{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/raid-on-Hatkanangale-lodge-21-couples-arrested/", "date_download": "2018-11-20T21:38:44Z", "digest": "sha1:UNPCIE62WJ3NOQE6KU3WCQMJGDPTW4BX", "length": 4879, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हातकणंगलेत लॉजवर छापा; 21 जोडप्यांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › हातकणंगलेत लॉजवर छापा; 21 जोडप्यांना अटक\nहातकणंगलेत लॉजवर छापा; 21 जोडप्यांना अटक\nहातकणंगले येथील हॉटेल अन्नपूर्णा आणि न्यू अन्नपूर्णा लॉजिंगवर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांनी रविवार सायंकाळी छापा टाकून 21 जोडप्यांना रंगेहाथ पकडून पोलिस ठाण्यामध्ये ठेवले होते. या 21 जोडप्यांमध्ये 18 कॉलेज युवतींचा समावेश होता.\nया 21 जोडप्यांवर रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरू होती. पालकांना आणि संबंधित कॉलेजच्या प्रशासनाला पोलिस ठाण्यात बोलावून अर्थपूर्ण वाटाघाटी करून पोलिस कारवाईऐवजी जुजबी कारवाई करून मालकासह सर्वांनाच सोडून दिल्यामुळे तालुक्यात पोलिस कारवाईबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच पोलिस अधीक्षक यांच्या परवानगीशिवाय छापा टाकला व तो परस्पर का मिटवला, याचीही चर्चा सुरू आहे.\nहातकणंगले येथे सांगली कोल्हापूर रस्त्यानजीक माने (सरकार ) बंधूचे अन्नपूर्णा व न्यू अन्नपूर्ण नावाने दोन हॉटेल सुरू आहेत. रस्त्यानजीक असलेल्या या हॉटेलमध्ये सतत वर्दळ असते. वाहने सरळ हॉटेलमधून पाठीमागे जाण्याची सोय असल्याने नेमके काय चालू आहे हे समजून येत नाही. या ठिकाणी स्त्रियांसह कॉलेज युवतींचा नेहमी वावर असतो, असे परिसरात बोलले जाते.\nतथापि, हॉटेलमध्ये काळे धंदे सुरू असल्याची खबर सहायक पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानुसार सहकार्याच्या समवेत छापा टाकली असता, त्यांना 21 जोडपी मिळून आली. यामध्ये तीन प्रौढ तर 18 युवक-युवतींचा समावेश आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Residents-are-responsible-for-the-fire-in-the-30-storey-building/", "date_download": "2018-11-20T21:40:53Z", "digest": "sha1:TGYLMOCHGCVNLJ6SLVSXCFZQ6JJDPVD4", "length": 7386, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 30 मजल्यावरील इमारतीमध्ये लागणार्‍या आगीची जबाबदारी रहिवाशांचीच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › 30 मजल्यावरील इमारतीमध्ये लागणार्‍या आगीची जबाबदारी रहिवाशांचीच\n30 मजल्यावरील इमारतीमध्ये लागणार्‍या आगीची जबाबदारी रहिवाशांचीच\nमुंबईतील उंच इमारतीला लागणार्‍या आग विझवण्यात अग्निशमन दल कुचकामी ठरत असल्याचा आरोप गुरुवारी स्थायी समितीत करण्यात आला. यावर पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी महाराष्ट्र फायर अ‍ॅक्टचा आधार घेत, 30 मजल्यावरील इमारतीमध्ये आग लागणार्‍या आगीची जबाबदारी त्या इमारतीमधील रहिवाशांची असल्याचे स्पष्ट करत, येथील रहिवाशांना रामभरोसे सोडले. याबद्दल शिवसेनेसह भाजपा व विरोधी पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त करत, पालिका आपल्या कर्तव्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.\nप्रभादेवी येथील ब्यू माँड इमारतीला लागलेल्या आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाची 90 मीटर उंच शिडी असलेली गाडी पोहोचूच शकली नसल्याचा आरोप काँग्रेसचे सदस्य आसिफ झकेरिया यांनी स्थायी समितीत केला. हा मुद्दा उचलून धरत, भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी गाडी पोहोचणारच नसेल तर, 90 मीटर शिडीचा काय उपयोग, असा सवाल केला. यावर स्पष्टीकरण देताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी 90 मीटरची शिडी असलेली गाडी पोहोचू शकली नसल्याचे मान्य केले. सोसायटीच्या आवारात गाडी उभी करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे ही गाडी पोहोचली नसल्याचे मुखर्जी यांनी स्पष्ट केले.\nयावर समिती सदस्यांनी या इमारतींला अग्निशमन दलाने कार्यालयात बसून ना हरकत प्रमाणपत्र दिले का, असा सवाल केला. महापालिका उंच इमारतीमधील आग विझवू शकणार नसेल तर, उंच इमारतींना परवानगीच का देते, अशी विचारणाही यावेळी करण्यात आली. यावर मुखर्जी यांनी 30 मजल्यांपेक्षा उंच इमारतींनी स्वत:ची अग्निशमन यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तसा महाराष्ट्र फायर अ‍ॅक्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. केवळ अग्निशमन यंत्रणा न उभारता त्या यंत्रणेचे दर सहा महिन्यांनी ऑडिट करणे त्या सोसायटीमधील रहिवाशांना बंधनकारक आहे.\nब्यू माँड इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा कार्यरत असल्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाल्याचे मुखर्जी यांनी स्पष्ट केले. मुखर्जी यांच्या या अजब स्पष्टीकरणानंतर समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उंच इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणणे हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. जर या कर्तव्यापासून पालिका दूर पळणार असेल तर, उंच इमारतींच्या रहिवाशांकडून घेण्यात येणारा मालमत्ता कर बंद करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र मुखर्जी यांनी पालिका कर्तव्यापासून कधीही दूर पळत नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-pimpri-camp-cleaning-issue/", "date_download": "2018-11-20T21:39:30Z", "digest": "sha1:IMOCN4GT2EUN3MS7OAHNTI6SZ3EVJR7L", "length": 4336, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी कॅम्पात साफसफाईचा नुसताच देखावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी कॅम्पात साफसफाईचा नुसताच देखावा\nपिंपरी कॅम्पात साफसफाईचा नुसताच देखावा\nपिंपरी कॅम्पातील ब्लॉक ‘बी’मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी (दि.8) सकाळी साफसफाई करण्यात आली; तसेच परिसरात कीटकनाशक पावडरची फवारणी करण्यात आली. ‘एकीकडे स्वच्छता अभियान दुसरीकडे उघड्यावर शौच’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने रविवारी (दि.7) छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुसर्‍या दिवशी सकाळी पिंपरी कॅम्प बाजारपेठेतील ब्लॉक ‘बी’मधील 7 व 8 मधील परिसरात सफाई मोहीम राबविली; मात्र सफाईचा केवळ देखावा केला असून, घाणीचे साम्राज्य पूर्णपणे दूर करण्याची मागणी त्रस्त रहिवाशांनी केली आहे.\nसार्वजनिक शौचालय व मुतारी स्वच्छ करण्यात आली. कीटकनाशक औषधफवारणी केली गेली; मात्र सफाईचा हा केवळ देखावा होता. अद्याप परिसरात दुर्गंधी कायम आहे. या परिसरात नियमितपणे स्वच्छता व्हावी, गेल्या 3 ते 4 वर्षांपासून बंद असलेले येथील सार्वजनिक शौचालय काढून टाकावे, अंतर्गत गल्लीतील ब्लॉक अनेक दिवसांपासून काढून ठेवले आहेत, त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष रफीक कुरेशी यांनी केली आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Mayni-gandge-arrest-issue/", "date_download": "2018-11-20T21:37:39Z", "digest": "sha1:PXBVVYLZ4BHTROPJBIZ5HFJQBKBJF4RE", "length": 7273, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मायणीत दिवसभर तणावपूर्ण वातावरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मायणीत दिवसभर तणावपूर्ण वातावरण\nमायणीत दिवसभर तणावपूर्ण वातावरण\nयेथील केबल व्यवसायिक मोहन जाधव यांच्या आत्महत्येनंतर सलग दुसर्‍या दिवशी मायणी येथील तणाव कायम होता. आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या सुरेंद्र गुदगे यांना अटक करावी, या मागणीसाठी डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीकडून मायणी बंद पुकारण्यात आला. दरम्यान, सुरेंद्र गुदगे समर्थकांनीही आज आक्रमक पवित्रा घेत बंदच्या विरोधात मोर्चा काढत गुदगे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली. त्यामुळे दिवसभर मायणीत तणावपूर्ण शांतता होती.\nयेथील केबल व्यवसायिक मोहन बाबुराव जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्यावर काल गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जाधव कुटुंबियांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून गुदगे यांच्यावर अटकेची कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावेळी पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांनी दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते. आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या गुदगेंचे नाव चिठ्ठीत असल्याने त्यांच्यावर तत्काळ अटकेची कारवाई व्हावी, या मागणीसाठी मंगळवारी भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायतीने मायणी बंदचे आवाहन केले.\nग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनानुसार या बंदला मायणीकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मायणीतील बाजारपेठ दिवसभर बंद राहिली. बंदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जलदगती कृती दलाच्या ताफ्यासह पोलीस बंदोबस्त चोख होता.\nदरम्यान, सुरेंद्र गुदगे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा खोटा व राजकीय द्वेषापोटी केलेला असून त्याविरुद्ध मंगळवारी ग्रामस्थांनी सनदशीर मार्गाने निषेध करीत शांततेत मोर्चा काढला. या घटनेची सखोल चौकशी यावी व खोटी फिर्याद मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले.\nसकाळी सव्वा आकराच्या सुमारास बसस्थानकाजवळून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात खोटे गुन्हे मागे घ्या, खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या गेल्या. अनेकांनी काळ्या फिती लावून मोर्चात सहभाग घेतला होता. मोर्चा मायणी दूरक्षेत्रात पोहोचला तेथे डीवायएसपी यशवंत काळे यांना निवेदन देण्यात आले.\nगुदगेंनी जाधव यांना कधीही त्रास दिला नाही दमदाटी केली नाही जाधव हे येळगावकरांचे समर्थक होते व गुदगेंचे विरोधक होते. जाधव यांनी मायणी बँकेतून कर्ज घेतले होते .बँकेने कर्ज वसुलीची सनदशीर मार्गाने कारवाई केली होती. त्यानंतरही मोहन जाधव यांनी कधीही गुदगे विरोधात कसलीच तक्रार केली नाही. याचा विचार करून योग्य तपास करावा.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Lessons-of-beneficiaries-under-DBT-scheme/", "date_download": "2018-11-20T22:40:21Z", "digest": "sha1:RKKLYUTVZ6EJ3DQZ2HDJYOQOJZPLBUZF", "length": 9384, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘डीबीटी’ योजनेकडे लाभार्थ्यांची पाठ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ‘डीबीटी’ योजनेकडे लाभार्थ्यांची पाठ\n‘डीबीटी’ योजनेकडे लाभार्थ्यांची पाठ\nसोलापूर : संतोष आचलारे\nजिल्हा परिषद सेसफंडातून घेण्यात येणार्‍या वैयक्‍तिक लाभाच्या योजनांसाठी (डीबीटी) लाभार्थ्यांचा प्रतिसादच मिळत नसल्याने जिल्हा परिषदेकडे सन 2017-18 या आर्थिक वर्षातील तब्बल 3 कोटी, 54 लाख, 76 हजार रुपयांचा निधी शिल्‍लक राहिला गेला आहे. हा निधी पुन्हा चालू वर्षात याच योजनेसाठी खर्च करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.\nराज्य शासनाने डिसेंबर 2016 मध्ये शासन निर्णय प्रसिद्ध करून जिल्हा परिषदेच्या सर्व वैयक्‍तिक लाभाच्या योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापूर्वी जिल्हा परिषदेकडून लाभार्थ्यांना थेट वस्तू स्वरूपात देण्यात येणार्‍या योजना बंद करण्यात आल्या.\nडीबीटीच्या निर्णयाच्या दोन वर्षांनंतरही या योजनांना लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने राज्य शासनाचा हा निर्णय केवळ लाभार्थ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. लाभार्थ्यांना मंजूर झालेली वस्तू त्याने स्वत: खरेदी करून त्याची पावती पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थ्यांना देय असणारे अनुदान देण्यात येते. यास विलंब होत असल्याने लाभार्थ्यांनी या योजनांकडेच पाठ फिरवल्याचे दिसून येते.\nजि.प. सेसफंडातून जिल्हा परिषदेने सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता एकूण 8 कोटी 39 लाख रुपयांचा निधी डीबीटी योजनेसाठी तरतूद केला होता. यातून एकूण 9 हजार 419 लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट होते. मार्चअखेरपर्यंत यापैकी 4 कोटी 84 लाख रुपयांचा निधी खर्च करुन 4 हजार 588 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.\nसमाजकल्याण विभागाकडून 2 हजार 437 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी 2 कोटी 61 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. यापैकी 1 हजार 29 लाभार्थ्यांना 1 कोटी 31 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. अजूनही या विभागाकडे 1 हजार 358 लाभार्थी निवडून त्यांना 1 कोटी 29 लाख रुपयांचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट चालू वर्षात वाढविण्यात आले आहे.\nकृषी विभागाकडून 5 हजार 135 लाभार्थी निवडीसाठी 4 कोटी 27 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होते. यापैकी 2 हजार 798 लाभार्थ्यांची निवड करुन त्यांच्यासाठी 2 कोटी 76 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. अजूनही या विभागास 2 हजार 337 लाभार्थी निवड करणे अपेक्षित आहे. मात्र योजनांचा शिल्‍लक राहिलेला 1 कोटी 51 लाखांचा निधी चालू वर्षात अन्य योजनांसाठी खर्च करण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे.\nपशुसंवर्धन विभागाकडून 137 लाभार्थी निवडीसाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी 40 लाख निधी खर्च करण्यात या विभागास यश आले आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून 1 हजार 710 लाभार्थी निवडीसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी 574 लाभार्थ्यांना 36 लाख 88 हजारांचा लाभ बँक खात्यावर देण्यात आला आहे. उर्वरित 1 हजार 136 लाभार्थ्यांची निवड चालू वर्षात करुन त्यांना 63 लाख रुपयांचा लाभ योजनेतून देण्याचा प्रयत्न या विभागाकडून करण्यात येत आहे.\nराज्य शासनाने सुरु केलेल्या डीबीटी योजनेचा हेतू चांगला असला तरी लाभार्थ्यांसाठी मात्र ही योजना अत्यंत अडचणीची ठरत आहे. लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल की नाही याची खात्री नसल्याने व सुरुवातीला लाभार्थ्यांना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतची रक्‍कम स्वत: खर्च करुन ही रक्‍कम मिळण्यासाठी सातत्याने पंचायत समितीच्या पायर्‍या झिजवाव्या लागत असल्याने लाभार्थ्यांनीच या योजनांकडे आता पाठ फिरवल्याचे दिसते. त्यामुळे डीबीटी योजनांच्या नियमात बदल करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Irrigation-scam-Ajit-Pawar-troubles-increase/", "date_download": "2018-11-20T21:39:40Z", "digest": "sha1:IVOIHLZVCY6K7NX6CNOE7MEXLK5AOQSY", "length": 3919, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": "", "raw_content": "अजित पवारांच्या अडचणीत वाढ\nअजित पवारांच्या अडचणीत वाढ\nअजित पवारांच्या अडचणीत वाढ\nराज्यात गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप असणारे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापुढील अडचणी आता वाढल्या आहेत.\nराज्य सरकारने घोटाळ्याचा सखोल तपास करण्यासाठी व प्रकरणाचा तातडीने सोक्षमोक्ष लावण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर व अमरावती परिक्षेत्राकरिता वेगवेगळी दोन विशेष तपास पथके (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारतर्फे आज उच्च न्यायालयात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.\nनागपूर व अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक (एसीबी) एसआयटीचे प्रमुख राहतील. त्यांना अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक सहकार्य करतील व प्रत्येक अतिरिक्‍त पोलिस अधीक्षकाच्या नेतृत्वाखाली तीन पोलिस उपअधीक्षक, आठ पोलीस निरीक्षक व आवश्यक पोलीस कर्मचार्‍यांचे पथक कार्य करेल. तपास वेगात व योग्यरीत्या पूर्ण व्हावा, याकरिता पथकाला आवश्यक कायदेशीर व तांत्रिक सहकार्य पुरविले जाणार आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune-wari/saathchal-wari-palkhi-sant-dnyaneshwar-maharaj-130222", "date_download": "2018-11-20T22:06:32Z", "digest": "sha1:OAUSJ7GT4OJE5CI2MPAMJAXKOVB5ST5E", "length": 12536, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal wari palkhi sant dnyaneshwar maharaj #SaathChal माउलींची पालखी वाल्मीकीनगरीत | eSakal", "raw_content": "\n#SaathChal माउलींची पालखी वाल्मीकीनगरीत\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nवाल्हे - पुंडलिक वरदेऽ, हरी विठ्ठल ऽऽ श्री ज्ञानदेव तुकारामऽऽऽ च्या गजरात, वैष्णवांचा मेळा आज वाल्मीकीनगरीत दाखल झाला. त्याचवेळी वरुणराजाने तुरळक सरींचा वर्षाव करत, तर वाल्हे ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दरम्यान, या वर्षीही ग्रामप्रदक्षिणेला फाटा देत पालखी थेट तळावर जाऊन विसावली.\nवाल्हे - पुंडलिक वरदेऽ, हरी विठ्ठल ऽऽ श्री ज्ञानदेव तुकारामऽऽऽ च्या गजरात, वैष्णवांचा मेळा आज वाल्मीकीनगरीत दाखल झाला. त्याचवेळी वरुणराजाने तुरळक सरींचा वर्षाव करत, तर वाल्हे ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दरम्यान, या वर्षीही ग्रामप्रदक्षिणेला फाटा देत पालखी थेट तळावर जाऊन विसावली.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे रिमझिम पावसाच्या धारा आणि विठुनामाच्या गजरात वाल्हे (ता. पुरंदर) येथे आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आगमन झाले. सरपंच अमोल खवले व उपसरपंच वैशाली पवार यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, सचिन लंबाते, प्रवीण कुमठेकर, गिरीश पवार उपस्थित होते.\nसुकलवाडी येथे रेल्वे फाटकाजवळील भव्य प्रांगणात दुपारी सव्वादोन वाजता पालखी विसावली. पालखी तळावर प्रवेश केल्यानंतर पालखीभोवती दिंड्यांनी रिंगण केले. चोपदारांनी सूचना केल्यानंतर लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत समाजआरती झाली. आरतीनंतर रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दुतर्फा रांगा लावून माउलींचे दर्शन घेतले.\nपालखी तळावर पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, अजित कुलकर्णी, पुणे ग्रामीणच्या पोलिस उपअधीक्षक तेजस्विनी सातपुते, भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार सचिन गिरी, रामदास शेळके, अंकुश माने, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, वीरकुमार गायकवाड, तलाठी नीलेश पाटील, बापूसाहेब देवकर, सुधीर गिरमे, प्रमोद झुरुंगे यांच्या उपस्थितीत पालखी मुक्कामाबाबत चर्चा झाली.\nमाळवाडी येथे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि पुण्यातील माया ग्रुप व अमृता प्रिंटर्स यांच्या वतीने जवळपास ३० हजार वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार व शिवाजी पवार यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी शिऱ्याचे वाटप करण्यात आले. वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने ठीकठिकाणी सोहळ्यासाठी पाण्याचे टॅंकर भरण्याची, तसेच अंघोळीसाठी पाण्याची सोय केल्याचे ग्रामसेवक बबन चखाले यांनी सांगितले.\nपालखी तळावर येण्यास उशीर\nदौंडज खिंडीत विसावा घेऊन पालखी सोहळा बाराच्या सुमारास वाल्हे गावात प्रवेश करतो. मात्र, दौंडज खिंड ते नीरापर्यंतचा पालखीमार्ग रखडल्याने, तसेच पालखीतील वाढती गर्दी, पोलिस प्रशासनाच्या अपुऱ्या योजना यामुळे वाहनांसह पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. याशिवाय पालखी तळावर येण्यास सव्वादोन तास लागल्याने समाज आरतीला उशीर झाला.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-govt-bring-12-lakh-hectares-land-under-micro-irrigation-said-union-2067", "date_download": "2018-11-20T22:28:30Z", "digest": "sha1:G3RMSKI3OMAIWIQSQ43ZCKPY6DVHO7ZH", "length": 16098, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, Govt to bring 12 lakh hectares land under micro-irrigation, Said Union agriculture minister Radha Mohan Singh, India | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबारा लाख हेक्टर क्षेत्र यंदा सूक्ष्म सिंचनाखाली : कृषिमंत्री सिंह\nबारा लाख हेक्टर क्षेत्र यंदा सूक्ष्म सिंचनाखाली : कृषिमंत्री सिंह\nसोमवार, 16 ऑक्टोबर 2017\nनवी दिल्ली ः यंदाच्या अार्थिक वर्षात देशातील १२ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली अाणण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत अाहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिली.\nतसेच देशातील ९९ सिंचन प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे निर्याजन अाहे. यामुळे एकूण ७६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली अाणण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.\nनवी दिल्ली ः यंदाच्या अार्थिक वर्षात देशातील १२ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली अाणण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत अाहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिली.\nतसेच देशातील ९९ सिंचन प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे निर्याजन अाहे. यामुळे एकूण ७६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली अाणण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.\nनवी दिल्ली येथे पाचव्या जल सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय जलसंपदाराज्य मंत्री अर्जून राम मेघवाल उपस्थित होते. या वेळी देशातील जलस्रोतांविषयीचे केंद्रीय जल अायोगाच्या मोबाईल ॲपचे लॉचिंग करण्यात अाले.\nकृषिमंत्री सिंह म्हणाले, की यंदा (२०१६-१७) ८ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली अाणू शकते. अाता १२ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली अाणण्याचा प्रयत्न अाहे. पुढील दोन वर्षांत २० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. गेल्या काही वर्षात जे शक्य झाले नाही; ते अाता शक्य होत अाहे, असा दावा त्यांनी केला अाहे. पाण्याची बचत करा, पाण्याचा कार्यक्षम वापर करा, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.\nजलसंपदा राज्यमंत्री मेघवाल यांनी पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागृती करण्याची गरज व्यक्त केली. भविष्यातील पिढीसाठी नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची अाहे. पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे; त्याचा गैरवापर थांबला पाहिजे, असे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. जल सप्ताहाची सुरवात १० अाॅक्टोबर रोजी झाली अाहे.\nदेशातील ९९ सिंचन प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे निर्याजन अाहे. तर पुढील दोन वर्षांत २० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली अाणले जाणार अाहे.\n- राधामोहन सिंह, केंद्रीय कृषिमंत्री\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nखरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...\nदुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nसोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...\nकृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/actress-sunny-leon-biopic-controversy-130343", "date_download": "2018-11-20T22:01:14Z", "digest": "sha1:ZR7AFRM24YJ2SXUVK6C7Q4KPGJ76O4MZ", "length": 12079, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Actress Sunny Leon Biopic Is In Controversy सनी लिओनीची वेब सिरीज वादात | eSakal", "raw_content": "\nसनी लिओनीची वेब सिरीज वादात\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nही बायोपिक आता वादात सापडली आहे. वेब सिरीजच्या नावात 'कौर' हा शब्द वापरण्यावर एसजीपीसी प्रवक्ते दिलजीत सिंह बेदी यांनी आक्षेप घेतला आहे.\n'करनजीत कौर - द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' ही नवी वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही वर्षापूर्वी 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमधून भारतात आलेल्या सनी लिओनी हिने बॉलिवूड मध्येही पाऊल ठेवले. रिअॅलिटी शोही तिने केले. पण परदेशातून स्वतःसोबत घेऊन आलेल्या 'पॉर्नस्टार' या शिक्क्याला अनेक प्रयत्न करुनही ती आजपर्यंत संपवू शकली नाही. आजपर्यंतच्या तिच्या जीवनाचा हाच प्रवास 'करनजीत कौर - द अनटोल्ड...' या वेब सिरीजमधून मांडला आहे.\nही वेब सिरीज म्हणजे सनी लिओनची बायोपिक असेल. काही दिवसांपूर्वीच वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पण ही बायोपिक आता वादात सापडली आहे. वेब सिरीजच्या नावात 'कौर' हा शब्द वापरण्यावर एसजीपीसी प्रवक्ते दिलजीत सिंह बेदी यांनी आक्षेप घेतला आहे. 'कौर' हा शब्द वेब सिरीजच्या नावातून हटविण्याची मागणी दिलजीत सिंह बेदी यांनी केली आहे. 'करनजीत कौर - द अनटोल्ड...' या वेब सिरीजचा पहिला भाग 16 जुलै ला झी5 इंडिया वर प्रदर्शित होणार आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n#MeToo : 'या' अभिनेत्री 'सिंटा'च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत\nमुंबई : बॉलिवूडमधून लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर येत आहेत. तनुश्री दत्ताच्या नाना पाटेकर यांच्यावरील आरोपानंतर बॉलिवूडमधून लैंगिक शोषणाच्या...\nआयुषमान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यपला कर्करोग\nमुंबई - इर्फान खान, सोनाली बेंद्रे यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. आता अभिनेता आयुषमान खुराना याची...\nछोटासा घर होगा... (भाग्यश्री भोसेकर-बीडकर)\nमुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर शोधणं आणि मिळवणं ही अतिशय अवघड गोष्ट. \"लव्ह पर स्क्वेअर फीट' ही वेब सिरीज त्यावर भाष्य करते. एकीकडं घराचा शोध आणि...\nगांधींजींचे स्वप्न साकार करूया; स्वच्छ भारतसाठी मोदींचे आवाहन\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वच्छता ही सेवा मोहिमेची सुरवात केली आणि हातात झाडू घेत येथील बी. आर. आंबेडकर शाळेत सफाईचे काम...\nHappy Birthday Akshay Kumar : अक्षय कुमार असा ठरला बॉलिवूड 'खिलाडी'\nबॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार याचा आज (ता. 9) वाढदिवस आहे. 51 वर्षीय अक्षय कुमारने सिनेसृष्टीतील त्याच्या सुरवातीच्या काळापासून ते आतापर्यंत अनेक हिट...\nजगभरातील तज्ञांच्या उपस्थितीत टेस्ट ट्यूब बेबीवर औरंगाबादेत मंथन\nऔरंगाबाद : आयव्हीएफ म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीच्या क्षेत्रातील नवीन प्रवाह, तंत्रज्ञान, अडचणी, शासनाच्या विविध योजना याबाबत माहितीची देवाण-घेवाण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/ncert-declared-the-provisional-result-of-national-talent-search-examination-1743557/lite/", "date_download": "2018-11-20T22:34:53Z", "digest": "sha1:GW2WQ5BQAOGHGRRFBW2AYXQDVZQPHIGR", "length": 21418, "nlines": 106, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NCERT declared the provisional result of National Talent Search Examination | प्रज्ञा प्रतीक्षा | Loksatta", "raw_content": "\nराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा सक्तीची नसते. ती शालेय अभ्यासक्रमाच्या बरोबरीने द्यावी लागते.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी होणे ही विद्यार्थ्यांसाठी जेवढी अभिमानाची बाब, तेवढीच शिक्षकांसाठीही असायला हवी. तरीही राज्याचा टक्का कमी का होतो आहे\nसरकारी पातळीवर शिक्षणाचे प्रयोजन दुहेरी असायला हवे. सरासरी बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना किमान शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे आणि जे सरासरीपेक्षा अधिक बुद्धिमान आहेत त्यांच्या प्रतिभेस धुमारे फुटतील असे वातावरण निर्माण करणे. महाराष्ट्र या दोन्हींतही मार खातो. परीक्षेतील गुणांच्या दौलतजाद्यामुळे आपल्याकडे यथातथा बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा अधिक हुशार भासतात आणि पंचाईत ही की त्यांच्या पालकांनाही ते तसे वाटू लागतात. त्याच वेळी जे खरोखरच हुशार असतात त्यांचे या पद्धतीत सपाटीकरण होत जाते. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्रातील गुणवंतांच्या संख्येत होत असलेली घट हे त्याचे द्योतक. गेले दोन दिवस ‘लोकसत्ता’ने या संदर्भातील विशेष वृत्त प्रकाशित करून राज्यातील बुद्धिवान विद्यार्थ्यांच्या टंचाईकडे लक्ष वेधले. एके काळी महाराष्ट्रातील विद्यार्थी या परीक्षेत घवघवीत यश मिळवत. सध्या यात लक्षणीय घट झाल्याचे दिसते. ही बाब काळजी वाटावी अशी. शिक्षणाचा प्रसार होत असताना प्रज्ञा परीक्षेतील मराठी टक्क्यात घट का होत असावी\nयाचे कारण शिक्षकांना अभ्यासक्रमांच्या, तासिकांच्या पाटय़ा टाकायच्या आहेत आणि त्या आपल्या पाल्यांनी आनंदाने वाहाव्यात असेच पालकांना वाटू लागले आहे. राज्याच्या परीक्षा मंडळाने तयार करून दिलेला अभ्यासक्रम शिकवता शिकवता नाकीनऊ येणारे शिक्षक आणि परीक्षेच्या पलीकडे काहीही असत नाही, अशा समजुतीत असलेले पालक हे राज्याच्या शिक्षण क्षेत्रासमोरील सध्याचे मोठे आव्हान आहे. परिणामी ‘आदर्श’() पालक आणि शिक्षक होण्याच्या नादात आपले पाल्य आणि विद्यार्थी जगण्यातील गुंतागुंतीला सामोरे जाण्यासाठी सज्ज करण्याचे काम गेल्या काही वर्षांत विसरले जात आहे. परीक्षा सोपी, उत्तरपत्रिकांची तपासणी सोपी, नापास होण्याचा प्रश्नच नाही अशा वातावरणातून एकदम स्पर्धेच्या जगात उतरल्यावर उडणारी भंबेरी विद्यार्थ्यांना निराशेच्या गत्रेत ढकलणारी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास त्यांना नियमित अभ्यासक्रमांच्या बरोबरीने सोप्यातून अवघडाकडे घेऊन जाणारा हवा. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी तो आवश्यक असतो. याचाच विसर आपणास पडला असून त्यामुळे राज्य शिक्षण क्षेत्रातील पीछेहाट अनुभवत आहे. हे गंभीर आहेच. परंतु शिक्षक आणि पालक यांना मात्र त्याचे सोयरसुतकही नाही ही बाब अधिक गंभीर आहे.\nराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा सक्तीची नसते. ती शालेय अभ्यासक्रमाच्या बरोबरीने द्यावी लागते. पंचवीस वर्षांपूर्वी या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अठरा हजारांच्या घरात होती. पण त्या वेळेस राष्ट्रीय पातळीवर निवड होणाऱ्यांची संख्या चारशेपर्यंत असे. गेली काही वर्षे परीक्षेस सामोरे जाणारे विद्यार्थी सत्तर हजार आणि निवड होणारे चारशे. आता तर ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्यांची संख्या शंभराच्या आतच असते. म्हणजेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढली, पण गुणवत्ता मात्र घसरली. ही शिष्यवृत्ती मिळवण्यात एक अभिमान असतो. असे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी न होता उत्तरायुष्यात विज्ञान, गणित आदींत काही मूलभूत कामे करतील अशी शक्यता निर्माण होते. तसेच राष्ट्रीय पातळीवर काही यश संपादन करण्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीला लागतो. परंतु राज्यातील शिक्षण खात्याला असे काही घडावे, असे वाटत नसावे. तेथे असलेली अनागोंदी आणि कंटाळलेपण याचा परिणाम राज्यातील एकूणच शिक्षण व्यवस्थेवर किती विपरीतपणे होतो आहे, याचे प्रज्ञाशोध परीक्षा हे एक अगदी छोटेसे उदाहरण आहे. स्पर्धा परीक्षेत मुलामुलींचे यश राज्याचा दर्जा ठरवत असते. देशातील अन्य राज्ये अशा अभ्यासक्रमेतर परीक्षांसाठी किती काळजीपूर्वक तयारी करतात हे पाहिले, तर महाराष्ट्रातील त्याबाबतची उदासीनता अधिकच उठून दिसते. अशा वातावरणात काहींत अशी परीक्षा देण्याची उमेद शिल्लक राहिलीच तर तीदेखील मारून टाकण्याचे काम व्यवस्थेकडून होते. ही परीक्षा कशी देतात, तयारी कशी करावी, तीत गुणांकन कसे होते वगैरे काहीही माहिती विद्यार्थ्यांना सहज मिळत नाही. त्यासाठी शिक्षकांमध्ये उत्साह असावा लागतो. विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन मिळण्यासाठी सरकार विशेष शिबिरांचे आयोजन करते खरे, मात्र त्याचा निधी अतिशय तुटपुंजा. प्रत्येक पातळीवर निधीची कमतरता हे सरकारी पालुपद याही परीक्षेच्या माथी चिकटल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो आणि या वाटेला जाण्याचे टाळले जाते. राज्याच्या अभिमानासाठी देशातील छोटी राज्येही किती तरी प्रयत्नशील असतात. महाराष्ट्रात मात्र त्याबाबत कमालीची मरगळ आहे. प्रज्ञाशोध परीक्षेतील महाराष्ट्राचे यश मंदावत असताना त्यात काही सुधारणा करण्याचीही आवश्यकता शिक्षण खात्याला वाटत नाही. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापलीकडे काही शिकवायचे म्हटले, की शिक्षकांच्या अंगावर काटा येतो. वस्तुत: प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी होणे ही विद्यार्थ्यांसाठी जेवढी अभिमानाची बाब, तेवढीच शिक्षकांसाठीही असायला हवी. अशा एखाद्या गुणवंताला अशी शिष्यवृत्ती त्याच्या पीएच.डी.च्या पदवीपर्यंत मिळत राहते, याचे भान ठेवून शिक्षकांनी आपला उत्साह वाढवणे आवश्यक असते. मात्र केवळ शासकीय परिपत्रकांची वाट पाहात राहण्याने ना विद्यार्थ्यांचे भले होते ना शिक्षकांचे.\nस्पर्धा परीक्षांचे महत्त्व शिक्षण खात्याला ओळखता आलेले नाही. राज्यातील हुशार मुलांना ‘सब घोडे बारा टके’ या न्यायाने वागवण्याचे दुष्परिणाम आत्ताच दिसू लागले आहेत. केंद्रीय पातळीवर होणाऱ्या अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा टक्का सातत्याने घसरतो आहे. याचे कारण विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा अभाव हे नाही. योग्य अशा शैक्षणिक वातावरणाची वानवा हे त्याचे खरे कारण आहे. शिक्षणाचा बाजार होत असताना, गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले, तर त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या भविष्यास बसतो आणि त्यांच्यामध्ये निराशेचे मळभ दाटून येते. हे टाळायचे, तर शिक्षण खात्यानेही चाकोरी सोडून नव्या दमाने नवनवे उपक्रम राबवायला हवेत. त्यासाठी त्या खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांत विश्वास निर्माण व्हायला हवा. वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, जयंत्या-मयंत्या अशा ठरावीक कार्यक्रमांच्या पलीकडे जाण्याची गरज ना शिक्षकांना वाटते ना शिक्षण खात्यास. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जा खालावतो. पण हे समजून घेण्याएवढी गुणवत्ता अजून या खात्यातच आलेली नाही. परीक्षा मंडळाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा सरकारी ध्यास शिक्षणाचे सपाटीकरण करू लागला आहे. अशा सरधोपट मार्गामुळे विद्यार्थ्यांतील बौद्धिक क्षमतांचा विकास खुंटतो. गुणात्मक वाढ या शब्दाचा शब्दश: अर्थ घेणाऱ्या सरकारी बाबूंना विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना फुटणारे धुमारे दिसत नाहीत आणि त्या आकांक्षांच्या पंखात बळ निर्माण करण्याची आवश्यकताही वाटत नाही. त्यामुळे सोप्यातून अधिक सोप्याकडे होत असलेला राज्यातील शिक्षणाचा प्रवास काळजी वाढवणारा आहे.\nएके काळी या राज्याने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तंत्रज्ञ शंकर आबाजी भिसे, गणिती केरूनाना छत्रे, धुंडिराज ऊर्फ दादासाहेब फाळके, भौतिकशास्त्रज्ञ श्रीधर सर्वोत्तम जोशी, रसायन शास्त्रज्ञ नरसिंह नारायण गोडबोले, वनस्पती शास्त्रज्ञ शंकर पांडुरंग आघारकर आदी वैज्ञानिक दिले. अलीकडच्या काळात मूलभूत विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात जयंत नारळीकर वा गणिती नरेंद्र करमरकर आदी मोजकीच मराठी नावे दिसतात. भीती ही की ही सर्व वा यातील काही नावे मराठी शिक्षकांनाही माहीत नसतील. तेव्हा विद्यार्थ्यांचा प्रश्नच नाही. शिक्षणाच्या सपाटीकरणामुळे एक तर मराठीत कोणालाही शास्त्रज्ञ गणले जाते आणि खऱ्या शास्त्रसंशोधन आदींकडे आपले लक्षच जात नाही. प्रज्ञाशोध परीक्षेचे सध्याचे वास्तव हा धोक्याचा इशारा आहे. त्यावर वेळीच उपाय केला नाही तर महाराष्ट्र फक्त सुशिक्षित कामगारनिर्मितीचा कारखाना ठरेल. त्यांची कमतरता नाही. या राज्यास प्रतीक्षा आणि गरजही आहे ती खऱ्या प्रज्ञेची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://m-marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/diwali-recipe-109101200039_1.html", "date_download": "2018-11-20T21:23:32Z", "digest": "sha1:FE4AHKA3BJUG6K726F5CP7L6VPKKXMRZ", "length": 5717, "nlines": 89, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "करंजी : दिवाळी स्पेशल", "raw_content": "\nकरंजी : दिवाळी स्पेशल\nसाहित्य - मैदा, मैदा भिजव‍िण्यासाठी दूध, तळण्यासाठ‍ी साजूक तूप\nआतले सारणाचे साह‍ित्य - खोबर्‍याचा क‍िस, दळलेली साखर, मावा, काजू, किस‍मिस, बदाम, खसखस, चारोळ्या, इलायची पावडर, जायफळ पूड.\nक‍ृती - मैदा बारीक चाळणीने चाळून घ्या. त्यात मोहन घालून दुधात मळून घ्या. आतील सारणासाठी खोबर्‍याच्या किसात आवडीप्रमाणे दळलेली साखर घाला. एका कढईत मावा घेऊन मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा मावा थंड झाल्यावर वरील सारणात मिळवा. यात काजू बदामाचे तुकडे करून ‍टाका. खसखस, चारोळ्या, इलायची पूड, जायफळ पूड टाकून सर्व मिश्रण एकजीव करा. भ‍िजविलेल्या मैद्याचे छोटे गोळे तयार करा. प्रत्येक गोळ्याला गोल आकारात लाटून घ्या. त्यात वरील सारण भरून करंजीचा आकार द्या. एका कढईत तूप गरम करून करंज्या मंद आचेवर खरपूस तळून घ्या.\nबोधकथा : कुणाला कमी समजू नये\nBeauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा\nव्यसन सोडायचे घरगुती उपाय\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nआई म्हणजे आई असते...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी कंपन्यांची बादशहात\nत्वचेची काळजी कशी घ्याल वयोमानानुसार ..\nऑनलाईन डेटिंग करा पण सावधगिरी बाळगा...\nसेक्ससाठी सर्वात अनुकूल ऋतू\nसीताफळ : स्वादिष्ट गोड फळाचे 10 गुण\nआरोग्यासाठी हाय एनर्जी सीड्‍स किती फायदेशीर आहे, जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/jio-is-launching-apple-watch-series-288270.html", "date_download": "2018-11-20T22:24:35Z", "digest": "sha1:MQIGQE36VJJLQVDFAX5WWMFJNMV7UWA3", "length": 12184, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतात लाँच होतेय अॅपल वॉच सीरिज 3!", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nभारतात लाँच होतेय अॅपल वॉच सीरिज 3\nजीपीएसबरोबरच सेल्युलर सुविधा असलेलं 'अॅपल वॉच सीरिज 3' लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. एअरटेल आणि रिलायन्स जियोने या अॅपल वॉचबरोबर टाय अप केलेलं आहे.\n25 एप्रिल : जीपीएसबरोबरच सेल्युलर सुविधा असलेलं 'अॅपल वॉच सीरिज 3' लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. एअरटेल आणि रिलायन्स जियोने या अॅपल वॉचबरोबर टाय अप केलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदाच जिओ ग्राहक 'अॅपल वॉच सीरिज 3' वापरणार असून, त्यांना कॉल करण्यासाठी तसेच, इंटरनेट आणि अॅप्स वापरण्यासाठी मोबाईल जवळ ठेवण्याची गरज नाही.\nया सेवेसाठी जिओ अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. एकाच सबस्क्रिप्शनच्या दरात ही सेवा मिळणार आहे. आधी नोंदणी केलेल्या ग्राहकांना पहिल्याच दिवशी डिलिव्हरी देण्यात येणार आहे. टअॅपल वॉच सीरिज 3' सेल्युलरसाठी ग्राहकांना 4 मेपासून www.Jio.com, रिलायन्स डिजिटल आणि जिओ स्टोअर इथे आगाऊ नोंदणी करता येईल. हे उत्पादन 11 मेपासून उपलब्ध होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune-wari/saathchal-wari-palkhi-sant-tukaram-maharaj-roti-ghat-130257", "date_download": "2018-11-20T22:06:46Z", "digest": "sha1:7PRTMD7ILL46RUNSFYPVDJUL3DZBWD2M", "length": 11682, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal wari palkhi sant tukaram maharaj roti ghat #SaathChal रोटी घाटात फुलला भक्तीचा मळा | eSakal", "raw_content": "\n#SaathChal रोटी घाटात फुलला भक्तीचा मळा\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nवरवंड - ऊन-सावल्यांच्या खेळात मुखी विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झालेले वैष्णव, अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दौंड तालुक्‍यातील रोटीच्या नागमोडी घाटाचा अवघड टप्पा पार केला. हिरवाईने नटलेल्या घाटात भगव्या पताका व वारकऱ्यांमुळे भक्तीचा मळा फुलला होता.\nवरवंड - ऊन-सावल्यांच्या खेळात मुखी विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झालेले वैष्णव, अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दौंड तालुक्‍यातील रोटीच्या नागमोडी घाटाचा अवघड टप्पा पार केला. हिरवाईने नटलेल्या घाटात भगव्या पताका व वारकऱ्यांमुळे भक्तीचा मळा फुलला होता.\nसंत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा वरवंड येथील मुक्काम आटोपून विसाव्यासाठी गुरुवारी (ता. १२) पाटस येथे सकाळी नऊ वाजता दाखल झाला. पाटस येथे पालखीचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. आरती व पूजन करून पालखी नागेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. या वेळी सरपंच वैजयंता म्हस्के, उपसरपंच आशा शितोळे, जिल्हा परिषद सदस्य सारिका पानसरे, माजी सरपंच शीतल भागवत, साहेबराव वाबळे, अरुण भागवत, डॉ. मधुकर आव्हाड, योगेंद्र शितोळे, सत्वशील शितोळे, संभाजी चव्हाण, मिलिंद दोशी, लता खारतुडे, संभाजी देशमुख, मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे आदी उपस्थित होते.\nपालखीच्या दर्शनासाठी दौंडसह, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत आदी तालुक्‍यातून मोठ्या संख्येने नागरिक दर्शनासाठी आले होते. अकरा वाजता पालखी रोटीकडे मार्गस्थ झाली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पालखीचे रोटीच्या नागमोडी घाटात आगमन झाले. पहिला अवघड टप्पा पार करून पालखी सोहळा दुसऱ्या टप्प्यातील अवघड वळणावर आला. वातावरणातील बदलामुळे वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. विठू नामाचा गजर करत कधी फुगडी; तर कधी उड्या मारीत वारकरी बेभान झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील अवघड वळणाचा घाट पार करण्यासाठी पालखी रथाला अतिरिक्त तब्बल पाच बैल जोड्या लावण्यात आल्या होत्या. घाटातील विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी घाटात भक्तीचा मळा फुलला गेला होता.\nअंदाजे दीड किलोमीटरचा घाटाचा नागमोडी टप्पा पार करीत पालखी सोहळा रोटी गावाकडे मार्गस्थ झाला. दुपारी रोटी ग्रामस्थांच्या वतीने पालखीची पूजा, अभंग व आरती करण्यात आली. तालुक्‍यातील शेवटच्या टप्प्यात वासुंदे येथे काही वेळ पालखी विसाव्यासाठी ठेवण्यात आली. दरम्यान, पाटस येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने भाविकांसाठी आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले. तसेच, अनेक सामाजिक व सेवाभावी संस्थेच्या वतीने भाविकांना पाणी, फराळ, चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था केली होती.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.honglu-mining.com/mr/wet-brake-narrow-oil-tank-car.html", "date_download": "2018-11-20T22:17:12Z", "digest": "sha1:6WJG6HTQE3EKB3MA7C7KAPUUAXLVPLBY", "length": 9165, "nlines": 251, "source_domain": "www.honglu-mining.com", "title": "", "raw_content": "ओले ब्रेक अरुंद तेल टाकी कार - चीन शॅन्डाँग Honglu\nखाण कुलशेखरा धावचीत लोक वाहन\nनवीन ऊर्जा वाहतुकीचे वाहन\nइतर विशेष उद्देश वाहने\nखाण कुलशेखरा धावचीत लोक वाहन\nनवीन ऊर्जा वाहतुकीचे वाहन\nखाण कुलशेखरा धावचीत लोक वाहन\nइतर विशेष उद्देश वाहने\nध्वज वाहन डबल प्लाटूनचे\nध्वज सिंगल प्लाटूनचे घटक संरचना\nFlameproof डिझेल इंजिन मार्गहीन रबर चाक वाहन\nओले ब्रेक अरुंद तेल टाकी कार\nइतर विशेष उद्देश वाहने\nओले ब्रेक अरुंद तेल टाकी कार\nभरणा: टी / तिलकरत्ने, एल / सी, किंवा इतर देय करून\nपुरवठा क्षमता: दरमहा 100set\nवितरण वेळ: पैसे नंतर 30 दिवस\nपॅकेजिंग तपशील: नग्न पॅकिंग\nपोर्ट: क्षियामेन पोर्ट, शानदोंग\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nआयटम मुख्य तांत्रिक बाबी\nइंजिन Xizhai 480 देशातील 3 इंजिन\nगियर बॉक्स 5 फाइल\nब्रेक प्रकार ओले ब्रेक\nसोर 600 नायलॉन टायर\nआकार (लांबी × रुंदी × उंची) (मिमी) 4250 * 1550 * 1800\nइतर संगणक नियंत्रित मोठ्या प्रवाह टँकर आणि 15m तेल तोफा सर्वच तेल टाकी ट्रक विशेष गियर पंप, मध्ये पंप व शकता 2.5 इंच तेल लहान खाडी आणि आउटलेट, electrostatic साधन, दोन अग्निशामक साधने, दोन वाहून पाईप्स, जुन्या नाव (सामान्य टाकी उघडणे, नाही undersea झडप, नाही छप्पर गार्ड) भाग कारखाना standard.Paint उर्वरित चांदी पेंट, अधोरेखित टेप लागू अधोरेखित पट्टी, तीन big'exploding 'वर्ण पेस्ट करा.\nमागील: ओले ब्रेक तेल टाकी कार\nपुढे: WC11RJ स्फोट-पुरावा डिझेल मार्गहीन रबर चाक कार\n4 * 2 तेल टाकी ट्रक\nअॅल्युमिनियम स्टील मोबाइल इंधन टाकी ट्रक\nअॅल्युमिनियम स्टील तेल टाकी ट्रक\nअॅल्युमिनियम स्टील तेल टँकर\nक्षमता इंधन टाकी ट्रक\nस्वस्त तेल टाकी ट्रक\nचीनी तेल टाकी ट्रक\nडिझेल तेल टाकी ट्रक\nइंधन तेल वितरण ट्रक\nइंधन तेल वाहतूक टँकर ट्रक\nविक्रीसाठी इंधन टाकी ट्रक\nजड तेल टाकी ट्रक\nजड तेल टँकर ट्रक किंमत\nविक्रीसाठी तेल वितरण ट्रक\nतेल डिस्पेंसिंग टँक ट्रक\nतेल गॅस वितरक ट्रक\nतेल टाकी ट्रक विक्रीसाठी\nतेल टाकी ट्रक तेल वितरण\nतेल टाकी ट्रक न्यू\nविक्रीसाठी तेल टँकर ट्रक\nतेल टँकर ट्रक किंमत\nतेल टँकर ट्रक विक्री\nविक्रीसाठी तेल tankers ट्रक\nतेल वाहतूक तेल टाकी ट्रक\nतेल वाहतूक टँक ट्रक\nऑलिव तेल टाकी ट्रक\nतेल टँकर ट्रक किंमत\nचीन ट्रक तेल ट्रक\nSinotruk तेल टाकी ट्रक\nलहान इंधन टाकी ट्रक\nविक्रीसाठी ट्रक इंधन टाकी\nट्रक हायड्रोलिक तेल टाकी\nवापरलेले तेल tankers ट्रक विक्रीसाठी\nओले ब्रेक तेल टाकी कार\nनं .1 meishan रस्ता, zichuan आर्थिक विकास, Zibo शानदोंग चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/virat-kohli-should-bat-at-number-4-in-odis-says-sourav-ganguly/articleshow/64936215.cms", "date_download": "2018-11-20T22:52:08Z", "digest": "sha1:GFQYCA3NC3RIRR27Z3KBPSVIOODFR4TY", "length": 12604, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ind vs Eng: virat kohli should bat at number 4 in odis says sourav ganguly - 'कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी' | Maharashtra Times", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'न्यूजरूम लाइव्ह'चे प्रकाशन\nउद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'न्यूजरूम लाइव्ह'चे प्रकाशनWATCH LIVE TV\n'कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी'\nइंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत कर्णधार विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरावे, असा सल्ला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिला आहे. विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यास टीम इंडियाची कामगिरी अधिक प्रभावी होईल, असे मत गांगुलीने नोंदवले आहे.\n'कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी'\nइंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत कर्णधार विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरावे, असा सल्ला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिला आहे. विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यास टीम इंडियाची कामगिरी अधिक प्रभावी होईल, असे मत गांगुलीने नोंदवले आहे.\nभारताने जुलै-ऑगस्ट २०१७मध्ये श्रीलंका दौरा केला होता. तेव्हापासून महत्त्वाच्या अशा चौथ्या क्रमांकावरील फलंदाज आपण सातत्याने बदलत आलो आहोत. लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अजिंक्य रहाणे यांना या क्रमांकावर संधी देण्यात आली. मात्र, मला विचाराल तर या क्रमांकावर कोहली फलंदाजीस आल्यास ती एक यशस्वी चाल ठरू शकते, असे गांगुली म्हणाला.\nगांगुलीच्या 'ए सेंच्युरी इज नॉट इनफ' या पुस्तकाचे सोमवारी रात्री येथे प्रकाशन झाले. त्यावेळी टीम इंडियाच्या फलंदाजी क्रमावर गांगुलीने आपली मते मांडली. इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत आपला फलंदाजी क्रम योग्य होता. आता वनडेतही आपण हाच क्रम कायम ठेवला पाहिजे, असे गांगुली म्हणाला. कोहली निश्चितच तसं करेल असा विश्वासही गांगुलीने पुढे व्यक्त केला.\nइंग्लंडची फलंदाजी चांगली होत असली तरी त्यांची गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात १९९ धावांचे लक्ष्य दिले होते ते भारताने सहज पार केले. ही कामगिरी भारतीय संघाचे मनोबल वाढवणारी असून याचा आगामी वनडे मालिकेत त्याचा फायदा होईल, असेही गांगुली म्हणाला.\nदरम्यान, इंग्लंडविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका गुरुवार, १२ जुलैपासून सुरू होत आहे.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nछत्तीसगडः अशा अवस्थेतही 'त्यांनी' मतदान केले\nउद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'न्यूजरून लाइव्ह'चे प्रकाशन\nउद्धव ठाकरेंनी जागवल्या 'शिवसेना' गीताच्या आठवणी\nदिल्लीत दोन दहशतवादी घुसले, अॅलर्ट जारी\nशीखविरोधी दंगल: दोषीला फाशी, एकाला जन्मठेप\nदिल्लीः मुख्यमंत्री केजरीवालांवर मिरचीपूड फेकली\nटी-२०त मिताली 'राज'; विराट-रोहितला मागं टाकलं\nWT20: भारताची उपांत्य फेरीत धडक\nVirat on Shastri: 'रवी शास्त्री मॅन मॅनेजमेंटमध्ये माहीर'\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्य करू नयेत: जावेद मियादाँद\nविराटची टीम 'बेस्ट' वाटत नाहीः स्टीव्ह वॉ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी'...\n...तर वनडे क्रमवारीत भारतीय संघ अव्वल\nरोहित शर्माचे शतकआमच्यासाठी विशेष...\nरोहित शर्माचे शतकआमच्यासाठी विशेष...\nरोहित शर्माचे शतकआमच्यासाठी विशेष...\nICC रॅंकिंग: राहुल टॉप ३ मध्ये, टीम इंडिया दुसरी...\nद. आफ्रिकेच्या 'या' दोन महिला क्रिकेटर्सनी केलं लग्न...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Two-new-education-hubs-in-Goa/", "date_download": "2018-11-20T21:56:31Z", "digest": "sha1:52SBWNIOPUGGAH2V4LVPCIWB3TTZZ3JQ", "length": 8007, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोव्यात दोन नवे एज्युकेशन हब | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › गोव्यात दोन नवे एज्युकेशन हब\nगोव्यात दोन नवे एज्युकेशन हब\nआधुनिक जगात गोव्याची ओळख ‘वैज्ञानिक केंद्र’, अशी व्हावी यासाठी सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केेले जाणार आहेत. राज्यातील विज्ञानविषयक शिक्षण आणि जिज्ञासेत वृध्दी व्हावी यासाठी दोन नवे ‘एज्युकेशन हब’ राज्यात स्थापन केले जाणार आहेत. यंदापासून नोबेल पुरस्कार विजेत्यांची व्याख्यानमाला दरवर्षी गोव्यात आयोजित केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घोषित केले.\nविज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित‘नोबेल प्राईज सिरीज’ चे गुरूवारी कला अकादमीमध्ये दीनानाथ मंगेशकर सभागृहात पर्रीकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून ‘विज्ञान क्षेत्रात नावीण्यपूर्ण कल्पनां’साठी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतून विजेता निवडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिकांना आमंत्रण दिले जाणार आहे. विजेत्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकारकडून किमान एक वर्षासाठी आवश्यक ती मदत दिली जाणार आहे.\nकेंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने स्वीडनच्या नोबेल मिडिया, नोबेल म्युझियम व गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने ‘नोबेल प्राईज सिरीज’ चे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर इंग्लंडचे 1993 सालचे फिजिओलॉजी/मेडिसीनचे नोबेल विजेते रिचर्ड रॉबर्टस्, जर्मनीचे 1995 सालचे फिजिओलॉजी/ मेडिसीनचे नोबेल विजेते ख्रिस्तीयान नुसेन वॉलहार्ड, फ्रान्सचे 2012 सालचे भौतिकशास्राचे नोबेल विजेते सर्ज हॅरोच, इंग्लंडचे 2015 सालचे रसायनशास्राचे नोबेल विजेते थॉमस लिंडाल, नोबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष कार्ल हेन्रिक हेल्दिन, भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी खात्याचे सचिव के. विजय राघवन, नोबेल म्युझियमचे संचालक डॉ. ओलांव आमेलिन, स्वीडनच्या मुंबईतील कोन्सुल जनरल श्रीमती उलरिका सनबर्ग आदी मान्यवर हजर होते.\n‘नोबेल मिडीया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथियश फायरेनियस यांनी उपस्थितांचे स्वागत तर विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव दौलत हवालदार यांनी आभार मानले. राज्यातील अनेक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच उद्योजक, विचारवंत, वैज्ञानिक आदींनी सभागृहात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.\nविज्ञानाधारीत शिक्षणावर भर : मुख्यमंत्री\nदेशातील सर्वात लहान आणि निसर्गासाठी प्रसिद्धी लाभलेल्या गोव्यात पहिल्यांदाच ‘नोबेल प्राईज सिरीज’ आयोजित करणे हा गोमंतकीयांचा सन्मान आहे. या राज्याला विज्ञानाचा अलौकीक असा वारसा लाभला असून डी. डी. कोसंबी, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर यांसारखे महान वैज्ञानिक गोव्यातून देशाला अर्थात जगाला लाभले आहेत. गोव्याची ‘वैज्ञानिक हब’ म्हणून ओळख कायम रहावी यासाठी विज्ञानावर आधारीत शिक्षणावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Haris-parallel-bridge-Pune-roadblock/", "date_download": "2018-11-20T22:44:34Z", "digest": "sha1:YTOQL4P26LWYRUCFLF4CQEJD7RICXJI7", "length": 5596, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हॅरिस समांतर पुलास पुणे पालिकेचा अडसर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › हॅरिस समांतर पुलास पुणे पालिकेचा अडसर\nहॅरिस समांतर पुलास पुणे पालिकेचा अडसर\nपुणे पालिकेच्या निष्काळजी पणामुळे दुसरा पुलाचे काम अजून अर्धवट स्थितीत आहे. तर, तयार पुलही पालिकेच्या नाकर्तेपणामुळे अडकून पडला आहे.\nदोन्ही पालिकेच्या वतीने हॅरिस समांतर एका पुलाचे काम पुर्ण झाले आहे. पुल पूर्ण झाल्याचा अहवाल पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्थापत्य विभागाने महापौर नितीन काळजे यांना 30 मे रोजी दिला आहे. पिंपरी पालिकेने जूनच्या पहिल्या आठवड्यात पुल वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन केले होते.\nमात्र, पुणे पालिकेकडून अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने उद्घाटनाची तारीख लांबणीवर पडत आहे. दोन्ही पालिकेच्या अर्थसहायातून पुल तयार झाल्याने दोन्ही पालिका पदाधिकार्‍यांच्या सहमतीने पुलाचे उद्घाटन करण्याचा सूचना सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पुणे पालिकेचा प्रमुख पदाधिकार्‍यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते सदर पुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. मात्र, पुणे पालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पुलाचे उद्घाटन रखडले आहे.\nपुल तयार असूनही तो वाहतुकीस खुला केला जात नसल्याने पिंपरी, भोसरी, फुगेवाडी व दापोडीहून आलेली वाहने बोपोडी सिग्नल चौकात अडकून पडतात. त्यामुळे वर्दळीच्या सकाळ व संध्याकाळच्या वेळेत वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही कोंडी फोडून वाहतुक सुरळीत करण्यासाठी दोन समांतर पुल बांधण्यात येत आहेत.\nपुणे पालिकेने गांधीनगर झोपडपट्टी अद्यापपर्यंत न हटविल्याने बोपोडीहून दापोडीकडे येणार्‍या पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व झोपड्या हटविण्यात येणार असल्याचा दावा पुणे पालिकेचे अधिकारी करीत आहेत. विलंबामुळे या कामांचा खर्च तब्बल दोन कोटींने वाढला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Violation-of-Right-to-Learn-due-to-school-shutdown/", "date_download": "2018-11-20T22:22:18Z", "digest": "sha1:NAP4EY4VTGFF734EEF3CAMQVDXBT2GJX", "length": 9096, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाळा बंदमुळे ‘राईट टू लर्न’चे उल्‍लंघन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शाळा बंदमुळे ‘राईट टू लर्न’चे उल्‍लंघन\nशाळा बंदमुळे ‘राईट टू लर्न’चे उल्‍लंघन\nपटसंख्येअभावी जिल्ह्यातील 72 शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्‍कावर गदा येणार असून राईट टू लर्निंगचे उल्‍लंघन होत असल्याचा आरोप विविध संघटनांमधून होऊ लागला आहे.\nजिल्ह्यातील ज्या 72 शाळा बंद होणार असून त्यामध्ये जावली व पाटण तालुक्यातील जास्त शाळांचा समावेश आहे. पटसंख्येच्या निकषावर या शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबले आहे. शिक्षण विभागाचे हे धोरण अत्यंत चुकीचे असून घटनेने दिलेले मूलभूत अधिकार तसेच शिक्षण हक्काचा भंग होत आहे. मूलभूत अधिकाराचा भंग झाल्यास, मुलांना शिक्षण नाकारल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.\nजिल्ह्यातील 72 शाळा बंद करण्यात येणार असून या शाळांतील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. बंद करण्यात येणार्‍या शाळा व कंसामध्ये समाविष्ट केल्या जाणार्‍या गावांची नावे पुढीलप्रमाणे- महाबळेश्‍वर तालुक्यातील पारूट नं. 2 (मांघर), आरव (वळवण), कासरूंड (शिरवली), वेंगळे (खांबील पोकळे), गाढवली (गावडोशी), वानवली अहिरे (वानवली उत्तेकर), आळवण (पाली आठेगाव), दाभेमोहन (दाभे), शिंदी (आरव), घावरी (विवर), रेनोशी (गावडोशी), सालोशी (लामज), कळमगाव (कळमगाव), भेकवली( शिंदोला) मालुसर नं. 1 (मालूसर), पांगरी (भिलार), धावली (उंबरी), वाघाळे (वाघाळे), वारसोलीदेव (कोळी), देवसरे (कुरोशी), पोकले (खांबील चोरगे), उचाट (वाघावळे), चतुरबेट (दूधगाव), सातारा तालुक्यातील भीमनगर (तळदेव).\nजावली तालुक्यातील वाकी (रामेघर), गेळदरे (कुसुंबीमुरा), खंडाळा तालुक्यातील रामनगर (बावडा), पानसरेवस्ती (पिसाळवाडी), भोसलेवाडी (घाटदरे). फलटण फिरंगेवस्ती वडले (वडले), शिरवली तरडगाव (तरडगाव), कराड तालुक्यातील कळसेवस्ती (रेठरे खुर्द), भोसलेवाडी (भोसलेनगर), दुधडेवाडी (घराळवाडी), शेरे पाटी (थोरात मळा), शेवाळेवाडी टाळगाव (शेवाळेवाडी उंडाळे), भुयाचीवाडी जुनी (भुयाचीवाडी नवी). पाटण तालुक्यातील काळेवाडी (काळेवाडी आडूळ), महाडिकवाडी (नुने), डाकेवाडी (वाझोली). वाई तालुक्यातील विठ्ठलवाडी (चिखली), दत्तनगर (जोर), गोंजारवाडी (आसरे), नांदगणी (नांदगणी), गोळेवाडी (गोळेवाडी), मोर्णेवाडा (मोर्णेवाडा), मुगाव (मोर्जीवाडा), वडाचीवाडी (अभेपुरी), किसनवीरनगर (जांब), सोमेश्‍वरवाडी(वेरूळी), कोचळेवाडी (मांढरदेव).\nमाण तालुक्यातील खुडुकदरा घोडेवाडी (घोडेवाडी वारूगड), लावंडवस्ती सोकासन (कदमवस्ती सोकासन), डंगिरेवाडी मोही (डंगिरेवाडी थदाळे), तेलदरा (तेलदरा भांडवली), खिंडमळा (पाटीलवस्ती जायगाव), मुळीकवाडी (शिवाजीनगर, दहिवडी), खिंडवाडी (पानवण), पानाडेवाडी (कोरेवाडी), बागलवाडी (आटपाडकर वस्ती), घुटुकडेवस्ती (कुकुडवाड) काळंगे गोठा (धोतरेवस्ती). कोरेगाव तालुक्यातील भांडेवाडी (देउर), काळोशी (दुर्गळवाडी), भंडारमाची (उमाजीनगर), खामकरवाडी (अंबवडे सं.वाघोली), शहापूर (अनपटवाडी), गणेशवाडी (मध्वापूरवाडी), मोरबेंद (रणदुल्लाबाद) या शाळांचा समावेश आहे.\nअपघातात डॉक्टर कुटुंबाचा अंत\nइनोव्हा-दुचाकी अपघातात महिला ठार\nवांग-मराठवाडी धरणग्रस्तांना एकरी १७ लाख\nपत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण हिसकावून दोघांचा पोबारा\nस्वच्छ सर्वेक्षणमध्ये म’श्‍वर राज्यात प्रथम\nकृष्णाभीमा स्थिरीकरणाला सोमंथळी शेतकर्‍यांचा विरोध\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/nvs-pune-recruitment/", "date_download": "2018-11-20T21:55:42Z", "digest": "sha1:ETB4EP4JVODNQFGBIOEP5XIWVPW3F5FB", "length": 10944, "nlines": 134, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NVS Pune Recruitment 2018 - NVS Pune Bharti 2018 - nvsropune.gov.in", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 391 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(NVS Pune) नवोदय विद्यालय समितीच्या पुणे क्षेत्रात 229 जागांसाठी भरती\nपद क्र.2: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. (ii) B.Ed.\nवयाची अट: 30 जून 2018 रोजी 21 ते 40 वर्षे (सेवानिवृत्त: 62 वर्षे)\nनोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली.\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 28 जून 2018\nNext (South Indian Bank) साउथ इंडियन बँकेत 100 जागांसाठी भरती\n(NIELIT) राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत 56 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकेत 136 जागांसाठी भरती\n(NHM Palghar) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे विविध पदांची भरती\n(VSSC) विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये ‘पदवीधर अप्रेन्टिस’ पदांच्या 173 जागांसाठी भरती\n(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये ‘सुरक्षा एजंट’ पदांची भरती\nCGST व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात खेळाडूंची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n»(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n»(ICG) भारतीय तटरक्षक दल नाविक (DB) 01/2019 बॅच प्रवेशपत्र\n» UGC NET 2018 परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2018 (कर सहायक) प्रवेशपत्र\n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://m-marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/killa-cholhar-118070600024_1.html", "date_download": "2018-11-20T21:50:55Z", "digest": "sha1:O2DISN5PLKXUZ3SEUZAROIPMW4RJSSSN", "length": 7950, "nlines": 87, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "किल्ले चौल्हेर", "raw_content": "\nचौल्हेर हा किल्ला देखणा आहे. भक्कम आणि वास्तुवैभवाने नटलेला आहे. नाशिकहून सटाणा, सटाण्याहून तिळवण येथे गेल्यानंतर जवळच वाडी-चौल्हेर हे पायथ्याचे गाव लागते. येथे येईपर्यंत सायंकाळ होते. पौर्णिमेचं दुधाळ चांदणे गडावर पसरलेले असते. अशावेळी गड चढण्यात एक आगळीच मजा असते. बरोबर मार्गदर्शक घेणे फायद्याचे ठरते.\nसूर्यास्त झाल्यानंतर चांदणं असलं म्हणजे पायाखालची वाट स्पष्ट दिसते. गडकोटांचं रात्रीचं विश्व काही वेगळंच असतं. तासाभराची खडी चढाई झाल्यानंतर कातळकोरीव पार लागतात. या पायर्‍या चढून गेल्यानंतर गडकिल्ल्यावरची शोभा पाहून मन प्रसन्न होते. एका मागोमाग सलग तीन दरवाजे दृष्टीला पडतात.\nप्रत्येक किल्ला त्याचं वेगळं रूप आपल्यासमोर मांडत असतो. कधी इतिहासातून, कधी भूगोलातून तर कधी स्थापत्यातून त्याचं रूप दिसतं. या स्थापत्यातून सारे पदर असतात. पाण्याची टाकी, तटबंदी, बुरूज, गुहा, पार आणि चौल्हेरची दरवाजांची रांग हे तीन दरवाजे म्हणजे चौल्हेरच्या गडसफरीच.\nहे दरवाजे पार केले की डाव्या बाजूला छोटी माची लागते आणि उजव्या बाजूला बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. या दरम्यान पायर्‍या आणि पाण्याची टाकी दिसते. हे सारे पार केल्यावर बालेकिल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. चांदणे असल्यामुळे वाट स्पष्ट दिसते. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. गडावर चौरंगनाथ आणि हनुानाच्या मूर्ती आहेत.\nतिळवाचा किल्ला अथवा चौरगड किंवा चौल्हेरचा किल्ला अशा विविध नावांनी हा किल्ला ओळखला जातो. हा किल्ला अपवादानंच पाहिला जातो. बर्‍यापैकी चढाई असणारा हा गिरीदुर्ग इतिहासात एवढा ज्ञात नसला तरी त्यावरील उत्कृष्ट स्थापतने म्हणजे प्रवेशद्वारांची ओळख लाभलेले हे दुर्गरत्न सरोवरच भटक्यांच्या यादीत नसणं हे खेदजनक म्हणावं लागेल.\nनाशिकमध्ये येऊन गडदुर्ग पाहणार्‍या पर्यटकांची संख्या काही कमी नाही. ही भटकंती ठरावीक दुर्गांसाठीच न करता चौल्हेरचा किल्ला पर्यटकांनी अवश्य पाहावा. या गडाचं देखणेपण पर्यटकांची वाट सफल आणि सुफल करेल यात शंका नाही.\nरणबीरचं नवखं प्रेम पाहून कतरिना होतेय ‘जेलस’…\nबिग बींसोबत झळकली अमृता\nबोधकथा : कुणाला कमी समजू नये\nमहाराष्ट्राची अस्मिता किल्ले रायगड\nसांस्कृतिक भारत : दमण व दीव\n'गॅटमॅट' च्या सेटवरील अक्षय-निखिलची धम्माल जोडी\nप्रेम आणि मृत्यु हे असे पाहुणे आहेत...\nअमिताभ यांना आपला आजोबा समजतो अबराम, विचारतो - आपल्या घरी का राहत नाही\nकरणसोबत कॉफी शेअर करणार काजोल-अजय\nमराठी प्रेक्षक रसिक व संगीताचे जाणकार, अद्वैत नेमलेकर यांच्याशी केलेली खास बातचीत\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/reviews/bollywood/laila-majnu-movie-review/", "date_download": "2018-11-20T22:49:18Z", "digest": "sha1:YUJQGC4OLY2MF4LFQKF6B3J5TVZL7K6D", "length": 32326, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Laila Majnu Movie Review - एक ‘जादुई’ प्रेमकथा | Laila Majnu Movie Review - एक ‘जादुई’ प्रेमकथा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nलैला मजनू’ सारखी क्लासिक स्टोरी म्हणजेच, एका मुलीवरचे निरपेक्ष प्रेम आणि त्या प्रेमापोटी प्राण व मानसिक संतुलन गमावण्यापर्यंतचा संघर्ष पचवणे जरा कठीणचं. पण तरिही दिग्दर्शक साजिद अली ही तरल प्रेम कथा रंगवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.\nCast: अविनाश तिवारी, तृप्ती दिमरी, स्मृती कौल\nProducer: एकता कपूर, शोभा कूर, प्रीती अली Director: साजिद अली\nखरे तर ‘लैला मजनू’ की कहानी तो पुरानी हो गयी’... कारण आजच्या बॉलिवूडपटांमध्ये प्रेम एकाशी तर लग्न दुस-याशी, लग्न एकाशी तर प्रेम भलत्याशीच, असे सर्रास घडताना दिसते. अशास्थितीत ‘लैला मजनू’ सारखी क्लासिक स्टोरी म्हणजेच, एका मुलीवरचे निरपेक्ष प्रेम आणि त्या प्रेमापोटी प्राण व मानसिक संतुलन गमावण्यापर्यंतचा संघर्ष पचवणे जरा कठीणचं. पण तरिही दिग्दर्शक साजिद अली ही तरल प्रेम कथा रंगवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ‘लैला मजनू’ची अमर प्रेमकथा एका नव्या रूपात, नव्या ढंगात आणि नव्या अंदाजात सादर करण्याचे प्रयत्न करतो.\nश्रीनगरच्या एका प्रतिष्ठित कुटुंबातील एक लाडकी मुलगी लैला(तृप्ती तिमरी). तिच्या सौंदर्यावर भाळणारे बरेच ‘मजनू’ शहरात असतात. या सगळ्यांना झुरवत ठेवण्यात लैला तरबेज असते. कारण तिच्या स्वप्नातला राजकुमार कुणी दुसराच असतो आणि एका रात्री चांदण्या रात्री तिला तिचा स्वप्नातला राजकुमार प्रत्यक्ष भेटतो. हा राजकुमार अर्थात कैस भट्ट (अविनाश तिवारी) सुद्धा लैलाच्या अप्रतिम सौंदर्यावर पहिल्याच नजरेत लुब्ध होतो. लैलाच्या डोळ्यातील कैसबद्दलचे कुतुहूल आणि कैसची लैलाबद्दलची ओढ या रूपात ही कथा पुढे सरकते. पण ज्या कैसवर आपण प्रेम करू लागलोत, त्याच्या कुटुंबाचे आपल्या कुटुंबाचे जुने हाडवैर असल्याचे लैलाला कळते. कैसही हे जाणून असतो. आपल्या प्रेमाचा अंत काय होणार, हे ठाऊक असूनही लैला आणि कैस एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात. आपले प्रेम टिकवण्यासाठी त्यांना ब-याच हाल-अपेष्ठा सोसाव्या लागतात. लैलाचे बळजबरीने दुस-या मुलाशी लग्न करून दिले जाते आणि कैस तिच्या विरहाने भ्रमिष्ठ व्हायला लागतो. आजच्या मॉडर्न काळात ही कथा पचणारी नसली तरी दिग्दर्शक साजिद अली असे काही जादुई आणि आभासी जग निर्माण करतो की, आपण सहज त्यात गुंतत जातो.\nव्यक्तिचित्रणाच्या बाबतीत ही कथा कुठेतरी कमी पडते. एकमेकांना प्रेमात पाडण्यास भाग पाडणा-या गोष्टी आणि पुढे प्रेमाने दिलेली वेदना मनावर तितक्या प्रभावीपणे बिंबत नाही. पण पटकथा आणि छायाचित्रण इतके उजवे ठरते की, या उणीवा सहज दडपल्या जातात. पहिल्या भागात दोन प्रेमींच्या मनातील उत्कटता आणि पुढे लैलाच्या प्रेमात वेडा झालेल्या कैसच्या स्वभावातील उग्रपणा याचे एक सुंदर संतुलन या चित्रपटात साधले गेले आहे. एक तरल चित्रपट साकारण्यात चित्रपटाच्या संगीताचाही महत्त्वाचा वाटा आहे. नवख्या कलाकारांचा अभिनयही आश्वासक आहे. नायकाकडे ‘हिर रांझा’त राज कुमारने रंगवलेल्या ‘रांझा’चा सहजपणा आहे तर नायिकेकडे हिरसारखे सौंदर्य आहे. आजच्या काळात पचणारा नसला तरी एकदा पाहण्यासारखा हा चित्रपट नक्कीच आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n#MeToo : रिचा चड्डाला कोरिओग्राफरने सांगितले होते, जीन्स कमरेखाली खेचायला\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो तुम्ही पाहिले का\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nश्रद्धा कपूरला डेंग्यूतून वाटले बरे, सुरूवात केली ह्या सिनेमाच्या चित्रीकरणाला\nMirzapur Review: गॅंगवॉर, राजकारणाचं रक्तबंबाळ तांडव 'मिर्झापूर'\nPihu Movie Review : प्रत्येक आई-वडिलांचे डोळे उघडणारी ‘पीहू’ची कहाणी16 November 2018\nMohalla Assi Review: डोक्यात झिणझिण्या आणणारा ‘मोहल्ला अस्सी’16 November 2018\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\nरस्त्यावर धावणारी 'ही' अनोखी ट्रेन पाहिलीत का\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nधूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली; माझगाव सर्वाधिक प्रदूषित\nसौरऊर्जेच्या माध्यमातून माहिम येथील मशिदीत विजेचा वापर\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bjp-leaders-worry-too-much-trawler-rotated-on-the-crop-of-lilies/", "date_download": "2018-11-20T21:50:12Z", "digest": "sha1:7LNIUGAJ6CXV2A5RBJIDKIYJLXPRL6CM", "length": 7680, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप नेतेही चिंतेत; वांग्यांच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजप नेतेही चिंतेत; वांग्यांच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर\nवांग्याला बाजारात केवळ तीन ते पाच रुपये किलोचा भाव\nहिंगोली: माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेत भाजपला घराचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांमध्ये भाजपविरोधात नाराजी असून राज्यात १ जून पासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात राजकीय नेते, विरोधी पक्षांसोबत आता सत्ताधारी भाजपने सुद्धा उडी घेतली आहे.\nशेतमालाला योग्य हमीभाव मिळावा व अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, हिंगोलीचे माजी खासदार तथा भाजप नेते सुभाष वानखेडे यांनी आपल्या शेतातील पाच एकरवर असलेल्या वांग्यांच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक उद्ध्वस्त करुन टाकले.\nवांग्याला बाजारात केवळ तीन ते पाच रुपये किलोचा भाव मिळत असल्यामुळे वानखेडे यांनी सोमवारी वांग्याच्या पिकात ट्रॅक्टर घालून वांग्याची रोपे उपटून टाकली. त्यामुळे आता भाजपनेतेही वैतागले आहेत. कांद्याला जास्तीत जास्त पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने लागवड आणि वाहतुकीचा देखील खर्च निघत नाही. त्यामुळे संतप्त वानखेडे यांनी ट्रॅक्टरद्वारे वांग्याचे पाच एकर शेत नांगरुन टाकले.\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/congress-accusation-lash/", "date_download": "2018-11-20T22:17:46Z", "digest": "sha1:XPXGGJS5KQJTHV2EVCAWMJY5YCVWATCQ", "length": 7230, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॉंग्रेसच्या आरोपांना लश्कर –ए-तोयबाचे समर्थन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकॉंग्रेसच्या आरोपांना लश्कर –ए-तोयबाचे समर्थन\nटीम महाराष्ट्र देशा : जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दीक तीव्र युद्धाला तोंड फुटलंय. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी एक आरोप केला की दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत दहशतवादी कमी आणि सामान्य नागरीक जास्त मारले गेले. आझाद यांच्या या विधानानंतर लश्कर –ए-तोयबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. या दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्याने लगेच एक प्रसिद्धीपत्रक काढून आझाद यांचे आरोप अगदी बरोबर असल्याचं म्हटलं आहे.\nगुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. “दहशतवादी संस्था लष्कर ए तय्यबा काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांच्या मताशी सहमती दर्शवते तर दुसरे काँग्रेसचे नेते सोझ म्हणतात की काश्मिरींना स्वतंत्र व्हायचंय. याचा अर्थ भारताबाहेर एक पाकिस्तान आहे आणि काँग्रेसमध्ये एक पाकिस्तान आहे,” संबित पात्रा यांनी ट्विट केलंय.\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-how-did-the-municipal-corporation-authority-get-bail/", "date_download": "2018-11-20T22:08:12Z", "digest": "sha1:GJD7TCBHRYKZEIP5UFEY4MU3DY3FXZXB", "length": 9683, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कशी जमवली महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याने असंपदा?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकशी जमवली महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याने असंपदा\nएसीबीने कसे काढले शोधून\nअभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद : औरंगाबाद महानगर पालिकेच्या निलंबित शाखा अभियंत्यावर मिळकतीपेक्षा जास्त ‘कमाई’ केली म्हणून गुन्हा दाखल केला. ही रक्कम आहे, १२ लाख २४ हजार ९०१ रूपये एवढी. पण हे ‘अॅन्टी करप्शन ब्युरो’ने (एसीबी) कसे काढले असेल शोधून\nतर एखाद्या शासकीय, नियम शासकीय, शासनाची महामंडळे, अशा ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संदर्भाने ही चौकशी केली जाते. त्यामध्ये शासनाच्या अनुदानीत संस्थांचाही समावेश होतो. तर या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाच्या तिजोरीतून होते. त्यामुळे त्याला मिळणाऱ्या वैध उत्पन्नाची माहीती, तो अधिकारी किंवा कर्मचारी ज्या विभागात काम करतो, तिथून मिळू शकते. म्हणून ‘एसीबी’ त्यांच्या विरूद्ध चौकशी करू शकते. तर महानगर पालिकेचे निलंबित शाखा अभियंता बाबुलाल गायकवाड यांनी मिळकतीपेक्षा जास्त मालमत्ता जमवली असल्याची तक्रार एसीबीला तीन वर्षापुर्वी केली होती. त्याची चौकशी सुरू होती. त्यामध्ये एसीबीने काय-काय शोधून काढले.\n३० जून १९८३ ला गायकवाड महानगर पालिकेत नोकरीला लागला. तिथपासून ते ११ मार्च २०१५ पर्यत त्या किती पगार महानगर पालिकेने दिला. हे रितसर म्हणजे शासकीय सोपस्कारपुर्ण करून एसीबीने महानगर पालिकेकडूनं माहीत करून घेतले. त्यांच्या या ३२ वर्षाच्या नोकरीत जेवढ्या रक्कमेचा पगार त्यांना मिळाला, त्यातील ३३% रक्कम ही त्यांनी घरखर्चासाठी वापरली. असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्टॅर्ण्डड फाॅर्मेटनुसार गृहीत धरले. उर्वरीत खर्च म्हणजे मुला-मुलींच्या शिक्षणाचा, वाहन किंवा इतर खरेदीचा, हप्ते त्यामध्ये एलायसी, बँक, पतसंस्था हे सगळे अधिकृत माहीती घेऊन केले जाते. त्यानंतरही काही रक्कम किंवा खरेदी केलेल्या वस्तू त्यामध्ये दिसत असतील तर ती असंपदा म्हणून गृहीत धरली जाते. तशी बाबूलाल गायकवाड यांच्याकडे १२ लाख २४ हजार ९०१ रूपयांची अतिरिक्त संपत्ती एसीबीला आढळली. त्यातून गुरूवारी गुन्हा दाखल झाला आहे.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/ordnance-factory-chanda-recruitment/", "date_download": "2018-11-20T21:29:11Z", "digest": "sha1:5X2UZ4DVRAE4FUQLUZ4GL5VGDV7REN4Z", "length": 10597, "nlines": 134, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Ordnance Factory Chanda Recruitment 2018 - ofchanda.gov.in", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 391 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(Ordnance Factory) चांदा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांची भरती\nलॅब टेक्निशिअन: 01 जागा\nमेडिकल असिस्टंट: 02 जागा\nवार्ड असिस्टंट: 03 जागा\nपद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) प्रथमोपचार कोर्स\nपद क्र.3: 10वी उत्तीर्ण\nमुलाखतीचे ठिकाण: ऑर्डनन्स फॅक्टरी,चंद्रपूर\n(NIELIT) राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत 56 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकेत 136 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 391 जागांसाठी भरती\n(NHM Palghar) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे विविध पदांची भरती\n(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये ‘सुरक्षा एजंट’ पदांची भरती\nCGST व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात खेळाडूंची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n»(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n»(ICG) भारतीय तटरक्षक दल नाविक (DB) 01/2019 बॅच प्रवेशपत्र\n» UGC NET 2018 परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2018 (कर सहायक) प्रवेशपत्र\n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/show-pieces/top-10-show-pieces-price-list.html", "date_download": "2018-11-20T21:54:49Z", "digest": "sha1:3YLHASZXH5T6QSFOPC3IF4D4L4P3LM7Q", "length": 12150, "nlines": 283, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 शो पीएससी | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 शो पीएससी Indiaकिंमत\nशीर्ष 10 शो पीएससी\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 शो पीएससी म्हणून 21 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग शो पीएससी India मध्ये Turqoise टेररकट्टा हॅन्ड बुकेंड्स Rs. 1,425 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nशीर्ष 10 शो पीएससी\nइथ जेसूस फासे फागूरीने\nइथ होमी डेकॉर आयटम हैप्पी होमी मुरेल\nइथ ब्लॅक & ब्राउन पोलीरेसीं सामुराई कोपले\nवेदक डार्क ग्रीन अवेंतुरीने गेम्सटोने एलिफांत स्टेशन\nकॅरिस्टकॅरॅफ्ट क्रिस्टल सुंफ्लॉवर दिलूक्सने बसे विथ क्लॉक\nएक्सकॅलुसिवेळाने बीज ग्रीन त्रिवेत सेट\nएथनिक ब्रास गणेश बेल्स\nडेसिग्न हट आयफेल तोवर मध्यम ब्रिगत फिनिश ध 1169\nइथ मीरा बाई स्टेशन इस्४२१\nवूडन होमी डेकॉर शिप\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4832478830168346467&title=Children%E2%80%99s%20psychology...&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-11-20T22:21:51Z", "digest": "sha1:QFCUQWZWR47FNCE6XCRPG66GFFALIVX3", "length": 14728, "nlines": 127, "source_domain": "bytesofindia.com", "title": "घरातील गटबाजी नक्कीच टाळता येऊ शकते", "raw_content": "\nघरातील गटबाजी नक्कीच टाळता येऊ शकते\nमुलांना वाढवताना कुटुंबातील सदस्यांमध्ये दोन गट पडणार नाहीत, याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. असं झाल्यास मुलांचा कोणा एकावरचा विश्वास कमी होऊ शकतो, पर्यायाने त्याच्यावरील प्रेमही कमी होऊ शकतं.... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या पालक-मुलांच्या नात्यातील आवश्यक असणाऱ्या एकवाक्यतेबद्दल...\n३५ वर्षांची रागिणी स्वतःहून भेटायला आली. आल्यावर तिनं स्वतःची जुजबी ओळख करून दिली. सात-आठ वर्षांपूर्वी रागिणीचं लग्न झालं. बऱ्याच प्रयत्नानंतर तीन एक वर्षांनी तिला मुलगी झाली. सुरुवातीला मुलीला पाळणाघरात ठेवून रागिणीनं आपली नोकरी सुरूच ठेवली होती. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून तिच्या सासूबाई खूपच आजारी होत्या. आजारपणामुळे त्या अगदी अंथरुणालाच खिळल्या. शिवाय घरात त्यांच्याकडे लक्ष देणारं इतर कोणीच नसल्यामुळे सासरे आणि नवरा यांच्या सांगण्यावरून रागिणीनं नोकरी सोडली. आता ती पूर्ण वेळ सासूबाईंची काळजी घेते आणि मुलीला सांभाळते. हे सगळं करताना दिवस कसा जातो, तिला कळतच नाही.\nरागिणीचं हे सगळं मला सांगून झाल्यावर तिला भेटायला येण्यामागील कारण विचारलं. हा विषय निघताच तिला रडू आलं. तिने थोडा वेळ मागितला आणि शांत झाल्यावर तिची समस्या सांगितली. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून तिची सहा वर्षांची मुलगी आयेशा तिच्याशी नीट बोलत नाही. ती सारखी आईचा राग-राग करते, जवळ गेलं, की ‘तू आवडत नाहीस मला’, असं म्हणून आजी-आजोबांकडे निघून जाते. संध्याकाळी बाबा कामावरून आले, की त्यांच्याकडे, ‘आई मला मारते, शिक्षा करते’, अशा तक्रारी करते आणि बाबांना आईला रागवायला सांगते. इथपर्यंत ठीक आहे, पण महिन्याभरापूर्वीची एक गोष्ट, तिने अभ्यास केला नाही म्हणून रागिणी तिला रागावली, तर आयेशा रागाने म्हणाली, ‘जा मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. तू वेडी आहेस. मला फक्त बाबा, आजी आणि आजोबाच आवडतात. ते मला कधीच रागवत नाहीत. तूच मला सारखी मारतेस आणि रागावतेसही. मला नाही बोलायचं तुझ्याशी. तू माझा अभ्यास पण नको घेऊस. माझ्याशी खेळू पण नकोस आणि माझ्या शेजारी झोपू पण नकोस. मी फक्त बाबांजवळच झोपणार.’ सुरुवातीला असं वाटलं, की ती चिडली म्हणून असं बोलली असेल, नंतर होईल शांत. पण आयेशा खरंच आईशी बोलेनाशी झाली. हळू हळू ती आईशेजारी झोपेनाशी झाली. आई जवळ आली, की ती आजी आजोबांच्या खोलीत निघून जायची. हे सारं रागिणीच्या मनाला खूप लागत होतं.\n मुलांना रागवायचंच नाही का आयेशाला खरंच माझी किंमत राहिली नाही का आयेशाला खरंच माझी किंमत राहिली नाही का , तिच्या एवढ्या लहान वयातच आमचं नातं असं दुराव्याचं होणार का , तिच्या एवढ्या लहान वयातच आमचं नातं असं दुराव्याचं होणार का असे एक ना अनेक प्रश्न रागिणीला पडले होते. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. आपण आयेशाला वाढवण्यात कमी पडलो हा अपराधभाव तिला स्वस्थ बसू देत नव्हता. पण विचार केला, तर या साऱ्या माहितीतून एक वेगळीच समस्या लक्षात आली आणि त्यासाठी रागिणीबरोबरच इतर कुटुंबियांनीही प्रयत्न करणं आवश्यक होतं. ती समस्या अशी, की आयेशाला वाढवणारे घरातल्या घरातच दोन गट तयार झाले होते एक गट बाबा, आजी, आजोबा यांचा आणि दुसरा एकट्या आईचा.\nएका गटात तिच्या म्हणण्याचा मान राखला जायचा, तिचं फक्त कौतुक केलं जायचं आणि आई रागावली की नको इतकी माया, प्रेम, सहानुभूती मिळायची. दुसऱ्या गटात चूक झाल्यावर बोलणी, एखादा धपाटा, शिक्षा, कधीतरी शाबासकी. पण आयेशाच्या वयाचा विचार केला, तर तिला बाबा, आजी, आजोबांचा गटच अर्थात आवडणार, कारण तिथं शिस्त, शिक्षा नव्हतीच मुळी. त्यामुळेच तिला आई आवडत नव्हती. कारण दोन्ही गटांत तिला मिळणारी वागणूक दोन विरुद्ध टोकांची होती.\nही समस्या लक्षात आल्यावर रागिणीला तिच्या नवऱ्याला घेऊन भेटायला बोलावलं. ठरल्याप्रमाणे दोघंजण भेटायला आले. या भेटीदरम्यान त्या दोघांनाही आयेशाची नेमकी समस्या आणि त्यामागील कारणं, तसंच त्याचे भविष्यकाळात होऊ शकणारे परिणाम आणि त्यासाठी आवश्यक किंवा उपयुक्त उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केलं. काही बदल आईला तर काही आयेशाच्या बाबांना सुचवले. आजी-आजोबा वयानुसार या बदलांना विरोध करतील हा अंदाज लक्षात घेऊन त्यांनाही हळू हळू या साऱ्यांत कसं सामावून घेता येईल यावरही चर्चा केली.\nअपेक्षेप्रमाणे सुरुवातीला आजी-आजोबांनी बदलांना विरोध केलाच, पण हळू हळू फरक लक्षात येऊ लागल्यावर त्यांचा विरोध मावळला. अखेर आयेशाला वाढवणाऱ्या दोन गटांची समेट घडून आली आणि आयेशाची समस्या आपोआपच सुटली.\n(केसमधील नावं बदलली आहेत)\n- मानसी तांबे - चांदोरीकर\n(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n‘वादळी काळ’ हाताळताना.... विसंगत विचारांवर मात करा... सोडवा मुलांच्या मनातली कोडी.. मूल चुकतंय का आपण मुलांना भावनिक आधार द्या...\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Unknon-40-year-women-deadbody-founded-near-jogeshwari-in-aurangabad/", "date_download": "2018-11-20T21:39:46Z", "digest": "sha1:V5U5EBB5QGWCOGCB635ZJVRCT6LSG47B", "length": 2964, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद : जोगेश्वरीत अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद : जोगेश्वरीत अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला\nऔरंगाबाद : जोगेश्वरीत अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला\nवाळूज महानगर : प्रतिनिधी\nवाळूज औद्योगिक क्षेत्रातील जोगेश्वरी येथे बुधवारी (१८ एप्रिल) सकाळी एका ४० वर्षीय महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडला. या महिलेच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण आहेत. अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.\nमहिलेवर बलात्कार करुन तिचा गळा आवळुन खून करण्यात आला असवा असा अंदाज पोलिसांनी वार्तविला आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक द्यानेश्वर साबळे तसेच त्यांच्या सहकाऱ्यानी घतनस्थळी पाहणी करून तपास सुरु केला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-20T21:49:35Z", "digest": "sha1:GO4IQSTGNJC5R3PWQIGXEULQIF73DZCN", "length": 11772, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खास मुलाखत- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nBIGG BOSS12 मधून बाहेर पडल्यावर नेहा पेंडसेची पहिली मुलाखत\nमराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरात महिनाभर राहिल्यावर गेल्या आठवड्यात बाहेर पडली. दर आठवड्याला बिग बॉसने दिलेल्या टास्कचं आव्हान स्वीकारत नेहाने ४ आठवडे या कार्यक्रमात लढत दिली. बिग बॉसच्या घरामध्ये ज्या पद्धतीने राजकारण चालायचं त्याला नेहा हुशारीने सामोरी गेली. नेहाच्या याच चिकाटीमुळे बिग बॉसच्या घरात पुन्हा प्रवेश करायला तिला आवडेल असं तिने मुलाखतीत स्पष्ट केलं. न्यूज18 लोकमतच्या नीलिमा कुलकर्णी यांनी घेतलेली ही खास मुलाखत\nराजेंनी राजेपद नीट सांभाळलं पाहिजे,पवारांनी टोचले उदयनराजेंचे कान\nविशेष बेधडक - संभाजी भिडेंची संपूर्ण मुलाखत\n'आधार'च व्हर्च्युअल आयडी, कितीही वेळा क्रमांक बदलू शकतात'\nनांदगावकरांची भूमिका शिवसैनिक म्हणून, अनिल देसाईंकडून स्वागत\nपत्नीच्या साड्या खरेदीवर शरद पवार म्हणतात...\n...नाहीतर पाकिस्तानच्या हद्दीत आणखीही सर्जिकल स्ट्राईक-राजनाथ सिंह\nसुप्रिया सुळेंची खास मुलाखत\nश्रीहरी अणे यांची खास मुलाखत\nपुरावा मिळाल्यावरच सनातनवर बंदी - मुख्यमंत्री\nजैतापूर अणुप्रकल्प होणारच - मुख्यमंत्री\nजितेंद्र आव्हाड यांची खास मुलाखत\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4/news/", "date_download": "2018-11-20T21:34:26Z", "digest": "sha1:ABWJBYMRCYHR2IEXJYFVY3QWRNT5KF4M", "length": 11542, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोहन भागवत- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nराम मंदिरासाठी संघाची मोर्चेबांधणी, 25 नोव्हेंबरला नागपुरात काढणार हुंकार रॅली\nअयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी कायदा करा असा सल्ला देणाऱ्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने आता राम मंदिरासाठी जनआंदोलन करण्याचं ठरवलं आहे.\nअयोध्या विवाद: रामजन्मभूमी प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nराम मंदिरासाठी मोहन भागवतांनी दगडूशेठ हलवाई गणपतीला घातलं साकडं\nआधी मुंबईत बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर - राणे\nMorning Alert: आज दिवसभर या महत्त्वाच्या बातम्यांकडे असेल लक्ष\nमोहन भागवतांच्या भाषणावर शिवसेनेनं दिली पहिली प्रतिक्रिया\nराम मंदिराची लगेच उभारणी करावी : मोहन भागवत\nMorning Alert: या आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या\nपाच वर्ष आणि मोहन भागवतांची ती पाच भाषणं ज्यातून मोदींना दिला संदेश\nमोहन भागवतांवर मोक्का लावा : प्रकाश आंबेडकर\nहिंदू धर्माची व्याख्या सांगणारे मोहन भागवत कोण, प्रवीण तोगडिया यांचा सवाल\nनरसंहाराची भाषा मानणारे मोहन भागवत लोकांना फसवतायत - आंबेडकर\nजिथे मुस्लिमांना जागा नाही, ते हिंदुत्वच नाही -मोहन भागवत\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-23-april-2018/", "date_download": "2018-11-20T22:29:48Z", "digest": "sha1:EKUIR2OFLE5GBPFICKOT73JQ4WEWFIV4", "length": 12535, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 23 April 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 391 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n23 एप्रिलला जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो ज्यामुळे त्यांना अनेक संकल्पना आणि योजनांना जगामध्ये परिस्थिती आणि स्थितीची जाणीव करून देण्यास मदत होते.\nआर्थिक विषयांवर कॅबिनेट कमिटी (सीसीईए) ने एक पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज मोहीम (आरजीएसए) मंजूर केली आहे.\nकोळसा मंत्रालयाने कोल इंडिया लिमिटेडचे अंशकालिक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून सुरेश कुमार यांची नियुक्ती केली आहे.\nआंतरराष्ट्रीय मुद्राकोझ ने सदस्य देशांना नवीन भ्रष्टाचार प्रतिबंधक धोरण घोषित केले.\nरिलायन्स कम्युनिकेशन्स ने आफ्रिकी देशांमध्ये दूरसंचार सेवा पुरविण्यास युगांडामध्ये एक स्थानिक ऑपरेटरशी करार केला आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँकेने पुढील आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 7.4% राहण्याचा अंदाज लावला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष श्रीकांत चिंगपिंग यांच्याबरोबर अनौपचारिक शिखर बैठकीसाठी वुहान जाणार आहेत.\nलंडन मध्ये राष्ट्रमंडळ प्रमुखांची सरकारी बैठक (CHOGM) च्या अखेरीस 2020 पर्यंत राष्ट्रमंडळ देशांनी सायबर सुरक्षा यावर प्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रमंडळ सायबर जाहीरनामाचा अवलंब केला आहे.\nजागतिक पृथ्वी दिन 22 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. या पृथ्वी दिन 2018 ची थीम ‘प्लॅस्टिक प्रदूषणाचा अंत’ होती.\nभारतीय अॅनिमेशन अग्रेसर आणि बहुराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार विजेता भीमसेन खुराना यांचे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.\nPrevious (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 308 जागांसाठी भरती\nNext (MRVC) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n»(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n»(ICG) भारतीय तटरक्षक दल नाविक (DB) 01/2019 बॅच प्रवेशपत्र\n» UGC NET 2018 परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2018 (कर सहायक) प्रवेशपत्र\n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-part-121-2-1604751/", "date_download": "2018-11-20T21:55:53Z", "digest": "sha1:VDTQKDWZKHHWIGA7N2NCLZUZ4LQD3ORO", "length": 46962, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta readers letter part 121 | जन्मशताब्दीच्या मानवंदनेची नांदी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nपु.ल. प्रत्येक मराठी माणसाचे दैवत.\nचोऱ्यामाऱ्या ,खून,अश्या सनसनाटी घटनांची रसिली वर्णने वाचता वाचता ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ ही अगदी मथळ्यापासून ‘पुलकित’ झालेल्या वार्ताहराकडून शब्दांकित झालेली चोरीची बातमी वाचून काय वाटले चटकन , थोडक्यात सांगणे अवघड आहे.\nपु.ल. प्रत्येक मराठी माणसाचे दैवत. दैवत हा शब्दही मान्य नसलेल्या अनेक नास्तिकांचे देखील आराध्यच ‘नेटा’ने प्रसारित होणाऱ्या उदंड साहित्याच्या रोजच्या रतिबावर मात करून आजही पु.लं.चे साहित्य वाचले जाते. उगाच नाही वार्ताहराला पु. लं . चे ‘शब्दरूपी गणगोत’ सारख्या शब्द रचना सहज सुचत. चोरांचेही धाडस बघा : भांडारकर रस्त्या सारख्या गजबज, रहदारी असलेल्या रस्त्यावरील ‘मालती -माधव’ हे लक्ष्य त्यांनी नक्की केले. पण अक्षरांचे धन असलेल्या लेखकाने घातलेले पुस्तकांचे ‘मावंदे’ बघून तेही हरखून गेले असतील. म्हणूच त्या मराठी रसिक चोरांनी पु.लं.चे साहित्य धन आणि त्याच्या धन्याचा फोटो बघून साष्टांग नमस्कार करून निघून जाणे उचित समजले असेल. पुढील वर्षी साजरे होणाऱ्या ‘पु.ल. जन्मशताब्दी वर्षां’ची ही पहिली मानवंदना समजायला हरकत नाही. उस्तपास्त न करता मान राखणाऱ्या त्या अज्ञात चोरांनाही वंदन\n– अनिल ओढेकर, नाशिक\n‘वाऱ्यावरची वरात..’ हा २१ डिसेंबरचा ‘उलटा चष्मा’ पु.लं. च्या मिश्किलीची साक्ष पटवून देतो. घरात चोरी झाली असतानाही त्यावर विनोदाच्या अंगाने कसं पहावं हे खरंच भाईंकडून शिकण्यासारखं आहे. मला वाटतं आज भाई हयात असते तर नक्कीच त्यांनी अशीच विनोदी प्रतिक्रिया दिली असती. भाईंची ही प्रतिक्रिया साकारल्याबद्दल आभार, कारण आजच्या बटबटीत राजकीय वातावरणात ही विनोदाची फुंकर गरजेचीच होती\n– मरतड औघडे, भाईंदर\nविषमतेचा डांगोरा हेच दारिद्रय़ाकडे दुर्लक्ष\n‘अब्जाधीश राज येते आहे’ हा नंदा खरे यांचा लेख (बुकमार्क पान, ९ डिसेंबर) वाचला. विल्किन्सन, स्टिगलिट्झ, पिकेटी यांचा सारांश नंदा खरे यांनी काढला आहे. त्यांच्या युक्तिवादात मला आढळणारे ठळक दोष असे- विषमतांची प्रमाणे सांगत असताना ही प्रमाणे कोणत्या सरासरी उत्पन्नपातळीशी आहेत हे सांगण्याचे निक्षून टाळले आहे. ‘अमेरिकेत १ टक्का लोक फार श्रीमंत आहेत, तर इतर सारे गरीब आहेत’ हे स्टिगलिट्झचे वाक्य ‘गरीब’ या शब्दाची टिंगल करणारे आहे ९९ टक्के सोडाच, पण अमेरिकेतला तळचा स्तर जरी घेतला तरी तो भारतीय गरिबाच्या मानाने किती सुस्थित आहे हे यातून लपवले जात आहे. ‘मुदलात-सुस्थिती’ या गोष्टीला कुठेच वाचा फुटत नाही. भारतासाठी ती फार महत्त्वाची आहे.\nदुसरे असे की, नंदा खरे जी आकडेवारी देतात ती त्यांच्याच निष्कर्षांवर बोळा फिरवणारी आहे. उदाहरणार्थ स्कँडेनेवियन देश जास्त समतावान असूनही त्यांचा विषमता निर्देशांक जर ४.० इतका आहे, तर भारताचा फक्त ४.७ इतकाच आहे विनोद असा की, पाकिस्तानसुद्धा फक्त ४.० वर म्हणजे स्कँडेनेवियन देशाच्या बरोबरीने समतावान आहे विनोद असा की, पाकिस्तानसुद्धा फक्त ४.० वर म्हणजे स्कँडेनेवियन देशाच्या बरोबरीने समतावान आहे हे अतक्र्य आहे. चीन ९.६ वर आहे. फक्त इतकीच जास्त विषमता चीनमध्ये आहे हे अतक्र्य आहे. चीन ९.६ वर आहे. फक्त इतकीच जास्त विषमता चीनमध्ये आहे समजा, ही भयंकर जास्त आहे; पण मग तरीही चिनी कामगार भारतीय कामगाराच्या चौपटीवर कसा समजा, ही भयंकर जास्त आहे; पण मग तरीही चिनी कामगार भारतीय कामगाराच्या चौपटीवर कसा मुळात ‘किती उत्पन्न’ हा विषयच टाळल्याने असे होते आहे.\nवरचे १० टक्के म्हणजे श्रीमंत, नंतर ५० टक्के मध्यमवर्गीय आणि उरलेले ४० टक्के म्हणजे गरीब ही व्याख्या, दारिद्रय़निवारण होते आहे की नाही, हे अजिबात समजू न देणारी आहे. विशेष म्हणजे भारतातील उत्पन्नवाढीबाबत नंदा खरे जे कोष्टक देतात, त्यात गरीब आणि मध्यम हे जवळपास एकाच पातळीवर इतकेच नव्हे तर काही वर्षी उलटेसुद्धा दिसतात. हे कसे शक्य आहे २०१४ सालाबाबत संपूर्ण प्रजेची उत्पन्नवाढ ४ टक्के असताना श्रीमंतांची उत्पन्नवाढ फक्त ५.८ टक्के इतकीच आहे २०१४ सालाबाबत संपूर्ण प्रजेची उत्पन्नवाढ ४ टक्के असताना श्रीमंतांची उत्पन्नवाढ फक्त ५.८ टक्के इतकीच आहे त्याच वर्षी मध्यम आणि गरीब यात फरक फक्त २.६ आणि २.४ म्हणजे ०.२ इतकाच आहे त्याच वर्षी मध्यम आणि गरीब यात फरक फक्त २.६ आणि २.४ म्हणजे ०.२ इतकाच आहे गरीब जर मध्यमच्या जवळ जात असेल तर त्याचा अर्थ दारिद्रय़निवारण जोरात होते आहे असा होतो; किंबहुना विषमता मोजायला हवी ती गरीब आणि मध्यम यांच्यातलीच. गरिबाला जर मध्यमवर्गीय व्हायला मिळत असेल तर श्रीमंत किती श्रीमंत आहेत याची चिंता गरीब माणूस कशाला करेल\nक्युझनेटचे वळण हे ‘युद्धामुळे देशात समता येत असल्याने’ भासले असे पिकेटी म्हणतात. मुद्दा हा आहे की, दारिद्रय़निवारण होण्याअगोदर विषमता कमी झाली, असे एका तरी देशाचे उदाहरण आहे काय अगोदर दारिद्रय़निवारण आणि नंतर विषमता कमी होणे, हे सारतत्त्व कुठे चुकले आहे अगोदर दारिद्रय़निवारण आणि नंतर विषमता कमी होणे, हे सारतत्त्व कुठे चुकले आहे नुसते दरडोई उत्पन्न वाढून उपयोग नाही, तर मानवी विकास निर्देशांकही (माविनि) वाढला पाहिजे हे माझेही मत आहे; पण एक श्रीलंका हा अपवाद वगळला तर जगात असा एकही देश नाही, की जो दरडोई उत्पन्नात भारताच्या पुढे न जाता ‘माविनि’त भारताच्या पुढे आहे.\nजर या मंडळींचा सगळा मिळून एवढाच मुद्दा असेल, की संपत्तीकर आणि वारसा-संपत्तीकर लावावा, तर माझा त्याला अजिबात विरोध नाही; पण मुळात राष्ट्रीय उत्पन्न वाढले नाही, तर केवळ असे कर लावल्याने दारिद्रय़निवारण होणार आहे काय तुमचा विषमतेचा डांगोरा करुणेतून येत आहे की असूयेतून, हे समतावाद्यांनी नक्की ठरवले पाहिजे.\n– राजीव साने, पुणे\nदिलगिरी व्यक्त करण्यात कमीपणा कसला\nएम. जे. अकबर हे सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत. पण ते मूळचे पत्रकार असून त्यांनी ‘नेहरू : द मेकिंग ऑफ इंडिया’ हे ६०० पृष्ठांचे चरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी नेहरूंचे स्वभाववैशिष्टय़ सांगताना म्हटले आहे की, चूक झाली तर नेहरू ती ताबडतोब मान्य करायचे व म्हणायचे की, ‘मी हिमालयाएवढी चूक केली’. खऱ्या मोठय़ा माणसाचे हेच वैशिष्टय़ असते. नेहरूच कशाला, स्वत: इंदिरा गांधींनी पुढे आणीबाणीबद्दल खेद व्यक्त केला व पुन्हा कधी मी आणीबाणी आणणार नाही, असे नि:संदिग्ध शब्दांत सांगितले.दिल्लीतील १९८४ च्या दंगलीबद्दल कालांतराने सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांनी शिखांची माफी मागितली. परंतु नरेंद्र मोदींचे तसे नाही. गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानच्या मदतीने ते गुजरातच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा हिणकस आरोप केला. विद्यमान पंतप्रधानांनी माजी पंतप्रधानांविरुद्ध इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बेछूट आरोप करावेत, ही साधी बाब नाही. सबब पंतप्रधानांनी माफी नाही तर निदान आपल्या त्या वक्तव्याचे स्पष्टीकरण सदनात द्यावे, अशी मागणी नेटाने करून काँग्रेस पक्षाने राज्यसभेचे कामकाज रोखून धरले आहे. संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जबाबदार असायला हवा, त्याचप्रमाणे सत्ताधारी संवेदनशील असायला हवेत. त्यातही संसद चालवायची जबाबदारी ही मुख्यत: सत्ताधारी पक्षाची असते, हे मान्य तत्त्व आहे. या पाश्र्वभूमीवर आपला इगो बाजूला ठेवून मोदींनी त्यांच्या त्या कुप्रसिद्ध वक्तव्याबद्दल आडमुठेपणा न करता तात्काळ माफी मागून किंवा स्पष्टीकरण देऊन संसदेच्या कामकाजाचा मार्ग मोकळा करून द्यायला हवा.\n– संजय चिटणीस, मुंबई\nसरकारी शाळा बंद; ‘उद्योग’ सुरू\n‘उद्योगही शिक्षण क्षेत्रात’ ही बातमी (लोकसत्ता, २१ डिसेंबर) वाचली. काही दिवसांपूर्वी सरकारी शाळेतील पट कमी आहे म्हणून काही शाळा बंद कराव्या लागल्या.. आणि आता खासगी उद्योगपतींना शाळा सुरू करण्याची परवानगी म्हणजे राज्य सरकारच उद्योगपतींना खासगी शाळा काढण्यासाठी आयताच लाल गालिचा टाकत आहे; पण हा निर्णय कशासाठी\nगेल्या पाच वर्षांत १०,७८१ शाळांना परवानगी मिळाली. त्यामधील ४,६५९ सुरू झाल्या. एकीकडे सरकारी शाळा बंद करून खासगी शाळांना परवानगी द्यायची; त्यात आता उद्योगपतींची भर.. म्हणजे सरकारी शाळा कायमच्याच बंद करायला लागतात की काय\nजर सरकारला सरकारी शाळा वाचवायच्या असतील, जर या शाळांची स्थिती आणि शिक्षण पद्धती सुधारायची असेल, तर या सरकारी शाळांमध्ये उद्योगपतींना पसा गुंतवण्याची संधी देऊन सरकारनेच शाळा सुधाराव्यात. त्याऐवजी या उद्योगपतींनाच स्वतंत्रपणे शाळा काढण्याची परवानगी दिली जाते आहे.\n– अमित प्रफुल्ल तांबडे, बारामती (जि. पुणे)\n.. मग सरकार नेमके करणार काय\nसरकार म्हणते, उद्योगधंदे, कारखाने चालवण्याचे काम आमचे नाही. सरकारला कामगारांचे संरक्षण करता येत नाही.. परवा मुंबईच्या साकीनाका भागात १२ कामगार आगीत बळी पडले. हेच सरकार जनतेच्या आरोग्यासाठीही (नवनव्या खासगी कंपन्यांच्या विमा आरोग्य योजना लागू करण्याखेरीज) काहीच करत नाही आणि जनतेला खासगी रुग्णालयांत जायला भाग पाडत आहे, परवडत नसले तरी. हे सरकार शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवू शकत नाही.\nआता शिक्षण क्षेत्रात तर आधीच खासगी उद्योगांचा प्रवेश झाला आहे. फक्त आता सरकारने त्यांना मदान मोकळे केले आहे.\nराज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारांना अन्नधान्यांचे व औषधांचे भाव, डॉक्टरांकडून होणारी सामान्य जनतेची लुटालूट थांबवता येत नाही, नियंत्रित करता येत नाही. उलट अप्रत्यक्ष करांचा बोजा सर्वसामान्यांच्या डोक्यावर लादला जातो आहे.\nसर्व कामे खासगी क्षेत्रानेच करायची असतील तर मग असल्या सरकारची मग गरजच काय\n– अनिल जांभेकर, मुंबई\n‘मेक इन इंडिया’ चा नुसता नारा नको..\n हा संपादकीय लेख (२० डिसें.) वाचला. स्वदेशी उत्पादकांना मागणी वाढावी यासाठी देशाबाहेरून येणाऱ्या उत्पादनांवर आयात शुल्क वा अन्य कर वाढवून देणे हा प्रकार म्हणजे जबरदस्तीने आपली उत्पादने लोकांना वापरण्यासाठी भाग पाडणे. हे असे कर लावण्यापेक्षा सरकारने ‘मेक इन इंडिया’ हा नुसता नारा न ठेवता त्याअंतर्गत विदेशी उत्पादकांना टक्कर देतील असे उत्पादन भारतात कमी खर्चात करून दाखवावे.. तरच देशातील लोकांना स्वकीय उत्पादनांबद्दल विश्वास व आपुलकी निर्माण होईल.\n– अमर जाधव, परभणी\nग्राहकांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ने भरून निघेल\n’ हे संपादकीय (२१ डिसेंबर) स्वदेशीच्या भ्रामक कल्पनेमुळे काही मूठभर उद्योजकांचा आर्थिक लाभ कसा होतो हे अर्थशास्त्रीय अंगाने विशद करणारे आहे. ‘मूकनायक’च्या २४ फेब्रुवारी १९३०च्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- ‘‘स्वदेशी माल उत्पन्न करून हा देश सधन होईल, अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवटलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो; पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कुणी असे केल्याने देशाचे कल्याण होईल असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अशा नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरिबांना अधिक पैसे देऊन माल विकत घ्यावा लागणार. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल काय असे केल्याने देशाचे कल्याण होईल असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अशा नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरिबांना अधिक पैसे देऊन माल विकत घ्यावा लागणार. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल काय\nदेशी भांडवलदारांनी आधुनिक तंत्रज्ञान, कुशल व्यवस्थापन, वाजवी नफा इत्यादी मार्गाचा अवलंब करणे, सरकारने उद्योगस्नेही धोरण आणि सुलभ कररचना अमलात आणणे आणि कामगारवर्गाने उत्पादन क्षमता वाढवून शिस्त अंगी बाणवणे अशा अनेक पद्धतींनी संबंधित घटकांनी आपले उत्पादन दर्जेदार आणि त्याच वेळी स्पर्धात्मक किमतीत उपलब्ध करून देणे, हा खरा परदेशी कंपन्यांना प्रत्युत्तर देण्याचा टिकाऊ उपाय झाला; पण यापैकी काही न करता किंवा आवश्यक त्या प्रमाणात न करता स्वदेशीच्या नावाखाली देशातील नागरिकांना सुमार दर्जाचा आणि महाग माल घेण्यास प्रवृत्त करणे म्हणजे देशहिताची जबाबदारी मालक आणि कामगारवर्ग यांच्यावर न टाकता ती फक्त भारतीय ग्राहकांवरच टाकणे; म्हणून ते अन्याय्य नव्हे काय\n– अनिल मुसळे, ठाणे पश्चिम\nगुंडगिरीची उपराजधानी की राज्यच\nगुंडगिरी फक्त उपराजधानीतच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आहे. राज्यात एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योजक येण्याच्या आधी गुंड हप्ता मागण्यासाठी येतात आणि आपले शासनकर्ते (मग ते कोणत्याही पक्षाचे असोत) स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी त्यांना पाठिंबा देतात. एखादा पोलीस कर्मचारी त्यांना धडा शिकवण्यासाठी येतो; तर गुंडाआधी पोलिसांची सुट्टी होते.\nयाकडे ना गृह खाते गांभीर्याने पाहते ना प्रशासन. असेच चालत राहिले तर गुंडगिरीची फक्त उपराजधानीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र ‘गुंडगिरीचे राज्य’ ठरल्याशिवाय राहणार नाही.\n– नीलेश भरत पाटील, शिंदखेडा (जि. धुळे)\n‘गुंडगिरीची उपराजधानी’ हा अन्वयार्थ (२१ डिसें.) वाचला. अलीकडे राज्याच्या उपराजधानीत गुंडांनी मांडलेला उच्छाद हा सामान्यांच्या सामाजिक जीवनाला हानीकारक होत आहे. या समस्येने फक्त उपराजधानीलाच ग्रासलेले नसून ती बहुतांशी सर्व शहरांत वाढत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात मतांचे राजकारण करण्यासाठी या गुंडांना सर्वच राजकीय पक्ष जोपासतात. सत्ताधारी पक्षाच्या वरदहस्ताने मग हे गुंड कायद्यापासून संरक्षण प्राप्त करतात आणि मग विरोधी पक्षाच्या गुंडांवर ‘मोक्का’ वगैरे लावला जातो. महाराष्ट्राची वाटचाल ‘जंगलराज’च्या दिशेने नेणारी ही परिस्थिती अतिशय धोकादायक असून पोलीस प्रशासनाने या गुंडांवर कारवाई करून कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे.\n– गौरव सुभाष शिंदे, कराड\nगप्प बसणारे, लाच देणारे आणि प्राण जाणारे..\n‘‘अंतर्गत सुरक्षे’चा सवाल’ हा अग्रलेख (२० डिसें.) व त्यावरील प्रतिक्रिया (लोकमानस, २१ डिसें.) वाचल्या. आसपासच्या लोकांना हा प्रकार गंभीर असल्याचे जाणवत असेलच; पण हरकत घेण्याचे किंवा तक्रार करण्याचे धर्य कोणी दाखवले नाही; कारण ‘उगीच वैर कोण घेईल’ तरी तक्रार झाल्यावरही भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आपल्या व्यवस्थेला त्याचे काही सोयरसुतक नाही. बिचारे निष्पाप १२ जण मृत्युमुखी पडले.\nया कारखान्यासाठी वीजपुरवठा, पाणीपुरवठा करणारे, महापालिकेपासून सारे परवाने देणारे सर्वच भ्रष्ट सरकारने कितीही दावा केला तरी भ्रष्टाचार चालूच राहील. लाच देणारे लोकच आणि प्राण जाणारेही लोकच\n– किशाभाऊ गोडबोले, अमरावती\nगुजरात आणि हिमाचल प्रदेशचे निकाल जाहीर होत असताना काँग्रेस अध्यक्ष म्हणे चित्रपट पाहण्यात व्यस्त होते. या एका मुद्यावरून भाजपने काँग्रेसला लक्ष करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने आपला वैयक्तिक वेळ कसा खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे भाजपने यामध्ये ढवळाढवळ का करावी \nगुजरात निवडणुकांच्या प्रचारा दरम्यान हार्दकि पटेल यांच्या शयनगृहातील चित्रफिती एका मागोमाग एक प्रसारित करून भाजपने प्रचाराचा स्तर याआधीच घसरवला होता. निकालानंतर राहुल गांधी यांच्याविषयी टिपणी करून त्यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. त्यामुळे विरोधकांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून पाहण्याची भाजपची सवय काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेल्या भाजप पक्षाकडून शिस्त आणि देशप्रेम यांचे दर्शन घडावे ; मात्र असले खालच्या दर्जाचे राजकारण करून भाजप काय सिद्ध करू पाहात आहे \n– जगन घाणेकर, घाटकोपर ( मुंबई)\nशेतकरी नेत्यांनी अंतर्मुख होऊन नवा मार्ग शोधावा..\nराज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधारभाव मिळतो. इतरांना तो तसा मिळत नाही. म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दैन्यावस्था झाली आहे, असे शेतकऱ्यांचे नेते व खासदार राजू शेट्टी यांचे मत आहे असे दिसते; परंतु आश्चर्याची बाब म्हणजे असे सापेक्षत: चांगली स्थिती असणारे ऊस उत्पादक शेतकरी नित्यनेमाने दर वर्षी रस्त्यावर उतरतात आणि आपल्याला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळावा, अशी मागणी करतात. अशा शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी स्वत: राजू शेट्टी पुढे सरसावतात, असेही अनेकदा दिसले आहे या साऱ्याचा मेळ कसा घालायचा\nराज्यातील सर्व शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची नाही. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे ते शेतकरी सुखी आहेत. उदाहरणार्थ, ओझर येथील वाघाड प्रकल्पाचे पाणी मिळणाऱ्या २१ गावांमधील शेतकरी संपन्न जीवन अनुभवत आहेत; परंतु राज्यातील इतर शेतकऱ्यांना असा सिंचनाचा लाभ मिळू शकत नाही. कारण सिंचनासाठी उपलब्ध असणाऱ्या पाण्यापैकी ७५ टक्के हिस्सा चार टक्के क्षेत्रावर असणारी उसाची शेती फस्त करते. त्यामुळे उसाच्या शेतील आवर घातला नाही तर राज्यातील इतर शेती तहानलेली राहणार आणि बहुसंख्य शेतकऱ्यांच्या वाटय़ाला दैन्यावस्थाच येणार, हे अटळ आहे.\nसध्या सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही. कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती वाईट झाली आहे. यावर उपाय काय सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन सुमारे १.५ टन एवढे अल्प असते आणि भाव क्विंटलला ३००० रुपयांपेक्षा कमी मिळतो. याउलट भुईमुगाचे हेक्टरी उत्पादन तीन टनांपर्यंत मिळू शकते आणि भावही क्विंटलला ४५०० रुपये मिळतो. मग वास्तव असे असताना महाराष्ट्रातील शेतकरी भुईमूग न लावता सोयाबीनची लागवड का करतात सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन सुमारे १.५ टन एवढे अल्प असते आणि भाव क्विंटलला ३००० रुपयांपेक्षा कमी मिळतो. याउलट भुईमुगाचे हेक्टरी उत्पादन तीन टनांपर्यंत मिळू शकते आणि भावही क्विंटलला ४५०० रुपये मिळतो. मग वास्तव असे असताना महाराष्ट्रातील शेतकरी भुईमूग न लावता सोयाबीनची लागवड का करतात कदाचित त्यांना त्यांच्या नेत्यांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळत नसण्याची शक्यता संभवते. या संदर्भात राजू शेट्टी काही करू शकतील काय\nविवेचन केलेल्या या प्रश्नांपैकी कोणताही प्रश्न कायदेमंडळात ठराव करून सुटणार नाही. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकारने जरूर काही गोष्टी प्राधान्यक्रमाने करण्याची गरज आहे; परंतु गेल्या वर्षभरात सुमारे ५० लेख लिहूनही राजू शेट्टी विकासाची कार्यक्रम पत्रिका निश्चित करू शकले नाहीत, हे वास्तव आहे. तेव्हा त्यांनी भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घालण्यापूर्वी शेती प्रश्नांचा जरा गंभीरपणे विचार करावा. राज्यातील व देशातील शेतकरी नेते जरा अंतर्मुख झाले तरच ते नवीन मार्ग शोधू शकतील; परंतु असे होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.\n– रमेश पाध्ये, मुंबई\nइकडे आड आणि तिकडे विहीर..\n‘‘अंतर्गत सुरक्षे’चा सवाल’ हे संपादकीय वाचून भ्रष्ट व्यवस्था उघडकीस येण्यासाठी अशा जीवघेण्या आगीच लागल्या पाहिजेत का, असा सवाल उद्भवला. जिथे साधे बांधकाम चालू असल्याचा सुगावा पालिकेला पटकन लागतो; तिथेच परवान्याशिवाय कारखाना चालत असल्याचे वर्षभरात माहीतच कसे काय होत नाही हे त्या संबंधित नियंत्रण व्यवस्थेलाच माहीत. नियंत्रण व्यवस्थेच्या अशा कारभारामुळेच सुरक्षेची स्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी होते, कारण सुरक्षा यंत्रणांची चिरीमिरीची प्रवृत्ती व प्रशासनाचा ‘वरून’ दबाव, या गोष्टी तेवढय़ाच कारणीभूत आहेत.\n– शाम भिसे, साबलखेडा (सेंनगाव, जि. हिंगोली)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/sewing-machine/bernette+sewing-machine-price-list.html", "date_download": "2018-11-20T21:54:40Z", "digest": "sha1:TDFQNMKRCJN4KF2BNDYUHBGAI45IT3E2", "length": 20513, "nlines": 482, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "बेर्नत्ते सेविंग माचीच्या किंमत India मध्ये 21 Nov 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nबेर्नत्ते सेविंग माचीच्या Indiaकिंमत\nIndia 2018 बेर्नत्ते सेविंग माचीच्या\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nबेर्नत्ते सेविंग माचीच्या दर India मध्ये 21 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 13 एकूण बेर्नत्ते सेविंग माचीच्या समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन बेर्नत्ते सेविल्ले 4 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 9 आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Indiatimes, Homeshop18, Shopclues, Naaptol, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी बेर्नत्ते सेविंग माचीच्या\nकिंमत बेर्नत्ते सेविंग माचीच्या आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन बेर्नत्ते चिकागो 7 कॉम्पुटेरिषेद सेविंग एम्ब्रॉयडरी माचीच्या Rs. 60,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.9,000 येथे आपल्याला बेर्नत्ते सेविल्ले 4 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 9 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nशीर्ष 10बेर्नत्ते सेविंग माचीच्या\nबेर्नत्ते चिकागो 7 कॉम्पुटेरिषेद सेविंग एम्ब्रॉयडरी माचीच्या\nबेर्नत्ते लंडन 8 कॉम्पुटेरिषेद सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 155\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते मॉस्को 3 सेविंग माचीच्या विथ 21 स्तीतच डेसिग्नस\nबेर्नत्ते लंडन 5 सेविंग माचीच्या विथ 28 स्तीतच डेसिग्नस\nबेर्नत्ते मॉस्को 3 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 21\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते सेविल्ले 3 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 9\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 750 SPM\nबेर्नत्ते मॉस्को 7 कॉम्पुटेरिषेद सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 28\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते लंडन 5 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 28\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते मॉस्को 5 सेविंग माचीच्या विथ 26 स्तीतच डेसिग्नस\nबेर्नत्ते इलेक्ट्रॉनिक मॉस्को 7 सेविंग माचीच्या विथ 28 स्तीतच डेसिग्नस\nबेर्नत्ते सेविल्ले 4 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 9\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 750 SPM\n- ऑटो बाँबीन थ्रेड विंदर Oscillating\nबेर्नत्ते चिकागो 5 कॉम्पुटेरिषेद सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 200\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\nबेर्नत्ते मॉस्को 5 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 26\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 800 SPM\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/4/23/Nave-sur-an-nave-tarane.aspx", "date_download": "2018-11-20T21:44:36Z", "digest": "sha1:7XZXEYKRJAO6EQ53H3RRXEZA5MFFSJAJ", "length": 15936, "nlines": 62, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "नवे सूर अन् नवे तराणे", "raw_content": "\nनवे सूर अन् नवे तराणे\nअन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागल्या की, आपण संगीत, नाटक, सिनेमा, चित्रकला, लेखन-वाचन अशा गोष्टींकडे बौद्धिक, भावनिक गरज म्हणून पाहतो. आपल्या भावभावनांना दृश्य स्वरूपात अनुभवण्यासाठी या कलांची आपल्याला गरज असते. आपल्या आयुष्यातल्या घटना, प्रसंग यांचे प्रतिबिंब आपण यात शोधतो आणि या कलांबरोबर सहजपणे आपलं आपुलकीचं नातं जुळतं.\nत्यामुळेच पुस्तकं ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून जातात. आवडीनुसार निरनिराळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याला वाचायला आवडतात. सर्वसाधारणपणे पुस्तकं आपल्याला नवीन विषयांचं ज्ञान देणारी असतात. एखाद्याचं आयुष्य कसं घडलं याचं चित्रण करणारी असतात. निरनिराळ्या ठिकाणांची भटकंती घडवून आणतात. पाकशास्त्रातील खवैय्येगिरीची असतात; पण मी आज ज्या पुस्तकाविषयी तुम्हाला सांगणार आहे, ते आहे आजच्या काळातल्या संगीताविषयी, विशेषत: सिनेसंगीताविषयी याचं चित्रण करणारी असतात. निरनिराळ्या ठिकाणांची भटकंती घडवून आणतात. पाकशास्त्रातील खवैय्येगिरीची असतात; पण मी आज ज्या पुस्तकाविषयी तुम्हाला सांगणार आहे, ते आहे आजच्या काळातल्या संगीताविषयी, विशेषत: सिनेसंगीताविषयी हे पुस्तक सिनेसंगीताच्या बदलांवर अतिशय मार्मिकपणे भाष्य करतं.\n\"नवे सूर अन् नवे तराणे\" या नावातून लेखक आपल्याला विषयाचं वेगळेपण सूचित करतो. डॉ. आशुतोष जावडेकर स्वत: संगीताच्या क्षेत्रात मुशाफिरी केलेले संगीतकार आहेत, पण इथं ते आपल्याशी एक रसिक म्हणून संवाद साधतात. एका रसिकाच्या दृष्टिकोनातून, त्यांनी टिपलेले हे संगीतातील बदल, मुख्यत: सर्वसामान्यांच्या आवडीचं जे सिनेसंगीत आहे, त्यांतील बदल मांडतात.\nडोळ्यांनी आस्वाद घेतली जाणारी चित्रकला, रसनेनं आस्वाद घेतली जाणारी पाककला आणि कानांनी आस्वाद घेतली जाणारी संगीत कला हिच्याविषयी शब्दांत लिहिणं हे खूपच कठीण आहे. म्हणजे पाहा, श्रीखंड, बांसुंदी, गुलाबजाम, जिलेबी हे आपापल्या आवडीप्रमाणे श्रेष्ठच आहेत. पण श्रीखंडापेक्षा बासुंदीचं खास वैशिष्ठ्यं कोणतं हिच्याविषयी शब्दांत लिहिणं हे खूपच कठीण आहे. म्हणजे पाहा, श्रीखंड, बांसुंदी, गुलाबजाम, जिलेबी हे आपापल्या आवडीप्रमाणे श्रेष्ठच आहेत. पण श्रीखंडापेक्षा बासुंदीचं खास वैशिष्ठ्यं कोणतं आणि जिलेबी पेक्षा गुलाबजाम कसा चवीला वेगळा आणि जिलेबी पेक्षा गुलाबजाम कसा चवीला वेगळा हे शब्दात वर्णन करणं किती अवघड. पण लेखक आपल्याला विविध संगीतकारांच्या मधुर चाली, कशामुळे मधुर लागतात हे शब्दात वर्णन करणं किती अवघड. पण लेखक आपल्याला विविध संगीतकारांच्या मधुर चाली, कशामुळे मधुर लागतात पूर्वीच्या संगीतकारांनंतर नवीन संगीतकारांनी कशा वेगळ्या चाली दिल्या, त्या वेगवेगळ्या गायक - गायिकांनी कशा समर्थपणे गाईल्या, निरनिराळी वाद्यं वापरून संगीतकारांनी कशी रसिकांवर मोहिनी घातली, अशा अनेक गोष्टी अगदी सहजपणे उलगडून सांगतात. हे सिनेसंगीतातील अनेक बदल, त्यांनी केलेल्या निरीक्षणांतून आपल्यासमोर असे काही मांडलेत की, ते आपल्याला लगेच पटतात आणि ‘खरंच की, आपल्याला हे माहीत होतं, पण जाणवलं नव्हतं', असं वाटल्यावाचून राहात नाही.\nत्यांनी दिलेल्या अनेक गीतांच्या उदाहरणांतून, आपल्याला अगदी जुन्या जमान्यातील नूरजहां - सुरैय्यापासून पुढे लता - आशा यांच्यापर्यंत, पुढे कविता कृष्णमूर्ती - साधना सरगम - श्रेया घोषालपर्यंत ते फिरवून आणतात. कुंदनलाल सैगल - सचिनदेव बर्मनदापासून, किशोरकुमार - महंमद रफी - हेमंतकुमार - मुकेश, पुढे सोनू निगम - कुमार सानू - उदित नारायण - शंकर महादेवनपर्यंत सर्व गायकांची खास खास गाणी नजरेस आणून देतात... नव्हे, वाचता वाचता कानात ती घुमायलाही लागतात.\nतीच गोष्ट संगीतकारांची वैशिष्टय सांगतानासुद्धा. अगदी १९१३ सालच्या पहिल्या बोलपटापासून थेट आताच्या अवधूत गुप्तेच्या गाण्यापर्यंत. नुसती नावांची जंत्री ते देत नाहीत तर प्रत्येक संगीतकाराच्या संगीत दिग्दर्शकाची वैशिष्टय खुलवून सांगतात. नितीन बोस या संगीतकाराने, पंकज मलिकच्या आवाजात पहिलं पार्श्वगायन कसं रेकॉर्ड केलं इथपासून, सचिनदेव बर्मन - शंकर जयकिशन - सलील चौधरी - नंतर मदन मोहन, जयदेव, आर् . डी बर्मन, कल्याणजी - आनंदजीपासून आत्ताच्या प्रीतम, सलीम सुलेमान, शंकर अहसान लॉयपर्यंत प्रत्येक संगीतकाराची खासियत दाखवून देतात.\nया दरम्यान, काळानुसार वाद्यवृंदामध्ये झालेले बदलही त्यांनी निरखले आहेत. पंजाब लोकगीतं, राजस्थानी लोकसंगीत, सूफीसंगीत, कव्वाली अशा अनेक गीतप्रकारांचा प्रभाव सिनेसंगीतावर कसा होत गेला, हेही त्यांनी उदाहरणांसह सांगितलं आहे.\nपूर्वीच्या आणि आजकालच्या रसिकांबद्दल ते म्हणतात, “पूर्वी गाणं जसं जीव ओतून गायलं जायचं, तसं जीव ओतून ऐकलं जायचं. त्यांचं पुन:स्मरण करून ते मुखोद्गत केलं जायचं. पुन:प्रत्यय घेतां घेता त्या गायकीतलं मर्म शोधलं जायचं. पण दुर्दैवानं आपण अशा काळात वावरत आहोत, जिथे सुरांचा, नादांचा, तालाचा भडिमार होतोय. हा ओव्हर सप्लाय पचवायचा कसा हा प्रश्न श्रोते म्हणून आपल्याला पडतो.’’\nखरंच इतकं मार्मिक विधान लेखकच करू जाणे आणि स्वत: लेखक आपल्याला हा प्रश्न सोडवायला मदत करत आहेत. त्यांचा प्रयत्न आहे, “या नव्या संगीताला भिडायचं कसं याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा ठेवायचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा ठेवायचा याची वाट या पुस्तकातून दाखविण्याचा. ही वाट रसिकांना स्वच्छ डोळ्यांनी जरी बघता आली, तरी पुरेसं आहे. मग सच्चा रसिक स्वत:हून त्या वाटेकडे चालू लागतो. लेखकाचा प्रयत्न आहे, फक्त ती वाट दाखवण्याचा, भोवतालचं धुकं बाजूला सारण्याचा. हे धुकं आहे, पुन्हा काळाचाच परिणाम म्हणून उभं राहिलेलं. गेल्या पंधरा-वीस वर्षात तंत्रज्ञानानं केवढी झेप घेतली आहे. गाणं ज्या पायावर उभं राहत असे, तो पायाच बदलला आहे. गाणं चमकदार होऊ लागलंय. पण त्याचा आत्मा निरागस राहिलेला नाही. गायक, वादक आणि संगीतकार हे जुन्या काळातील मुख्य शिलेदार असत, तर अत्याधुनिक ध्वनिमुद्रण तंत्र, अॅरेंजर आणि साउंड इंजिनिअर हे आजचे सूत्रधार झाले आहेत.’’\nही मतं मांडतानांच लेखक या तंत्रज्ञानाची दुसरी चांगली बाजू पण दाखवताना म्हणतात, “आजच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे दणकट, बुलंद गायकाचा आवाजही कर्कश न होता आपल्यापर्यंत पोहोचतो. गायकाला तयार ट्रॅकच्या पट्टीत गाता आलं नाही, तर एका बटनाच्या मदतीने संपूर्ण ट्रॅक, त्यातल्या सगळ्या वाद्यमेळाच्या सुरावटीसकट, खाली किंवा वर करता येतो. ही सारी वैविध्यं एकजात चांगलीच असतील असं नाही, पण एकूण संगीत पुढे जाण्याच्या दृष्टीनं फारच महत्त्वाची आहेत.’’\nअशा प्रकारे पूर्वीचे सिनेसंगीत ते आजच्या सिनेसंगीताचं बदललेलं स्वरूप, त्याच्या बऱ्या-वाईट दोन्ही बाजूंसह, त्यांच्या निरीक्षणांनुसार लेखक आपल्यासमोर मांडतात. आणि जुन्या मेलडीयुक्त संगीतात रमता रमता, नव्या बदललेल्या संगीताकडे पाहण्याची नवी दृष्टी ते आपल्याला देतात.\nशेवटी लेखकानं, संगीत क्षेत्रातील निरनिराळ्या माध्यमांत (नाटक, सिनेमा, खाजगी अल्बम्स, जाहिराती, मालिका, जाहीर कार्यक्रम) अनेक वर्षं कार्यरत राहून, या बदलांना ज्यांनी सहजपणे आपलसं केलं, अशा शंकर महादेवन् आणि अशोक पत्की या दोन संगीतकारांबरोबर मनमोकळा संवाद साधलाय, तो ही वाचनीय आहे.\nसंगीत रसिकांनी हे पूर्ण पुस्तक वाचून याचा आनंद लुटावा, हे मात्र मी नक्की सांगेन .\nलेखक - डॉ. आशुतोष जावडेकर\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kuwait-ban-on-pakistani-people-2125323.html", "date_download": "2018-11-20T22:08:31Z", "digest": "sha1:QB3XNFY3RGQLV2TOBJURKWRXSWLIKMUY", "length": 6108, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "kuwait ban on pakistani people | कुवेतमध्ये येण्यास पाकिस्तानी नागरिकांना बंदी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकुवेतमध्ये येण्यास पाकिस्तानी नागरिकांना बंदी\nकुवेतने पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात येण्यास पूर्णपणे बंदी केली आहे.\nमनामा - कुवेतने पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात येण्यास पूर्णपणे बंदी केली आहे. पाकिस्तानसह सिरीया, इराक, इराण आणि अफगणिस्तान येथील नागरिकांना यापुढे कुवेतचा व्हिसा मिळणार नाही.\nस्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या देशांतील नागरिकांना पर्यटन, व्यापार असा कोणत्याही प्रकारचा व्हिसा देण्यात येणार नाही. कुवेतमध्ये राहत असलेल्या या देशातील नागरिकांच्या नातेवाईकांना त्यांना बोलविण्याची परवानगी नसणार आहे. या देशांमध्ये हिंसक कारवाया जास्त होत असल्याने कुवेतने हा निर्णय़ घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ही बंदी कायमची नसून, या देशांतील परिस्थिती सुधारल्यानंतर ती उठविण्यात येणार आहे. सध्या यात कोणतीही सूट देण्यात येणार नाही.\nशाहीद आफ्रिदी म्हणाला-पाकिस्तानचे चार प्रांत सांभाळता येत नाहीत आणि चालले काश्मीर मागायला\nजेव्हा लोक साजरी करत होते दिवाळी, तेव्हा एक कुटूंब अशा अवस्थेत होते, व्हायरल झाला हा फोटो, आता आले सत्य समोर...\nपाकिस्तानी न्यूज चॅनल म्हणे, इम्रान खान चीनमध्ये 'भीक' मागायला गेले; नंतर मागितली माफी, सोशल मीडियावर ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/video/what-is-difference-between-old-and-new-bahubali-259362.html", "date_download": "2018-11-20T21:31:48Z", "digest": "sha1:52T46TCCVEN5N4DJM63UMWPCCS5EU74A", "length": 1580, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - काय फरक आहे 'बाहुबली 1' आणि 'बाहुबली 2'मध्ये ?–News18 Lokmat", "raw_content": "\nकाय फरक आहे 'बाहुबली 1' आणि 'बाहुबली 2'मध्ये \n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/news-18-lokmat-impact-action-on-doctors-for-reporting-false-blood-report-287310.html", "date_download": "2018-11-20T22:09:10Z", "digest": "sha1:ZGYFOM2QSHWKGYZPKFNHENQJOPHUB3CA", "length": 14805, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : एड्स झाल्याचा चुकीचा रक्ताचा रिपोर्ट देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nन्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : एड्स झाल्याचा चुकीचा रक्ताचा रिपोर्ट देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई\nवैशाली या प्रसूतीसाठी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रसुतीपूर्व रक्त तपासणीत वैशालीला एड्सची लागण झाली असल्याचा रिपोर्ट दिला होता.\n16 एप्रिल : बातमी आहे न्यूज १८ लोकमतच्या इम्पॅक्टची. प्रसूतीसाठी आलेल्या निरोगी महिलेला एड्स झाला असल्याचा खोटा रिपोर्ट देऊन पंढरपूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयानं खळबळ उडवून दिली होती. न्यूज १८ लोकमतने ही बातमी दाखविल्यानंतर जिल्हा प्रशासनानं याची गांभीर्याने दखल घेतलीय.\nजिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन डॉक्टर आणि तीन प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. दरम्यान या निष्काळजी कारभारावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी ताशेरे ओढलेत. या विषयाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या पुणे उपसंचालकांना आपल्या कर्मचाऱ्यांची चूक झाली असल्याचा अहवाल पाठविलाय. जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपसंचालकांना पाठविलेल्या गोपनीय अहवालाची प्रत न्यूज १८ लोकमतच्या हाती लागलीय.\nवैशाली या प्रसूतीसाठी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रसुतीपूर्व रक्त तपासणीत वैशालीला एड्सची लागण झाली असल्याचा रिपोर्ट दिला होता. या धक्कादायक रिपोर्ट नंतर गुरसाळकर कुटूंबाने पहिल्या रिपोर्टची शहनिशा करण्यासाठी दुसऱ्यावेळी रक्त तपासणी केली त्या तपासणीत वैशालीला एडस नसल्याची सुखद बातमी समजली.\nउपजिल्हा रुग्णालयाच्या केवळ भोंगळ कारभारामुळे गुरसाळकर कुटुंब काही तास हवालदिल झाले होते. या कुटूंबाची मानसिक अस्वस्थता न्यूज १८ लोकमतने मांडल्यानंतर या बातमीची तातडीने दखल घेत पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. ए. बी. पुरी, डॉ. आशा घोडके, समुपदेशक पुरषोत्तम कदम, बाजीराव नामदे, प्रयोगशाळा तज्ञ एजाज बागवान यांना झालेल्या चुकीबाबत खुलासा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Action on doctorsnews 18 lokmat impactpandharpurreporting false blood reportकर्मचाऱ्यांवर कारवाईचुकीचा रक्ताचा रिपोर्टन्यूज 18 लोकमतपंढरपूरबातमीचा इम्पॅक्टमहाराष्ट्र\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-222561.html", "date_download": "2018-11-20T22:08:36Z", "digest": "sha1:EYJO222ORHXYJ5BTMPTZPR2JG7PNHSII", "length": 14058, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चोराने मारला चक्क टोमॅटोवर डल्ला !", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nचोराने मारला चक्क टोमॅटोवर डल्ला \nमुंबई, 16 जुलै : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही...मुंबई पोलिसांनी तर चक्क एका टोमॅटो चोराला अटक केलीये. या चोराने सांताक्रुझमधून एका व्यापार्‍याचे 95 कॅरेट टोमॅटोंची चोरी केली होती. राजन जयस्वाल असं चोराचं नाव आहे.\nमुंबई क्राईम ब्रांचने एका अशा चोराला पकडले आहे. ज्याने सोने चांदी किंवा पैसे नाहीतर टॉमेटो चोरले आहेत. टॉमेटो चोरल्यामुळे या चोराला आता जेलची हवा खावी लागत आहे. टॉमेटो विक्रेता नसिम कुरेशी याने नाशिकहुन जवळपास दोन ते अडीच टन टॉमेटो आणले होते. गुरुवारी सांताक्रुझच्या शास्त्रीनगर या ठिकाणी हा माल विकण्यासाठी आणला होता. रात्री गाडी उभी केली आणि सकाळी जेव्हा माल विकण्यासाठी गाडीजवळ गेले तर त्यांच्या पायखालची वाळू सरकली, त्यांनी पाहिल की माल चोरीला गेलायय त्या गाड़ीमधून 95 कॅरेट माल चोरीला गेला. या नंतर नासिर कुरैशी यांनी याची तक्रार सांताक्रूझ पोलीस ठाण्यात केली.या प्रकरणी स्थानीय पोलिसांन सह गुन्हे शाखा ही चौकशी करत होती आणि चोराचा डाव फसला आणि त्याला गुन्हे शाखे क्रमांक 3 ने बेड्या ठोकल्या.\nटॉमेटो चे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. 60-80 रुपये किलो टॉमेटो बाजारात विकला जातोय. 95 कॅरेट टॉमेटो म्हणजे एका कॅरेट मध्ये वीस किलो टॉमेटो असतात अश्या पद्धतीने लाखोंच्या घरात त्या टॉमेटोंची किंमत होती. एवढा महाग असलेल्या टॉमेटो सायन भागात 25 रूपयेमध्ये विकला जात होता. त्यानंतर क्राइम ब्रांचला त्याच्यावर संशय आला आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या गुन्हा कबुल केला. राजन जयस्वाल असं या चोराचं नाव आहे. आणि दोघेही एकमेकांना ओळखतात. राजनला कोर्टात हजर केला असता त्याला कोर्टाने पोलीस कोठडीत पाठवलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4962762872959988425&title=Amruta%20&%20Manasee%20Khadape%20Inspiring%20Story&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-20T22:29:19Z", "digest": "sha1:QKTJNIXFYZ7VQDXKY7OLNCE5AU6PUQKX", "length": 13214, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘तिने’ विघ्नावर मात करून सुरू ठेवली विघ्नहर्त्याची मूर्तिशाळा", "raw_content": "\n‘तिने’ विघ्नावर मात करून सुरू ठेवली विघ्नहर्त्याची मूर्तिशाळा\nआचऱ्यातील १९ वर्षीय अमृताने वडिलांच्या निधनानंतर पेलली जबाबदारी\nमालवण : संकटे सर्वांनाच येतात. काही जण त्यामुळे कोलमडून पडतात, तर काही जण आलेल्या संकटाने खचून न जाता धैर्याने तोंड देऊ उभे राहून समाजासमोर आदर्श निर्माण करतात. आचरा हिर्लेवाडी येथील खडपे कुटुंबातील अमृता आणि मानसी या भगिनी त्यापैकीच. वडिलांचे छत्र अचानक हरपल्यावर दुःख बाजूला ठेवून त्यांनी वडिलांची गणेश मूर्तिशाळा सुरू ठेवली. एवढेच नव्हे, तर त्यांनी केलेले मूर्तिकाम अनेकांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे अमृता, मानसी या दोघी जणींचे कौतुक होत आहे. गावातील नागरिक आणि महिलांनीही त्यांना उभे राहण्यास मदत केली आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरा-हिर्लेवाडी येथे संजय खडपे यांचे कुटुंब राहते. वर्षभर मोलमजुरी आणि हंगामात मूर्तिशाळा हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन. त्यामुळे उत्पन्न बेताचेच. वयाच्या पन्नाशीत असलेल्या संजय खडपे यांचे एप्रिल २०१८मध्ये अचानक आकस्मिक निधन झाले. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने पत्नी संजना आणि १८-१९ वर्षांच्या दोन मुली अमृता, मानसी यांचा आधार हरपला; पण आलेल्या संकटाने हे कुटुंब खचून गेले नाही. नुकत्याच बारावी झालेल्या अमृताने वडिलांवर स्वतः अंत्यसंस्कार करून कुटुंबाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. वडिलांच्या आकस्मिक जाण्याने खचलेल्या आईला आणि बारावीत शिकणाऱ्या आपल्या मागच्या बहिणीला आधार देऊन वडिलांची गणपती चित्रशाळा सुरूच ठेवण्याचा निर्धार तिने केला.\nवडिलांच्या दिवसकार्यानंतर अमृताने या दृष्टीने प्रत्यक्ष प्रयत्न सुरू केले. घरातील सर्वच कामे तिच्या अंगावर पडली होती. पाळलेल्या म्हशीच्या देखभालीसह दुधाचे रतीबही तिला घालावे लागत होते; पण वडिलांनी आवडीने सुरू केलेली मूर्तिशाळा चालवण्याचा निर्धार तिला गप्प बसू देत नव्हता. वडिलांसोबत वावरताना मिळालेल्या मूर्ती घडविण्याच्या केवळ जुजबी ज्ञानावरच तिने मूर्तिशाळा सुरू करण्याचे ठरवले; पण यासाठी आवश्यक माती, साहित्य कुठून आणायचे, असा प्रश्न अमृतासमोर उभा ठाकला. वडिलांची वही चाळून आवश्यक त्यांच्याशी संपर्क साधून तिने साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली; पण आपण केलेल्या मूर्ती लोक घेतील का, हा प्रश्न तिला सतावू लागला.\n...पण प्रत्येकाने अमृता आणि तिच्या बहिणीचा उत्साह वाढवला. ‘तू जशी मूर्ती साकारशील, तशी स्वीकारू’ असे सगळे जण सांगू लागले. मुलगी वडिलांच्या पश्चात मूर्तिशाळेत गणपती साकारत आहे, ही बातमी सगळीकडे समजल्यावर अमृताला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑर्डर देण्यासाठी काही जणांनी घरी येऊन त्यांचा हुरूप वाढवला. तीन-चार मूर्ती करायच्या असा विचार केलेल्या त्यांच्या मूर्तिशाळेला बघता बघता काही दिवसांतच तीस-पस्तीस मूर्तींची ऑर्डर मिळाली. हुरूप वाढलेल्या अमृताने मे महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला गणपती घडविण्याचा शुभारंभ केला.\nएक मुलगी गणपती मूर्तिशाळा सुरू करतेय म्हटल्यावर वाडीतील काही महिलासुद्धा मदतीला पुढे सरसावल्या. कीर्ती पेडणेकर, श्रीमती मेस्त्री वहिनी यांच्याबरोबरच नारायण होडेकरदेखील मदतीला धावून आले. दहावीचे वर्ष असूनही मामेबहीण, तसेच कॉलेज सांभाळून धाकटी बहीण मानसीसुद्धा अमृताला मदत करत आहे. अमृताने मूर्तिशाळा सुरू करण्याचे हे पहिलेच वर्ष असूनही तिने मूर्तिशाळेतील गणपतींचे केलेले रंगकाम अनेकांना खूप आवडले आहे.\nसंकटे सर्वांवरच येतात; पण मुलगी आहे म्हणून हातपाय गाळून न बसता केवळ जिद्दीच्या जोरावर अवघ्या एकोणिसाव्या वर्षी घराची जबाबदारी पेलून अमृताने वडिलांच्या मूर्तिशाळेचा वारसा सुरू ठेवला आहे. तिची ही जिद्द समाजासमोर निश्चितच एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे.\nTags: Be PositiveSindhudurgMalvanAcharaआचरामालवणसिंधुदुर्गHirlewadiहिर्लेवाडीसंजय खडपेSanjay KhadapeAmruta KhadapeManasee Khadapeअमृता खडपेसंजना खडपेमानसी खडपेगणेश मूर्तिशाळागणेशोत्सव २०१८Ganeshotsavमूर्तिकलामूर्तिशाळाBOI\nप्रयत्नांती ‘परमेश्वर’ मिळविणारी ‘त्रिमूर्ती’ गोष्ट छोटी.. डोंगराएवढी आता रत्नागिरीतही लुटा स्कूबा डायव्हिंगचा आनंद मूर्तिकलेतून ‘परमानंद’ घेणारे कुटुंब ग्रामीण भागातील पाच शाळांना संगणक प्रदान\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/student/all/page-5/", "date_download": "2018-11-20T21:34:32Z", "digest": "sha1:KPTIG73232R3UX42JXZHX43KRAOWYBPL", "length": 12199, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Student- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया मागच्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. पण अद्याप घोषणा झालेली नाहीय. विद्यापीठाला नवा कुलगुरू केव्हा मिळणार असा प्रश्न आता विचारला जातोय.\nगणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nऔरंगाबादेत विद्यार्थ्यांना झालं काय, काॅपी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न\nअमेठीत रस्ते, वीज, पाणी का नाही हे मोदी आणि योगींना विचारा - राहुल गांधी\nमहाराष्ट्र Apr 17, 2018\nशाळेत वाटप केलेला चिवडा आणि बिस्किटं खाऊन 70पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा\nमहाराष्ट्र Apr 14, 2018\nगणित चुकलं म्हणून तोंडात छडी घालून मारलं, विद्यार्थ्याने गमावला आवाज\nमहाराष्ट्र Apr 11, 2018\nएमआयटी कॉलेजच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू\nसीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी आणि पालक राज ठाकरेंच्या भेटीला; फेरपरीक्षाच्या मुद्द्यावरून मानले आभार\nमहाराष्ट्र Apr 1, 2018\nविद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल\nसीबीएसईच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नका, राज ठाकरेंचं पालकांना आवाहन\nमहाराष्ट्र Mar 14, 2018\nअल्पवयीन विद्यार्थांना घेऊन आंदोलन केल्यामुळे कोल्हापुरच्या 80 शिक्षकांवर गुन्हे दाखल\nमहाराष्ट्र Apr 24, 2018\nकॉपी पकडण्यासाठी विद्यार्थ्यांचे कपडे उतरवल्याचा आरोप खोटा - एमआयटी शाळेचे स्पष्टीकरण\nदहावीतल्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/fadnavis-are-more-concerned-about-modis-development-in-gujarat-than-palghars-development-ashok-chavan/", "date_download": "2018-11-20T22:08:04Z", "digest": "sha1:D3DUR3GERXW4HZV34PAEDMW6XVGUSNND", "length": 8446, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फडणवीसांना पालघरच्या विकासापेक्षा मोदींच्या गुजरातच्या विकासाची जास्त चिंता -अशोक चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफडणवीसांना पालघरच्या विकासापेक्षा मोदींच्या गुजरातच्या विकासाची जास्त चिंता -अशोक चव्हाण\nफडणवीसांच्या भाषणबाजीला आता जनता भुलणार नाही.\nपालघर: फडणवीसांना पालघरच्या विकासापेक्षा मोदींच्या गुजरातच्या विकासाची जास्त चिंता आहे. फडणवीसांच्या भाषणबाजीला आता जनता भुलणार नाही. असे शाब्दिक फटकारे अशोक चव्हाण यांनी लगावले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दामू शिंगडा यांच्या प्रचारासाठी खा. अशोक चव्हाण आज पालघर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. डहाणू तालुक्यातील वानगाव येथे सभेला संबोधित करताना ते बोलत होते.\nअशोक चव्हाण म्हणाले, मोदी आणि फडणविसांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आदिवासींच्या विकास योजनांच्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. समृध्दी महामार्ग आणि बुलेट ट्रेनच्या नावाखाली गरीब शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. फडणवीसांना पालघरच्या विकासापेक्षा मोदींच्या गुजरातच्या विकासाची जास्त चिंता आहे. फडणवीसांच्या भाषणबाजीला आता जनता भुलणार नाही.\nपालघर जिल्हा काँग्रेसला मानणारा जिल्हा असून माजी खा. दामू शिंगडा हेच आदिवासींच्या समस्यांची जाण असणारे प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार आहेत. भाजपकडे पैसा आहे तर काँग्रेसकडे माणुसकी आहे. दामू शिंगडा यांना विजयी करून भाजपच्या धनशक्तीला पराभूत करा असे आवाहन खा. चव्हाण यांनी उपस्थितांना केले.\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर…\nपुणे- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.aptoide.com/store/denergod", "date_download": "2018-11-20T21:17:34Z", "digest": "sha1:4YB6ETCFSO7AHUIC6GJP7ZECOYD67MHP", "length": 2510, "nlines": 89, "source_domain": "mr.aptoide.com", "title": "denergod - अॅन्ड्रॉइड अॅप्स स्टोर", "raw_content": "\nहे स्टोर ह्याद्वारे शेयर करा\nह्या स्टोरला silver पदक आहे. हे पदक अनलॉक्ड आहे, कारण स्टोरपर्यंत पोचले आहे:\nगेमिफिकेशनबाबत अधिक जाणण्यासाठी, डॅशबोर्डात इथे जा www.aptoide.com\nया स्टोर वरील टिप्पण्या\nभाषा सर्व सध्याची भाषा आधी इंग्रजी\nया स्टोरवर टिप्पण्या नाहीत, प्रथम बना\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/shridhar-dhage-wirte-article-modis-bullet-train-hits-mns-engine-75102", "date_download": "2018-11-20T22:17:41Z", "digest": "sha1:GN5VCM43LFN6A4LWHAG3PL4GHVMAS5CD", "length": 14839, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "shridhar dhage wirte article Modi's bullet train hits 'Mns' engine मोदींच्या बुलेट ट्रेनला मनसेच्या इंजिनची 'धडक' | eSakal", "raw_content": "\nमोदींच्या बुलेट ट्रेनला मनसेच्या इंजिनची 'धडक'\nशनिवार, 30 सप्टेंबर 2017\nराज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे इंजिन आता योग्यवेळी योग्य 'ट्रॅक'वर आले आहे. मुंबईमधील चेंगराचेंगरीचा जाब रेल्वे प्रशासनास विचारण्यासाठी राज यांनी येत्या पाच तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं आज जाहीर केलं. बुलेट ट्रेनची वीट रचू देणार नाही, असा खमक्या इशारा देत त्यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील खदखद यानिमित्ताने व्यक्त केली आहे, असं धाडस आणि बिनदास्त वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकरणात फक्त राज ठाकरेच करू शकतात हे पुन्हा एकदा जनतेनं पाहिलं.\nराज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे इंजिन आता योग्यवेळी योग्य 'ट्रॅक'वर आले आहे. मुंबईमधील चेंगराचेंगरीचा जाब रेल्वे प्रशासनास विचारण्यासाठी राज यांनी येत्या पाच तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं आज जाहीर केलं. बुलेट ट्रेनची वीट रचू देणार नाही, असा खमक्या इशारा देत त्यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील खदखद यानिमित्ताने व्यक्त केली आहे, असं धाडस आणि बिनदास्त वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकरणात फक्त राज ठाकरेच करू शकतात हे पुन्हा एकदा जनतेनं पाहिलं.\nराज यांनी जी भूमिका घेतली त्याला उभ्या महाराष्ट्रातून चांगलंच समर्थन मिळत आहे. कारण आज जे काही सभोवताली घडत आहे ते पाहून कोणताही संवेदनशील माणूस व्यथीत होईल असंच चित्र आहे. नोटबंदी, जीएसटी आणि पेट्रोल-डिजल, गॅससह जीवनावश्यक वस्तूची महागाई, फसवी कर्जमाफी या सर्व मुद्द्यांवर जनतेत रोष आहे. मुंबईच्या घटनेने सरकार विरोधी संताप व्यक्त होत आहे. नेमकी हीच दुखती नस पकडून आता राज ठाकरे नावाचं वादळ रस्त्यावर उतरणार आहे. राज ठाकरे यांच्या बोलण्यात एक वेगळीच जरब आणि भारदस्तपणा आहे, तितकेच अभ्यासपूर्ण ते बोलतात.\nआज बुलेट ट्रेन बाबत त्यांनी, 'घालायला चड्डी नाही आणि कोटचा कापड घ्यायला निघालात' अशी मार्मिक टोलेबाजी केली. खरंच बुलेट ट्रेनची सद्या गरज आहे का, कर्ज काढून बुलेट ट्रेनचा अट्टहास का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सोशल मीडियावर तर टीकेची खूपच झोड उडत आहे.\" विकास पगाला गया है...\" वगैरे असं बरंच काही जोरात सुरु आहे. त्यात शुक्रवारी मुंबईत एल्फिन्स्टन स्टेशनवर राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे सामुदायिक हत्याकांड घडलं. निष्पाप जीवाचा बळी गेल्या. अनेक जण जखमी झाले. याचा जनमाणसात तर प्रचंड रोष आहे. त्याला वाट मोकळी करून देण्यासाठी राज ठाकरे यांनी रेल्वे विरोधातील मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. हा मोर्चा भव्य निघेल हे आता निश्चित असून सरकारन सुध्दा धसका घेतला असेल. सोबतच बुलेट ट्रेनचा विषय आता संपला हे सांगून राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला सुद्धा खुलं आव्हान दिलं आहे. राज यांच्या भूमिकेला पाठिंबा सुद्धा मिळत आहे. कारण चुकीच्या राजकीय धोरनानी लोकाचे जगणं कठीण होत चालल आहे.\nसरकारने पायाभूत सुविधा आधी दिल्या गेल्या पाहिजेत. ते कोणतेही सरकार करताना दिसत नाही. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सोयी अजून अनेक गावात नाहीत. शाळाची तर ग्रामीण भागात दयनीय अवस्था आहे. आरोग्य सेवेचेही तेच हाल आहेत. शेतकरी आत्महत्या करतोय. तरुणांना रोजगार नाही. कुपोषण, महागाई असे एक ना अनेक प्रश्न आहेत. ते अधिक जटील बनत आहेत. त्यात मुंबई सारख्या घटना अनेकवेळा घडूनही ठोस काही केल्या जात नाही. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतात, आता सुद्धा तेच सुरु असताना राज ठाकरे यांनी योग्य भूमिका घेत मनसेचे जोरदार कमबॅक केलं आहे. शिवसेना सत्तेत असल्याने 'धरले तर चावते अन सोडले तर पळते' अशी त्यांची गोंधळलेली स्थिती आहे. बाकी विरोधी पक्ष पाहिजे तसे आक्रमक नाहीत. त्यामुळे राज यांनी योग्य टायमिंग साधले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेसह विरोधी पक्षावर सडकून टीका केली. खोटे, दांभिक आहेत ते, असेही राज म्हणाले.\nआता पाच तारखेला होणाऱ्या मुंबईतील मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मनसेच्या इंजिनने मोदींच्या बुलेट ट्रेनला जोरदार धडक दिली आहे, एवढे मात्र खरे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/four-hospitals-kolhapur-debar-mahatma-phule-health-scheme-149911", "date_download": "2018-11-20T22:34:22Z", "digest": "sha1:NFQQIWZ3IQNYWAAKQJBSYK42E7P67HE2", "length": 14611, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "four hospitals in Kolhapur debar from Mahatma Phule health scheme फुले जनआरोग्य योजना: कोल्हापुरातील चार रुग्णालये बडतर्फ | eSakal", "raw_content": "\nफुले जनआरोग्य योजना: कोल्हापुरातील चार रुग्णालये बडतर्फ\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nकोल्हापूर - सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांकडून पैसे व योजनेतूनही पैसे घेण्याचा दुहेरी लाभ उठविला गेला, अशा तक्रारी असलेल्या राज्यभरातील तीनशेवर रुग्णालयांवर पंधरा दिवसांत योजनेच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. यातील २२४ रुग्णालयांवर कारवाई होणार आहे. यात कोल्हापुरातील चार रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून बडतर्फे केली आहेत;\nकोल्हापूर - सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांकडून पैसे व योजनेतूनही पैसे घेण्याचा दुहेरी लाभ उठविला गेला, अशा तक्रारी असलेल्या राज्यभरातील तीनशेवर रुग्णालयांवर पंधरा दिवसांत योजनेच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. यातील २२४ रुग्णालयांवर कारवाई होणार आहे. यात कोल्हापुरातील चार रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून बडतर्फे केली आहेत; तर ११ रुग्णालयांवर निलंबनाची कारवाई होणार आहे, अशी माहिती योजनेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.\nआयुष्यमान भारत योजनेंतर्गत मोफत उपचाराची सुविधा म्हणून महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जाते. त्यासाठी राज्य शासनाने पाचशे कोटींची तरतूद केली आहे. या योजनेचे मुंबईतील व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुधाकर शिंदे व त्यांच्या २० सहकाऱ्यांनी आठवडाभर २० सहकाऱ्यांच्या मदतीने कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील ६८ रुग्णालयांवर छापे टाकल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सर्वसामान्य रुग्ण व जखमींसाठी मोफत उपचार होतात. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी व शासकीय रुग्णालय या योजनेत समाविष्ट आहेत. योजनेत कोल्हापुरात ३६ रुग्णालये आहेत, यापैकी ३३ रुग्णालंयावर चार दिवसांपूर्वी छापे टाकले आहेत. असे छापे राज्यभरातील या योजनेत समाविष्ट असलेल्या बहुतांश रुग्णालयावरही पडले होते. त्यात गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळलेली रुग्णालये योजनेतून वगळली तर नियमित त्रुटी आढळलेल्या काही रुग्णालयांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. यात रुग्णालयांनी कोल्हापुरातील ४ तर सांगलीतील ५ रुग्णालयांना योजनेतून बडतर्फे केले आहे. कोल्हापुरातील ११ तर रत्नागिरी व सिंधुदुर्गातील प्रत्येकी एक रुग्णालय निलंबित होणार आहेत.\nदरम्यान विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही कोल्हापुरात एक पथक पाच रुग्‍णालयांची तपासणी करीत आहे. रुग्णांची फसवणूक कशा प्रकारे झाली याचाही शोध घेतला जात आहे. त्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे जबाबही घेतले जात आहेत.\nकोल्हापूर शहरातील तीन रुग्णालयात ही योजना मोफत असूनही जादा पैसे उकळल्याचे छाप्यादरम्यान उघडकीस आले, तेव्हा ते पैसे जागेवर परत देण्याचे आदेश योजनेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्यांना दिलासा मिळाला असून ज्यांची फसवणूक झाली अशांना तक्रारीसाठी पुढे येण्याची वाट खुली झाली आहे.\nसिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, जिल्ह्यातील ६८ खासगी व शासकीय रुग्णालयात ही योजना आहे. तेथे छापे टाकले होते. यात योजनेच्या अंमलबजावणीत तक्रारी होत्या. त्याचीही दखल घेतली जात आहे.\nसिटी हॉस्पिटल, अर्थोपेडिक सेंटर, संजीवनी हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल\nआनंद नर्सिंग होम, ॲस्टर आधार, गणेश हॉस्पिटल, जया युरॉलॉजी हॉस्पिटल, महालक्ष्मी हृदयालय, मोरया हॉस्पिटल, पट्टणशेट्टी हॉस्पिटल, सुश्रुषा हॉस्पिटल, पायस हॉस्पिटल (जयसिंगपूर), रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट (राधानगरी) व बसर्गे हॉस्पिटल (गडहिंग्लज).\n...तर निलंबन मागे शक्‍य\nज्या रुग्णालयांवर निलंबन कारवाई झाली, अशा रुग्णालयांकडून लेखी खुलासा मागविला जाणार आहे. तसेच त्रुटी दूर करण्याबाबतची हमी घेतली जाणार आहे. या दोन्ही बाबी समाधानकारक असल्यास निलंबन मागे घेण्याबाबत तसेच या रुग्णालयांचा पुन्हा योजनेत समावेश करण्याबाबत राज्यस्तरावर विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-increased-minimum-temperature-maharashtra-11925", "date_download": "2018-11-20T22:29:50Z", "digest": "sha1:K54AUHBXYUP6FXN6KVQP6VQDBKHSMMHK", "length": 15679, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, increased in minimum temperature, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकमाल तापमानात किंचित वाढ\nकमाल तापमानात किंचित वाढ\nशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018\nपुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने राज्यातील बहुतांशी भागात पावसाने दडी मारली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वातावरणात किंचित उकाडा तयार झाला आहे. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे ३२.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nपुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने राज्यातील बहुतांशी भागात पावसाने दडी मारली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वातावरणात किंचित उकाडा तयार झाला आहे. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे ३२.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nसध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र मध्य प्रदेशाकडे सरकत असून, ते अतितीव्र होत आहे. यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, हिमाचल प्रदेश या भागात काही प्रमाणात पावसाचा जोर वाढणार आहे. दक्षिण भारतातील माॅन्सूनची तीव्रता कमी झाल्याने पावसाची तीव्रता कमी झाली आहे. येत्या सोमवार (ता. १०) पर्यंत कोकणातील काही भागांत हलका पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसण्याचा अंदाज आहे.\nकोकणातील काही भागात गुरुवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत हलक्या सरी बरसल्या. विदर्भातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पश्चिम पट्यातील काही भागांत व घाटमाथ्यावर पावसाच्या अधूनमधून पाऊस पडला. पूर्व भाग आणि मराठवाड्यात आकाश निरभ्र होते. काही भागांत अधूनमधून ढगाळ हवामानाची स्थिती तयार होत होती.\nगुरुवारी (ता. ६) दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश निरभ्र होते. विदर्भातील नागपूर परिसरात हलक्या सरी पडल्या. उर्वरित भागात ढगाळ हवामान असून, अनेक भागांत आकाश निरभ्र होते.\nगुरुवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः\nकोकण ः कणकवली २०, दाभोलीम, फोंडा १०\nविदर्भ ः भामरागड २०, बल्लाळपूर, तिरोरा १०\nघाटमाथा ः कोयना ४०, शिरगाव, अंबोणे, डुंगरवाडी, कोयना १०\nविदर्भ चंद्रपूर हवामान मध्य प्रदेश पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश भारत कोकण ऊस पाऊस महाराष्ट्र नागपूर\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-marriage-anniversary-neela-2160591.html", "date_download": "2018-11-20T21:43:57Z", "digest": "sha1:VFBMJ2UI7V7TIU25GTJYSTTPZXBMDD5W", "length": 6368, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "marriage-anniversary-neela | वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नाही आमच्याकडे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवाढदिवस साजरा करण्याची पद्धत नाही आमच्याकडे\nबाई अशी पद्धतच नाही\nआज मी 53 वर्षांची आहे, दोन मुली आहेत. एक कमावती, तर एक शिकते आहे. नव-याची नोकरी उत्तम आहे. गेल्या दहा वर्षांपासून माझा वाढदिवस खूप दणक्यात साजरा होतो. नवरा आणि मुलीच नव्हे, तर मैत्रिणीसुद्धा आठवण ठेवून काहीतरी देतात, मध्यरात्री बारा वाजताच केक कापला जातो, छान जेवण होते. पण तरी दरवर्षी मला माझा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आठवतोच. तीसहून अधिक वर्षे झाली लग्नाला आता. माझे माहेर ठाण्यातले तर सासर देशावरचे, गावाकडचे.\nसासूबाई पूर्णपणे निरक्षर, नव-याने मुंबईत नोकरी करून पाठवलेल्या पैशावर संसाराचा गाडा चालवणा-या. मी ग्रॅज्युएट, नवरा इंजिनिअर. माझ्या वाढदिवसाला नवरा बाहेरगावी गेला होता, तेव्हा फोन नव्हता घरी. त्यामुळे फोनवरून शुभेच्छा मिळण्याचा प्रश्रच नव्हता. घरी सर्वांना माहीत होते, परंतु कोणीच मला काही बोलले नाही. आमच्याकडे बाई असे कोणाचेच वाढदिवस साजरे करण्याची पद्धत नाही, एवढेच मला सांगण्यात आले. मुलींची म्हणजे माझ्या नणंदांची बारशीसुद्धा झाली होती ती केवळ नाव ठेवायचे असते यासाठी. माझे लग्न होईपर्यंत परिस्थिती बरीच सुधारली होती. इथे प्रश्र वृत्तीचा होता, प्रथांचा होता, घरातल्या नव्या सुनेचे वा मुलींचे कौतुक करण्यातल्या अगत्याचा होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/airport/all/page-4/", "date_download": "2018-11-20T22:28:37Z", "digest": "sha1:OFV7AMYDL6KBFO36NIZHOB3ICDYU25DY", "length": 11354, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Airport- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nरणवीर-करिष्माचा नवा धमाका पाहिलात का\nरणवीर सिंग कुठेही जाऊ दे, कोणासोबतही जाऊ दे तो धमाल करण्याच्या मूडमध्येच असतो. करिष्मा कपूरबरोबरचा एक व्हिडिओ त्यानं शेअर केलाय. त्यात तो राजा बाबूच्या सरकायलो खटिया गाण्यावर धमाल करतोय.\nनेवाळीत जमिनीच्या प्रश्नावरून झालेल्या जाळपोळ प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे का \nशिवसैनिकांनी बंद पाडला मुंबई विमानतळावरील जीव्हीकेचा टोल\nविमान अपहरणाच्या धमकीनंतर मुंबई, चेन्नई, हैदराबाद विमानतळांवर हायअलर्ट जारी\nमीरा भाईंदरकरांना मेट्रो भेट\nविमानतळांवर 21 नोव्हेंबरपर्यंत पार्किंग फ्री\nमुंबईतील डोमेस्टिक विमानतळ दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत ब्लॉक\nस्पाईसजेट विमानाच्या टाॅयलेटमधून 2.75 कोटीचं सोनं जप्त\nमुंबई विमानतळाजवळची 'ती' इमारत तोडून टाका, मुंबई हायकोर्टाचे आदेश\nदिल्ली विमानतळाजवळ शेतात विमानाचं इमर्जन्सी लँडिंग\nछातीत दुखू लागल्याने भुजबळ रुग्णालयात दाखल\nबेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये 3 बॉम्बस्फोट, 34 जण ठार, 170 जखमी\n'अटक करण्याची गरज नव्हती'\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/internet-to-remain-free-and-fair-in-india-govt-approves-net-neutrality/articleshow/64950900.cms", "date_download": "2018-11-20T22:57:40Z", "digest": "sha1:QCRAGJLEKSJJAQ74ZB2DAA3HCUJWFP2X", "length": 11620, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Net neutrality: internet to remain free and fair in india: govt approves net neutrality - भारतात इंटरनेट निर्बंधमुक्तच | Maharashtra Times", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'न्यूजरूम लाइव्ह'चे प्रकाशन\nउद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'न्यूजरूम लाइव्ह'चे प्रकाशनWATCH LIVE TV\nकेंद्र सरकारने 'नेट न्युट्रॅलिटी'ला मंजुरी दिली असून कोणतेही निर्बंध वा भेदभावाशिवाय यापुढेही सर्वांना इंटरनेट उपलब्ध होणार आहे. यात कोणत्याही प्रकारचा बदल केल्यास वा आदेशाचे उल्लंघन झाल्यास जबर दंड ठोठावण्याचा इशाराही केंद्राच्या आदेशात देण्यात आला आहे. या आदेशामुळे इंटरनेटच्या उपलब्धतेवरील मळभ दूर झाले आहे.\nकेंद्र सरकारने 'नेट न्युट्रॅलिटी'ला मंजुरी दिली असून कोणतेही निर्बंध वा भेदभावाशिवाय यापुढेही सर्वांना इंटरनेट उपलब्ध होणार आहे. यात कोणत्याही प्रकारचा बदल केल्यास वा आदेशाचे उल्लंघन झाल्यास जबर दंड ठोठावण्याचा इशाराही केंद्राच्या आदेशात देण्यात आला आहे. या आदेशामुळे इंटरनेटच्या उपलब्धतेवरील मळभ दूर झाले आहे.\nकेंद्राच्या निर्णयामुळे मोबाइल ऑपरेटर्स, इंटरनेट प्रोव्हायडर्स आणि सोशल मीडिया कंपन्या इंटरनेटवरील कंटेंट आणि वेगाच्या बाबतीत यापुढे पक्षपातीपणा करू शकणार नाहीत. याशिवाय निवडक सेवा आणि वेबसाइटच मोफत देणाऱ्या झिरो रेटेड प्लॅटफॉर्मलाही चाप बसणार आहे.\nकेंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दूरसंचार आयोगाची आज बैठक झाली. या बैठकीत नेट न्युट्रॅलिटीला मंजुरी देण्यात आल्याचे दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले.\nदरम्यान, सरकारचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असून या क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करण्याचे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि ऑपरेटर्सचे मनसुबे उधळले जाणार आहेत.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nछत्तीसगडः अशा अवस्थेतही 'त्यांनी' मतदान केले\nउद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'न्यूजरून लाइव्ह'चे प्रकाशन\nउद्धव ठाकरेंनी जागवल्या 'शिवसेना' गीताच्या आठवणी\nदिल्लीत दोन दहशतवादी घुसले, अॅलर्ट जारी\nशीखविरोधी दंगल: दोषीला फाशी, एकाला जन्मठेप\nदिल्लीः मुख्यमंत्री केजरीवालांवर मिरचीपूड फेकली\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये...\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CEO चा राजीनामा\n८० हजार करबुडवे रडारवर\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\nGratuity: ग्रॅच्युइटीची कालमर्यादा रद्द होणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअर्थव्यवस्थेत भारतानं फ्रान्सला मागं टाकलं...\nउदयोगधंद्यांसाठी आंध्र प्रदेश अनुकूल...\nव्यवसाय सुलभतेत महाराष्ट्र माघारला...\nसलग सहाव्या दिवशी इंधन दरवाढ...\nसलग सहाव्या दिवशी इंधन दरवाढ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2989", "date_download": "2018-11-20T22:35:59Z", "digest": "sha1:TAFKMRX3U5JRYUH3LLUOYMV6VECUA2CL", "length": 22734, "nlines": 104, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रांजलाच्या शिक्षणाची सुरुवात | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रांजलाची आई परिस्थितीने त्रस्त अवस्थेत माझ्याकडे आली. प्रांजला ही इयत्ता दुसरीमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतील विद्यार्थिनी. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर. त्या चालू वर्षाच्या अभ्यासाचा मोठा बोजा अंगावर होता. परीक्षेच्या तयारीसाठी दिवस कमी होते. परिस्थिती भरकटलेल्या जहाजासारखी होती. प्रांजलाचे जहाज किनाऱ्यावर सुखरूप आणणे हे आव्हानच होते. प्रांजलाकडे पाहून, तिला आधाराची गरज आहे हे जाणून मी ती जबाबदारी स्वीकारली.\nप्रांजलाबरोबरचा पहिला दिवस मला चक्रावून सोडणारा होता. मी तिचे निरागस हसणे, अतिशय उत्साही चेहरा, सतत बोलण्याची, सुंदर पद्धतीने गोष्टी सांगण्याची आवड; तसेच, निरनिराळ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याचे कुतूहल पाहून थक्क झालो. तशा मुलीला Not up to the mark हा टॅग लागणे ही फार खेदाची बाब होती. त्याचे कारण शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे होते.\nप्रांजलाची उजळणी पाहता भाषेतील व गणितातील काही प्राथमिक बाबींकडे तिचे दुर्लक्ष झालेले जाणवले. सेमिस्टर पद्धतीचा अभ्यासक्रम असल्यामुळे जे शिकवून झाले होते ते व ज्याची परीक्षा होऊन गेली होती ते पुढील परीक्षेसाठी महत्त्वाचे नव्हते. प्रांजलाच्या बाबतीत मात्र त्याचा अभ्यास करणे गरजेचे होते. परंतु त्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. पुढील पाठ व मागे सपाट या अवस्थेमध्ये न पडण्यासाठी काय करावे हा प्रश्न मोठा होता. वेळ आणि काम यांची सांगड घालणे अवघड होते. परीक्षा तोंडावर आली होती.\nत्यात मजेदार गोष्ट म्हणजे प्रांजलाला परीक्षा ही कशासाठी असते आणि तिची आई व मी तिच्या इतके मागे का लागतो हे कळतच नव्हते. त्याचा परिणाम म्हणजे प्रांजला ट्युशन गांभीर्याने घेत नव्हती. ती टाळाटाळ करत होती. अशा वेळी पालक व शिक्षक यांचे मानसिक संतुलन बिघडून पाल्याला शिक्षा केली जाण्याची शक्यता असते व त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या अभ्यासावर होऊ शकतो.\nमी माझे मत तिच्या आईला सांगितले, की प्रांजलाच्या बाबतीत टोकाची भूमिका घेण्याची गरज लागणार नाही. तिने ते मान्यही केले.\nप्रांजलाबरोबरचा पहिला दिवस तिला तिचा तोपर्यंत झालेला अभ्यास किती समजला आहे हे जाणून घेण्यात गेला. त्यात तिची पुस्तके, अभ्यासक्रम, वह्या व त्यांत केलेले लिखाण; तसेच, तिचे इंग्रजी शब्दांचे ज्ञान व लिहिण्याची क्षमता अशा गोष्टींचे आकलन करता आले. काळजीची गोष्ट म्हणजे तिचे अगदी प्राथमिक स्वरूपाचे इंग्रजी शब्द व त्यांचा नीट वापर करणे याकडे खूपच दुर्लक्ष झाल्याचे जाणवले. कारण होते नियमित अभ्यासाचा अभाव, शंकांचे निराकरण न करणे, त्यात व्याकरणशुद्ध इंग्रजी वाक्यरचना करता न येणे; तसेच, गणिताबद्दल दुराभाव - या महत्त्वाच्या त्रुटी वाटत होत्या. सर्वांच्या मुळाशी होता वैयक्तिक शिस्तीचा अभाव. पालकांचे वैयक्तिक समस्यांमुळे मुलांकडे दुर्लक्ष होत असते. नोकरी करणाऱ्या महिलांना त्याचा त्रास अधिक होत असतो. अशा वेळी मुलांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते व मुलांना चांगल्या सवयी मोडून इतर काही सवयी लागू शकतात. त्याचा थेट परिणाम त्यांच्या शिस्तीवर व अभ्यासावर होत असतो. प्रांजलाच्या बाबतीत तसेच झाले होते. तरीदेखील तिची आई तिच्यावर सतत लक्ष ठेवून होती.\nप्रांजलाच्या झोपण्याच्या, उठण्याच्या वेळा बदलल्या होत्या व तिला अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जास्त समरस होण्याची सवय लागली होती. त्यात टेलिव्हिजन व मोबाईल हे मुख्य कारण होते. प्रांजलाच्या आईला ते कळत होते. ती प्रांजलाला अभ्यासात एकाग्रता लाभावी यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती. ती त्यात यशस्वीदेखील होत होती. प्रांजलाच्या अभ्यासक्रमातील मुख्य विषय चार- गणित, इंग्रजी, हिंदी व ईव्हीएस. मला चार विषयांपैकी काळजी वाटत होती ती हिंदी या विषयाची. इंग्रजी माध्यमामध्ये शिकत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मराठी व हिंदी या विषयांबद्दल तितकी आपुलकी वाटत नसते. त्याचे कारण त्यांचा कल त्या विषयांकडे बघण्याचा – ते दुय्यम दर्ज्याचे विषय असा असतो. त्याबद्दल पालक मात्र जास्त गंभीर नसतात. मातृभाषेत उत्तम बोलणारे पालकदेखील माझा मुलगा मराठी वा हिंदी या विषयांमध्ये जेमतेम आहे असे कौतुकाने सांगत असतात पालक जेव्हा मुलांचे वाचन घेत असतात तेव्हा मुले मुळाक्षरे बघून अनेकदा वाचन करत नाहीत व अंदाजे वाचत असतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे वाचन जरी ठीक वाटले तरी मुलांना लिहिताना अडचणी येत असतात. त्याचा परिणाम त्यांच्या परीक्षांच्या गुणांवर होत असतो. त्यांचा आत्मविश्वास व आवड कमी होऊ लागते. प्रांजलाच्या बाबतीत तेच होत होते.\nत्यामुळे मी प्रांजलाच्या अभ्यासाची सुरुवात तिला देवनागरी लिपी, त्यातील मुळाक्षरे, बाराखडी यांवर अधिक लक्ष देऊन केली. त्यामुळे तिच्यात बदल झाल्याचे दिसू लागले. तिला शब्दांचे जणू भांडारच मिळाले होते ती उत्साहात हिंदीचे वाचन मनापासून करू लागली. लिहिणे हे व्याकरणशुद्ध असले पाहिजे. त्यासाठी हिंदीमध्ये काळ, वचन व लिंग याप्रमाणे वाक्यात कसे बदल होतात हे तिला सांगितल्यावर तिचे लिहिणेदेखील सुधारू लागले.\nनेमकी तीच स्थिती इंग्रजीच्या वाचण्याची व लिहिण्याची होती. तिला स्पेलिंग्ज लक्षात ठेवणे खूप जड जात होते. शब्दांचे उच्चार व स्पेलिंग्ज यांचा मेळ नव्हता. देवनागरी लिपीचा अभ्यास केल्यामुळे शब्दांचा उच्चार व त्यानुसार इंग्रजी मुळाक्षरे जुळवताना सोपे झाले व अभ्यासाला गती व हुरूप येऊ लागला. अशा रीतीने, इंग्रजी व हिंदी या दोन्ही विषयांचा अभ्यास एकत्र होऊ लागला.\nप्रांजला इंग्रजीत संभाषण करू शकत होती. तिची लकब, तिचा आवाज व शब्दोच्चार वाखाणण्याजोगे होते. परंतु काळाचे प्रकार तिला नीट समजले नसल्यामुळे वाक्यावाक्यात चुका होत होत्या. त्या सुधारल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे व निबंध इत्यादी लिहिणे कठीण होते. त्यामुळे प्रांजला लिहिण्याचा कंटाळा करत होती. मी तिच्या व्याकरणावर जास्त वेळ घालवला. कारण भाषेचा पाया व्याकरण हाच आहे. प्रांजला अनेक पाने एका वेळी वाचन करू शकते. ती अनोळखी शब्दांचा उच्चार मुळाक्षरांवरून करते, त्याचा उपयोग तिला स्वतः अभ्यास करताना होतो. अशा रीतीने, तिच्या बाबतीत इंग्रजी व हिंदी भाषांचा प्रश्न सुटत होता.\nगणित या विषयात पाढे पाठ करून घेणे हे विशेष परिश्रमाचे होते. नियमित अभ्यास न केल्यामुळे पाढयांचा बोजा मुलांना वाटू लागतो; कमी वेळात पाठांतर करणे हे थोडे अवघड जाते. एक पाढा दोन भागांत विभागून दिल्यावर पाठांतर लवकर होऊ लागले. त्यामुळे स्मरणशक्तीवर ताण कमी पडून उत्साह कायम राहिला असा अनुभव मला प्रांजलाच्या पाढे पाठ करण्यासंबंधी आला. हे फार महत्त्वाचे आहे. कारण पुढील सर्व अभ्यास - गुणाकार व भागाकार यांवरील गणिते- पाढयांवरच अवलंबून होता. बेरीज व वजाबाकी शिकवण्यासाठी थोडा जास्त वेळ द्यावा लागला. तिला बेरीज बोटांचा आधार घेतल्याशिवाय जमत नव्हती. ती समस्याही खूप सराव दिल्यानंतर काही अंशी दूर झाली. त्यामुळे प्रांजलाला गुणाकार व भागाकार करणे जमू लागले.\nईव्हीएस या विषयाचा अभ्यास हा इंग्रजी शब्दांच्या सरावावर जास्त अवलंबून आहे. प्रांजलाला इतर विषयांची विशेष आवड असल्यामुळे तिला ईव्हीएसमध्ये जास्त अडचणी आल्या नाहीत. प्रांजलाच्या शाळेत इंग्रजी बोलण्याचा कटाक्ष असल्यामुळे प्रांजलाचे इंग्रजी शब्दोच्चार खूप चांगले आहेत. तसेच, तिला संभाषणात खूप आत्मविश्वास आहे. त्याचे श्रेय तिच्या शाळेला द्यायला हवे. पोषक वातावरण तयार करणे हे शाळेचे काम आहे. त्याबाबतीत प्रांजलाची शाळा खूप प्रयत्न करते. निरनिराळे उपक्रम प्रांजलाच्या शाळेत राबवले जातात. त्यात इंग्रजी नाटके, ऑपेरा, कोरसगाणी व इतर स्टेज शोज शाळेत होत असतात व त्यामध्ये सर्व मुले सहभागी होतात हे पाहिले जाते. इतर विषयांपैकी संगणक, हस्तकला, चित्रकला आणि शरीरसौष्ठव यांत प्रांजलाला विशेष गती आहे.\nपोषक वातावरण लाभणे हे मुलांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अर्थात, मुले प्रतिकूल परिस्थितीचा सामनादेखील करू शकतील एवढी क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करणे हे अधिक गरजेचे आहे. प्रांजलाच्या शिक्षणाची ही सुरुवात आहे. तिच्या या प्रवासात, पुढे, यशाची अनेक शिखरे येणार आहेत. तिच्या प्रयत्नांना शिक्षक म्हणून थोडा हातभार लावण्याची संधी मिळत आहे\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षकांचे व्यासपीठ, maths\nज्ञानरचनावादी शिक्षणप्रक्रिया व शिक्षक\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षण\nबोर्डाची परीक्षा - गणिताची भीती\nसंदर्भ: शिक्षण, प्रयोगशील शिक्षक, शिक्षक, maths\nयोगेंद्र बांगर यांची आजीबाईंची शाळा\nसंदर्भ: फांगणे गाव, मुरबाड तालुका, शिक्षणातील प्रयोग, शिक्षणातील उपक्रम, शिक्षण, आजीबाईंची शाळा, शिक्षकांचे व्यासपीठ\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nसंदर्भ: शाळा, शिक्षण, डिजीटल शाळा, प्रयोगशील शिक्षक, रेडगाव, निफाड तालुका, शिक्षकांचे व्यासपीठ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T21:38:58Z", "digest": "sha1:3RP2C7J7USWGREIINMIABFBFMYDVBZW7", "length": 12783, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे शहर संघाचा अंतिम फेरीत प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे शहर संघाचा अंतिम फेरीत प्रवेश\nराज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धा\nपुणे – पुणे शहर संघाने 17 वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पुणे शहर संघाने नाशिक संघाचा 1-0ने पराभव करताना पुणे जिल्हा मिनी फुटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटातून अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्‍चीत केला आहे.\nमुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील उपान्त्यफेरीतील सामन्यात पुणेच्या संघाने नाशिक संघावर एकतर्फे विजय मिळवला. यात पुणे संघाकडून दुसऱ्याच मिनिटाला रोडियन पुयाने केलेला गोल निर्णायक ठरला. आता पुणे शहर संघाची विजेतेपदासाठी साताराविरुद्ध लढत होईल. सातारा संघाने दुसऱ्या उपांत्य लढतीत लातूर संघावर 1-0 अशी मात केली. सिद्धी बरगे याने पाचव्या मिनिटाला गोल करून सातारा संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून सातारा संघाने अंतिम फेरी गाठली.\nतर दुसरीकडे 14 वर्षांखालील गटात पुणे संघाला पराभवाचा धक्‍का सहन करावा लागला आहे. स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलांच्या गटातून पुणे जिल्हा संघाला अंतिम फेरी गाठण्यात यश आले नाही. उपांत्य फेरीत कोल्हापूर जिल्हा संघ आणि पुणे जिल्हा संघ यांच्यातील लढत निर्धारित वेळेत 0-0 बरोबरीत सुटली. यानंतर शूटआउटचा अवलंब करण्यात आला. यात कोल्हापूरकडून फरान मकानदारने गोल केला, तर सोयम हवालदार आणि आदित्य देशमुख यांनी गोल करण्याची संधी वाया घालवली. पुण्याच्या श्‍लोक रामटेक, तनीष जैन आणि हर्षल अगरवाल यांना गोल करण्यात अपयश आले.\nआता कोल्हापूर संघाची विजेतेपदासाठी लातूर शहर विरुद्ध लढत होईल. लातूरच्या संघाने पिंपरी-चिंचवड संघाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 1-0ने पराभव केला. निर्धारित वेळेत लढत 0-0 बरोबरी सुटली. यात शूटआउटमध्ये लातूरकडून अमान शेखने गोल केला. तत्पूर्वी, अ गटातील पहिल्या लढतीत पुणे जिल्हा संघाने नाशिक जिल्हा संघावर 1-0ने मात केली होती. पुणे संघाकडून श्‍लोक रामटेकने चौथ्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. नाशिक संघाला शेवटपर्यंत बरोबरी साधता आली नाही. यानंतर पुणे जिल्हा संघाने पिंपरी-चिंचवड संघावर 2-0ने मात केली. पिंपरी-चिंचवडकडून दुसजयाच मिनिटाला स्वयंगोल झाला. यानंतर रजनसिंगने पाचव्या मिनिटाला गोल करून पुणे जिल्हा संघाला विजय मिळवून दिला.\nतर, स्पर्धेतील 12 वर्षांखालील मुलांची अंतिम लढत पुणे जिल्हा आणि पालघर यांच्यात होणार आहे. यातील पहिल्या उपांत्य लढतीत पालघर संघाने लातूर अ संघावर 2-0 अशी मात केली. पालघरकडून क्रिश जयस्वाल (4, 8 मि.) याने दोन गोल केले. दुसजया उपांत्य लढतीत पुणे जिल्हा संघाने नवी मुंबई संघावर पेनल्टी शूटआउटमध्ये 1-0ने मात केली. ही लढत निर्धारित वेळेत 0-0 बरोबरीत सुटली होती. शूटआउटमध्ये पुणे संघाकडून हर्षल पाटीलला गोल करण्यात यश आले, तर आदित्य गंगे आणि अभिनव यांना गोल करण्यात अपयश आले. नवी मुंबई संघाकडून मितेश राणे, वीर चौताने, गांधार माजकर यांना गोल करता आला नाही.\nसविस्तर निकाल – गटातील लढतींचे निकाल : 14 वर्षांखालील मुले – 1) मुंबई उपनगर – 0 बरोबरी वि. नाशिक शहर – 0. 2) मुंबई उपनगर – 9 (ध्रुव सिधानिया 1, 2, 4, 5 मि., दिव्यान शिरान 2, 3, 6, 7, 8 मि., वि. वि. कोल्हापूर शहर- 0. 3) नाशिक जिल्हा – 2 (रिदिज्ञा 3 मि., साहिल 7 मि.) वि. वि. लातूर जिल्हा – 0.\n19 वर्षांखालील मुली – 1) मुंबई उपनगर -1 (राखी सावंत 3 मि.) वि. वि. पुणे जिल्हा – 0. 2) पुणे शहर – 3 (श्रद्धा साळुंके 3, 4, 6 मि.) वि. वि. कोल्हापूर – 0. 3) मुंबई उपनगर -2 (राणी धनावडे 3 मि., लियान फर्नांडिस – 6 मि.) – वि. वि. कोल्हापूर – 0. 4) कोल्हापूर – 0 बरोबरी वि. पुणे जिल्हा – 0.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article210 ठिकाणी विसर्जनासाठीची व्यवस्था सज्ज\nमहिला टी20 क्रिकेट विश्वचषक : उपांत्य फेरीत ‘भारत-इंग्लंड’ आमने सामने\nजागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली\n#INDvAUS T20 : पहिल्या सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर\nविराट शांत राहिला तर नवलच – कमिन्स\nभारत ‘अ’ वि. न्यूझीलंड ‘अ’ कसोटी सामना अनिर्णित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B8-2/", "date_download": "2018-11-20T21:17:12Z", "digest": "sha1:KMFHPKHY2RHAN67IM2JJ7ISY7IK4LBI4", "length": 7852, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रौप्यपदक विजेत्या सुधा सिंगला अखेर शासकीय नोकरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरौप्यपदक विजेत्या सुधा सिंगला अखेर शासकीय नोकरी\nलखनौ – आशियाई क्रीडास्पर्धेतील महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेज स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताची अव्वल धावपटू सुधा सिंगला उत्तर प्रदेश सरकारमार्फत राजपत्रित अधिकारी या पदावर नियुक्‍ती देण्यात आली. सुधा सिंगने या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, उशिरा का होईना सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करते. तसेच हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करते.\nयावेळी पत्रकारांशी बोलताना सुधा म्हणाली की, मला सरकारच्या या निर्णयाचा ना आनंद आहे ना खेद. कारण मी 2014 मध्ये खेळाडूच्या कोट्यातून नोकरीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र माझ्या अर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. खरे तर मला शासकीय नोकरी खूप आधीच मिळायला हवी होती. मात्र त्यासाठी सरकारने खूपच विलंब केला आहे.\nसुधाने पुढे सांगितले की, मी 2010 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले होते. त्याचबरोबर मी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. तसेच मला अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार मी क्रीडा विभागात उपसंचालकपद भूषवू शकते. परंतु मी केवळ क्रीडाविभागातच काम करू इच्छिते. इतर कोणत्याही विभागात काम करण्याची माझी इच्छा नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदहशतवाद आणि अमली पदार्थांना रोखण्यासाठी समन्वय आवश्‍यक\nNext articleसंगणकांच्या विक्रीत 28 टक्‍के वाढ\nमहिला टी20 क्रिकेट विश्वचषक : उपांत्य फेरीत ‘भारत-इंग्लंड’ आमने सामने\nजागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली\n#INDvAUS T20 : पहिल्या सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर\nविराट शांत राहिला तर नवलच – कमिन्स\nभारत ‘अ’ वि. न्यूझीलंड ‘अ’ कसोटी सामना अनिर्णित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600849", "date_download": "2018-11-20T22:06:24Z", "digest": "sha1:TZHO34XEXYLDZ5CYLT7B4ORGBRVPOTKB", "length": 7725, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विजयनगरजवळ दोन झाडे कोसळली : युवक जखमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विजयनगरजवळ दोन झाडे कोसळली : युवक जखमी\nविजयनगरजवळ दोन झाडे कोसळली : युवक जखमी\nरस्त्याकडेला असलेली दोन धोकादायक झाडे अचानक कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील विजयनगर (हिं.) जवळ घडली. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर सुमारे दोन तास या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना अन्य मार्गावरून वाहतूक वळवावी लागल्याने नाहक त्रास सहन करावा लागला.\nविजयनगरनजीक साई मंदिरासमोरील बेळगाव-वेंगुर्ला मार्गाच्या बाजूला दोन जीर्ण झाडे होती. यापूर्वीच ही दोन्ही झाडे महामार्गाच्या बाजूनेच झुकलेली होती. गेला आठवडाभर झालेल्या संततधार पावसामुळे झाडांची मुळे कमकुवत बनली होती. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक दोन्ही झाडे रस्त्यावरच कोसळली. यावेळी सुदैवानेच कोणतीही जिवितहानी झाली नाही. पण सुळगा (हिं.) येथील सूरज अधिकारी नामक तरुण हा फांदी अंगावर कोसळल्याने जखमी झाला. तर त्याच्या दुचाकीचे (केए 22, ईओ 1027) मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. झाड कोसळत असताना पाहून दुचाकीवरून उडी मारल्यानेच त्याच्या जीवावरील संकट टळले. या घटनेमुळे दुपारी उशिरापर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत वनखात्याचे कर्मचारी रस्त्यावरील झाड हटविण्याच्या कामात व्यग्र होते.\nहिंडलगा वननाक्मयापासून बेळगावपर्यंत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक जुनाट झाडे आहेत. यापैकी अनेक झाडे ही केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत वनखात्याकडे व सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार करून देखील गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी वनखात्याने त्वरित पाहणी करून रस्त्यावरील धोकादायक झाडे हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.\nशुक्रवारच्या अपघातानंतर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसही उशिरा दाखल झाले. रहदारी सुरळीत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देसाई, राहुल उरणकर व इतर नागरिकांनी वाहतूक इतर मार्गांवरून वळविली.\nनवनिर्वाचित महापौरांची पहिली बैठक 16 रोजी शक्मय\nगणेश दर्शनासाठी शहरात गर्दी\nभ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेंतर्गत शुक्रवार पेठ येथे स्टीकर वाटप\nमराठा जागृती निर्माण संघातर्फे मराठी भाषा दिन\nहिजबुलचे 4 दहशतवादी ठार\nदिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली\nराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान\nबँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले\nराणेंनी मगोच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे : दीपक ढवळीकर\nनामवंत अर्थतज्ञ दिनकर हरि पै पाणंदीकर यांचे निधन\nपक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा\nसुभाष शिरोडकरसह दयानंद सोपटे यांना अपात्र ठरवा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-20T22:24:21Z", "digest": "sha1:MX5GGNCC6S55W7EY5F25SVL7G57O7VPD", "length": 3068, "nlines": 45, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "भारत आणि व्हिएतनाम सामंजस्य करार मंजूर - MPSC Current Affairs", "raw_content": "\nभारत आणि व्हिएतनाम सामंजस्य करार मंजूर\nकॅबिनेटने भारत आणि व्हिएतनाम यांच्या संयुक्त टपाल तिकिटाच्या संयुक्त मुद्यावर सामंजस्य कराराला मंजूरी दिली आहे. या दोन देशांनी दर्शविलेला संयुक्त मुद्दा भारतातील सांची स्तूप आणि व्हिएतनामच्या फो मिन्ह पॅगोडाचे वर्णन हा आहे.\nकधी व कोणी बांधले गेले: तिसऱ्या शतकात मौर्य राजघराण्याचा सम्राट अशोक राजाने बांधले व विस्तार, वाढीव, पुनर्स्थापनेचे काम हे विविध कालखंडात पूर्ण केले.\nहे कुठे स्थित आहे: भोपाळपासून 46 किलोमीटर उत्तर-पूर्वेला, मध्य प्रदेश, भारत\nवास्तुकलाची शैली: बौद्ध कला आणि वास्तुकला\nइतर तथ्य: हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानाचे आहे.\nव्हिएतनाम मधील फो मिन्ह पॅगोडा-\nपॅगोडा मूळतः ली राजवंश कालावधी दरम्यान बांधण्यात आला होता आणि पुढे 1262 मध्ये ट्रान्स राजवटीत विस्तारण्यात आला. हे उच्च दर्जाच्या मंडारीन्स आणि ट्रॅन रॉयल कोर्टाच्या अभिमानाने त्यांची धार्मिक जीवनाची उपासना व नेतृत्व करण्यासाठी एक स्थान होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-milk-rate-issue-agitation-127102", "date_download": "2018-11-20T22:10:38Z", "digest": "sha1:IAY4COBAEDDZGHVID2Y2GRYUJAALXTJN", "length": 11023, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Milk rate issue agitation दुधाला दरासाठी सरकारी कार्यालयात जनावरे सोडण्याचा इशारा | eSakal", "raw_content": "\nदुधाला दरासाठी सरकारी कार्यालयात जनावरे सोडण्याचा इशारा\nशुक्रवार, 29 जून 2018\nमिरज - गाईच्या दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने आज सुभाषनगर ( ता. मिरज ) येथे आंदोलन केले. गाई सोबत घेऊन रस्त्यावर ठाण मांडले. \"आमच्या दुधाला भाव द्या अन्यथा आमची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी\" अशा घोषणा लिहिलेले फलक गाईंच्या गळ्यांत अडकवले होते.\nमिरज - गाईच्या दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने आज सुभाषनगर ( ता. मिरज ) येथे आंदोलन केले. गाई सोबत घेऊन रस्त्यावर ठाण मांडले. \"आमच्या दुधाला भाव द्या अन्यथा आमची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी\" अशा घोषणा लिहिलेले फलक गाईंच्या गळ्यांत अडकवले होते.\nसंघटनेचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य महादेव कोरे यांच्यासह माणिक माळी, कलमेश्‍वर कांबळे, सुरेश आंबी, इसाक सौदागर, मारुती माळी, गुंडू जतकर, नानासाहेब काणे, प्रदीप कोरे, नायकू माळी, मल्लिकार्जून बिराजदार, राजू पाटोळे, सुनिल आंबी, शशिकांत गायकवाड, गोटू आंबी, महादेव पाटील, बाबु हारगे, रावसाहेब चौगुले, बाबुराव चौगुले, शशिकांत गस्ते, शशिकात गायकवाड, अरुण क्षीरसागर आदींनी भाग घेताल.\nकोरे म्हणाले, गाई पाळण्यासाठी दूध संघांनी प्रोत्साहन दिले. फायदा होईपर्यंत दूध घेतले; आता भुकटीचे दर उतरल्याचे कारण सांगत दूध नाकारत आहेत. गोकुळ संघाची ही भूमिका स्वार्थी आणि शेतकऱ्यांना संकटात ढकलणारी आहे.\nराज्यभरातील सर्वच संघांनी गोकुळचा कित्ता गिरवला आहे; शासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आपल्याला शेतकऱ्यांबद्दल कणव नाही हे सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दुधाचे दर सतरा रुपयांपर्यंत खाली आणल्याने शेतकऱ्यांना गाई सांभाळणे जिकिरीचे ठरत आहे. मराठवाड्यात दुष्काळ व कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करतात; आता पश्‍चिम महाराष्ट्रारात दुधाच्या संकटामुळे शेतकरी आत्महत्या करण्याची भिती आहे.\nआंदोलकांनी आंबेडकर चौकात गाईंसह ठिय्या मारला. गोकूळ संघ आणि सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सरकारने हस्तक्षेप करुन संघांवर दबाव टाकावा, गाईचे दूध स्विकारण्यास भाग पाडावे, प्रसंगी दुधाला अनुदान द्यावे, अन्यथा गाई व अन्य जनावरे सरकारी कार्यालयांत सोडल्याविना राहणार नाही असा इशारा कोरे यांनी दिला.\nपेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर संकट\nसंघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक माळी म्हणाले, ऐन पेरणीच्या हंगामात दुधाचे दर कमी करुन शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्याचे कारस्थान सुरु आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/MSEDCL-needs-full-time-engineer-s-requirement-in-pune/", "date_download": "2018-11-20T22:34:46Z", "digest": "sha1:66OA7ATHTNIC72ETQEHBVKIZOU2TILB3", "length": 7099, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महावितरणला पूर्णवेळ मुख्य अभियंत्याची गरज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महावितरणला पूर्णवेळ मुख्य अभियंत्याची गरज\nमहावितरणला पूर्णवेळ मुख्य अभियंत्याची गरज\nपुणे : शिवाजी शिंदे\nमहावितरणच्या पुणे परिमंडलातील मुख्य अभियंता या पदाचा कार्यकाळ तीन वर्षाचा आहे. मागील तेरा वर्षात सुमारे सात अधिकार्‍यांनी या पदावर काम केले. त्यातील केवळ दोनच अधिकार्‍यांनी या पदाचा कार्यकाल पूर्ण केला असल्याचे वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे या पदावर मागील काही वर्षापासून निवृत्त होणार्‍या अधिकार्‍यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे परिमंडलातील महत्वाची विकास कामे होण्यास ‘खो’ बसत असल्याचे दिसून आले आहे.\nमहावितरण वीज कंपनीच्या पुणे परिमंडलात (शहर आणि ग्रामीण भाग मिळून) सुमारे सत्तावीस लाख वीजग्राहक (घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक) असून, महसूल 900 कोटी रूपयांच्या आसपास आहे. राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणारे परिमंडल म्हणून या पुणे विभागाचा नावलौकिक आहे. प्रशासकीय कामकाजासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे दहा वर्षापूर्वी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीन कंपन्यामध्ये विभाजन करण्यात आले. परिणामी सर्व कंपन्याचा कारभार वेगवेगळा झाला. यासाठी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या देखील त्यानुसार करण्यात आल्या आहेत. या शिवाय परिमंडलामध्ये अतिशय महत्वाच्या असलेल्या मुख्य अभियंत्याच्या नियुक्त्या देखील संबधीत व्यवस्थापकीय संचालकांच्या माध्यमातून करण्यात आल्या.\nमहाराष्ट्र राज्य विद्युत मंड्ळाचे विभाजन होण्यापूर्वी पुणे परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदाची धुरा आर.बी. गौतम यांच्याकडे होती. गौतम यांनी नियमानुसार तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. त्यानंतर सन 2008 रोजी मुख्य अभियंता म्हणून एस.पी.नागटिळक यांची नियुक्ती झाली. नागटिळक यांनी 2013 पर्यंत म्हणजेच सुमारे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मागील तेरा वर्षाचा विचार करता केवळ नागटिळक यांनीच सर्व मुख्य अभियंत्यापेक्षा जास्त काळ या पदावर काम केले. मात्र नागटिळक याच्यानंतर सुमारे पाच अधिकार्‍यांनी मुख्य अभियंता या पदाची धुरा सांभाळली आहे. मात्र त्यापैकी एकाही अभियंत्याने या पदाचा तीन वर्षाचा असलेला कार्यकाळ पूर्ण केला नाही. काही अधिकारी तर केवळ दोन महिन्यांपासून ते दीड वर्षाचा कार्यकालळ पूर्ण करून निवृत्त झाले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक महसूल देणार्‍या परिमंडलास आता खर्‍या अर्थाने तीन वर्ष कार्यकाल पूर्ण करणारा मुख्य अभियंता मिळणे अतिशय गरजेचे आहे. सध्याचे मुख्य अभियंता हेही मेअखेरीस निवृत होत आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Cement-concrete-roads-Ordinance-issue/", "date_download": "2018-11-20T21:37:41Z", "digest": "sha1:4QVKH4JRPAANXRWZP76VOYL636XYJ7XT", "length": 7492, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसंबंधी आयुक्तांनी काढला अध्यादेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसंबंधी आयुक्तांनी काढला अध्यादेश\nसिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसंबंधी आयुक्तांनी काढला अध्यादेश\nशहरवाशियांना चोवीस तास व मुबलक पाणीपुरवठा मिळण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना पालिकेकडून राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी शहरातील रस्त्यांची खोदाई केली जाणार असल्याने 12 मिटरपेक्षा कमी रुंदी असणार्‍या रस्त्यांवर सिमेंट काँक्रे टचे नवीन रस्ते करण्यास मान्यता देऊन नये, अशी मागणी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्थायी समितीकडे केली होती. ती स्थायीने मान्यही केली होती. मात्र शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे थांबली नव्हती. या रस्त्यांच्या कामावर नियंत्रण येण्यासाठी पालिका आयुक्तांनी अध्यादेश काढला आहे.\nसमान पाणीपुरवठा योजनेच्या कामाची गेल्या चार वर्षापासून चर्चा सुरू आहे. दरवर्षी या योजनेसाठी पुणेकरांच्या पाणीपट्टीत 15 टक्के वाढ करण्यास तीन वर्षापूर्वीच सर्वसाधारण सभेत मंजुरीही दिली आहे. या योजनेअंतर्गत 1700 किलोमीटची पाइपलाइन टाकली जाणार आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदले जाणार आहेत.\nयोजनेस मान्यता नसल्याने पालिकेच्या पथ विभागाने अनेक गल्लीबोळातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करून टाकले आहेत. पाणीपुरवठा योजनेसाठी रस्ते फोडले जाणार असल्याची माहिती असतानही कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून हे रस्ते तयार करण्यात आले आहेत. रस्ते खोदताना पाणीपुरवठा आणि पथ विभागातील अधिकार्‍यांनी एकमेकांना विश्वासात न घेता ही कामे केल्याने याचा भुर्दंड पुणेकरांना सहन करावा लागणार आहे.\nगेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत समान पाणीपुरवठा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. पुढील काही दिवसात या योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. त्यामुळे दोन वर्षापूर्वी मोठ्या हौसेने पथ विभागाने तयार केलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते या योजनेसाठी खोदावे लागणार आहेत. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत नवीन रस्त्याच्या कामाला मंजूरी देऊ नये, अशी मागणी सजग नागरिक मंचाने आणि त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने केली होती.\nमात्र कामे सुरूच होती या पार्श्‍वभूमीवर शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे रस्ते करताना यापुढील काळात पथ विभागाने पाणीपुरवठा विभाग तसेच मलनिस्सारण विभागाचा अभिप्राय घेऊनच कामाला सुरूवात करावी, असे अध्यादेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काढला आहे. याबरोबरच 12 मीटर आणि त्यापेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यावर काँक्रीटची कामे करू नयेत, असेही आयुक्तांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. या आदेशामुळे काँक्रीटीकरणाच्या कामावर होणारी उधळपट्टी थांबण्यास मदत होणार आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Modi-raisin-Deals-Online-Watch-in-Sangli/", "date_download": "2018-11-20T21:37:12Z", "digest": "sha1:KTV5BPTELFOP3TNIJCCOKIMAM7Y435Z2", "length": 6428, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोदींनी पाहिला सांगलीतील बेदाणा सौदा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मोदींनी पाहिला सांगलीतील बेदाणा सौदा\nमोदींनी पाहिला सांगलीतील बेदाणा सौदा\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून सांगली मार्केट यार्डात सुरू असलेला बेदाणा सौदा ऑनलाईन पाहिला. राष्ट्रीय कृषी व्यापार (ई-नाम) अंतर्गत पाच राज्यातील पाच बाजार समित्यांमध्ये काढलेल्या ऑनलाईन सौद्याचे थेट प्रक्षेपण मोदी यांनी पाहिले.\nदिल्ली येथे कृषी प्रदर्शनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भेट दिली. ‘ई-नाम’अंतर्गत स्टॉलला त्यांची विशेष भेट होती. महाराष्ट्रासह 5 राज्यातील 5 बाजार समित्यांमध्ये निघणार्‍या ऑनलाईन सौद्याचा थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था दिल्लीतील स्टॉलवर केली होती.\nसांगली मार्केट यार्डात शनिवारी सौद्यावेळी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, उपसभापती तानाजी पाटील, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक (आयटी) श्री. लोखंडे, ‘ई-नाम’संदर्भात नियुक्‍त एजन्सीचे अरविंदम् पॉल, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर, मिरजेच्या उपनिबंधक बागल, पणन कृषी मंडळाचे अधिकारी श्री. फटाकडे, कोल्हापूर विभागीय अधिकारी पवार, जिल्हा पणन अधिकारी श्री. नांगरे, बाजार समितीचे संचालक वसंतराव गायकवाड, जीवन पाटील, अण्णासाहेब कोरे, अभिजीत चव्हाण, कुमार पाटील, दीपक शिंदे, बाळासाहेब बंडगर, रामगोंडा संती, देयगोंडा बिरादार, अजित बनसोडे, सचिव पी. एस. पाटील, उपसचिव एन. एम. हुल्याळकर, सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मालू, राजेंद्र कुंभार, हार्दिक सारडा, पप्पू मजलेकर, हिंगमिरे, भावेश मजेठिया, बाफना, सुनील हडदरे व अडते, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.\n‘ई-नाम’ मध्ये शेतकरी, अडते, व्यापारी यांचे हित आहे, असे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी व्यक्त केले.\nसौदा संपल्यानंतर बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, अडते, व्यापारी यांच्यात संवाद झाला. ‘ई-नाम’, ऑनलाईन सौदा यासंदर्भातील शंका, प्रश्‍नांचे निरसन करण्यात आले. सौदे हॉलमध्ये सौदे काढण्याऐवजी अडत्यांच्या दुकानात लॉटनिहाय बेदाणा पाहून ऑनलाईन दर अपलोड करण्याची पद्धत सुलभ व योग्य असल्याचे मत अधिकारी तसेच अडते व्यापार्‍यांनी व्यक्त केले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/epaper/%E0%A5%A8%E0%A5%AC-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%83.php", "date_download": "2018-11-20T22:01:04Z", "digest": "sha1:5MF25SXZNARGYZ3VKEGOEM7RNKG6SUEN", "length": 67953, "nlines": 1144, "source_domain": "tarunbharat.org", "title": "२६ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nबंगालमधील संलग्न रहिवाशांना जमिनींचे हक्क\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसीबीआयला कायदेशीर चौकटच नाही\nसहा आरोपींची फाशीची शिक्षा नऊ वर्षांनी रद्द\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nत्या दोन अतिरेक्यांचे मुडदे घेऊन जा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\n१३ विधेयके सादर होणार\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nलिव्ह इन : परिणामही ज्यांचे त्यांनीच भोगावेत\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\n►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\n►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\n►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nअंक शोधा २१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती २० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १८ नोव्हेंबर १८ आसमंत १८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १७ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १६ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १६ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १५ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १४ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १४ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १३ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १३ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती १२ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ११ नोव्हेंबर १८ आसमंत ११ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ११ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती १० नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी ०७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०७ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०६ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०६ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०५ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०४ नोव्हेंबर १८ आसमंत ०४ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०४ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०३ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०३ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०२ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ०१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती ०१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती ३१ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती ३१ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती ३० ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती ३० ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती २९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती २९ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती २८ ऑक्टोबर १८ आसमंत २८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती २८ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती २७ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती २७ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती २६ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती २६ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती २५ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती २५ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती २४ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती २४ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती २३ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती २३ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती २२ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती २२ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती २१ ऑक्टोबर १८ आसमंत २१ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती २१ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती २० ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती २० ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती १९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती १८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती १७ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती १७ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती १६ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती १६ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती १५ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती १५ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती १४ ऑक्टोबर १८ आसमंत १४ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती १४ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती १३ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती १३ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती १२ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती १२ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती ११ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती ११ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती १० ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती १० ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती ०९ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती ०८ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती ०९ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती ०८ ऑक्टोबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२६ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (47) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (50) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (410) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (669) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (50) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (48) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (49) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,770) अर्थ (75) कृषी (25) नागरी (781) न्याय-गुन्हे (284) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (127) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (727) अग्रलेख (356) उपलेख (371) साहित्य (5) स्तंभलेखक (953) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (54) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\n२६ ऑक्टोबर १८ सोलापूर आवृत्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/yuvanext/", "date_download": "2018-11-20T22:47:33Z", "digest": "sha1:IUHOLYHN5WEX6DXUM3LRE2RJSHQTQBHN", "length": 24334, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nतरुण मुलं बेजबाबदार आहेत का\nअर्थव्यवस्थेचा फुगा फुगतो कसा\nदर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू\n3 गोष्टी शिका, यशाचा व्हिसा मिळवा\nपेठ तालुक्यात नागली करपली\nपावसाअभावी दुबार पेरणीचे संकट\nतगडी सॅलरी देणारे देश - होऊ द्या खर्च\nतरुण मुलं बेजबाबदार आहेत का\nअर्थव्यवस्थेचा फुगा फुगतो कसा\nदर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू\n3 गोष्टी शिका, यशाचा व्हिसा मिळवा\nकासार समाज फाऊंडेशनवर कल्याणी रांगोळे यांची नियुक्ती\nनिफाड तालुक्यातील चार रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा\nभिलवड आश्रम शाळेतील खो खोचा संघ प्रथम\nAll post in कॉलेज कॅम्पस\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\nरस्त्यावर धावणारी 'ही' अनोखी ट्रेन पाहिलीत का\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nधूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली; माझगाव सर्वाधिक प्रदूषित\nसौरऊर्जेच्या माध्यमातून माहिम येथील मशिदीत विजेचा वापर\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Construction-of-concretization-of-roads-in-wai/", "date_download": "2018-11-20T21:36:54Z", "digest": "sha1:A2ZI2JV2JOZTRBAG2KVWCTTTGXTMUULI", "length": 4913, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पूर्ण सत्ता नसल्याने योजना राबवण्यात अडचणी : आ. मकरंद पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पूर्ण सत्ता नसल्याने योजना राबवण्यात अडचणी : आ. मकरंद पाटील\nपूर्ण सत्ता नसल्याने योजना राबवण्यात अडचणी : आ. मकरंद पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यामातून शहर विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला. परंतु गेल्या 15 वर्षात वाईकरांनी आम्हास पूर्ण सत्ता दिली नाही. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करताना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत आ. मकरंद पाटील यांनी व्यक्त केली.\nदत्तनगर येथील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष अनिल सावंत होते. यावेळी प्रताप पवार, शशिकांत पिसाळ, रमेश गायकवाड, संजय लोळे, डॉ.अमर जमदाडे, नगरसेविका रेश्मा जायगुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nसिध्दनाथवाडी (दत्तनगर) येथील सि.स.नं. मधील अ‍ॅप्रोच रस्ता खडीकरण, डांबरीकरण व अंतर्गत रस्ते सिमेंट क्राँक्रिट करण्यासाठी नगरोत्थान योजनेमधून निधी मंजूर झाला आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. कृष्णा नदीच्या दक्षिणेस घाटाच्या नवीन बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी अनिल सावंत, प्रताप पवार, राजेश गुरव यांची भाषणे झाली. नगरसेविका प्रियांका डोंगरे यांनी प्रास्तविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचलन केले. देवकुमार यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, दत्तनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/yet-no-expected-rain-in-North-Koregaon-taluka/", "date_download": "2018-11-20T21:39:52Z", "digest": "sha1:VBXBLBRP37OOWANXR5R4ACRAPNOECO64", "length": 7828, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आता तरी बरस रे बाबा’; शेतकर्‍यांची आर्त हाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘आता तरी बरस रे बाबा’; शेतकर्‍यांची आर्त हाक\n‘आता तरी बरस रे बाबा’; शेतकर्‍यांची आर्त हाक\nपिंपोडे बुद्रुक : वार्ताहर\nमान्सूनच्या पावसाचे अखेरीचे दिवस उरले आहेत. मात्र तरीही उत्तर कोरेगाव तालुक्यात अद्याप अपेक्षित पाऊस झालाच नाही. ओढे, नद्या-नाले, पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. खरिपाच्या हंगामाला जीवदान मिळाले असले तरी अपुर्‍या पावसामुळे भविष्यात दुष्काळी परिस्थिती ओढवण्याचे संकट गडद होऊ लागले आहे. त्यामुळे ‘आता तरी बरस की रे बाबा’, अशी आर्त हाक शेतकरी मारू लागला आहे.\nकोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. सोळशीच्या हरेश्‍वर डोंगरातून उगम पावणारी वसना नदी फक्त सहा महिनेच वाहत असते. नुकतेच शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आले.खोलीकरण व रुंदीकरण करून सोळशीपासून पळशीपर्यंत नदीवर सत्तावीस बंधारे बांधण्यात आले आहेत. गेल्या कित्येक वर्षात कोरड्या पडलेल्या नदीला या बंधार्‍यामुळे नवसंजीवनी मिळाली. गतवर्षी झालेल्या परतीच्या पावसाने सर्व बंधारे तुडुंब भरून नदी वाहू लागली. मात्र तो आनंद औट घटकेचा ठरला. सातत्याने पर्जन्यमान कमी झालेले असल्याने साठलेले पाणी जमिनीत मुरले व पुन्हा नदी कोरडी पडली. यंदाचा पावसाळा जवळपास संपत आला आहे. मात्र अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.\nसोळशी, नायगांव, रणदुल्लाबाद, करंजखोप, सोनके, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक, चौधरवाडी, सर्कलवाडी, राऊतवाडी, घिगेवाडी, दहिगाव, आसनगाव, वाठार स्टेशनसह संपूर्ण उत्तर कोरेगाव तालुक्यात यावर्षी वळीवाच्या पावसाने हुलकावणी दिली होती. अपुर्‍या पावसावरच खरिपाच्या हंगामाची मशागत व पेरणी शेतकर्‍यांनी उरकली. सध्या घेवडा, वाटाणा, सोयाबीन, धना, चवळी, मूग यासह सर्वच पिके जोमात आहेत. मात्र पिके ऐनभरात आलेली असतानाच पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे खरिपाचा हंगाम नुकसानीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सूनच्या पावसाचे दिवस जवळपास संपत आले आहेत. पण ओढेनाले, विहिरी, छोटे-मोठे पाझर तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.\nपरतीच्या पावसाने पाठ फिरवली तर मात्र खूप मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. पश्‍चिम भागात धो-धो बरसणार्‍या वरुण राजाने पूर्वेकडे पाठ फिरवली आहे.नजीकच्या काळात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न उग्र रूप धारण करू शकतो. याशिवाय सध्याच्या खरीप हंगामातील घेवडा पिकावरही मोठ्या प्रमाणात कीड आली असून पिके पिवळी पडू लागली आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. गतवर्षी उत्पादन चांगले होऊनही दर नसल्याने शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागले होते.ही नैसर्गिक आपत्तीची मालिका शेतकर्‍यांची पाठ सोडायला तयारी नाही.आता यावर्षी वरुणराजाने डोळे वटारल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/geyser-gas-leak-12-year-old-girl-died-in-bathroom-5955989.html", "date_download": "2018-11-20T22:00:17Z", "digest": "sha1:XLFPWA2ZL6PQ42QG7Z3SUKORP4JBJEJV", "length": 11519, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Geyser gas leak; 12-year-old girl died in bathroom | बाथरूमचा दरवाजा बंद, गीझरचा गॅस लीक; गुदमरून १२ वर्षीय मुलीचा मृत्यू", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबाथरूमचा दरवाजा बंद, गीझरचा गॅस लीक; गुदमरून १२ वर्षीय मुलीचा मृत्यू\nसाताऱ्यातील अालोकनगर येथे बाथरूममधील गॅस गीझर लिकेज होऊन गुदमरलेल्या गौरी संजय फासाटे या १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल\nऔरंगाबाद- साताऱ्यातील अालोकनगर येथे बाथरूममधील गॅस गीझर लिकेज होऊन गुदमरलेल्या गौरी संजय फासाटे या १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सातारा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नारेगाव परिसरातील ब्रिजवाडी भागातील गल्ली नंबर एकमधील घरात मंगळवारी (११ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता आग लागल्याने मोठे नुकसान झाले. घटना घडली तेव्हा घरात कोणीही नव्हते. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातील तीन गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.\nपोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी सातारा परिसरातील अालोकनगर भागात बाथरूमधील गीझरचा गॅस अचानक लीक झाला. त्या वेळी गौरी आणि तिची १८ वर्षांची नातेवाईक मयूरी बाथरूमचा दरवाजा बंद करून कपडे धूत होत्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांना दरवाजा उघडण्याचे किंवा कोणाला आवाज देण्याचे सुचले नाही. दोघींच्या नाकातोंडात गॅस गेला. बराच वेळ झाला तरी मुली बाहेर येत नाहीत, कपडे धुण्याचा आवाजही थांबल्याचे लक्षात येताच घरच्या मंडळींनी दरवाजा तोडला. तेव्हा त्या बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना तत्काळ सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १० सप्टेंबर रोजी गौरीचा मृत्यू झाला.\nहा प्रकार नेमका कसा घडला हे सखोल तपासातच स्पष्ट होईल. पण प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार गॅस श्वसनवाहिन्यांत गेल्यानेच मृत्यू झाला असावा असे दिसते, असे चंद्रमोरे म्हणाले. गौरीसोबतच्या मयूरीची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे सांगण्यात आले. मयूरी आणि गौरीचे काय नाते आहे, गौरीचे आईवडील काय करतात, आदींचा तपशील शोधणे रात्री उशिरापर्यंत सुरू होेते.\nशेजारच्यांनी अग्निशमन दलाला फोन करून बोलावले\nब्रिजवाडीत पिताजी मोरे यांचे दोन खोल्यांचे घर आहे. मंगळवारी सकाळी घरातील सर्वजण कामानिमित्ताने घराबाहेर गेले होते. त्याच वेळी सकाळी अकराच्या सुमारास घरात आग लागली. शेजारच्यांनी ही माहिती तत्काळ मोरे कुटुंबीयांना दिली. तोपर्यंत शेजारच्यांनी अग्निशमन विभागाला फोन करून बोलावून घेतले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम जवानांनी घरातील सिलिंडर काढले. तोपर्यंत आगीत घरातील सोफा, टीव्ही व इतर साहित्य जळून गेले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.\nप्रमाणित कंपनीचे गीझर, सिलिंंडर नसेल तर...\nगीझरमधून गॅस कसा लीक होऊ शकतो याबाबत गेल्या १५ वर्षांपासून गीझर विक्री करणारे धनंजय पांडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, गीझरमधून गॅस लीक होऊच शकत नाही. पण योग्य पद्धतीने गीझरची फिटिंग झाली नसेल तर हा प्रकार होऊ शकतो. त्यांनी केलेल्या काही सूचना अशा :\n१ प्रमाणित कंपनीचेच गॅस सिलिंडर, गीझर घ्यावे. कारण किंचित गॅस लिकेज झाल्यास प्रमाणित कंपनीचे गॅस गीझर तत्काळ बंद होते.\n२ गॅस कंपन्यांनी प्रमाणित केलेलेच रेग्युलेटर वापरणे अावश्यक अाहे.\n३ बाजारात गॅस सेफ्टी किट मिळते त्याचा वापर करावा.\n४ बाथरूमच्या बाहेर गॅस सिलिंडर बसवावे.\nदुचाकीचे स्टँड घासल्याने रस्त्यावर पडताच मागून येणाऱ्या ट्रकने शिक्षकाला चिरडले\nदिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल: ऋजुता दिवेकर, अवधूत गुप्तेंसह अनेक मान्यवरांचा सहभाग\nखुलताबादच्या पिंपरी शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू: पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/nick-jonas-opens-up-about-his-love-affair-with-priyanka-chopra-5955259.html", "date_download": "2018-11-20T22:40:19Z", "digest": "sha1:D3OABWR3SJPNZW23M6PD2NNAYHEFTG3B", "length": 8814, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nick Jonas Opens Up About His Love Affair With Priyanka Chopra | प्रियांकाच्या भावी पतीचा खुलासा - सांगितले, कुठे आणि कशी झाली होती प्रियांकासोबतची पहिली भेट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nप्रियांकाच्या भावी पतीचा खुलासा - सांगितले, कुठे आणि कशी झाली होती प्रियांकासोबतची पहिली भेट\nसिंगर निक जोनासने अमेरिकेच्या एका चॅट शोमध्ये प्रियांका आणि त्याच्या रिलेशनविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या.\nमुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भावी पती आणि सिंगर निक जोनासने अमेरिकेच्या एका चॅट शोमध्ये प्रियांका आणि त्याच्या रिलेशनविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आपल्या लव्ह लाइफविषयी बोलताना निक म्हणाला, मी आणि प्रियांका आमच्या एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून संपर्कात आलो होतो. सुरुवातीला आम्ही फक्त टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून बातचित केली. सुमारे सहा महिन्यांनंतर आम्ही दुस-यांदा भेटलो. मे 2017 मध्ये मेट गाला इव्हेंटवेळी आम्ही दोघे फक्त मित्र म्हणून रेड कार्पेटवर एकत्र चाललो होतो.\n5 महिन्यांपूर्वीच आम्ही आमचे नाते नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला...\nचॅट शोमध्ये होस्ट जिमी फॉलनसोबत बोलताना निक म्हणाला, हळूहळू आमच्या नशीबाने आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र आणले. त्यानंतर आम्हीच एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवू लागलो. निकने सांगितल्यानुसार, पाच महिन्यांपूर्वीच दोघांची त्यांच्या रोमँटिक नात्याला नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हे खरं तर थोडे घाईतच घडले. पण आमचा निर्णय योग्य आहे, असे निक म्हणाला.\n18 ऑगस्ट रोजी झाली प्रियांका-निकची रोका सेरेमनी...\n18 ऑगस्ट रोजी प्रियांका आणि निकच्या फॅमिली मेंबर्स आणि खास मित्रांच्या उपस्थित दोघांची रोका सेरेमनी पार पडली. या खास कार्यक्रमासाठी निक त्याचे वडील केविन आणि आई डेनिससोबत भारतात आला होता. सकाळी रोका सेरेमनी पार पडल्यानंतर संध्याकाळी प्रियांकाच्या राहत्या घरीच पार्टी झाली होती. या पार्टीत आलिया भट, विशाल भारद्वाज, सिद्धार्थ रॉय कपूर पोहोचले होते. अद्याप दोघांची लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. रोका सेरेमनीपूर्वी प्रियांका निकसोबत हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेली होती.\nअभिनेत्रीने केला खुलासा; 'त्याने घरात डांबून ठेवून माझ्यावर बळजबरी केली, गर्भवती असताना उपाशी ठेवून मारहाण करायचा'...\nदीपिकाने लग्नानंतर सासरी घालवली पहिली रात्र, दुसऱ्याच दिवशी रणवीरला घेऊन अपार्टमेंटमध्ये गेली..सासूबरोबर दिसली बाँडिंग\nलग्नानंतर सासूबाईंसोबत दिसले दीपिकाचे जबरदस्त बाँडिंग, सासरच्या लोकांसोबत काढलेला फोटो होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/up-to-1-8-million-women-may-lose-jobs-after-maternity-law-changes-report-294113.html", "date_download": "2018-11-20T21:30:28Z", "digest": "sha1:T7QWJ4IX5KHZW5GGRGACABYV7ZMKYSZY", "length": 13727, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मॅटर्निटी लीव्ह वाढवून 6 महिने केल्यामुळे महिलांची नोकरी धोक्यात - सर्वे", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमॅटर्निटी लीव्ह वाढवून 6 महिने केल्यामुळे महिलांची नोकरी धोक्यात - सर्वे\nभारत सरकारने महिलांच्या सोयीसाठी बनवलेला कायदा आता त्यांना नुकसान देणारा ठरत आहे.\nमुंबई, 28 जून : भारत सरकारने महिलांच्या सोयीसाठी बनवलेला कायदा आता त्यांना नुकसान देणारा ठरत आहे. कायद्यांमध्ये बदल करत सरकारने महिलांच्या पेड मॅटर्निटी लीव्ह या 6 महिन्यापर्यंत केल्या. पण एका नव्या सर्वेक्षणानुसार महिलांना या नियमाचा फायदा नाहीतर तोटा होताना दिसत आहे.\nया कायद्याअंतर्गत महिलांना कामावर ठेवण्यामध्ये कॅनडा आणि नॉर्वे हे प्रगतशील देश आहे. आणि यानंतर भारताचा नंबर लागतो.\nटीमलीज सर्विसेसनं केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली की, मॅटर्निटी लीव्ह वाढवण्याच्या नियमामुळे स्टार्टअप्स आणि छोट्या व्यवसायांमध्ये महिलांना काम करण्यासाठी जागा मिळत नाही. त्यांच्या कामात अंतर पडल्यामुळे त्यांना पुन्हा नोकरीसाठी अडचणी येतात.\nमुंबईकरांनो सावधान, मुंबईत लेप्टोस्पायरोसिसची लागण, दोघांचा मृत्यू\nही आहेत लेप्टोस्पायरोसिसची कारणं आणि लक्षणं \nया नियमामुळे आर्थिक वर्ष मार्च 2019 पर्यंत 10 सेक्टर्समध्ये 18 लाख पैकी फक्त 11 लाख महिलांना नोकरी दिली जाऊ शकते.\nफक्त 11 लाख महिलांना नोकरी मिळणं हा आकडा भारतासाठी निराशाजनक आहे.\nभारतात आधीच फक्त 24 टक्के महिला या नोकरदार आहेत. पण आता या निर्णयामुळे यात आणखी घट होईल. त्यामुळे मॅटर्निटी लीव्ह आता महिलांना महागात पडणार असंच म्हणायला लागेल.\nखासदारकीचा राजीनामा देईन पण नाणारची वीट रचू देणार नाही - नारायण राणे\nखराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली, मुसळधार पावसाचा अंदाज\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://transposh.org/mr/tag/widget/", "date_download": "2018-11-20T22:01:33Z", "digest": "sha1:S7HDGDPHUTDXQW4H3LIT2KJD35EG5S3Q", "length": 21596, "nlines": 71, "source_domain": "transposh.org", "title": "विजेट", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nआवृत्ती 0.8.0 – API, हल्ला\nनोव्हेंबर महिना 29, 2011 द्वारा ऑफर 65 टिप्पण्या\nपण पुढे काम थांबविण्यास Google अनुवाद API द्वारे posed अंतिम मुदत च्या, आम्ही शेवटी या नविन प्रकाशन संकलित करू शकलो. ही एक जुनी आवृत्ती द्वारे प्रस्तुत केली समस्या दीर्घकाळ अनुसरण, प्रामुख्याने कारण Google मागील आवृत्त्या नवीन हाइट्स करण्यासाठी लाट विनंती समर्थन झाले असून त्यांचे अंतिम मुदत करण्यापूर्वी वापर मर्यादा ठरू ठरवले की किंबहुना. गूगल बदल देखील Bing अनुवाद API मध्ये एक API ची मर्यादा ट्रिगर, वापरकर्त्यांना इंजिन बंद झाले पासून, जे Bing साठी Transposh हार्ड कोड API की ओव्हरलोड.\nतथापि, आम्ही आमच्या नवीनतम आणि महानतम आवृत्ती प्रदान करण्यासाठी हा कालावधी गेलो,. ही आवृत्ती या समस्या एक बायपास प्रदान करण्यात निर्धारण करते (MSN च्या साठी Google आणि ताप कळा साठी प्रॉक्सी) आणि ते देखील आपण थेट आपल्या स्वतःच्या की वापरण्याची अनुमती देते (पासून गावंढळ धन्यवाद स्पायवेअर मदत केंद्र चाचणी करण्यासाठी त्याच्या की आम्हाला पुरवण्यासाठी) इतर पद्धती चेंडू श्रेष्ठत्व लागेल जे. असे करताना आम्ही नाटकीय प्लगइनची पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सक्षम होते, AJAX कॉलसाठी पद्धतीने सादर करण्यात आले मार्ग बदलून वर्डप्रेस करण्यासाठी नेटिव्ह आहे (उदा. आपल्या प्रशासनाशी पृष्ठ कार्य करते तर, ही कदाचित तसेच काम करावे). अनुवादित सर्व वैशिष्ट्य बरेच जलद काम करण्यास संमत करताना बॅकएन्ड करीता आवश्यक JavaScript कोड कमी करण्यास सक्षम होते ठेउन (आणि खूप Apertium आधार\nया टप्प्यावर आम्ही एक घन आवृत्ती होती, जे मोचणे चांगली गोष्ट सारखी होती, नाही, आम्ही काही अन्य वैशिष्ट्ये होती, म्हणून आम्ही शेवटी एकाधिक विजेट आधार समस्या हाताळताना ठरविले (खूप आणि शीर्षक निवड, आनंद). धनगर प्रांजळ दिसते). धनगर प्रांजळ दिसते नाही, हे तसेच आमच्या विजेट इन्फ्रास्ट्रक्चर प्रमुख पुनर्लेखन झाले. वास्तविक CSS जोडला गेला मार्ग बदलून सह ठरत सहजपणे ती सुधारणा, आणि विजेट्स मार्ग भाषेत बदल सर्व्हर सूचित (आम्ही आता सर्व्हरसह एक निरुपयोगी पोस्ट कॉल टाळण्यासाठी). आम्ही दुसर्या आठवड्यात आमच्या प्रकाशन परत आयोजित अन्य समस्या संच एक PHP5.3 करण्यासाठी PHP5.2 विसंगतता समस्या यावर धडपडणे पुरेसे भाग्यवान होते लिहिते. आम्ही आमच्या बीटा प्रकाशन सह ठेवा आणि आम्हाला कोड आणि अवघडपणा च्या थर अंतर्गत लपविले होते समस्या शोधण्यास मदत केली की अनेक वापरकर्ते आभार इच्छित.\nआम्ही किंचित आमच्या अटी बदलण्याची ही संधी घेतला, आपण आपल्या अनुवादित पृष्ठांवर AdSense कडून Google जाहिराती प्रदर्शित होत आहेत तर, आम्ही होतील 1/1000 आमच्या स्वतःच्या AdSense कोड वापरण्यासाठी त्या जागा, Transposh आपण $ 10K एक कमाई मदत असेल तर आपण आम्हाला कॉफी खरेदी जाईल त्यामुळे धन्यवाद गोष्टी थोडी स्पष्टीकरण करणे, आम्ही आपल्या पृष्ठावर अतिरिक्त जाहिरात जागा तयार करू नका, आणि आम्ही कोणत्याही जाहिराती अंतर्भूत करा किंवा आपला लेआउट बदलणार नाही, आपण कोणत्याही जाहिराती असल्यास, आम्ही काहीही. आपण हे खूप विचारत आहे की वाटत असल्यास, आपण फक्त आमच्या प्लगइन हटवू शकतो, सॉफ्ट सुरेलपणा शीळ घालणे, आणि आपल्या मार्गावर असेल. आपण एक व्यावसायिक परवाना इच्छित असल्यास, आम्ही अद्याप त्यांना विकणार नाही, परंतु ते कदाचित अधिक खर्च कराल.\nया आवृत्तीवर इतर बदल समाविष्ट:\nजोडले कॅटलान आणि Bing साठी हिंदी समर्थन – स्वतःच बोलली.\nड्रॉपडाऊन विजेट सुधारित CSS – प्रत्यक्ष बरेच चांगले आता दिसत.\nMemcached समर्थन – APC आणि इतर opcode कॅशे आपल्यासाठी खूप तर, आता आपण memcached वापर आणि बरीच मजा असू शकतात.\nअधिक चांगला 404 पृष्ठ हाताळणी (अस्तित्व पृष्ठे नवीन दुवे तयार करू नका) – Google सरपटत जाणारा आपल्या साइट कमी भांडण करेल शब्दाचा अर्थ.\nRackspace cloudsites वर कॅशिंग निर्धारीत – ते X-कॅशे opcode कॅशे स्थापित केली, परंतु कोणताही वापरकर्ता स्मृती, जे logfiles मध्ये एक लाट झाले – आता निर्धारीत.\nअनेक अधिक लघू निर्धारण – आम्ही त्या मोजू शकते, परंतु आम्ही पुरेशी बोटांनी नाही.\nद्वारे तुर्की अनुवाद Semih Yeşilyurt.\nया आवृत्ती आनंद घ्याल, आणि म्हणून नेहमी, आपल्या टिप्पण्या प्रतीक्षेत, कल्पना, सूचना आणि flames.\nP.S – वर्डप्रेस वर चाचणी 3.3 beta4, उत्तम काम करते.\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा, सॉफ्टवेअर सुधारणा सह टॅग केले: AJAX, Bing (MSN) दुभाष्या, बग फिक्स, Google Translate, सोडा, विजेट, xcache\nआवृत्ती 0.5.7 - Pluggable विजेट्स\nजुलै महिना 11, 2010 द्वारा ऑफर 37 टिप्पण्या\nपॉल Transposh संघाद्वारे मुलाखत जात आहे\nआम्ही विश्वचषक त्याने नवीनतम यश अनुसरण बिअर दोन साठी Transposh करण्यासाठी पॉल आठ पायांचा सागरी प्राणी आमंत्रित. आम्ही Transposh च्या येत आवृत्ती संबंधित आमच्यासाठी काही अंदाज करणे त्याला विचारले, खूप मद्यपान केल्यानंतर तो सहकारी म्हणून असल्याने आणि आम्ही त्याला एक विशेष मुलाखत करणे संधी.\nआम्ही प्रथम Transposh नवीन आवृत्ती बद्दल त्याला विचारले,, आपल्या स्वत: च्या भाषेत विजेट लेखन करीता समर्थन एक (कसे जाणून घेऊ इच्छित आमच्या जा विजेट लेखन मार्गदर्शक). तो आठ पायांचा सागरी प्राणी म्हणून तो काही झालं तरी pluggable आहेत सॉकेट किंवा गोष्टी गोष्टी आवडी आहे, त्यामुळे त्यांनी हे वैशिष्ट्य एक चांगला यशस्वी होईल अंदाज (JavaScript आधारित विजेट नमुना पाहून नंतर). त्यांनी आम्हाला तर कोणीतरी त्या उल टॅग चुकल्यास एक गोरा चेतावणी दिली (आणि ते बोलत काय) त्यांनी त्वरीत त्यांच्या स्वत: च्या विजेट कोड शकता.\nभाग त्यांना kinda मूक बनले, आणि octopuses खरोखर चर्चा शकत नाही उदास चेहर्याचे आमच्याशी reminded. आम्ही दोन बॉक्स लबाडी साठी जायचे ठरविले, आम्ही एक मोठा एक छान चित्र एक बॉक्स ठेवले, एक वैशिष्ट्य एक चित्र आणि दुसरा (हूह), तो फिट पाहिले जे बॉक्स त्याला उघडण्यासाठी आणि आम्ही waited. स्वाभाविकच तो बग बॉक्स उघडला, आम्ही बग अगदी आमच्या चाचणी माध्यमातून चटकन कदाचित सामान्य चेतावणी लिहिण्यात एक कारण म्हणून पाहिले जे (अगदी QA वर आम्हाला काम एक आठ सशस्त्र संदेष्टा मदतीने). आम्ही देखील एक द्रुत मार्गदर्शक लिहिण्याची संधी वापरली डिबगिंग करीता विकास आवृत्ती मिळवण्यासाठी कसे आमच्या wiki वरील.\nआणि शेवटच्या टीप, जो कोणी आम्हाला हात देऊ इच्छिते (किंवा लेग), किंवा जगाबरोबर त्याच्या विजेट निर्मिती शेअर करू इच्छित आमच्याशी संपर्क साधण्यासाठी स्वागत पेक्षा अधिक आहे.\nआजच्या सामन्यात आनंद घ्या, पॉल कोणतेही प्रश्न त्याला थेट अग्रेषित केले जातील.\nP.S – बग निर्धारण नेहमीच्या हिस्सा आहेत, MSN अनुवाद काही भाषा निश्चित आणि सेटिंग्ज काही भाषा जोडले (स्वयं नाही अनुवादयोग्य – परंतु लवकरच होईल)\nअद्यतनित करा: काहिक घटनांमध्ये आढळलेल्या गंभीर बग धन्यवाद, 0.5.6 तातडीने बदलले होते 0.5.7 हा अहवाल सर्व त्या धन्यवाद, dgrut विशेष धन्यवाद सह.\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: Bing (MSN) दुभाष्या, बनावट मुलाखती, किरकोळ, सोडा, विजेट, वर्डप्रेस प्लगइन\nआवृत्ती 0.3.9 – अधिक लवचिकता\nडिसेंबर महिना 26, 2009 द्वारा ऑफर 5 टिप्पण्या\nनवीन आवृत्ती दोन मुख्य गुणविशेष समाविष्टीत. प्रथम विजेट वरील भाषा वर्गीकरण करण्याची क्षमता आहे, आपण आता आपल्या आवडत्या कोणत्याही प्रकारे सुमारे भाषा प्रथम आपल्या मुलभूत भाषा ठेवले किंवा हलवू शकता. चिन्ह भाषा डावीकडील फॉर्म उजवीकडे लिहिले आहे तर भाषा Bing आणि Google द्वारे समर्थित आणि असल्यास तुम्ही सांगा की दिसू लागले. तुम्ही भाषा मूळ नाव आणि त्याचे इंग्रजी नाव दरम्यान स्विच करू शकता, भाषा अगदी साफ होते जे आहे आकलनशक्ती जेणेकरून.\nआम्ही सुमारे काही फायली हलविले आणि एक AJAX नोंद फाइल सक्षम आहेत, ही पर्यायी पोस्ट सेटिंग्ज redundant बनवते (आम्ही आशा, आपण बग आढळल्यास आम्हाला कळवा) आणि गोष्टी सर्वसाधारणपणे snappier करते. आपण फक्त जुन्या एक प्रती नवीन आवृत्ती unzipping वापरले जातात तर, तो पोट संचयीका नसलेल्या सर्व फाइल्स हटविण्यासाठी आता सुरक्षित आहे (transposh.php जतन करा) नदीतील मासे पकडण्याची चौकट, आम्ही शिफारस करतो की…\nकाही अधिक रोमांचक वैशिष्ट्ये पुढील प्रकाशन करीता नियोजित आहेत, आणि आपण ठेवणे इच्छित असल्यास. आमच्या Twitter प्रवाह अनुसरण करा…\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: नियंत्रण केंद्र, किरकोळ, सोडा, विजेट, वर्डप्रेस प्लगइन\nमे महिना 21, 2009 द्वारा ऑफर 2 टिप्पण्या\nनैसर्गिकपणे, प्रत्येक मुख्य प्रकाशन अपडेट येतो नंतर. हे अद्ययावत खरोखर लहान अडचणींचे निवारण (जे फक्त प्रयोज्य तुटलेली HTML – कोड तपासणी संबंधित एक स्मरणपत्र गरज). आम्ही आमच्या लक्षात मुद्दे आणले जे Fernanda आणि माईक आभार होईल. या प्रकाशन करीता एक लहान भेट आम्ही एक नवीन विजेट देखावा जोडले आहे म्हणून आपण करण्याचा स्वागत आहेत, मजा करा). आम्ही आमच्या लक्षात मुद्दे आणले जे Fernanda आणि माईक आभार होईल. या प्रकाशन करीता एक लहान भेट आम्ही एक नवीन विजेट देखावा जोडले आहे म्हणून आपण करण्याचा स्वागत आहेत, मजा करा\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: किरकोळ, विजेट\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\nजस्टीन हॅव्र रिअल इस्टेट\nत्रुटी आढळली आहे, जे कदाचित फीड खाली आहे याचा अर्थ. पुन्हा प्रयत्न करा.\n@ Transposh अनुसरण करा\nविद्युत वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nऑफर वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\nOlivier वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\nबाहेर जा वर आवृत्ती 1.0.1 – आपले विजेट, आपले मार्ग\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/black-beans-in-white-milk-will-come-in-front-of-them/", "date_download": "2018-11-20T22:27:46Z", "digest": "sha1:W7Q4BCPL74JVRO5UPUKL2GONC2NEQ2RB", "length": 7769, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पांढऱ्या दुधातले काळे बोके समोर येतील, खोतांचा शेट्टींंना टोला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपांढऱ्या दुधातले काळे बोके समोर येतील, खोतांचा शेट्टींंना टोला\nसांगली : अनुदान मिळाल्याने पूर्वी २३ रुपयाने खरेदी होणारे दूध २८ रुपयांनी खरेदी झाले पाहिजे. हे घडले नाही तर अनुदानावर व शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारणारे पांढऱ्या दुधातले काळे बोके समोर येतील, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.\nनेमकं काय म्हणाले सदाभाऊ \nकोणाच्या दबावाने सरकारने दूध दराविषयीचा निर्णय घेतलेला नाही. यापूर्वीच दुधाच्या भुकटीवरील अनुदानाचा निर्णय झाला होता. त्याबद्दल अडचणी निर्माण झाल्याने आता खरेदी करणाऱ्या संघ व संस्थांना ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ५ रुपये वाढीव दर उत्पादकांना मिळाला पाहिजे. ज्यांनी यासाठी आंदोलन केले त्यांनी या गोष्टींवर लक्ष ठेवावे.\nशेतकऱ्यांना दूधाचा योग्य दर आता मिळाला नाही तर शासकीय अनुदानावर संबंधितांनी डल्ला मारल्याचे स्पष्ट होईल. अशा लोकांवर काय कारवाई करायची याचा निर्णय सरकार घेईल, मात्र तोपर्यंत हे काळे बोके समाजासमोर येतील.\nकट्टर काँग्रेसी कार्यकर्त्याला न्याय द्या अन्यथा आमचे राजीनामे घ्या \n २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ बरोबरच \nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sambhaji-raje-criticize-chandrakant-patil/", "date_download": "2018-11-20T21:47:22Z", "digest": "sha1:N7APLSISACDKHSOCNGHMECGW53NH5E5W", "length": 7553, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चंद्रकांत पाटील 'ते' संभाषण उघड कराचं - संभाजीराजे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचंद्रकांत पाटील ‘ते’ संभाषण उघड कराचं – संभाजीराजे\nमुंबई : वारीत साप सोडणार असल्याचं बड्या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती लागल्याचं काल चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटलं होतं. त्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येतं होती. संभाषण हाती लागलं असल्यास चंद्रकांत पाटील यांनी ते सादर करावं अशी मागणी देखील अनेक नेत्यांकडून करण्यात येत होती. दरम्यान आता खासदार संभाजीराजे यांनी देखील चंद्रकांत पाटील यांनी त्या संभाषणाची क्लिप उघड करावी अशी मागणी केली आहे.\nयावेळी बोलताना संभाजीराजे भोसले म्हंटले की, अशी विकृत कल्पना मराठयांच्या मनात येणे कदापी शक्य नाहीये. मला पूर्ण विश्वास आहे. वारीला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. मात्र वारीच्या इतिहासात असं कधी झालं नाही. सरकार खोटं तर बोलतं नाहीयेना, हे सिद्ध करण्यासाठी ती संभाषणाची क्लिप जनतेसमोर आणावी. अशी मागणी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली.\nघटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्या : शरद पवार\nआरक्षण आर्थिक निकषावरचं असावं, जातीय निकषावर नको – राज ठकरे\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/383", "date_download": "2018-11-20T22:38:36Z", "digest": "sha1:ZGT7TUHGV3EN2BNYEM3JOWNGWBKQWSP6", "length": 8734, "nlines": 60, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वृद्धाश्रम | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसमाजातील वृद्धांसोबत मैत्रीचा हात पुढे केला आहे तो 'मैत्री चॅरीटेबल ट्रस्ट' या संस्थेने. संस्थेची स्थापना मालिनी केरकर यांनी डोंबिवलीत 2005 साली केली.\nमालिनी केरकर वैद्यकीय अधिकारी म्हणून डोंबिवलीत एका खाजगी रुग्णालयात काम करत होत्या. सर्वसाधारण वृद्ध हे अॅडमिट होत तेव्हा त्यांना तळमजल्यावर ठेवले जाई. मालिनी सर्वांची आपुलकीने विचारपूस व सेवा करत. \"आम्हाला उपचाराने नाही पण ताई तुमच्या विचारपुस करण्यामुळे बरे वाटते\" असे काही रुग्ण केरकर यांना सांगत. वृद्ध वयात होणारा त्रास व घरच्यांनी सोडलेली साथ पाहून त्यांनी वृद्धांसाठी ‘ओल्डेज होम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 31 मार्च 2005 साली नोकरी सोडली अन् 9 एप्रिल 2005 या एका दिवसात ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ या नावे संस्था सुरू केली. संस्था ओळखीच्या नगरसेवकांच्या मदतीने गोपाळनगरमधील लक्ष्मी इमारतीच्या तळमजल्यावर भाडेतत्त्व जागेत सुरू झाली. संस्थेचे कामकाज माऊथ पब्लिसिटी करुनच पसरले.\nपनवेलजवळचे शांतिवन वरोर्‍याच्या ‘आनंदवना’ची आठवण करून देते. संस्थेचे राजीव-रजन आधारघर म्हणजे विकलांग वृद्धांना मोठाच आसरा आहे. हे वृद्ध म्हणजे बाळेच जणू पण संस्थेच्या कार्याध्यक्ष मीरा लाड आणि त्‍यांचे कार्यकर्ते आधारघरातील निवासींची अपार काळजी घेतात. लाड यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य यांबाबत......\nमी व माझे समाज कार्य\nमी 1964 साली भाषा संचालनालय विभागात मराठी टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. त्या काळात मराठी टायपिंगला फार मागणी होती. माझी टायपिंगची गती चांगली होती व टायपिंग बिनचूक असायचे. ते लक्षात घेऊन ऑफिसमधील अधिका-यांनी मला मराठी टायपिंगच्या हायस्पीड चँम्पियन काँटेस्टमध्‍ये भाग घेण्‍यास सांगितले. मी त्या स्पर्धेमधे भाग घेतला व प्रथम वर्षीच महाराष्ट्रातून पहिली आले. मला ‘गोल्ड मेडल’ मिळाले. त्‍यानंतर मी घरी टायपिंग मशीन घेऊन पी.एचडी.चे आठ-दहा थिसीस टाईप करून दिले. ऑफिसमधून आल्यानंतर घरकाम आटोपले की मी ते काम करायचे. तेवढाच संसाराला हातभार व्हायचा. ऑफिसमधे प्रमोशन्स मिळत गेली. मुलींची शिक्षणे चालू झाली आणि वयही वाढत गेले, त्यामुळे नुसतीच नोकरी एके नोकरी झाली.\nवंचितांचा विचार करून त्यांच्या विकासासाठी झटणारी माणसे समाजात आहेत. अशा व्यक्ती स्वत:च्या पलीकडे विचार करतात, आचरण करतात. अशाच एका जोडप्याला मी भेटलो. या दांपत्‍याचे नाव सुनंदा आणि चंद्रहास जप्तीवाले. दोघांचे वय पन्नाशीच्या अलिकडे-पलीकडे. चंद्रहासांनी बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मग आपल्‍या हाती असलेल्‍या वेळेचा सदुपयोग करायचे उभयतांनी ठरवले आणि आपल्या घराजवळच्या पालिकां शाळेतील अल्प उत्पन्न गटातील मुलांसाठी सुट्टीच्या काळात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ शिबिर आयोजित केले, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांच्या सहकार्याने.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/zp-member-and-zp-engineer-clashes-130174", "date_download": "2018-11-20T22:36:04Z", "digest": "sha1:NQSSCUAF2KZLWHGWL2MJGYNGB3I5NVXF", "length": 12639, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "ZP Member and ZP Engineer Clashes गाडी अंगावर घातली अन् नंतर माफी मागितली..! | eSakal", "raw_content": "\nगाडी अंगावर घातली अन् नंतर माफी मागितली..\nगुरुवार, 12 जुलै 2018\nमागील काही दिवसात त्यावरून जिल्हा परिषदेत धुसपूस सुरू आहे. यातच अभियंत्याला लातूर व रेणापूर तालुका देण्यास विरोध करणाऱ्या एका जिल्हा परिषद सदस्याच्या अंगावर अभियंत्याने आपली चारचाकी गाडी घातली. जिल्हा परिषदेच्या पंपहाऊस जवळ सदस्य उभारलेले असताना हा प्रकार घडला.\nलातूर : जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्याने जिल्हा परिषदेच्याच एका सदस्याच्या अंगावर चारचाकी वाहन नेले. प्रसंगावधान राखून सदस्याने आपला जीव वाचवला. मागील आठवड्यात घडलेल्या या घटनेवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे यांच्या कक्षात बुधवारी (ता. ११) चर्चा झाली. लातूरे यांनी संबंधित अभियंत्याला जाब विचारला. त्यावर खड्डा चुकवताना गाडी चुकून अंगावर गेल्याचे सांगत त्याने माफी मागितली आणि या विषयावर पडदा पडला. यात ज्या विषयावरून हा प्रकार घडल्याचा सदस्यांचा आरोप होता. त्या विषयात शेवटी अभियंत्यानी बाजी मारल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.\nजिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध स्वरूपाची विद्युतीकरणाची कामे करण्यात येतात. मागील काही वर्षात या कामाचे मूल्यांकन करणाऱ्या अभियंत्याच्या वर्तनावरून सदस्यांना सतत शॉक बसत आहे. जिल्ह्यात या कामाचे मूल्यांकन (मोजमाप) करणारे दोनच अभियंते आहेत. यामुळे अभियंत्याकडील तालुक्यांची सातत्याने अदलाबदल सुरू असते. अभियंता विरूद्ध पदाधिकारी असे शॉटसर्किट सातत्याने जिल्हा परिषदेत सुरू असते. त्याची झळ कामांसोबत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांतील सुसंवादाला बसते.\nपदाधिकाऱ्यांचे न ऐकल्यास संबंधित अभियंत्याकडून तालुका काढून घेण्याची मागणी सुरू होते. यातूनच एका अभियंत्यांकडील तालुके सातत्याने बदलले जातात. लातूर आणि रेणापूर तालुका एका अभियंत्याकडे देऊ नये, अशी मागणी काही सदस्यांनी केली आहे. अभियंत्याच्या पूर्वीच्या वर्तनावरून त्याला काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे.\nमागील काही दिवसात त्यावरून जिल्हा परिषदेत धुसपूस सुरू आहे. यातच अभियंत्याला लातूर व रेणापूर तालुका देण्यास विरोध करणाऱ्या एका जिल्हा परिषद सदस्याच्या अंगावर अभियंत्याने आपली चारचाकी गाडी घातली. जिल्हा परिषदेच्या पंपहाऊस जवळ सदस्य उभारलेले असताना हा प्रकार घडला. या सदस्याने आपल्या गटनेत्यासह अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. शेवटी या सदस्याची बाजू उचलून धरत अनेक सदस्यांनी बुधवारी अध्यक्ष लातूरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली. यावेळी सदस्याने त्याच्यावर गुजरलेला प्रसंग कथन केला. त्यावर लातूरे यांनी मोबाईलवरूनच अभियंत्याला जाब विचारला. त्यावर त्याने खड्डा चुकवताना गाडी सदस्याच्या अंगावर गेल्याचा खुलासा करून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. त्यावर चर्चा होऊन घटनेवर पडदा टाकण्यात आला.\nया स्थितीत विरोध असतानाही संबंधित अभियंत्याला लातूर आणि रेणापूर तालुक्याची जबाबदारी देण्यात आली. सदस्याच्या तक्रारीवरून अभियंत्याची चौकशी करण्याचेही आदेश दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, या घटनेमुळे विरोधी सदस्यांत तीव्र नाराजी व्यक्त असून, अभियंत्याला नेमके पाठबळ कोणाचे, हा प्रश्नही सदस्यांना सतावत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://zampya.wordpress.com/tag/hartalika/", "date_download": "2018-11-20T21:44:27Z", "digest": "sha1:RRD6A2HTTFQNECBHLKQ3XVCVNSYMVKTY", "length": 16853, "nlines": 147, "source_domain": "zampya.wordpress.com", "title": "hartalika | झम्प्या झपाटलेला!", "raw_content": "\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nव्हॉट गो् ज अराउंड कम् स अराउंड..\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nदुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये\nएका परप्रांतीयाची झपाटलेली गोष्ट\nमाझ्यासाठी मात्र तो एक हिरो होता…\nवयाच्या १६ व्या वर्षी मिलिओनेअर बनलेल्या मुलाची गोष्ट\nप्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा…\nआपले सण समजून घ्या.\nस्टार माझा – ब्लॉग माझा स्पर्धा ३\nब्लॉग माझा३ स्पर्धेचा निकाल\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nनुकतेच प्रकाशित झालेले झम्पोस्टस\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nत्रिपुरी पौर्णिमा….आपले सण समजून घ्या\nतुळशीचे लग्न….आपले सण समजून घ्या\nसर्वात जास्त आवडलेले झ्म्पोस्ट्स\nत्रिपुरी पौर्णिमा....आपले सण समजून घ्या\nतुळशीचे लग्न....आपले सण समजून घ्या\nदिवाळी....आपले सण समजून घ्या\nआपली प्रतिज्ञा आणि…..माझाही खो\nपोळा (बेंदूर)…. आपले सण समजून घ्या\nदसरा....आपले सण समजून घ्या\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nआपले सण समजून घ्या (16)\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग (7)\nब्लॉग आणी ब्लॉगर्स (6)\nशिकलेच पाहिजे असे काही\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nआपले सण समजून घ्या इंटरनेट झम्प्याचे उद्योग व उद्योजग झम्प्या झपाटलेला फोटोशॉप सर्वांसाठी ब्लॉग आणी ब्लॉगर्स शिकलेच पाहिजे असे काही\nलेबल्स ( टॅग )\nAarti download God Gods and Goddesses Hindu Hinduism India Maharashtra Marathi language rapidsahre Religion and Spirituality Remove Windows Genuine Notification Shiva surrender The paradox of our time WORDS APTLY SPOKEN zampya अक्कल अष्टमी आपले सण समजून घ्या आपल्या काळातील विरोधाभास इंटरनेट ऑर्कुट कविता कशी व का कॅमेरा क्लिक गूगल चांदनी चौक टू चायना चिकाटी जॉर्ज कार्लिन ज्ञानेश्वर झम्प्या झम्प्याचा फंडा झम्प्या झपाटलेला ट्विटर डाउनलोड तास नटरंग नागपंचमी नियम निर्धार पंचमी पॅशनेट प्रोडक्ट फेसबुक फोटोशॉप बाप बासरी बिल गेट्स ब्लॉग ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का ब्लॉगिंगसाठी अतिशय लोकप्रिय विषय ब्लॉगिंगसाठी अतिशय लोकप्रिय विषय भारत भारतीय संस्कृती मन मास्टर मी मूरहेड यशस्वी ब्लॉगर रॅपिड्शेअर लक्ष विडीओ विन्डोज जेन्युअन नोटीफिकेशन शिकवणी शैक्षणिक संयम सचिन सप्तमी सर्वांसाठी साहस हरिशचंन्द्राची फॅक्टरी हिंदू १०००० ८ मिनीटात\nतुमचा इमेल पत्ता येथे लिहा.व खाली क्लिक करा.\nहरतालिका….आपले सण समजून घ्या.\nPosted: सप्टेंबर 9, 2010 in आपले सण समजून घ्या\nआपल्या भारतीय संस्कृतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी विशेष सण आहेत. त्यातीलच हरतालिका हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. सौभाग्यप्राप्ती करावयाचे हे एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. हे व्रत सुवासिनीदेखील करू शकतात.\nहरतालिकेला नदी वा समुद्रातून वाळू आणून मैत्रीण, पार्वती वं तीन शिवलिंगाची प्रतिमा स्थापन करून त्याची पूजा करतात. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. फलाहार करतात. रात्री कथाकथन, जागरण करून सकाळी उत्तरपूजा करतात. देवीला खिचडीचा नैवद्य दाखवून देवीचे विसर्जन करतात.\nहे व्रत भक्तीभावाने, निष्ठेने केल्यास मुलींना आपल्या मनाजोगा वर, अखंड सौभाग्य, आरोग्य, संतती वं संपत्तीचा लाभ होतो.\nहरतालिका हे पार्वतीचे नाव आहे. पार्वतीने प्रबळ इच्छाशक्तीने तपश्चर्येने आपल्या मनाजोगता पती मिळविला. हे करताना तिला “आली” नावाच्या मैत्रिणीने मदत केली. आलीच्या मदतीने हर पती मिळाला म्हणून पार्वतीचे नाव हरतालिका पडले.\nह्या व्रताची कथा मुलीसाठी प्रेरणादायक आहे. हिमाचल पर्वताची मुलगी गौरी ही पर्वताची कन्या म्हणून पार्वतीदेखील म्हणतात. हिला भगवान विष्णूचे मागणे घेऊन नारदमुनी हिमालयाकडे आले. ह्या सुवार्तेने हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली पण पार्वती तर खूप आधीपासून भोळे सांब म्हणजेच श्री शंकराला वरून बसली होती. मनातल्या मनात तीने सदाशीवालाच आपला पती मानले होते.\nपित्याने विष्णूशी लग्न ठरविल्यामुळे ती आपली मैत्रीण आली हिला घेऊन अरण्यात निघून गेली. तिथे तीने कठोर तपश्चर्या व शिवाच्या अखंड चिंतनाने, उपासनेने शंकराला प्रसन्न केले. व आपला पती होण्याची कृपा करावी असा वर मागितला. शंकराने तथास्तु म्हटले.\nही बातमी कळताच हिमालयाने भगवान शंकराला आमंत्रण देऊन शिव पार्वतीचा मंगल विवाह सोहळा घडवून आणला. अशा तऱ्हेने पार्वतीने आत्यंतिक प्रेमाने, निष्ठेने शंकराला मिळविले म्हणून लोक शंकराला ‘पार्वतीपतये’ असे म्हणू लागले. पार्वतीने शंकराच्या गुणांवर प्रेम केले. शंकर भोला होता पण कलागुणी, कर्तबगार, तपस्वी, शक्तीमान, दयाळू होता.\nहल्लीच्या मुलींनी वं त्यांच्या पालकांनीदेखील या सणातून शिकण्यासारखे आहे. फक्त संपत्ती, ऐश्वर्य वा दिखाऊपणावर जाऊन लग्नाचा निर्णय घेऊ नये तर मुलाच्या कर्तबगारीवर, गुणांवर, कर्तुत्वावर विश्वास ठेवावा. ऐश्वर्याची खात्री देता येत नाही परंतू सदगुणांची खात्री देता येते. हाच खरा हरतालीकेचा संदेश आहे.\nखालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.\nमातृदिन (पिठोरी अमावस्या) पोळा\nआपले सण समजून घ्या.\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nएका परप्रांतीयाची झपाटलेली गोष्ट\nदुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये\nप्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा…\nमाझ्यासाठी मात्र तो एक हिरो होता…\nवयाच्या १६ व्या वर्षी मिलिओनेअर बनलेल्या मुलाची गोष्ट\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nव्हॉट गो् ज अराउंड कम् स अराउंड..\nस्टार माझा – ब्लॉग माझा स्पर्धा ३\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nब्लॉग माझा३ स्पर्धेचा निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=27%3A2009-07-09-02-01-31&id=258012%3A2012-10-26-18-39-46&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=4", "date_download": "2018-11-20T22:23:09Z", "digest": "sha1:L3P676LCEZUTIQEXSQBMXVQLQOT7SMPG", "length": 3402, "nlines": 3, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘फॉम्र्युला वन'च्या सरावात इटालियन नौदलाचे झेंडे फडकविणाऱ्या फेरारीची आगळीक", "raw_content": "‘फॉम्र्युला वन'च्या सरावात इटालियन नौदलाचे झेंडे फडकविणाऱ्या फेरारीची आगळीक\nविशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nग्रेटर नोईडाच्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटमध्ये फॉम्र्युला वनच्या इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीच्या सरावादरम्यान आज फेरारीच्या संघाने आपल्या कारवर इटालियन नौदलाचे झेंडे फडकाविण्याची आगळीक करीत आंतरराष्ट्रीय वादाला निमंत्रण दिले. भारत सरकारने या घटनेवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. आठ महिन्यांपूर्वी भारतीय महासागरात इटालियन नौदलाने केलेल्या गोळीबारात दोन भारतीय मच्छीमार मृत्युमुखी पडले होते. हा गोळीबार करणारे इटालियन नौदलाच्या सुरक्षारक्षकांना चार महिन्यांचा तुरुंगवास घडल्यानंतर जामीन देण्यात आला आहे. भारतीय मच्छिमारांना चाचे समजून त्यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा इटालियन नौदलाकडून करण्यात आला. पण या प्रकरणी भारत आणि इटलीदरम्यान कोणतीही तडजोड होऊ न शकल्याने उभय देशांचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. अशा स्थितीत आज बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवरील सरावादरम्यान फेरारीच्या कारवर इटालियन नौदलाचे झेंडे फडकावून हा आंतरराष्ट्रीय वाद नव्याने उकरून काढण्यात आला. त्याबद्दल फेरारीच्या संघाचे इटालियन परराष्ट्र मंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. भारताने या घटनेवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. हे खिलाडूवृत्तीचे लक्षण नव्हे, असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharyatra.com/2017/12/", "date_download": "2018-11-20T22:35:39Z", "digest": "sha1:GJ5VFA52VEOAM2THNNAOF7LO356HEZCP", "length": 101303, "nlines": 184, "source_domain": "www.aksharyatra.com", "title": "December 2017 | Aksharyatra | अक्षरयात्रा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nशुभेच्छा... एक लहानसा शब्द. म्हटलं तर खूप मोठा आणि नाहीच मानलं, तर अगदी बिंदूएवढा. आस्थेने पाहिलं तर आभाळाएवढा; नाहीच असं बघता आलं तर अगदीच नगण्य, नजरेत न भरण्याएवढा. तरीही या शब्दाच्या असण्या-नसण्याला मर्यादांचे तीर धरून वाहणाऱ्या आयुष्यात अनेक आयाम असतात. ते असावेत की नाही, याबाबत कोणास काय वाटते माहीत नाही. पण कोणी कुणाला शुभेच्छा दिल्यात म्हणून प्रगतीची शिखरे एखाद्याला सत्वर संपादित करता येतात असं नाही. आणि नाही दिल्यात, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात फार काही क्रांतिकारक बदल घडतात असंही काही नसतं. आपल्याकडून काही देणं आणि कुणाकडून काही घेणं हे दैनंदिन व्यवहाराचं एक वर्तुळ असतं. अशी कुठलीतरी वर्तुळे माणूस आत्मीय समाधानासाठी शोधत असतो. म्हणून ती जगण्यात कोरून घेणे आवश्यक असतं का आणि नाहीच आखून घेता आली अशी एखाद्याला, म्हणून जगण्याचे प्रवाह पात्र बदलतात का आणि नाहीच आखून घेता आली अशी एखाद्याला, म्हणून जगण्याचे प्रवाह पात्र बदलतात का याचं उत्तर नाही, असंच सांगता येईल.\nतरीही 'पण' हा शब्द उरतोच. या 'पण'मध्ये सकारात्मक, नकारात्मक भावनांचा किती कल्लोळ एकवटलेला असतो. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. अंतरीचे वणवे अंतरीच दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या वाऱ्यापासून सुरक्षित राखण्यासाठी कसरत करायला लागते. जगण्याचा ताल आणि तोल सांभाळावा लागतो. जगण्याचे सूर सापडले की, आयुष्याला सौंदर्याचे साज सहज चढवता येतात. सद्विचारांचे साज लेवून आयुष्याला देखणेपणाच्या कोंदणात अधिष्ठित करावे लागते. सौंदर्याचे ताटवे उभे करून निगुतीने सांभाळावे लागतात. आयुष्यात सकारात्मक विचारांना सांभाळता आले की, जगण्याला सजवणे सुगम होतं, एवढं मात्र नक्की.\nसंघर्ष माणसाच्या जगण्याचे आदिम अंग आहे. ती उपजत प्रेरणा असते. निसर्गाच्या अफाट पसाऱ्यात टिकून राहण्याचा प्रवास सुगम कधीच नव्हता आणि नसतो, म्हणून माणसाच्या मनात एक अनामिक अस्वस्थता अनवरत नांदती असते. हे अस्वस्थ असणं जेवढं शाश्वत, तेवढंच सुखांचा शोध घेणं. संघर्षाचा प्रवास अक्षर असतो, तितकाच टिकून राहण्याचा कलहही अक्षय असतो. टिकून राहण्यासाठी प्रेरणांचे पाथेय सोबत असले की, जीवनावरची श्रद्धा अगणित आकांक्षांनी मोहरून येते. मोहर दीर्घकाळाचा सोबती नसतो, पण गंधाळलेपण घेऊन नांदतो, तेव्हा जगण्याचे श्वास आपल्याला आश्वस्त करीत राहतात. हे नांदणेच संस्कृतीचे संचित असते आणि ते अक्षय असणे माणसांच्या सांस्कृतिक जगण्याचे अंतिम प्रयोजनसुद्धा. तुमच्या जगण्यात, असण्यात, विचारांत, उक्तीत, कृतीत ही प्रयोजने अनवरत प्रवाहित राखण्याची अपेक्षा म्हणूनच समाज नावाचा किमान समान विचारांना सोबत घेऊन चालणारा घटक करीत असतो. अपेक्षांच्या वाटेने चालणे सुगम कधीच नसते. हे सुगमपण आयुष्यात नांदते ठेवण्यासाठी आपलेपणाने ओथंबलेला किमान एक शब्द तरी आपल्यासाठी असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं आणि हे आपलेपण आयुष्याच्या ओंजळीत सामावून घेण्यासारखं दुसरं सुख इहतली नसतं.\nकोणी कोणाला शुभेच्छा दिल्या म्हणून वर्ष चांगलं जाईल आणि नाहीच दिल्या; म्हणून वाईट असेल असेही नाही. काळ त्याच्याच मस्तीत चालत असतो. म्हटलं तर वर्षांच्या वाटचालीत बदलत काहीच नसतं. बदलतात कॅलेंडरची पानं. दिसा-मासाचे पंख लावून गिरक्या घेत राहतात ती नुसती. गतीची चाके पायाला बांधून चालणाऱ्या अनेक वर्षांतील आणखी एका वर्षाने माणसांनी निर्धारित केलेल्या कालगणनेतून निरोप घेतलेला असतो. इहतली जीवनयापन करणाऱ्या जिवांच्या आयुष्यातून एक वर्ष वजा झालेले असते. आणि काळाच्या गणतीत एकाने वाढलेले असते. खरंतर कमी होणे काय आणि वाढणे काय, हे सगळेच विभ्रम. आभास आणि आनंद यांच्या सीमारेषांवर कुठेतरी रेंगाळणारे. अनंत, अमर्याद, अफाट अवकाशात विहार करीत वर्षे येत राहतात आणि जातातही. त्यांचं येणं आणि जाणं माणसांना नवे नाही आणि प्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधण्याचे प्रयत्नही फार अलीकडचे नाहीत. कालचक्राच्या अफाट पसाऱ्यातील वर्ष हा एक लहानसा तुकडा. असे किती तुकडे आपल्या आयुष्यात असतात अगदी ओंजळभर पण माणसे ते साकळत राहतात. हाती लागलेल्या चारदोन तुकड्यांना आनंदतीर्थ बनवण्यासाठी उगीच धडपडत राहतात. याचा अर्थ असा नाही की, माणसांनी आनंदाचे तुकडे वेचून आपल्या अंगणी आणण्यासाठी यातायात करू नये. पण सत्य हेही आहे की, तुमची इच्छा असो वा नसो, जे घडतं तेही अटळ असतं आणि नाही घडत तेही नियतीचं देणं असतं, आपण त्या बदलाचे फक्त साक्षीदार.\n३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या बिंदूना जोडणाऱ्या रेषेवरच्या काही क्षणांच्या स्वागताला समोरं जावं कसं, याची नियोजने झाली असतील. प्रत्येकजण आपापल्यापरीने आनंद मिळवतील. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंध फेसाळ रात्रीला काहींची बेधुंध पाऊले थिरकतील. मध्यरात्री कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. गारठलेल्या थंड वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंधीत नवं वर्ष येईल आणि पुढे जाईल. अर्थात, सगळेच नववर्षाचं असं स्वागत करत असतील, असं नाही. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची छोटीशी पणती हाती घेवून अंधारल्या वाटा उजळून टाकण्यासाठीही निघतील.\nजगात वावरताना विसंगतीचा प्रत्यय पावलोपावली येतच असतो. म्हणून सगळं जगच विपर्यासाने भरले आहे असेही नसते. जगाचे दैनंदिन व्यवहार चौकटींच्या कठोर कुंपणात बंदिस्त केलेले असतात. त्यांना ध्वस्त करण्याचं बळ किती बाहूंमध्ये असतं. शोधलं तर प्रवाहाच्या विरोधात पोहणारी अशी मूठभरही माणसे हाती लागत नाहीत. म्हणून सामान्यांनी जगण्याशी भिडू नये, असंही नसतं. ज्यांच्या ललाटी नियतीने सुखांची रेखा अंकित केली असते, ते तरी पूर्ण समाधानी असतात का रोजच्या जगण्याला भिडणारी माणसे योद्धेच असतात. भाकरीचा चंद्र सदनी आणण्यासाठी कष्टाचे पहाड उपसायला लागतात. सुखाच्या चांदण्या वेचून आणणे हा काही सहजसाध्य खेळ नसतो. खेळ खेळून बघताना जिंकण्या-हरण्याची क्षिती बाळगून आयुष्याचे तारू किनाऱ्यावर लागत नसते. वादळाच्या वंशजांना वादळाची मोट बांधून आणण्याची स्वप्ने येत असतात. तसेही अनेक वादळे झेलल्याशिवाय किनारे कोणाला गाठता आले\nमाणसांच्या आयुष्यात समस्यांची कमी कधी होती कधीच नाही कालानुरूप त्यांची रूपे कदाचित वेगळी असतील इतकेच. पोटात खड्डा पाडणारी भूक माणसाला अस्वस्थ वणवण करायला भाग पाडते. आयुष्य पणाला लावणारा संघर्ष सार्वकालिक सत्य आहे. या पसाभर वर्तुळाचा शोध आयुष्यभर पुरतो. अनेकांची आयुष्ये वर्तुळाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करण्यात संपली. आजही यात फार मोठ्याप्रमाणात सुगमता आली आहे असे नाही. माझ्या वाट्याला जरा अधिक सुखे आली म्हणून जगाच्या विवंचना संपल्या असा अर्थ होत नाही. पण मी याचा विचार किती करतो अर्थात, हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून सोडून देता येईलही, पण बराच मोठा समूह विवंचनेच्या वर्तुळात गरगरतोय, हे विसरणे आपल्या अंतस्थ अधिवास करणाऱ्या नैतिक विचारांचा अधिक्षेप नाही का अर्थात, हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून सोडून देता येईलही, पण बराच मोठा समूह विवंचनेच्या वर्तुळात गरगरतोय, हे विसरणे आपल्या अंतस्थ अधिवास करणाऱ्या नैतिक विचारांचा अधिक्षेप नाही का कुणास वाटेल, जगाच्या विवंचना, प्रश्न कधी नव्हते कुणास वाटेल, जगाच्या विवंचना, प्रश्न कधी नव्हते काल अधिक होते, आज प्रखर आहेत आणि उद्या तीव्र असतील कदाचित. संपतील याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही. कुणाला वाटेल, कुठल्यातरी अनभिज्ञ विवंचनांचा विचार करत कुणाचातरी येणारा उद्या सजवण्यासाठी आमचा आज का म्हणून वाया घालवायचा काल अधिक होते, आज प्रखर आहेत आणि उद्या तीव्र असतील कदाचित. संपतील याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही. कुणाला वाटेल, कुठल्यातरी अनभिज्ञ विवंचनांचा विचार करत कुणाचातरी येणारा उद्या सजवण्यासाठी आमचा आज का म्हणून वाया घालवायचा आम्हाला आनंदतीर्थी नेणारी वाट गवसली असेल, तर का म्हणून वेदनांच्या वस्त्यांकडे वळायचे आम्हाला आनंदतीर्थी नेणारी वाट गवसली असेल, तर का म्हणून वेदनांच्या वस्त्यांकडे वळायचे तात्विकदृष्ट्या असा युक्तिवाद कितीही समर्पक असला, तरी तो संयुक्तिक असेल असे नाही. एक समूह समस्यांशी संघर्ष करतांना पिचतो आहे आणि आम्ही सुखांच्या शिखरांवर पोचण्याच्या मनीषेने पळतो आहोत. याला विपर्यास नाही तर आणखी काय म्हणता येईल\nआनंद साजरा करण्याचं भाग्य इहतलावरील साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केलेले नसते. जाणाऱ्या आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत लाखो माणसं करत असतील, तेव्हा हजारो माणसं अशीही असतील, जी अर्धपोटी, उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी भाकरीची स्वप्ने पाहत असतील. कदाचित आपल्याला ती दिसत नसतील किंवा आनंदाच्या शिखरावर विहार करीत असल्याने आपण त्यांच्याकडे पाहिले नसेल. शेकडो आदिवासी डोंगरदऱ्यात, रानावनात आपल्या मूठभर जगण्याचा शोध घेत भटकत असतील. भटके विमुक्त आपापली पालं घेऊन व्यवस्थेच्या चौकटीत आपलं हरवलेलं अस्तित्व शोधत असतील. घरसंसार चालवायचा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतकरी शेतात पेरलेल्या पिकात उद्याची सुखं शोधत असेल. हक्काच्या शिक्षणाचा कायदा असूनही शाळेत शिकून जगण्याची कोणतीही स्वप्न पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून लहान, लहान हात कचऱ्याच्या कुंडीत जगण्याचे वास्तव कुणीतरी फेकलेल्या उष्ट्यात शोधत असतील. नियतीने, परिस्थितीने पदरी घातलेलं जगणं सगळंच काही आखीव चौकटींमध्ये बसवता येत नसलं, तरीही मनात एक आस असतेच, निदान यावर्षात तरी आहे त्यापेक्षा अधिक समाधान माझ्या अंगणी नांदावे.\nमाणूस उत्सवप्रिय प्राणी आहे, हे खरेच. पण ते साजरे कसे व्हावेत, याची काही परिमाणेही असतात. मर्यादांची कुंपणे असतात. समाजाचे वर्तन व्यवहार सुरळीत मार्गस्थ व्हावेत, म्हणून अनेक वर्षांच्या अनुभवातून संकलित केलेलं हे संचित असतं. अर्थात, ही बंधने ऐच्छिक असली तरी त्यांत स्वतःला बांधून घ्यायचं की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न. कोंदणात अधिष्ठित झालेला हिरा अधिक सुंदर दिसतो. पण सांप्रत अशा गोष्टींना महत्त्व न देण्याइतपत विचारांत शुष्कपण येत आहे. ताटव्यात फुललेल्या फुलांचा बहर जेवढा देखणा असतो, तेवढाच कोमलही. असं देखणंपण त्याच्या सौंदर्यासह जपता यायला हवं. उच्छृंखलपणा जगण्याची गुणवत्ता उतरणीला लावतो. हाती साधने आहेत म्हणून त्यांचा बाजार मांडणे कितपत रास्त असते नजरेचा थोडा कोन बदलून आसपास पाहिलं तरी कळेल, जगाचा चेहरा आनंदापेक्षा चिंतेचाच अधिक आहे. मान्य आहे, जगाचे सगळेच चेहरे मला प्रमुदित करता येणार नाहीत. पण चिंताग्रस्त चेहऱ्यावरची एक रेघ मिटवता आली तरी खूप आहे. त्यासाठी फार मोठा अलौकिक त्याग वगैरे करायची आवश्यकता नाही. आपल्या अंगणभर पसरलेल्या उजेडातला कोरभर कवडसा अंधारल्या जगात पोहचवता आला तरी खूप आहे. आपल्या चांदण्यातला चतकोर तुकडा वेगळा करता येतो त्याला जगण्याची प्रयोजने शोधावी नाही लागत. त्यांचं जगणंच चांदणं झालेलं असतं.\nहा सुखाचा पांढरा आणि दुःखाचा काळा अशा रंगात जगण्याला विभागता नाही येत. काळा आणि पांढरा या दोघांच्या संयोगाने जो ग्रे शेड असणारा रंग तयार होतो, तोच शाश्वत असतो. बाकी सगळं आभासाच्या झुल्यांवर हिंदोळे घेणं. या रंगाच्या डावी-उजवीकडे थोडं इकडेतिकडे सरकताना हाती ज्या छटा लागतात, त्याच आयुष्याचे खरे रंग असतात. बाकी फक्त झगमग. तिलाही सार्वकालिक चमक असेलच असे नाही. किंबहुना ती तशी नसतेच. म्हणूनच 'जगी सर्व सुखी कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे' असा प्रश्न मनाला रामदासांनी विचारला असेल का तसेही आयुष्य काही फुलपाखराचे रंग लेऊन विहार करीत नसते. त्यात संगतीपेक्षा विसंगतीच अधिक असते. उपेक्षा, विवंचना, समस्यांना कमतरता कधीच नसते. म्हणून सुखांची आस असू नये, असं कुठे असतं. सुखांचा सोस असणे वेगळे आणि पावलापुरता प्रकाश शोधत अंधारलेल्या कोपऱ्यात उजेडाचं चांदणं आणण्यासाठी प्रयत्न करीत राहणे, त्याहून वेगळे असते आणि हे वेगळेपण जपणारी माणसेच काळाची खरी ओळख असतात. अशा माणसांची धडपड म्हणूनच आस्थेचा विषय असते. काळाच्या पालखीला खांदा देणारी माणसे समाजजीवनाचे संचित असतात. प्रेरणा असतात, जगावं कसं, हे समजून घेण्यासाठी.\nकॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड...\nवातावरणातल्या गारठ्याने हुडहुडत सूर्याच्या कोमल किरणांना आपल्या कुशीत घेऊन रविवारची निवांत सकाळ अंगणात अवतीर्ण झाली. आजूबाजूला धुक्याने पडदा धरलेला. गल्लीतली मोकाट कुत्री रस्ता आपलाच आहे, या थाटात रस्त्याच्या मधोमध सुस्तावलेली. पाखरांचा एक थवा आकाशात आनंदाने विहार करतो आहे. शेजारच्या आंब्याच्या झाडावर बसून पाखरांचा उगीचच गलका चाललेला. क्लासला जायचे म्हणून मधूनच सुसाट वेगाने स्कूटरवरून पोरं-पोरी रस्त्यावरील अडथळ्यांना हुलकावणी देत भुरकन पुढे निघून जातायेत. नेहमीपेक्षा पेपर टाकायला जास्तच उशीर झाल्याने पेपरवाला पोरगा रस्त्यावरूनच दारासमोर पेपर भिरकावत सायकल दामटत निघाला आहे. उन्हाच्यासोबत बसलेलो. शेजारी मोबाईल. वर्तमानपत्रात असचं काहीतरी इकडचं तिकडचं वाचत, पाहत रमलेलो. कोणतातरी संदेश आल्याची मंद किणकिण वाजवून मोबाईलने लक्ष वेधलं. वर्तमानपत्र बाजूला टाकून मोबाईल घेतला आणि लागलो बघायला.\nकुठल्यातरी निष्काम सेवेची बातमी बनून एक व्हिडिओ फॉरवर्डचे पंख लावून आमच्या सेवाभावी सहकाऱ्यांनी तयार केलेल्या आणि नेटाने चालवलेल्या अन् इच्छा नसताना चिकटवलेल्या- खरंतर बाहेर पडूनही कुणीतरी उत्साहाने परत त्याच वर्तुळात ओढून घेणाऱ्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आला. नेहमीप्रमाणे चारदोन जणांनी आवडीचा संकेत म्हणून त्या व्हिडिओवर तीनचार फुले वाहिली. काहींनी ठेंगा दाखवला, तर काहींनी विनम्रपणे हात जोडून आदरांजली (आदर या अर्थाने, श्रद्धांजली या अर्थाने नाही.) वाहिली. रविवार असल्याने असेल किंवा आणखी काही कारण असेल, नेहमीपेक्षा अधिक संख्येने उत्साहमूर्ती समूहात आपापली कॉपीपेस्टची हत्यारे परजून अवतरले आणि त्यावर मान्यतेची मोहर अंकित करण्याच्या स्पर्धेत स्वतःला आजमावू लागले.\nकॉपीपेस्टफॉरवर्डच्या उदंड पिकाने आबाद असणाऱ्या या ग्रुपवर मी सहसा कॉमेंट, लाईकचा खेळ नाही खेळत. पण कुणीतरी अनपेक्षितपणे कुणाच्यातरी वाढदिवसानिमित्त आपले प्रेम व्यक्त करून मोकळा होतो आणि पळून जातो. नंतर जाग येणारे आपलं अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी आणि अमक्या-तमक्या स्नेह्यावर आमचंपण प्रेम आहे, हे प्रदर्शित करण्यासाठी चढाओढीने शुभेच्छांचा वर्षाव करीत राहतात. सहकाऱ्याप्रती स्नेह प्रदर्शित करण्याच्या घाईत आधीच कुणीतरी आपल्या नावासह गृपच्या भिंताडावर चिटकवलेला मॅसेज कुणीतरी कुठलीही खातरजमा न करता कॉपी करतो. तेथेच फॉरवर्ड करायचा असल्याने शुभेच्छांना उशीर नको, म्हणून आधीच्या नावासह देतो ढकलून. ग्रुपवरील भिंतीचा एक कोपरा आपल्या रंगाने रंगवण्याच्या नादात आपण काय केलं आहे, हे काही त्याच्या लक्षात येत नाही. मग कुणीतरी जागरूक नागरिक त्याला काय चुकले ते सांगतो. या उत्साही जबाबदार नागरिकाला आपल्या कर्तव्याची सविनय जाणीव होते. शुभेच्छांचं पुण्य आपल्या पदरी जमा करून घ्यावं, म्हणून पुन्हा शोधमोहीम घडते. मनाजोगता कोणतातरी संदेश सापडतो आणि हा सुटकेचा निश्वास टाकून पुन्हा नव्याने आदर व्यक्त करून ग्रुपच्या माळरानावर रांगत राहतो.\nएव्हाना स्नेहाचा वादळी पाऊस सुरू झालेला असतो. ढगांनी गच्च भरून आलेल्या आभाळात मध्येच लख्खकन एखादी वीज चमकून जावी, तसं कोणालातरी कुणाच्यातरी राहिलेल्या श्रद्धांजलीची मध्येच आठवण होते आणि वाढदिवसासोबत श्रद्धांजलीचे दुःखार्त सूर ग्रुपच्या आसमंतात विहार करू लागतात. सहवेदनांच्या दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवाहासोबत आधीच संवेदना व्यक्त करणारे आपण सहवेदना व्यक्त करायचे राहिलो की काय, या शंकेने थोडेसे विचलित होतात. संदेश पाठवण्यासाठी आपल्याला काय नव्याने पैसे मोजावे लागतात की, वैशिष्ट्यपूर्ण असे काही तयार करून लिहावे थोडेच लागते. आहे आयते समोर घ्या उचलून, असा शुद्ध व्यावहारिक विचार त्यांच्या मनात चमकून जातो. आपल्या समयसूचकतेवर खुश होतात आणि कुणीतरी आधीच फेकलेला संदेश उचलतात आणि देतात परत ढकलून. मृतात्म्याला स्वर्गलोकात शांती आणि यांच्याही आत्म्याला इहलोकी कर्तव्यपूर्तीप्रीत्यर्थ समाधान लाभते. व्यावहारिक जगण्याचे एक वर्तुळ पूर्ण झालेले असते. वाढदिवस मागे पडून थोडावेळ श्रद्धांजलीदिवस साजरा व्हायला लागतो. थोड्यावेळाने जन्म आणि मरण दिवसाचे प्रेमळ-दुःखी, सहर्ष-करुणार्त असेच आणखी काही संदेश एकरूप होऊन हातात हात घालून फिरायला लागतात. हे अनपेक्षित उमलून आलेलं प्रेम पाहून स्वर्गात पोचलेल्या आत्म्यास उगीच येथे आल्याचा पश्चाताप होत असेल.\nतर सांगायचा मुद्दा असा की, समूहावर हे सगळं सुरू असताना मी त्या व्हिडिओवर बऱ्यापैकी मोठाचमोठा अभिप्राय खरडला आणि दिला सोडून, मुद्दामच. अर्थात, इतरांच्या दृष्टीने काहीतरी आणि तेही सविस्तर, अनाकलीय (हे त्यांचं माझ्याविषयी निरीक्षण) भाषेत लिहिण्याची वाईट खोड असणारं मी एक जुनं खोड असल्याने, त्यांनी सवयीने फारसे मनावर घेतलेले नसते. आजही शंभरातल्या नव्याण्णवांनी मनावर घेतले नाही. मनावर घेऊन उगीच आपला रक्तदाब का वाढवून घ्यावा, हा साधासा व्यवहारी विचार करून त्याला फाट्यावर मारले. नेहमीच्या सवयीने कॉपीप्रिय लोकांच्या हे सगळे आवाक्याबाहेर असल्याने, ते त्याच्या वाट्याला गेले नाहीत. कारण स्वतः व्यक्त होण्याचे कष्ट कोण घेतो. शिवाय आपण काही लिहावं, तर उगीच चूक घडून आपली असणारी नसणारी उंची सिद्ध होण्याची भीती मनात. त्यापेक्षा डोंगर दुरून साजरे दिसतात, ते पाहावे आणि आनंद घ्यावा म्हणून असेल कदाचित, कोणी अशा रिकामटेकड्यांच्या उद्योगांकडे वळत नसावेत. तेवढ्यात कुठूनतरी सापडलेली आणि त्याच्यासाठी फार म्हणजे फारच महत्त्वाची आणि आर्थिक वगैरे क्रांती घडवण्यास कारण ठरू शकणारी, कसल्यातरी वेतनआयोगाची जुनाट बातमी नवं लेबल लावून एखाद्या सासुरवाशिणीला माहेरी आणल्याच्या आनंदात ग्रुपवर कुणीतरी आणून सोडली. लागले सगळे आपल्या आर्थिक श्रीमंतीच्या गणितांना आखायला. कुणीतरी चेहऱ्यावरून मोरपीस फिरवल्याचा आनंद वेतनाच्या वाढत्या आलेखाला प्रगतीचे गमक समजणाऱ्यांना व्हायला लागला. असं काही-काही अन् तेच-ते; पण पाठवणाऱ्याच्या दृष्टीने प्रत्येकवेळी नवं आणि सर्जनशील वगैरे वगैरे टपकट राहिलं, गळक्या नळातून पडणाऱ्या पाण्यासारखं.\nमी पाठवलेला अभिप्राय एकाने वाचला. म्हणजे का वाचला असेल, याचं नवल वाटलं. कारण वाचून व्यक्त होण्याची समूहाची सवय नाही आणि ज्यांनी तसा प्रयत्न केला, त्यांना कुणी कधीही भीक घातली नाही. त्यांचं प्रेम खऱ्याअर्थाने ‘स्व’ऐवजी ‘समष्टी’कडे अधिक आहे. या अर्थाने त्यांना वैश्विक विचारधारा असणारे नक्कीच म्हणता येईल. बरं या अपवादाने अभिप्राय वाचून ‘खूप छान...’ म्हणून परत रिप्लायही दिला. माझ्यासाठी हे जरा आश्चर्यजनक होतं. कारण समूहात अशी अपेक्षा करणं म्हणजे देवलोकातून इहलोकी विहार करायला आलेल्या अप्सरा अनपेक्षितपणे फक्त आणि फक्त आपणासच भेटाव्यात आणि त्यांनी आपल्यासोबत सुमधुर संवाद करावा...’ म्हणून परत रिप्लायही दिला. माझ्यासाठी हे जरा आश्चर्यजनक होतं. कारण समूहात अशी अपेक्षा करणं म्हणजे देवलोकातून इहलोकी विहार करायला आलेल्या अप्सरा अनपेक्षितपणे फक्त आणि फक्त आपणासच भेटाव्यात आणि त्यांनी आपल्यासोबत सुमधुर संवाद करावा... हे जेवढं सत्य, तेवढंच आमच्या समूहावर कोणीतरी संवाद साधणं. त्याच्या रिप्लायला उत्तर देताना म्हणालो, ‘कॉपीपेस्टफॉरवर्डचे उदंड पीक घेणाऱ्या कसदार वावरात उगवलेलं हे तणकट आहे.’ वाचून त्याने हास्यरसाने ओथंबलेली एक मस्तपैकी इमोजी फेकून मारली. बाकीचे तसेच स्थितप्रज्ञ.\nदुसऱ्या दिवशी निवांत वेळेत चहा घेण्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो. बोलताना सहज विषय निघाला. ग्रुपवरील संवादाचा धागा पकडत तो म्हणाला, “कारे भो, सेवा आणि स्वार्थ म्हणजे नेमकं काय तुला काय वाटले, जगात सगळीच माणसे देवमाणसे आहेत आणि त्यांना सेवेव्यतिरिक्त काहीच कामे नसतात...\"\nत्याच्या प्रश्नाचं उत्तर देणे भाग होते. कुठूनतरी वाचलेलं वाक्य आठवलं, तेच उचललं आणि दिलं फेकून त्याच्या अंगावर. म्हणालो, \"सेवेत जग फुलवण्याची ताकद असते. निष्काम सेवा नंदनवन उभे करते.\"\n\"अरे, पण सेवा कुणाची सामान्य माणसांची का कोण विचारतो रे सामान्य माणसांना आपण मास्तर लोक उगीच नैतिकतेच्या शिखरांकडे आशावादी डोळ्यांनी बघत राहतो. कसली सेवा आणि कसले काय. सगळ्यांना स्वार्थ मात्र बरोबर समजतो.\"\n\"समाजातील फाटकी माणसे आपल्या वकुबाने काम करतात, तेव्हा सेवेचा अर्थ समजतो. अशा कामांचे मोल संपत्तीची साधने वापरून कसे करता येईल संपत्तीने तुमच्याकडे असणाऱ्या भौतिक सुखांची उंची समजेल, पण नैतिकतेची उंची कशाने मोजाल संपत्तीने तुमच्याकडे असणाऱ्या भौतिक सुखांची उंची समजेल, पण नैतिकतेची उंची कशाने मोजाल माणसांच्या भल्यासाठी कष्टणाऱ्यां अन् समाजातील दूरितांचे निर्मूलन करू पाहणाऱ्या नैतिक विचारांची उंची मोजायला संपत्तीची साधने कुचकामी ठरतात.\"- मी\nत्याच्या बोलण्याच्या प्रतीक्षेत चेहऱ्याकडे बघत राहिलो. थोडी अस्वस्थ चुळबूळ. म्हणाला, “तरीही जगात दोनच गोष्टी सत्य आहेत. एक पैसा आणि दुसरा मृत्यू कसली आलीये नैतिकता अन् कसले आलेयेत मूल्ये. तुझं हे सगळं तत्वज्ञानपर बोलणं व्याख्यानात, पुस्तकात खपवायला ठीक आहे. वास्तवात प्रयोग करणे अवघड आहे. मूल्यांची चाड आणि अन्यायाची चिड किती जणांना असते अशीही कसली आलीये नैतिकता अन् कसले आलेयेत मूल्ये. तुझं हे सगळं तत्वज्ञानपर बोलणं व्याख्यानात, पुस्तकात खपवायला ठीक आहे. वास्तवात प्रयोग करणे अवघड आहे. मूल्यांची चाड आणि अन्यायाची चिड किती जणांना असते अशीही\nमाझं म्हणणं पटवून देणं आवश्यक असल्याने बोलत राहिलो तसाच पुढे. म्हणालो, \"सुखांच्या उताराने वाहणाऱ्या प्रवाहांना धनिकांच्या जगात भले प्रतिष्ठा असेलही, पण सेवेला संपत्तीचं आकर्षण कसं असेल संपत्ती मोजून एकवेळ सुख मिळत असेलही, पण समाधान मिळेतेच असे नाही. सगळ्याच गोष्टींचं मोल काही संपत्तीत करता नाही येत आणि हे माहीत असणारी माणसे या मोहापासून स्वतःला अलग ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात.\"\n हे फक्त शिकवायला सोपं असतं, आचरणात आणणारी माणसं फार थोडी असतात, समजला.\"- तो.\nविषय पुढे ढकलत आणखी एकजण म्हणाला, \"एवढं विरक्त राहायचं, तर कशाला माणसाचा जन्म घेऊन वाया घालवायचा. त्यापेक्षा इतर प्राणीच बरे, नाही का\n\"नाही नाही, तसे म्हणायचेही नाही मला तुमचं म्हणणं मान्य, पण सीमित अर्थाने.\"\nमध्ये कुणाला बोलण्याची संधी मिळू न देता म्हणालो, “तुम्ही परत म्हणाल, आता हा कोणता नवीन अर्थबोध नाही, काही नवीन वगैरे नाही नाही, काही नवीन वगैरे नाही आहे तो तुम्हालाही चांगलाच अवगत आहे. आणि तो समजून घेण्यासाठी फार मोठं शिक्षण तुमच्याकडे असायला हवे किंवा तुम्ही कोणी अभ्यासक अथवा प्रकांड पंडित असणे आवश्यक नाही.\"\n\"मग कशाला एवढे तत्वज्ञानाचे धडे शिकवायचे नसते उद्योग करता आहात\"- परत तो आपलं घोडं दामटत राहिला.\n\"हे बघा, डोळे सगळ्यांना असतात, नाही का म्हणजे ज्यांच्यावर निसर्गाने आघात केला नाही किंवा काही झाले नाही, असे कोणीही सामान्य. बऱ्याच जणांचं सौंदर्य त्या डोळ्यांत सामावलेलं असतं. हे चांगलंच; पण डोळे नुसतेच सुंदर असून भागत नाही, त्यांना दृष्टीही असावी लागते.\"\n पुढे बोला. विषय बदलवू नका.\"\n\"तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. मी विषयाच्या रस्त्यावरच आहे. डोळ्यांनी जग दिसते, पण ते समजून घेण्यासाठी दृष्टी असायला लागते. या अर्थाने डोळस माणसांना समाजातील दुःख, दैन्य अधिक स्वच्छ दिसते. कारण त्यांच्या डोळ्यांवर संपत्तीचा थर साचून ‘मोती’बिंदू झाल्याने दिसणं धूसर झालेले नसते.\"\nआता सगळे ऐकण्याच्या मुद्रेत उभे. एकेक करून यांना बाटलीत बंद करता येण्याची शक्यता वाढल्याने माझा आत्मविश्वास अधिक वाढला. त्यांना कोणतीही संधी न देता म्हणालो,\"आता तुम्ही परत शंका विचारण्याआधीच सांगतो, ज्यांना समाजातील दुरिते दिसतात ते समाजापासून दूर कसे राहतील पैसा जगण्यासाठी आवश्यक असतो, हे बंदा रुपया खरे. पण तो किती असावा पैसा जगण्यासाठी आवश्यक असतो, हे बंदा रुपया खरे. पण तो किती असावा याची काही परिमाणे आपण तयार केली आहेत का याची काही परिमाणे आपण तयार केली आहेत का\nमाझ्या मुखातून प्रकटणाऱ्या अमृतवाणीच्या श्रवणाने धन्य होत माझा भक्त होण्याच्या वाटेवर उभा असलेला कुणीतरी आवाज प्रकटला.\n\"आनंदाने जगता आले आणि तेवढेच समाधान अंतरी नांदते राहिले, की पुरे. पण पैसा माणसांच्या मनावर गारुड करून आपलं सार्वकालिक महत्त्व अधोरेखित करीत आला आहे. त्याच्या मोहपाशातून मुक्त राहणे भल्या भल्याना अवघड असते. म्हणूनच की काय, तो सगळ्यांना हवाच असतो. पैशाने सगळी जादू करता येते, पण जादूने कोणताही पैसा तयार करता येत नाही. केवळ याच कारणाने त्याची जादू सगळ्यांना मोहित करीत असेल.\"\n\"एकदाका या संमोहनाच्या आवर्तात आपण आलो की, ही कुंपणे उल्लंघून बाहेर येणे अवघड होत असते. म्हणूनच माणसांना मोठेपण मिरवण्यात धन्यता वाटत असेल. मग स्वनाम धन्यतेसाठी कवायती सुरू होतात आणि स्वतःला महान करण्याचे प्रयोग करून पाहिले जातात.\"\n“असे प्रयोगशील संशोधक किती असतात आपल्या आसपास मोजून चारदोन आणि तुम्ही सगळ्यांनाच पिंजऱ्यात उभे करायला निघालात. हे काही रुचत नाही बुवा आपल्याला.\" – पुन्हा त्याची शंका.\n\"साहेब, आवडनिवडचा प्रश्न येतोच कुठे तुम्ही काहीही म्हटले, तरी त्यात अंतराय थोडीच येणार आहे. स्वतःला समर्थ समजणारी अशी माणसे बेगडी मुखवटे घेऊन आपणच उभ्या केलेल्या मखरात मढवून घेणास उत्सुक असतातच.\"\n\"पटतंय बघा, तुमचं म्हणणं\"- पसंतीची मोहर अंकित करणारा आणखी एक आवाज.\n\"समाजात निरपेक्ष भावनेने घडलेली कामं पाहून माणसांविषयी आस्था वाढते. असं काही पाहून स्वतःला धन्य समजावे, तर दुसरीकडे स्वतः स्वतःचे नगारे बडवणाऱ्याची संख्याही काही कमी नाही जगात. अभिनिवेशाच्या तुताऱ्या फुंकून माणुसकीची बेगडी गाणी गाणारे खूप आहेत.\"\n\"आता कसं रास्त बोललात”- माझा भक्त होण्याच्या वाटेने निघालेल्या महानुभावाकडून सकारात्मक प्रतिसाद.\n“माझ्याकडून साऱ्या जगातला अंधार दूर होणार नाही, हे माहीत असलेली साधी माणसे पावलापुरता प्रकाश पेरत चालतात तेव्हा वाटतं. यांच्यासमोर आपण कोण आहोत या ‘कोण’ शब्दाचं उत्तर ज्याला मिळतं, त्याचे अहं आपोआप गळून पडतात, पक्व फळासराखे. नाही का या ‘कोण’ शब्दाचं उत्तर ज्याला मिळतं, त्याचे अहं आपोआप गळून पडतात, पक्व फळासराखे. नाही का\n हे पटतंय बघा, तुमचं म्हणणं.”- भक्तासह आणखी दोनतीन प्रतिसाद.\n“कोणाला आवडो अथवा नावडो, परिस्थितीने शिकवलेलं शहाणपण समजून घेण्यासाठी शाळेतील अभ्यासाच्या परीक्षा नसतात. आपणच आपले परीक्षार्थी आणि आपणच प्राश्निक असतो या परीक्षेचे. फक्त मातीत मिसळून पुन्हा नव्याने उगवून येण्यासाठी विसर्जनाची तयारी असायला लागते, नाही का\nमी आणखी काही बोलण्याच्या पावित्र्यात होतो, तेव्हाशी एकाच्या मोबाईलची रिंग वाजते. माझ्या बोलण्याकडे लक्ष असणाऱ्यांची अस्वस्थ चुळबूळ अधिक गहिरी होत जाते. हा इशारा होता, पूर्णविराम घेण्याचा. समजायचं ते समजलो आणि त्यांच्या उत्साही हालचाली निरखत राहिलो, प्रश्नांकित नजरेने.\nअष्टावधानी वगैरे असणाऱ्या या साऱ्यांचा अधून मधून मोबाईलकडे बघत संवाद सुरु होता. आकलनाची सगळी कौशल्य वापरून ही विद्या अवगत केल्याने असेल कदाचित, हे सगळं त्यांना जमत. डोळे, हात, बोटांची अखंड कवायत सुरु. मोबाईलच्या स्क्रीनवरच्या दृष्यांमध्ये जीव एकवटून जमा झालेला, बोधकथांमधील पोपटाचा कशात तरी जीव असतो तसा. कोणत्यातरी ग्रुपवरून आलेले संदेश कोणालातरी ढकलून देताना फार मोठं काम पार पडल्याच्या आनंदलहरींवर काहीजण झुलत होते. कुणी आहे तेवढ्या वेळात काल खेळताना अपुऱ्या राहिलेल्या मोबाईलमधील खेळाची पुढील पायरी पकडण्याचा प्रयत्न करीत होते...\nतेवढ्यात एकजण खूप मोठं घबाड हाती लागल्याच्या आनंदात ओरडला, “अरे, हा पहा नवा व्हिडिओ... मस्तयं...\nउत्सुकता शिगेला. उघडला ग्रुप एकेकाने. लागले व्हिडिओ बघायला. सेकंदाच्या हिशोबाने पुढे सरकणाऱ्या घड्याळाच्या काट्यासारखे चेहऱ्यावरील हावभाव क्षणाक्षणाला बदलत राहतात. स्क्रीनवर दिसणाऱ्या दृश्यांना प्रतिसाद दिले जातात. त्यांच्या चेहऱ्यांवरील बदलणाऱ्या रेषांचे अर्थ शोधत मी पाहत राहतो त्यांच्याकडे, काही नवे हाती लागते का या अपेक्षेने...\nकुणाला मी मोठा समजतो, कुणी मला. हा दैनंदिन व्यवहारात सहज प्रत्ययास येणारा अनुभव. कुणीतरी आपल्यास मोठं समजतात. ही बाब सामान्य म्हणून जगताना सुखावणारी असते, याबाबत संदेह नाही. हे सगळं नशीब वगैरे आहे, असं मी म्हणणार नाही. कुणी म्हणत असल्यास अजिबात हरकत नाही, कारण नियती, दैव वगैरे मानणे माझ्या विचारात नाही आणि प्रयत्नांची वाट सोडणे स्वभावात नाही. मला माणसे विचारांनी मोठी असलेली बघायला आवडतात. समाजात माणूस म्हणून वागणं ही देणगी नसते. ते अनुभवाने आणि स्वभावदत्त गुणाने संपादित केलेलं शहाणपण असतं. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला लहान होता आलं पाहिजे. मोठेपण स्वयंघोषित कधीच नसते. 'स्व'भोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना गती असते, प्रगती नसते.\nअन्याय घडत राहणे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आयुष्याचा वसंत सरून पानगळ अंगणी विसावणे हा काही आनंदाचा भाग नसतो. यातनादायी वाटेने प्रवास घडणे, माणसांच्या जगण्याची धवल बाजू नसते. तो कुठे होत असेल आणि मी कवचात सुरक्षित असेल, तर उपयोगच काय कमावलेल्या शहाणपणाचा, आणि शिकलेल्या ज्ञानाचा स्वतःला मखरात बसवून घेऊन भक्तांकडून पूजा करून घेणारे, आरत्या ओवाळून घेणारे आसपास अनेक असू शकतात; पण सत्य हेही आहे की, मखरे फारकाळ आपली चमक टिकवून ठेऊ शकत नाहीत. त्यावर परिस्थितीनिर्मित गंज चढतोच चढतो. गंज लागलेल्या लोखंडाला मोल नसतं. म्हणून गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही बरे.\nआदर मनातून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलांची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह नाही. स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका घेत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही जगाला कधी ओरडून सांगितले नाही. जगानेच त्यांचे मोठेपण मान्य केले. पण कुणाला अर्ध्या हळकुंडात रंगण्याचा सोस असेल, तर कुणी काही करू शकत नाही.\nजगात मागून एकही गोष्ट मिळत नाही. पात्र बनून ती मिळवावी लागते. आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक असतीलही, पण त्यामुळे आयुष्य संपन्न, समृद्ध वगैरे नाही होत. श्रीमंती येते ती कष्टाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या कामाने. जंगलात कळपाने फिरणारे हरीणही वाघ समोर आल्यावर कळप सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडते. कधी वाघाच्या भक्षस्थानी पडते, पण समूहाला वाचवते. त्या मुक्या प्राण्याला जे कळते ते मला, आपल्याला कळू नये, हा वर्तनविपर्यास नाही का\nमी कोणी मोठा नाही. पण आत्मसन्मान जागा असणारा आणि अंतर्यामी निनादणाऱ्या स्पंदनांच्या सुरांचे गोफ गुंफून, त्याची गाणी गात ओंजळभर स्वप्नांच्या मुक्कामाकडे चालणारा आहे. माझं जगणं योग्य असेल ते करण्यासाठी आणि खरं असेल तेच बोलण्यासाठी आहे, असं मी समजतो. तोंडपूजा करून आणि मान तुकवून मोठं होता येतं, पण मान खाली जाते, तिचं काय जगण्यात मिंधेपण कधीही येऊ नये. कारण मिंधेपणाने मिळालेल्या साम्राज्यापेक्षा स्वाभिमानाने मिळवलेले स्थान अधिक मोलाचे असते. निदान मलातरी असं वाटतं.\nअसो, माणूस जगतो दोन गोष्टींवर. एकतर भीतीने, नाहीतर प्रीतीने. भीतीचं भय असणारे 'स्व'प्रतिमेच्या प्रेमात पडलेले असतात, तर माणुसकीचा गहिवर घेऊन जगणाऱ्यांची मूल्यांवर प्रीती असते. जे सात्विकतेवर स्नेह जडवून असतात, ते द्वेषाची बीजे कधीच पेरत नाहीत. त्यांचं स्वप्न असतं स्नेहाची नंदनवने फुलवणे. मला नंदनवने नाही फुलवता येणार, पण आपलेपणाच्या ओलाव्याचे भरलेल्या ओंजळभर तुकड्यात आस्थेची रोपे नक्कीच वाढवता येतील, नाही का\nजगणं श्रीमंत करू पाहणारी माणसं\n(जळगावात 'परिवर्तन'संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी 'अभिवाचन महोत्सवाचे' आयोजन केले जाते. यानिमित्ताने केलेलं हे लेखन संगणकाच्या फोल्डरमध्ये पडून होतं. हवा असणारा लेख शोधताना अनपेक्षितपणे हे हाती लागलं. कार्यक्रम पार पडून तीनचार महिने तरी उलटून गेले असतील. प्रासंगिक निमित्ताने लिहिलेला हा लेख पुन्हा वाचताना जाणवले की, काही कामे अशी असतात, ज्यांची प्रासंगिकता कधीच पूर्ण होत नाही. म्हणूनच...)\nस्थळ: रोटरी हॉल, मायादेवी नगर. वेळ: रात्रीचे दहा. ‘परिवर्तन’ आयोजित अभिवाचन महोत्सवात दिशा शेख हिच्या कवितांच्या अभिवाचनाचा आणि मुलाखतीचा कार्यक्रम संपला. अर्थात, संपवावा लागला. हॉलमधून बाहेर पडलो. कार्यक्रम पाहून, ऐकून एकेक माणसे बाहेर पडतायेत. आजचा कार्यक्रम कसा, याविषयी त्यांच्या आपापसात चर्चा सुरु आहेत. यशस्वीतेची प्रमाणपत्रे सुपूर्द करीत निघालेली माणसे प्रसन्न मुद्रेने आपापल्या घराकडे मार्गस्थ होतायेत. हॉलबाहेरील मोकळ्या जागेत थांबून काहीजण बोलत आहेत. मी आणि माझा एक स्नेही कार्यक्रमाविषयी बोलत उभे. कुणीतरी एक गृहस्थ आमच्याकडे चालत आले. माझा त्यांचा कुठलाही परिचय नाही. पण माझ्या स्नेह्याशी त्यांची ओळख. स्नेह्याने त्यांची जुजबी ओळख करून दिली. आम्ही काय बोलत आहोत, याचा अदमास घेत राहिले थोडावेळ. माझं आणि स्नेह्याचं बोलणं सुरु.\nआमच्या चर्चेत सहभागी होत ते म्हणाले, “सर, आजच्या अभिवाचन कार्यक्रमाविषयी तुमचं मत काय आहे हो\n नुसतं अप्रतिम काय म्हणतात. अद्वितीय, न भूतो... वगैरे असं काय असतं ते बोला हो काय उंचीचा कार्यक्रम घेतात ही माणसे. परिवर्तनविषयी नुसतं ऐकून होतो, आज अनुभव घेतला. काय बोलू... माझ्याकडे शब्द नाहीत.”\nत्याचं मनापासून बोलणं ऐकून सुखावलो. पुढे त्यांच्याशी याच विषयावर आम्ही बोलत राहिलो. माझं बोलणं थांबवत ते म्हणाले, “सर, अण्णांशी बोलताना तुम्हाला मी पाहिले. तुमची चांगली ओळख दिसते. शंभू अण्णांना सांगा हो, हा मुलाखतीचा आणि अभिवाचनाचा कार्यक्रम अर्धाच झाला. दिशा शेख आणि अण्णांना पुन्हा ऐकायचं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन नाही का करता येणार पुन्हा\nया प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं आणि असतं, तरी माझ्या सांगण्याने त्यांचं समाधान झालं असतं की नाही, माहीत नाही. पण एखाद्या कार्यक्रमाची उंची किती असावी आणि यशाची परिमाणे कोणती असावीत, याचा वस्तुपाठ ही प्रतिक्रिया होती. अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया किती कार्यक्रम आणि आयोजकांच्या नशिबी असतात सांगणं अवघड आहे. पण एखादी संस्था, त्या संस्थेच्या कार्यक्रम, उपक्रमांना वाहून घेणारी, निरपेक्ष मानसिकतेने काम करणारी माणसे काहीतरी वेगळ्या वाटा निवडून चालत राहतात, इतरांनाही आपल्यासोबत नेतात, तेव्हा यशाची व्याख्या सामान्यांच्या प्रतिक्रियांच्या शब्दांत परिभाषित होते आणि तीच प्रमाण असते अन् तेच अशा कार्यक्रमांचं यश असतं.\nअशाच धवल यशाला सोबत घेऊन चालणारी ‘परिवर्तन’ संस्था नव्या वाटा जळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण करू पाहते आहे. भले तिची पदचिन्हे मनोभूमीत अजून ठसठशीत उमटली नसतील; पण या पाऊलखुणा आश्वस्त करणाऱ्या आहेत, याविषयी संदेह नाही.\n‘परिवर्तन’ प्रयोग करते आहे. परिसराच्या प्रांगणात वाचन संस्कार रुजवण्याचा अन् माणसांच्या मनाला आणि विचारांना कुबेराचं वैभव देण्याचा. म्हणूनच जळगावच्या साहित्य, कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना ही बाब खूप दिलासादायक वाटते.\nपुस्तक नावाचा प्रकार ज्या समाजात सामावलेला असतो. तो समाज वैचारिकदृष्ट्या समृध्द असतोच, पण त्याच्या सामाजिक जगण्याला अनेक आयाम मिळत असतात. तुमच्याकडे स्थावर-जंगम संपत्ती किती याला महत्त्व असेल, तर त्याचे परीघ सीमित असू शकतात. पण ज्ञानाने संपन्न श्रीमंतीला मर्यादांची कुंपणे सीमित करू शकत नाहीत. मुलभूतगरजांच्या पूर्तीकरता अनेक विकल्प असतात. जगण्याची आसक्ती त्यांचा शोध घ्यायला बाध्य करते. मनाला नैतिक उंचीवर अधिष्ठित करण्याची परिमाणे, साधने अनेक असली तरी पुस्तकासारखे खात्रीलायक साधन अन्य आहे की नाही, माहीत नाही. पुस्तकांचा माणसांच्या आयुष्यातला प्रवेश त्याच्या जगण्याच्या दिशांना निर्धारित मार्गाने नेण्यासाठी प्रेरणा देणारा असतो, याविषयी संदेह नाही.\nसमाजात पुस्तकांचे वाचक असे कितीसे असतात असा एक प्रश्न पुस्तक आणि वाचनसंस्कृती या विषयाच्या अनुषंगाने नेहमीच चर्चिला जातो. याविषयी आपल्या सामाजिकविश्वात फारशी अनुकुलता आढळत नसल्याने वाचन, वाचनसंस्कार, पुस्तके याबाबत नकाराचे सूर स्पंदित होतांना दिसतात. याचा अर्थ वाचनवेडे, पुस्तकवेडे नाहीतच, असे नाही. त्यांची संख्या आपल्या आसपास तुलनेने अल्प आढळते आणि हाच खऱ्याअर्थाने आमच्या सांस्कृतिकदृष्ट्या किंतु-परंतुचा प्रश्न आहे. खरंतर आपल्याकडे पुस्तके नाहीत असंही नाही. पण आपण पुस्तकांकडे फक्त एक साहित्यकृती म्हणून पाहतो. त्यांना भाषिक, सांस्कृतिक, वैचारिक अस्तित्व असतं, हे बऱ्याचदा आमच्या गावीही नसतं. पुस्तकांच्या वाचनाबाबत उदासीन असणारा विचार जगण्याची परिमाणे संकुचित करतो. अशावेळी अभ्यास, व्यासंग हे शब्द खूप दूरचे वाटायला लागतात. माणसे कोणती पुस्तके वाचतात त्यावरून त्याच्या वैचारिक श्रीमंतीचा अदमास करता येऊ शकतो.\nवाचनाचे हेतू ज्ञान, माहिती, व्यासंग, अभ्यास, आनंद आदि काही असले, तरी पुस्तकांच्या वाचनाने, परिशीलनाने जगण्याला उंची प्रदान करता येते, हे भान सतत असणे म्हणूनच आवश्यक असते. पुस्तकांचं आणि समाजाचं नातं दैनंदिन व्यवहारापुरतं सीमित राहू नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. अर्थात, असे करूनही आपल्या विचारविश्वात वाचनविषयक सजगता किती आहे हा प्रश्न नेहमीच संदेहाच्या परिघावर असतोच असतो. कधीकाळी समाजात शिक्षितांचे प्रमाण मर्यादित असल्याने आणि विद्याव्यासंग काही लोकांपुरता सीमित असल्याने पुस्तकांच्या हजार-पाचशे प्रतींची विक्री फार मोठे यश वाटायचं. काही अपवाद वगळता, आताही यात फार मोठा फरक पडला आहे असं नाही. वाचनाविषयी अनास्था असेल किंवा स्वतः पुस्तक विकत घेऊन वाचायचं, हा विचारच मूळ धरू शकत नसल्याने असेल असे घडतं. म्हणून वाचनवेड्या माणसांनी आपले प्रयत्न सोडून दिले आहेत असे नाही. ही माणसे संख्येने विरळ असतील, पण आशेची अशी बेटे अथांग अनास्थेच्या आवरणात आशावाद जागवत उभी असलेली दिसतात.\nजळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक परगण्यात ‘परिवर्तन’ नावाचं आशेचं भूशिर कला, साहित्य, संगीत, नाटक विषयक आस्था असणाऱ्यांना आश्वस्त करीत उभे आहे.\nएखाद्या संस्थेच्या यशाची परिमाणे कोणती असावीत तिच्या कार्याला कोणत्या पट्ट्यांनी मोजावे, याची काही परिमाणे असतीलही. अशा गोष्टींची पर्वा न करता निरासक्त विचारांनी कार्य करणाऱ्यांचे मोल शब्दातीत असते. असे काम ‘परिवर्तन’ जळगावात करते आहे. संवेदनशील विचारांनी संपन्न व्यक्तित्वे जळगावच्या आसमंतात पाहणाऱ्यास लीलया आढळावीत, याकरिता अनवरत धडपड करीत आहेत.\nशंभू पाटील आणि परिवर्तन हा द्वंद्व समास आहे. त्यांचे हे सगळे सायासप्रयास पाहून, ही माणसे हे सगळं का करीत असावेत असा प्रश्न साहजिकच मनात उदित होतो. बरं या सगळ्या धावपळीतून यांना असा कोणता मोठा लाभ होणार आहे असा प्रश्न साहजिकच मनात उदित होतो. बरं या सगळ्या धावपळीतून यांना असा कोणता मोठा लाभ होणार आहे लाभ नाहीच, पण प्रसंगी पदरमोड करून, झिजून ही माणसे कोणता आनंद मिळवतात कोण जाणे लाभ नाहीच, पण प्रसंगी पदरमोड करून, झिजून ही माणसे कोणता आनंद मिळवतात कोण जाणे प्रत्येकवेळी केली जाणारी कामे लाभाची गणिते समोर ठेऊनच करावीत असे नसते. खरंतर यांची जातकुळी ‘ऐसी कळवळ्याची जाती, करी लोभावीण प्रीती’ हीच आहे. आणि हाच कळवळा या माणसांना उर्जा देत असतो. म्हणूनच की काय पद, प्रतिष्ठेची वसने बाजूला सारून शंभू अण्णांना कार्यक्रमस्थळी एखाद्या प्रेक्षकाला बसायला खुर्ची नसेलतर कुठूनतरी स्वतः उचलून आणून देण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. इतकं विनम्रपण ज्यांच्या ठायी आहे, त्यांना विनम्रतेच्या परिभाषेची पारायणे करण्याची आवश्यकताच काय\n‘परिवर्तनच्या’ कार्याला अनेक आयाम आहेत. सगळ्याच चौकटीना स्पर्श करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे परिवर्तनच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा ‘अभिवाचन महोत्सव’. खरंतर ‘अभिवाचन महोत्सव’ परिवर्तनची वेगळी ओळख होत आहे. अभिवाचन कार्यक्रम जळगावच्या वैचारिक श्रीमंतीला वैभव प्राप्त करून देण्याचा यशस्वी प्रयत्न आहे. गेल्या तीन वर्षाच्या कार्यक्रमांवर एक ओझरता कटाक्ष टाकला तरी याचं प्रत्यंतर येईल. अभिवाचन महोत्सवात वाचनासाठी निवडलेल्या साहित्यकृती अभिजात वाचनाच्या निकषांना प्रमाण असल्याची साक्ष देतील. वाचनाने अंतर्यामी आनंद निनादत राहावाच; पण सोबत विचारविश्वाच्या वर्तुळाचा परीघ विस्तारत राहावा, याची काळजी असतेच असते. म्हणूनच की काय मागच्या वर्षी कोणत्या साहित्यकृतींचे वाचन झाले, हे यावर्षाच्या अभिवाचन महोत्सवात आवर्जून आठवते. यातच त्यांचे यश सामावले आहे.\nवाचनाचे प्रयोग माणसांना नवे नाहीत. पण त्यात नावीन्य निर्माण करण्याचे प्रयास नक्कीच नवे असतात. अभिवाचन महोत्सवात निवडलेल्या साहित्यकृतींचे वाचन करताना घेतलेल्या मेहनतीचा परिपाक कार्यक्रमस्थळी प्रत्ययास आल्यावाचून राहत नाही. वाचनासाठी निवडायच्या वेच्यांपासून मंचावरील सादरीकरणापर्यंत कोणत्या दिव्यातून जावे लागते, हे थोड्या संवेदनशील विचारांनी या धडपडीकडे पाहिले तरी कळते. वाचनाचा प्रयोग तास-दीडतास असला, तरी त्यामागे काही आठवडे वेचाल्याचे विस्मरणात जाऊ नये. रंगमंचावर सादरीकरण करताना विषयाला न्याय देणारी ही माणसे म्हणूनच आस्थेचा विषय होतात. आशयानुरूप वेशभूषा असो, रंगमंचीय व्यवस्था असो किंवा परिवर्तनच्या कसलेल्या कलाकारांनी साहित्यकृतींचे केलेले वाचन असो, ही एका ध्यासाची काहणी आहे, हे मान्य करावेच लागते.\nगेल्या तीन वर्षापासून होणारा हा महोत्सव नव्या दिशेने, नव्या वळणाने वळताना निखरतो आहे. या वर्षी सात दिवसाच्या प्रयत्नांकडे पाहिले तरी सहज दिसेल. जयंत दळवींच्या ‘संध्याछायाने’ प्रारंभ आणि कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त ‘गगनाला पंख नवे’ या कार्यक्रमाने समारोप झालेला हा महोत्सव आनंदाची अनवरत पखरण करणारा होता, याबाबत दुमत नसावे. रसिकांना प्रत्येक दिवशी नव्या वळणावर नेणारा हा कार्यक्रम वाचनाचा आनंदपर्यवसायी विकल्प होता. दिशा शेख हिच्या कवितांचं अभिवाचन आणि शंभू अण्णांनी दिशाच्या घेतलेल्या मुलाखतीतून अभिवाचन महोत्सवाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन अधिष्ठित केलं. या कार्यक्रमातून तृतीयपंथी वर्गाला व्यवस्थेत वर्तताना वाट्यास येणाऱ्या वेदनांचे एकेक पदर उलगडत गेले. सामाजिक, सांस्कृतिक प्रवाहासोबत वाहताना यांच्या रोजच्या जगण्यातील जाणवणाऱ्या समस्यांना मुखरित करणारा ठरला. तास-दीडतास सलग कार्यक्रम असला की, प्रेक्षकांमध्ये चुळबुळ सुरु होते; पण दोन तास उलटूनही हॉल आणखी काहीतरी ऐकण्यास आतुर आहे, हा अनुभव सुखावणारा होता.\nडॉ. दिलीप पांढरपट्टे यांचा ‘गालिब और मै’ या कार्यक्रमाची बैठकच वेगळ्या विषयाला आणि विचाराला अधोरेखित करणारी आणि म्हणूनच गालिब सोबत गजल आणि शेरांना समजून घेताना या साहित्यप्रकारची जाण आणि भान अधिक विस्तृत करणारा ठरला. ‘सय’- सई परांजपे , ‘प्रेमाकडून प्रेमाकडे’- अरुणा ढेरे यांच्या साहित्यकृतींवर आधारित वाचनाने मंजुषा भिडे, हर्षल पाटील, श्रेया सरकार, आर्या शेंदुर्णीकर, मानसी जोशी आदींनी अभिवाचनाचे प्रयोग कोणत्या उंचीवर नेता येतात याची परिमाणे प्रेक्षकांच्या मनात कोरून तुलना करण्यासाठी कायमच उपलब्ध दिली. ‘झाड लावणारा माणूस’ आणि ‘एक ध्येयवेडी- मलाला’ या साहित्यकृतींना अनुभूती आणि पलोड शाळेच्या उमलत्या वयाच्या मुलांकडून सादर करणे परिवर्तनच्या दूरदृष्टीचा परिपाक आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. मुलं भविष्य आहेत. या भविष्याला सुसंस्कारित करण्याचा हा प्रयत्न दूरगामी परिणाम करणारा आहे. ‘गगनाला पंख नवे’ हा समारोपाचा कार्यक्रम कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त कृतज्ञ सोहळा होता. खरंतर याला कृतार्थ सोहळा म्हटल्यास वावगे ठरू नये. महानोर दादांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली असली, तरी अभिवाचन महोत्सवाने रसिकांच्या मनात वाचनाचे पेरलेले बीज पुढच्या वर्षापर्यंत नक्कीच तरारून येईल याबाबत आश्वस्त करणारे होते.\nएखाद्या कार्यक्रमाचे अपयश तात्काळ नजरेस पडते. यशाच्या व्याख्या करताना माणसे हात जरा आखडता धरतात. तो धरू नये, असे नाही. पण काहीतरी वेगळं करण्यासाठी वाटाही निराळ्या शोधण्याची तयारी ठेवावी लागते. एवढेच नाही, तर आलेलं अपयशही पचवायची मानसिकता असायला लागते. धोपट मार्ग टाळून प्रघातनीतीच्या परिघाबाहेर काही करू पाहणाऱ्यांना कुठलं तरी वेड धारण करून धावावं लागतं, म्हणूनच आजचे वेडे उद्याचे प्रेषित ठरतात. ही सगळी माणसे कुणी प्रेषित, कोणी महात्म्ये वगैरे नाहीत. ती तुमच्या आमच्यासारखीच आहेत; पण त्यांच्यात एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे, आपण जे काही करतो आहोत, ते काही समाजावर उपकार म्हणून नाही, तर समाजाप्रती असणारं आपलं उत्तरदायित्त्व आहे, या भावनेने काम करत आहेत. त्यांच्या या कार्याला उदंड यश मिळो, असं म्हणणं म्हणूनच अप्रस्तुत होणार नाही. ही माणसे पुस्तके वाचतात. अभिवाचन कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षक श्रवण करतात. श्रवणाकडून आपल्यापैकी काहीजण वाचनाकडे वळले, तरी यांच्या प्रयत्नांना यश मिळालं, असं म्हणता येईल. वाचनासाठी वेळ नाही, ही सबब लटकी वाटते. वेळ शोधावा लागतो. आर्थिक गणिते पुस्तकांसाठी जुळवता येतात, त्यांना जगण्याची श्रीमंती शिकवावी लागत नाही. म्हणूनच या माणसांनी समाजातील माणसांना श्रीमंत करण्यासाठी चालवलेल्या या उद्योगाला अंगभूत श्रीमंती आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nकॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड...\nजगणं श्रीमंत करू पाहणारी माणसं\nमानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. त...\nगंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून...\n शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुस...\nपाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार...\nवर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/marathi-news-sakal-editorial-gujarat-elections-bjp-politics-77721", "date_download": "2018-11-20T21:59:43Z", "digest": "sha1:7SJAS7ISH3MBUBHHGD2QTG547SLQWGU2", "length": 17424, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sakal editorial gujarat elections bjp politics ऐन दिवाळीतील राजकीय फटाके! (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nऐन दिवाळीतील राजकीय फटाके\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nगुजरातमधील आपले बळ कमी होऊ नये म्हणून भाजप कसोशीने प्रयत्न करीत असतानाच, हिमाचल प्रदेशात आपली सत्ता टिकवण्यासाठी कॉंग्रेसला या वेळी मोठी झुंज द्यावी लागणार आहे.\nदिवाळी सुरू झाली आहे आणि न्यायालयीन आदेशानंतर प्रत्यक्षात फटाक्‍यांचा दणदणाट किती होतो, ही कुतूहलाची बाब असली, तरी राजकीय फटाके मात्र त्यापूर्वीच फुटू लागले आहेत. हे फटाके अर्थातच गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे आणि त्याच वेळी गुजरातच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर न केल्यामुळे फुटत आहेत. खरे तर भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात असे वाटते आणि तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे. मात्र, त्याच वेळी गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा एकाच वेळी जाहीर करण्याचे निवडणूक आयोगाने टाळल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांची राळ उडू लागली आहे.\nगुजरातमध्ये मोदी यांना काही मोठ्या घोषणा करावयाच्या असल्यानेच आयोगाने तारखा जाहीर केल्या नाहीत, या विरोधी पक्षांच्या आरोपांना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी उत्तरही दिले आहे. पाच वर्षांपूर्वी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांना काही मोठ्या घोषणा करता येऊ नयेत म्हणून आयोगाने निवडणूक बऱ्याच आधी जाहीर करून, त्यांना आचारसंहितेच्या जाळ्यात अडकवले होते, असा रूपानी यांचा आरोप आहे. मात्र, आता या दोन्ही राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत असे फटाके फुटतच राहतील आणि प्रचारमोहीम रंगात आल्यावर तर त्यांचा आवाज अधिकच वाढेल. या पार्श्‍वभूमीवर पंजाबातील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपच्या पदरी आलेला मोठा पराभव हा कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांचे मनोबल उंचावणारा ठरू शकेल. मात्र या निकालामुळे संपूर्ण देशातील वातावरण बदलले आहे, असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल. गुरुदासपूरमध्ये कॉंग्रेसचा विजय जितका अपेक्षित होता, तितकाच केरळमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील भाजपचा पराभव अपेक्षित होता. मात्र, हिमाचलमधील आपली सत्ता टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या उत्साहात पंजाब या शेजारच्या राज्यातील ताज्या विजयाने मोठी भर पडू शकते.\nगुजरातमध्ये गेली 22 वर्षे असलेले आपले बळ या वेळी कमी होऊ नये म्हणून भाजप कसोशीने प्रयत्न करीत असतानाच, तिकडे हिमाचल प्रदेशातही कॉंग्रेसला आपली सत्ता टिकवण्यासाठी या वेळी मोठी झुंज द्यावी लागणार, अशी चिन्हे आहेत. त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर नरसिंह राव यांच्या पंतप्रधानांच्या काळात भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांमुळे गाजलेले दळणवळणमंत्री सुखराम यांचे चिरंजीव अनिल शर्मा हे विद्यमान मंत्री कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, भाजपमध्ये सामील होत आहेत. भाजपने आपल्याला मंडी मतदारसंघातून उमेदवारीचे आश्‍वासन दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह हे राज्य हातातून जाऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करीत असले, तरी उमेदवार मिळण्यापासूनच त्यांची अडचण झालेली दिसते. खरे तर हिमाचल प्रदेश हा एकेकाळचा कॉंग्रेसचा गड. जनता पक्षाच्या काळात 1978 मधील निवडणुकीत तो पहिल्यांदा कोसळला आणि शांताकुमार हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर तेथे आलटून पालटून कॉंग्रेस वा भाजप हेच सत्तेचे स्पर्धक राहिले आहेत.\nगुजरातप्रमाणेच हिमाचलमध्येही भाजप आणि कॉंग्रेस याच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढत होत आहे. त्यातच आता देशातील वातावरण बदलत चालले असल्याचे सोशल मीडिया सांगत असल्यामुळे विशेषत: हिमाचलकडील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागणे साहजिक आहे. खरे तर हे देशातील छोटे राज्य आणि विधानसभेचे सदस्यही अवघे 68. त्यात पुन्हा डोंगराळ भाग आणि सखल प्रदेश यातील विकासाच्या अंतराने तेथे जातीपातींपेक्षा प्रादेशिक दुराव्याची दरी मोठी आहे. तेथील निवडणुकीला जेमतेम महिना राहिलेला असतानाही भाजप मुख्यमंत्रिपदाचा आपला चेहरा जाहीर करू शकलेला नाही. त्यामुळे येथील लढतही मोदींनाच पुढे करून लढवली जाईल, असे दिसते.\nभाजपने आपली सर्व शक्‍ती गुजरातमध्येच पणाला लावलेली दिसते. या हक्‍काच्या राज्यातही भाजपपुढे एकीकडे पाटीदार समाजाने आव्हान उभे केले आहे, तर दुसरीकडे दलित, मच्छीमार आणि मुस्लिम समाजही भाजपच्या विरोधात एकवटू पाहत आहे. त्यामुळेच भाजपने एक नव्हे, तर दोन \"गौरव यात्रा' काढल्या आणि 182 पैकी 149 मतदारसंघांत फिरलेल्या या यात्रांचा समारोप दस्तुरखुद्द मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोमवारी झाला. त्यामुळे घोषणांच्या सुकाळात आता दिवाळीच नव्हे, तर हे वर्षही संपणार आहे. अर्थात, हिमाचल प्रदेशापेक्षा देशाचे लक्ष गुजरातच्या निकालांकडेच असेल. तेथे 182 पैकी किमान 150 जागांचे \"लक्ष्य' भाजपने आधीच जाहीर केले आहे. भाजपविरोधातील असंतोषाचा फायदा घेऊन कॉंग्रेसने त्याला जरा जरी खिंडार पाडले, तरी ते भाजपच्या जिव्हारीच लागेल. त्यामुळेच भाजपबरोबर कॉंग्रेसही आपले सारे बळ तेथेच पणास लावणार, यात शंका नाही. शिवाय, राहुल गांधीही जातीने तेथील मैदानात उतरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मतदारराजा काय करतो ते बघायचे. घोडा मैदान तर जवळच आहे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4954880666577687028&title=NCP's%20Demanded%20To%20Use%20'VVPAT'%20System%20In%20Elections&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-20T22:16:26Z", "digest": "sha1:RXV6DZGLPJCTOQH4CCDWBL6ZUNV7WXPL", "length": 9028, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘व्हीव्हीपीएटी’ प्रणालीच्या वापराची ‘राष्ट्रवादी’ची मागणी", "raw_content": "\n‘व्हीव्हीपीएटी’ प्रणालीच्या वापराची ‘राष्ट्रवादी’ची मागणी\nपुणे : शहरात महापालिकेची कोरेगाव पार्क, घोरपडी प्रभाग क्रमांक २१ येथे पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत ‘व्हीव्हीपीएटी’ (Voter Verifiable Paper Audit Trail) प्रणालीचा वापर व्हावा, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे.\nया संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त, पुणे पालिका आयुक्त कुणाल कुमार, पुणे पालिका निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांना याबाबतच्या मागणीचे पत्र देण्यात आले आहे. पुणे महापालिकेची कोरेगाव पार्क, घोरपडी येथे पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी ११ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.\nनुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रशासनाने मतदानासाठी ईव्हीएम पद्धत वापरली होती; परंतु, मतदान केल्यावर विशिष्ठ राजकीय पक्षालाच सरसकट मतदान झाल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने राज्य निवडणूक आयोगाकडे गेल्या आहेत; तसेच त्याबाबत विविध न्यायालयातही याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे मतदारांच्या मनात ईव्हीएम मतदान पद्धतीबद्दल शंका निर्माण झाली आहे.\n‘मतदान पद्धतीबद्दल मतदारांच्या मनात कोणतीही शंका राहू नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगांची आहे. देशातील विविध न्यायालयांनीही या पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील यापुढील निवडणुका ‘व्हीव्हीपीएटी’ पद्धतीने करणार असल्याची घोषणा केली. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी ‘व्हीव्हीपीएटी’चा वापर केला जाणार आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिका प्रभाग क्र. २१ कोरेगाव पार्क, घोरपडी येथील पोटनिवडणूक मध्ये ‘व्हीव्हीपीएटी’ प्रणालीचा वापर व्हावा, अशी आमची मागणी आहे,’ अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.\nTags: NCPPuneपुणेPMCVandana ChavanKunal Kumarकेंद्रीय निवडणूक आयोगराष्ट्रवादी कॉंग्रेसप्रेस रिलीज\nमोहोळ यांची बिनविरोध निवड ‘कॉफी टेबल बुक’च्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन शिरोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा महापालिका अभियंता संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/aurangabad-news/5", "date_download": "2018-11-20T21:20:04Z", "digest": "sha1:45EM7RRPXFYMNKZVY4FCFF4AXZTWQX3A", "length": 33918, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aurangabad News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nमराठवाड्यातील 5 केंद्रांतून 7 महिन्यांत 32 हजार जणांना मिळाले पासपोर्ट\nऔरंगाबाद - एप्रिल २०१७ ते १५ ऑक्टोबर २०१८ या सात महिन्यांत मराठवाड्यातील पाच पासपोर्ट केंद्रांतून ३२ हजार नागरिकांना पासपोर्ट मिळाले आहेत. औरंगाबादेतील केंद्रातून या काळात १३ हजार पासपोर्ट देण्यात आले आहेत. उर्वरित चार केंद्रांतून १९ हजार पासपोर्ट देण्यात आले. मराठवाड्यात सर्वप्रथम छावणी डाक कार्यालयात स्वतंत्र पोस्ट पासपोर्ट केंद्र उघडले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जालना, बीड, नांदेड आणि जळगाव येथे केंद्र सुरू करण्यात आले होते. मार्च २०१७ पूर्वी पासपोर्ट मिळवणे म्हणजे...\n26 ते 31 ऑक्टोबरदरम्यान 'जायकवाडी'साठी पाणी, दारणा, गंगापूर, पालखेडसाठी आदेश\nऔरंगाबाद - अहमदनगर-नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिल्यानंतर औरंगाबाद कडा विभागाच्या वतीने जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. त्यासाठी ९ पथके नेमण्यात आली आहेत. दरम्यान, दारणा, गंगापूर व पालखेड प्रकल्पातून २६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पाणी सोडण्याचे लेखी आदेश कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी काढले आहेत. दरम्यान, एकीकडे पाणी सोडण्याची जय्यत तयारी सुरू असताना मुंबई हायकोर्टात या निर्णयाच्या विरोधात...\nवेबसाइटवर सर्वांनाच कळेल आपल्या शहरातील हवेचा दर्जा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्टार रेटिंग ठरणार गेम चेंजर\nऔरंगाबाद - महाराष्ट्रातील १७ शहरे हवा प्रदूषणाच्या बाबतीत अति धोकादायक श्रेणीत आहेत. वाढते औद्योगिकीकरण, वाहतूक, खराब रस्ते आणि बांधकामांमुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता काय हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. यासाठीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारतात प्रथमच उद्योगांसाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. याच्या वेबसाइटवर आपल्या भागातील हवेची स्थिती समजू शकते, अशी माहिती हवा प्रदूषण तज्ज्ञ आणि महापरिवेश...\nरस्ते, कचरा, पाणीटंचाईचा विसर, उद्धव ठाकरेंना आठवलेच नाही एप्रिल महिन्यातील वक्तव्य\nऔरंगाबाद -निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फक्त नि फक्त मेळावा तेवढा उरकला. शहरातील कचरा समस्या, १५० कोटींच्या रस्तेकामाचे अडलेले घोडे, औरंगाबादकरांना भेडसावत असलेली पाणीटंचाई, खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केलेला शहराच्या नामकरणाचा तसेच राजाबाजार येथे झालेल्या दंगलीचा मुद्दा यातील एकालाही हात घातला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असल्याचे त्यांनी सांगितले खरे, पण आपला मुख्यमंत्री...\nजायकवाडीत पाणी सोडण्याबाबत आदेश निघाले, 8.99 टीएमसी पाणी सोडण्याचे गोदावरी महामंडळाचे पत्र\nऔरंगाबाद - समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडी धरणामध्ये वरच्या धरणातून पाणी सोडण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करून पाणी सोडणसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत. त्यानुसार लवकरात लवकर जायकवाडीत पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोमवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची बैठक झाली होती, त्यानंतर कार्यकारी संचालकांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी कार्यकारी संचालकांनी आदेश दिले...\nमॉर्निंग वॉक करताना शिक्षकाला कारने ठोकरले; जागेवरच ठार\nऔरंगाबाद - दौलताबाद किल्ल्यासमोर मॉर्निंग वॉक करणारे भानुदास जनार्दन जाधव (४५) यांना सोमवारी (२२ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजेच्या सुमारास कारने उडवले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. कारचालक उमेश दर्डा याला अटक करण्यात आली आहे. पहाटेची वेळ असल्याने काही क्षणांसाठी चालकाच्या डोळ्यावर झोपेची झापड आली आणि आणि त्याचे स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटले असावे, असा दौलताबाद पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कारण जाधव यांना उडवल्यावर कार रस्त्याच्या कडेला उलटी झाली. चालकासोबतचा एक जणही जखमी झाला. मॉर्निंग वॉक...\nमार्चपासून सर्व व्यापाऱ्यांना ११०० चा नवा वार्षिक कर, घरासाठी रोज एक, दुकानांसाठी दोन रुपये\nऔरंगाबाद - कचरा संकलन, वाहतुकीचा सात वर्षांचा ठेका बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीला देण्याचा प्रस्ताव सोमवारी (२२ ऑक्टोबर) स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाला. मार्च २०१९ मध्ये सुरू होणाऱ्या या कामासाठी कंपनीला सात वर्षांत २१४ कोटी १९ लाख ८४ हजार २५० रुपये दिले जाणार आहेत. त्याचा बोजा शहरावर पडणार आहे. मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांकडून मार्च महिन्यापासून दररोज एक तर व्यापारी प्रतिष्ठानांकडून दोन रुपये वसूल केले जाणार आहेत. व्यापाऱ्यांना घराचा एक अाणि दुकानाचे दाेन असे तीन...\nगोदावरीतील पाणीप्रश्न : बैठकीसाठी बोलावले 56 आमदार, आले अवघे 18, त्यातलेही केवळ पाचच शेवटपर्यंत थांबले\nऔरंगाबाद - मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर चर्चेसाठी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील ५६ आमदारांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अवघे १८ आमदार बैठकीसाठी आले. त्यातलेही केवळ पाचच शेवटपर्यंत थांबले. आठपैकी एकाही खासदाराने हजेरी लावली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची सर्वपक्षीय उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे. दरम्यान, या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची बुधवारी भेट घेऊन हक्काचे पाणी सोडण्याची...\nसंत सखाराम महाराजांच्या द्विशताब्दी, समाधी सोहळ्यानिमित्त संत संमेलन\nऔरंगाबाद -संत सखाराम महाराज यांच्या द्विशताब्दी समाधी सोहळ्यानिमित्त २० ते २९ एप्रिल २०१९ या काळात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे संत संंमेलन, राष्ट्ररक्षा १०८ कुंडी विष्णू पंचायतन महायज्ञ यासह विविध कार्यक्रम हाेणार अाहेत. अमळनेर येथील सखाराम महाराज यांच्या समाधी साेेहळ्याच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. २० एप्रिल २०१९ राेजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ७ या वेळेत चार सत्रांत तसेच २१ एप्रिलला सकाळी ८.३० ते १२.३० अशा दोन सत्रांत संत संमेलन हाेईल. २१...\nजायकवाडीच्या रेखांकनाअभावी 6 टीएमसी पाणी कमी मिळाले, विमंचे सदस्य जलतज्ञ शंकरराव नागरे यांनी वेधले लक्ष\nऔरंगाबाद -जायकवाडीच्या लाभक्षेत्राचे रेखांकन न झाल्यामुळे समन्यायी पाणीवाटपानुसार कमी पाणी मिळाले आहे. रेखांकन झाले असते तर किमान सहा टीएमसी पाणी अधिक मिळाले असते, याकडे मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांनी सोमवारी मराठवाड्यातील आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत तुटीचा लेखाजोखा मांडला जाणार असून आमदारांनी जायकवाडीच्या रेखांकनाबाबतही आग्रही व्हावे, अशी अपेक्षा नागरे यांनी व्यक्त केली....\n72 तरुणांनी खास प्रशिक्षण घेत वृद्धांना दिले नव्याने जगण्याचे बळ\nऔरंगाबाद - करिअर आणि कुटुंबासाठी खस्ता खाता खाता वृद्धापकाळ कधी येतो, हे समजत नाही. त्यातही या दिवसांत आप्त सोबत नसतील तर वाढत्या वयासोबत येणारी आजारपणं वृद्धांना आणखी एकटं करून टाकतात. आपलं मानून त्यांची काळजी घेणारं कुणी असावं या जाणिवेतून शहरात चार वर्षांपूर्वी एका विशेष प्रशिक्षणास (जेरिअॅट्रिक केअर) सुरुवात झाली. गत ४ वर्षांत ७२ तरुणांनी हे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत अनेक वृद्धांना नव्याने जगण्याचे बळ दिले आहे. वृद्धांना भावनिक आधार देतानाच हे प्रशिक्षण तरुणांसाठी चांगला...\nतीन वर्षांच्या खंडानंतर जालन्यात आले फ्लेमिंगो, घाणेवाडी जलाशयात जलक्रीडा\nजालना| शहरातील घाणेवाडी जलाशय,मोती तलाव या ठिकाणी हिवाळ्यात फ्लेमिंगो पक्षी मोठ्या संख्येने येतात. यापूर्वी २०१५ मध्ये फ्लेमिंगो पक्षी जालन्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षे एकही फ्लेमिंगो या भागात आला नाही. आता गेल्या आठवड्यापासून घाणेवाडी जलाशयात फ्लेमींगोचे आगमन झाले. मात्र तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत त्यांची संख्या घटली. कशामुळे संख्या घटली : फ्लेमिंगो प्रामुख्याने कच्छच्या रणातून येतात. येथे त्यांचा संपूर्ण हिवाळा मुक्काम असतो. परंतु गेल्या काही वर्षापासून घाणेवाडी जलाशय...\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस मंगळवारपर्यंत कोठडी\nऔरंगाबाद - बडीशेप खाऊ घालतो, असे सांगत पीडितेला दुचाकीवरून नेत तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी मिस्त्री रवी सुखदेव मगरे (३३, रा. जुना बायजीपुरा, संजयनगर, ह.मु. सुभाष चौक ब्रिजवाडी, चिकलठाणा) यास पोलिसांनी शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) रात्री अटक केली. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. भीष्मा यांनी शनिवारी दिले. या प्रकरणी चौदा वर्षीय पीडितेने तक्रार दिली. पीडितेला दुचाकीवर बसवून इंदिरानगर, मुकुंदवाडीत आणले. तेव्हा...\nलोकांना दररोज भेडसावणाऱ्या पाणीटंचाईचा प्रश्न गेला वाहून\nऔरंगाबाद -पाणीटंचाईच्या संकटामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्याबद्दल प्रशासनाला जाब विचारून पाणी वितरण यंत्रणेतील दोष दूर करण्याची नामी संधी शनिवारच्या मनपा सभेत नगरसेवकांना होती. तशी तयारीही त्यांनी केली होती. बेंबीच्या देठापासून टाहोही फोडला. पण अधिकाऱ्यांनी वाद पेटवला. त्याला बळी पडत नगरसेवक आपापसात भांडत राहिले आणि पाणीटंचाईच्या संकटाचा प्रश्न वाहून गेला. १२५ कोटींच्या रस्त्यातील टक्केबाजी, समांतर जलवाहिनी योजनेचे भवितव्य आणि मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गेल्या...\nकृषी विद्यापीठांमध्ये 250 कोटींचा घोटाळा, प्राध्यापक वेतनश्रेणी फेररचना अवैध\nऔरंगाबाद -राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील सहयोगी प्राध्यापक वेतनश्रेणी पुनर्निश्चितीचा बनावट जीआर शुद्धिपत्रक काढून सुमारे २५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजन क्षीरसागर यांनी केला आहे. चारही कृषी विद्यापीठांतील २५०, तर पशुविज्ञान विद्यापीठातील १०० प्राध्यापक यात गुंतले अाहेत. शासनाने ते बनावट शुद्धिपत्रक २४ ऑगस्ट २०१८ रोजी रद्द केले असून या निर्णयाद्वारे देण्यात आलेल्या वेतनवाढीची वसुली करावी, असे आदेश चारही कृषी विद्यापीठांना...\nभाजपचा सीएम चषक : खेळाच्या मैदानावर राजकीय चषक, नियोजनाचा मात्र खेळखंडोबा\nअाैरंगाबाद - राज्यासह देशात निवडणुकांचा हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. राजकारणाचा खेळ रंगण्याआधीच भाजपने खेळाच्या मैदानावर राजकीय चषकाचा नवा डाव मांडला आहे. राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघांत ३० अाॅक्टाेबर २०१८ ते १२ जानेवारी २०१९ दरम्यान सीएम चषक क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. शहरी भागात वाॅर्डनिहाय स्पर्धाही घेण्याचे नियोजन आहे. त्याची धुरा नगरसेवकांवर असेल. या महाेत्सवाच्या माध्यमातून तरुणाई व नवमतदार अापल्याकडे वळवून घेण्याची ही खेळी असल्याचे सांगितले जाते. मात्र, याबाबतची कोणतीही...\nसर्व सुरळीत झाले तरच वर्षभरानंतर, नक्षत्रवाडीपर्यंत 300 एमएलडी पाणी\nऔरंगाबाद - समांतर जलवाहिनी योजनाप्रकरणी कोर्टाबाहेर तडजोडीसाठी ठेकेदार कंपनीचे अधिकारी व मनपा पदाधिकाऱ्यांत शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) बैठक झाली. त्यात पुढील दोन बैठकांचे नियोजन ठरले. त्यानुसार कार्यवाही झाल्यास वर्षभरानंतर ५८० कोटी रुपये खर्चून नक्षत्रवाडी येथे ३०० एमएलडी पाणी (सध्या १३० एमएलडी) येईल. आणि त्यापुढील दोन वर्षांत शहरात वितरण होऊ शकते. नव्या करारात ठेकेदार कंपनीचा भागीदार (एसपीएमएलऐवजी एस्सेल) बदलण्यासाठी राज्याच्या विधी व न्याय विभाग तसेच सरकारी अभिव्यक्ता यांचे...\nहर्सूल: राजनगरात डोक्यात दगड घालून पत्नीचा खून, चार वर्षांची मुलगी पाच तास बसून होती आईच्या मृतदेहाजवळ\nऔरंगाबाद - हर्सूल तलावाच्या मागच्या बाजूला असलेल्या राजनगर भागात कविता अशोक जाधव (३०) हिच्या डोक्यात दगड टाकून पतीने खून केला. पत्नी मृत झाल्याचे लक्षात येताच त्याने गाढ झोपेत असलेल्या चार वर्षांच्या मुलीला घरात कोंडून पळ काढला. शुक्रवारी सकाळी ८ वाजता मुलगी झोपेतून उठली. मात्र, आई उठत नसल्याने दुपारी दीड वाजेपर्यंत बाजूला बसून राहिली. नंतर रक्त पाहून टाहो फोडत दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली. शेजारच्या महिलेने दरवाजा उघडल्यानंतर ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. पोलिस व स्थानिकांनी...\nअभियांत्रिकी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अखेर कॅरीऑन, वादग्रस्त 'ऑडिओ क्लिप'मुळे कुलगुरूंचा निर्णय\nऔरंगाबाद - अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना अखेर अंतिम वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बुधवारी (१७ ऑक्टोबर) घेतला. अभियांत्रिकी विद्यार्थी कृती समितीने ११ सप्टेंबरपासून कॅरीऑनच्या मागणीसाठी विद्यापीठात आंदोलन सुरू केले होते. यादरम्यान कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दोन वेळा व्यवस्थापन परिषदेची बैठक घेतली. पैकी पहिल्या बैठकीत यापुढे कोणत्याही अभ्यासक्रमाला कॅरीऑन न देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अचानक कुलगुरूंनी...\n7 व्या वेतन आयोगाची रक्कम येण्याच्या आशेने वाहन, घर विक्रीचा बाजार सावरला\nऔरंगाबाद - बाजारपेठेवरील नोटबंदी, जीएसटी आणि रेराची छाया बरीच काम झाली असली तरी यंदा इंधन दरवाढ आणि दुष्काळाची भर पडली. मात्र, पुढील वर्षी लागू होणाऱ्या सातव्या वेतन आयोगाच्या अपेक्षेने बाजाराने दसऱ्याचा सण उत्साहात साजरा केला. यामुळे संकटातही गेल्या दोन वर्षीच्या एवढीच वाहने रस्त्यावर उतरली तर घरांचीही विक्री झाली. सोने बाजारात मात्र मरगळ दिसून आली. ८० टक्के ग्राहक हा नोकरदार होता. तर ग्रामीण भागातील नागरीक यंदा खरेदीसाठी फिरकलाही नाही. वर्षभरात बाजारात मंदीचे वातावरण होते. ही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-HDLN-these-are-stylish-car-in-5-to-6-lack-rupees-in-2018-5783518-PHO.html", "date_download": "2018-11-20T21:20:13Z", "digest": "sha1:PCLMOWTSLOGRV3EI3VTBWEEEJ6LITB7H", "length": 10812, "nlines": 170, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "these are stylish car in 5 to 6 lack rupees in 2018 | 5 ते 6 लाख बजेट असेल तर 2018 मध्ये खरेदी करा या स्टायलिश कार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n5 ते 6 लाख बजेट असेल तर 2018 मध्ये खरेदी करा या स्टायलिश कार\nमुंबई- हॅचबॅक सेगमेंट इंडियन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत नेहमीच पॉप्युलर राहिले आहे. संपूर्ण इंडस्ट्रीत या सेगमेंटची भागिदारी ५\nमुंबई- हॅचबॅक सेगमेंट इंडियन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत नेहमीच पॉप्युलर राहिले आहे. संपूर्ण इंडस्ट्रीत या सेगमेंटची भागिदारी ५० टक्के आहे. त्यामुळे कार कंपन्या प्रत्येक वर्षी या सेगमेंटमध्ये नवनवीन मॉडेल्स लॉंच करीत असतात. २०१८ मध्ये कार कंपन्या ५ ते ६ लाख रुपयांच्या सेगमेंटमध्ये नवीन कार आणणार आहेत. आज आम्ही तुम्हाला या कारची माहिती देणार आहोत.\nमारुती सुझुकी स्विफ्ट २०१८\nमारुतीने नवीन स्विफ्टचे प्रोडक्शन पूर्ण केले आहे. याची प्रोडक्ट इमेज इंटरनेटवरही लिक झाली आहे. ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये सादर केल्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या क्वार्टरमध्ये ही कार लॉंच केली जाणार आहे. या शिवाय पेट्रोल आणि डिझेल व्हेरायंट ऑटोमॅटिक व्हर्जनसह स्विफ्ट स्पोर्ट्स ही कारही लॉंच केली जाणार आहे. त्यानंतर ही कार भारतात येईल.\nसुरवातीला मारुती स्विफ्टच्या १.२ लिटर पेट्रोल आणि १.३ लिटर डिझेल व्हेरायंट लॉंच करेल. स्विफ्ट स्पोर्ट्सला काही दिवसांनी लॉंच केले जाणार आहे. नावावरुन जे चित्र तयार होते त्याप्रमाणे ही कार स्पोर्टी लुक आणि स्पोर्टी टेक्नॉलॉजीसह सादर केली जाणार आहे. कार अॅण्ड बाईक नुसार, या कारमध्ये १.४ लिटर टर्बोचार्ज्ड, ४ सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे जे १४० पीएस पॉवर आणि २३० एनएम टॉर्क जनरेट करते. यात ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहेत.\nअंदाजे किंमत: 4.99 लाखांपासून 7.99 लाखांपर्यंत.\nया आहेत 5 ते 6 लाख बजेटमधील स्लायलिश कार... पुढील स्लाईडवर करा खरेदी...\nह्युंदाईने आय२० सेकंड जनरेशन फेसलिफ्ट व्हर्जनचे टेस्टिंग भारतात सुरु केले आहे. या कारच्या इंटेरिअर आणि एक्सटेरिअर अशा दोन्हीत बदल करण्यात आले आहेत. पहिल्या क्वॉर्टरमध्ये ही कार लॉंच केली जाणार आहे.\nअंदाजे किंमत: या कारची किंमत ५.५ लाख रुपयांपासून ९.५ लाख रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.\nफोर्ड गेल्या काही दिवसांपासून हॅचबॅक फिगोच्या क्रॉसओव्हर व्हर्जनवर काम करत आहे. आता या कारची टेस्ट होताना दिसली आहे. हिच्या फ्रंट आणि रियर बंपरमध्ये बदल करण्यात आला आहे. फिगो क्रॉस व्यतिरिक्त फिगो आणि एस्पायर फेसलिफ्ट व्हर्जन लॉंच केली जाणार आहे. फिगो क्रॉसला २०१८ च्या मध्यंतरी लॉंच करण्यात येण्याची शक्यता आहे.\nअंदाजे किंमत: 5 लाखांपासून 8 लाखांपर्यंत.\nडॅटसन ही कंपनी २०१८ च्या सुरवातीला गो क्रॉस कनसेप्ट सादर केली जाणार आहे. गो प्लसच्या आधारावर ही कार सादर करण्यात आली आहे.\nअंदाजे किंमत: 6 लाखांपासून 8 लाखांपर्यंत.\nडॅटसन इंडिया रेडी-गोचे ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) व्हर्जन सादर करण्यात आले आहे. यावर बऱ्याच दिवसांपासून काम सुरु होते. याचे इंजिन ६७ बीएचपी पॉवर आणि ९१ एसएम टॉर्क जनरेट करते.\nअंदाजे किंमत: 4 लाखांपासून 5 लाखांवर.\nफक्त 50 हजारांत मिळत आहेत एकापेक्षा एक कार; कुठे आणि कशा मिळवता येईल\nमहिंद्राने लाँच केला देशातील पहिला असा ऑटो, जो पेट्रोल आणि डिझेल शिवाय चालेल, कमी किमतीसोबत देतो 130KM मायलेज\n44 वर्षांनी भारतात पुन्हा अवतरली ही मोटारसायकल, रंग-रूपापासून डिझाइनपर्यंत सगळे बदलले; एवढी आहे तिन्ही मॉडेल्सची किंमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/600595", "date_download": "2018-11-20T22:08:10Z", "digest": "sha1:NCQZIRP2CP2BV3HMD4IC3YCZPLSAYR6J", "length": 7642, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "छाननीत भाजपा, राष्ट्रवादीला दणका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » छाननीत भाजपा, राष्ट्रवादीला दणका\nछाननीत भाजपा, राष्ट्रवादीला दणका\nसांगली : प्रभाग सोळामधून उमेदवारी दाखल केलेल्या हारूण शिकलगार यांचा अर्ज छाननीप्रसंगी उपस्थित असिफ बावा, राजेश नाईक व अन्य.\nमहापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जावर गुरुवारी छाननी झाली. यामध्ये प्रभाग अठरामधून भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अपात्र ठरले. तर मिरजेतील चार भाजपा उमेदवारांच्या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने याचा शुक्रवारी निकाल दिला जाणार आहे. छाननीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीला दणका बसलेला असताना काँग्रेसचे महापौर मात्र बचावले आहेत. दरम्यान, छाननी वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nमहापालिकेच्या 78 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु असून 1 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. मुदतीमध्ये 869 उमेदवारांचे 1128 अर्ज दाखल झाले होते. या अर्जावर तीनही शहरातील सहा निवडणूक कार्यालयामध्ये स्वतंत्रपणे छाननी झाली. यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीला दणका बसला. तर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने अडचणीत आलेली काँगेस बचावली. सांगलीतील प्रभाग अठरामधून राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती आदाटे यांचा पक्षांमार्फत भरलेल्या अर्जावर आक्षेप घेतल्याने तो बाद करण्यात आला. आदाटे यांच्या दोन्ही अर्जावर सूचक आणि अनुमोदक एकच असल्याने आणि पहिल्यांदा अपक्ष अर्ज छाननीत पात्र ठरल्याने दुसरा अर्ज बाद ठरविण्यात आला.\nयाच प्रभागातील भाजपाचे उमेदवार सूरज चोपडे यांचा अर्ज प्रवर्ग बदलल्याने अपात्र ठरविण्यात आला. त्यांना पक्षाने ड प्रवर्गामधून एबी फॉर्म दिला होता. मात्र क मधून भरला होता. त्यामुळे या प्रभागात भाजपा व राष्ट्रवादीला धक्का बसला असून दोन्ही ठिकाणी पुरस्कृत उमेदवार करावे लागणार आहेत. प्रभाग सोळामधून काँग्रेसचे महापौर हारुण शिकलगार यांच्या अर्जावर तिसऱया अपत्याबाबत सामाजिक कार्यकर्ते आसिफ बावा, उमेदवार उमर गवंडी यांनी आक्षेप घेतला होता. यावरुन दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद केला. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी आक्षेप फेटाळत महापौरांचा अर्ज पात्र ठरवल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला.\nशहराबाहेरील क्लॉकरूम झाले ‘ शो पिस ’\nपालिकेच्या भंगार विक्रीत दिड कोटींचा भ्रष्टाचार\nरामापूरचा तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात\nबार्शी येथे खासगी ट्रव्हल्सच्या अपघातात तीन ठार\nहिजबुलचे 4 दहशतवादी ठार\nदिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली\nराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान\nबँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले\nराणेंनी मगोच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे : दीपक ढवळीकर\nनामवंत अर्थतज्ञ दिनकर हरि पै पाणंदीकर यांचे निधन\nपक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा\nसुभाष शिरोडकरसह दयानंद सोपटे यांना अपात्र ठरवा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/ma-part1-admission/", "date_download": "2018-11-20T21:47:05Z", "digest": "sha1:J6UWBGUTYSVRXRU4XDHKFZCEQZLYEJB7", "length": 5866, "nlines": 126, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. ए. भाग- १ करिता प्रवेश सुरु | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. ए. भाग- १ करिता प्रवेश सुरु\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. ए. भाग- १ करिता प्रवेश सुरु\nशैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता एम. ए. भाग-१ प्रवेश प्रक्रिया लोकमान्य टिळक पदव्युत्तर विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १७ जुलै २०१८ पासून सुरु झाली आहे. सन २०१८ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ वेबसाईटवर उपलब्ध ग्रेडकार्डाची झेरॉक्स प्रत, पाचव्या सेमिस्टरची झेरॉक्स प्रत, शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र दाखल्याची झेरॉक्स प्रत, दोन रंगीत फोटो जोडणे आवश्यक आहे.\nप्रवेश अर्ज महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध असून सदर अर्जावर डॉ. रमेश कांबळे यांची सही घेणे आवश्यक आहे. सही झाल्यावर प्रवेश अर्ज कार्यालयात श्री. ओंकार पोंक्षे यांचेकडून चलन घेऊन ते फी चार्ट प्रमाणे पूर्ण भरून बँक ऑफ महाराष्ट्र, गोगटे कॉलेज शाखा येथे भरावे; त्यानंतर प्रवेश अर्ज कार्यालयात श्री. नागेश भारती यांचेकडे जमा करावा; असे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. ए. च्या प्रवेशाबाबत\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कालिदास दिन’ संपन्न\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2.php", "date_download": "2018-11-20T22:04:43Z", "digest": "sha1:CYISMDMLJH66CVSTRBEXCHP7SN434T77", "length": 84903, "nlines": 1209, "source_domain": "tarunbharat.org", "title": "अरबी महिलांची गाडी निघाली सुसाट | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nबंगालमधील संलग्न रहिवाशांना जमिनींचे हक्क\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसीबीआयला कायदेशीर चौकटच नाही\nसहा आरोपींची फाशीची शिक्षा नऊ वर्षांनी रद्द\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nत्या दोन अतिरेक्यांचे मुडदे घेऊन जा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\n१३ विधेयके सादर होणार\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nलिव्ह इन : परिणामही ज्यांचे त्यांनीच भोगावेत\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\n►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\n►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\n►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक » अरबी महिलांची गाडी निघाली सुसाट\nअरबी महिलांची गाडी निघाली सुसाट\n॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले |\nसौदीने महिलांना ड्रायव्हिंग परवाना दिला ना अखेर ठीकच झालं. त्यात एवढी कसली बातमी असंही आपल्याला वाटू शकेल. याचं कारण या सुधारणा आपल्या समाजाने प्रारंभी जरा कुरकुरत का होईना, पण केव्हाच स्वीकारल्या आहेत, पचवल्याही आहेत. याचं कारण या सुधारणा आपल्या समाजाने प्रारंभी जरा कुरकुरत का होईना, पण केव्हाच स्वीकारल्या आहेत, पचवल्याही आहेत. आपल्याकडच्या महिलांनी प्रथम सायकल चालवून सुरुवात केली.आज त्या नुसती प्रवासी विमानंच नव्हे, तर लढाऊ विमानंही चालवत आहेत.\nदि. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी आपला ३३ वा वाढदिवस साजरा करणार्‍या सौदी अरेबियन युवराज मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी जून २०१८ मध्येच सौदी महिलांना वाढदिवसाची भेट देऊन टाकली आहे. त्यांनी महिलांना मोटार चालवण्याचा अधिकृत परवाना दिला आहे.\nसौदी हा अरब जगतातला सर्वात मोठा देश. कुवेत आणि इराक यांच्यापाठोपाठ तेल उत्पादनातला तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. शिवाय सौदी ही मुहम्मद पैगंबरांची जन्मभूमी आहे. त्यामुळे आपण अरब जगताचे नेते आहोत, असा सौदी सत्ताधिशांचा समज. जेमतेम पावणेतीन कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाचे दरडोई उत्पन्न ३०,४७७ डॉलर्स (१ डॉलर ः ७०.७८ रुपये) एवढं आहे. म्हणजेच देशात संपत्तीचा पूर वाहतोय्. साहजिकच म्हणाल, ती आधुनिक सुखसोय तेथे उपलब्ध आहे. युरोप, अमेरिका, जपान इथल्या मोटारींचं प्रत्येक नवं मॉडेल त्यांच्या त्यांच्या देशात एकवेळ उशिरा बाजारात येईल, पण सौदीमध्ये पहिल्यांदा मिळणार.\nअशा संपन्न देशात महिलांवर मात्र नाना तर्‍हेची बंधनं आहेत. बाप-भाऊ किंवा कुटुंबातील अन्य पुरुष व्यक्तीच्या संमतीशिवाय मुली विवाह करू शकत नाहीत. बाप-भाऊ-नवरा किंवा तत्सम नातेवाईक पुरुष बरोबर असल्याखेरीज महिला प्रवास करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे महिला स्वतःच्या घरातील मोटार स्वतः चालवू शकत नाहीत. सौदीमध्ये स्त्रियांना शिक्षणाला बंदी नाही, फक्त स्त्री-पुरुष एकत्र शिक्षणाला कडक बंदी आहे.\nपरिणामी, जगभर सर्वत्र जे चित्र दिसतं, तेच इथेही दिसतं. देशातल्या सर्व विद्यापीठांमध्ये दरवर्षी किमान ५२ टक्के स्त्रिया पदवी मिळवतात. अनेक स्त्रिया उच्च शिक्षणासाठी परदेशीसुद्धा जातात. तिथे त्या मोठमोठ्या पदव्या मिळवतात. म्हणजेच बुद्धिमत्तेत अरब स्त्रिया अरब पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाहीत, पण तरीही साधी एक मोटार चालविण्याचा परवाना काही त्यांना मिळू शकत नव्हता.\nजून २०१८ मध्ये सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी ही बंदी उठवली. महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं. सौदी विनोदी वक्ता यासर बक्र यांनी मोठी गमतीदार प्रतिक्रिया दिली, ‘‘अरे माझं अभिनंदन करा. अखेर मी या डोळ्यांनी एका अरब महिलेला गाडी चालवताना पाहिलं, बरं का माझं अभिनंदन करा. अखेर मी या डोळ्यांनी एका अरब महिलेला गाडी चालवताना पाहिलं, बरं का भले ती महिला सौदी नव्हती. बहरिनी नागरिक होती. पण, ती सौदी भूमीवर गाडी चालवत होती, हे काही कमी नाही. नव्हे का भले ती महिला सौदी नव्हती. बहरिनी नागरिक होती. पण, ती सौदी भूमीवर गाडी चालवत होती, हे काही कमी नाही. नव्हे का\nआता तो पाहा, राजधानी रियाधमधला दिराब मोटार पार्क नावाचा ड्राययव्हिंग क्लब. जणू चांदीची मासोळी असावी तशी, चमचमत्या चंदेरी रंगाची, अटकर बांध्याची किया स्ट्रिंगर ही गाडी क्लबच्या विस्तीर्ण पटांगणात सुसाट फिरते आहे. अ‍ॅक्सिलेटर आणि बे्रक यांच्यावर पाय ठरत नाहीयेत. गाडी तुफान वेगात पळतेय, ‘कर्रऽकर्रऽ’ करीत खतरनाक वळणं घेत्येय, घसरतेय्, कचकचतेय्, ‘व्हाँ-व्हाँ-बूम’ असे फुत्कार टाकत पुन्हा वेग घेतेय्. चक्रावर बसतेय् राना अल् मिमोनी ही तीस वर्षीय अरब महिला. वेग… वेग आणखी तुफान वेग आणि धुळीचे ढग सोडीत धावणार्‍या रांगड्या, रानदांडग्या मोटारी ही काही फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हे ती म्हणते, ‘‘आम्ही महिला पण अशा मोटारी हाताळू शकतो. महिलांनी चालवायच्या मोटारी म्हणजे छोटुल्या, चिटूकल्या, गोडुल्या, गोंडस्, गुलाबी मोटारी असंच काही नाही. माजलेल्या रेड्यासारख्या किंवा बैल्यासारख्या अजस्र, दांडग्या मोटारी हाताळायचं मॅनली काम आम्हीही करू शकतो.’’ आणि यात अजिबात अतिशयोक्ती नाही. राना अल् मिमोनी रियाधमध्येच मोटार चालवतेय् आणि साधं ड्रायव्हिंग लायसन्स नव्हे, तर रेसिंग कार ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. पण, असील अल् हमाद ही तर केव्हाच रेसिंग कार ड्रायव्हर बनली आहे.\nउच्चशिक्षित आणि गर्भश्रीमंत असीलने परदेशी जाऊन प्रथम साधा ड्रायव्हिंग परवाना, मग काररेसिंग परवानाही मिळवला आहे. सध्या ती दक्षिण फ्रान्समध्ये ‘ल कॅसले’ या ठिकाणी फॉर्म्युला-वन ‘ग्रां प्री डि फ्रान्स’ या जगप्रसिद्ध मोटार शर्यतीत उतरण्यासाठी कसून सराव करत आहे.\nराजधानी रियाधमध्ये महिलांचा एक मोटर बाईक क्लबसुद्धा निघाला आहे. हार्ले-डेव्हिडसन या खरोखरच माजलेल्या रेड्यासारख्या दिसणार्‍या फटफटीवरून महिला फटफटी उर्फ बाईक चालवायला शिकत आहेत.\nया ‘मॅनली’ कामावरून आपल्याकडचा एक धमाल किस्सा आठवला. १९७० चं दशक. मुंबईच्या फिल्मी वर्तुळात कबीर बेदी आणि त्याची तत्कालीन बायको प्रोतिमा (पक्षी : प्रतिमा) बेदी हे जोडपं बरंच गाजत होतं. दोघंही उच्चशिक्षित, श्रीमंत. कबीरचा अभिनय बेताचाच असला तरी दिसायला तो खरोखरच ‘मॅनली’ होता.\nएकदा एका फिल्मी पार्टीत प्रोतिमा बेदी दारू पीत-पीत लोकांना सांगत होती, ‘‘मॅनली असणं ही काही कबीरची मक्तेदारी नाही. कबीर घोडेस्वारी करतो, तशी मी पण करते. कबीर शिडाची होडी (यॉटिंग) चालवतो तशी मी पण चालवते. कबीर तुफान वेगाने बुलेट चालवतो, तशी मी पण चालवते.’’ इथपर्यंत ठीक होतं. यानंतर बहुधा पोटात गेलेल्या दारूने डोक्यात लाथा मारायला सुरुवात केली. त्यामुळे बाईंची जीभ बुलेटप्रमाणेच बेफाम उधळू लागली. ‘‘कबीर सिगारेटींचे डबेच्या डबे फस्त करतो, तसे मी ही करते. कबीर दारूची पिंपच्या पिंप फस्त करतो, मी ही करते, कबीर शर्ट-पँट घालतो, मी ही घालते. कबीर शर्टाची पुढची चार बटणं उघडी ठेवतो, मी ही ठेवते.’’ एका खोडसाळ पत्रकाराने (पत्रकार आणि खोडसाळ ही द्विरुक्ती नव्हे) तेवढ्यात विचारलं, ‘‘कबीरला सुंदरशी दाढी आणि मिशी आहे) तेवढ्यात विचारलं, ‘‘कबीरला सुंदरशी दाढी आणि मिशी आहे\nयावर भडकलेल्या मॅनली प्रोतिमाबाईंनी जे काही थयथयाटयुक्त उद्गार काढले ते सभ्यतेच्या मर्यादेमुळे इथे देता येणार नाहीत. त्यासाठी महान पत्रकार खुशवंतसिंगच हवेत.\n तर सौदीमधली महिलांनी मोटार चालवण्यावरची बंदी उठल्यामुळे एकंदरीत महिलावर्ग खुशीत आहे. याचा अर्थ लगेच महिला गल्लोगल्ली मोटारी चालवताना दिसू लागतील असा नव्हे, पण तरीही रियाधमधल्या मुख्य रस्त्यांवर बर्‍यापैकी महिला मोटार चालवताना दिसत आहेत. रियाध विद्यापीठातले प्रो. नागवा मूसा म्हणतात, ‘‘आम्ही सौदीत, रियाधमध्ये आहोत, यावर खरंच विश्‍वास बसत नाही. मी परदेश प्रवास केलेला आहे.\nमहिलांना टॅक्सी, ट्रकसुद्धा चालवताना पाहिलेलं आहे, पण ते दृश्य इथे माझ्या देशातही पाहायला मिळेल, असं कधी वाटलंच नव्हतं. काळ बदलला, बदलतोय हेच खरं.’’\nप्राध्यापक महाशयांची प्रतिक्रिया ही एकप्रकारे सगळ्याच पुरुषांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. त्यांचं नाव मात्र लईच भारी आहे. नशीब ते आपल्याकडे आले नाहीत.\nया सगळ्या क्रिया-प्रतिक्रिया आपल्याला मजेदार, गमतीदार किंवा क्वचित बावळटपणाच्याही वाटू शकतील. सौदीने महिलांना ड्रायव्हिंग परवाना दिला ना अखेर ठीकच झालं. त्यात एवढी कसली बातमी असंही आपल्याला वाटू शकेल. याचं कारण या सुधारणा आपल्या समाजाने प्रारंभी जरा कुरकुरत का होईना, पण केव्हाच स्वीकारल्या आहेत, पचवल्याही आहेत. आपल्याकडच्या महिलांनी प्रथम सायकल चालवून सुरुवात केली.आज त्या नुसती प्रवासी विमानंच नव्हे, तर लढाऊ विमानंही चालवत आहेत. थोडक्यात, सर्व प्रकारची हलकी आणि अवजड वाहनंसुद्धा आपल्या महिला लीलया चालवत आहेत. आज सौदी पुरुषांना किंवा वाहतूक अधिकार्‍यांना थोडी भीती वाटतेय् की, नव्यानेच मोटार चालवू लागलेल्या या महिलांना रस्त्यावरचे पुरुष वाहनचालक साईड न देणे, कट मारणे, ओव्हरटेक करणे, ओव्हरटेक करताना शेलक्या शिव्या हासडणे इत्यादी जगभरच्या सर्व पुरुष ड्रायव्हरांचे लाडके उद्योग करून सतावतील की काय ठीकच झालं. त्यात एवढी कसली बातमी असंही आपल्याला वाटू शकेल. याचं कारण या सुधारणा आपल्या समाजाने प्रारंभी जरा कुरकुरत का होईना, पण केव्हाच स्वीकारल्या आहेत, पचवल्याही आहेत. आपल्याकडच्या महिलांनी प्रथम सायकल चालवून सुरुवात केली.आज त्या नुसती प्रवासी विमानंच नव्हे, तर लढाऊ विमानंही चालवत आहेत. थोडक्यात, सर्व प्रकारची हलकी आणि अवजड वाहनंसुद्धा आपल्या महिला लीलया चालवत आहेत. आज सौदी पुरुषांना किंवा वाहतूक अधिकार्‍यांना थोडी भीती वाटतेय् की, नव्यानेच मोटार चालवू लागलेल्या या महिलांना रस्त्यावरचे पुरुष वाहनचालक साईड न देणे, कट मारणे, ओव्हरटेक करणे, ओव्हरटेक करताना शेलक्या शिव्या हासडणे इत्यादी जगभरच्या सर्व पुरुष ड्रायव्हरांचे लाडके उद्योग करून सतावतील की काय असे घडू नये म्हणून अधिकार्‍यांनी सौदी वाहतूक पोलिसांना कठोरपणे वागण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nआपल्याकडे याही बाबतीत महिला मागे नाहीत, असं बरेचदा दिसतं. वर दिलेले सर्व उद्योग तर त्या लीलया करताच, पण राँग साईडने गाडी घुसवण्यात तर त्या पुरुष चालकांच्याही पुढे गेल्यात.\n यानिमित्ताने पु.लं.च्या खट्याळपणाची आठवण झाली. पु.लं.ची स्वतःची मोटार नेहमीच सुनीताबाई चालवत असत. सफाईने गाडी चालविणार्‍या सुनीताबाई आणि त्यांच्या बाजूला रुबाबात बसलेले पु.लं. असं दृश्य पुण्याच्या रस्त्यांत दिसत असे. त्यावर पु.लं.ची मल्लिनाथी असे, ‘‘माझी मोटारगाडी आणि संसारगाडी दोन्हीचं चक्र सुनीता सांभाळते.’’\nतर आता पाहूया असील अल् हमाद, राना अल् मिमोनी आणि त्यांच्या अरब भगिनी फॉर्म्युला वन शर्यतीत काय-काय पराक्रम करतात ते\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nFiled under : आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (47) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (50) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (410) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (669) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (50) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (48) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (49) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,770) अर्थ (75) कृषी (25) नागरी (781) न्याय-गुन्हे (284) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (127) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (727) अग्रलेख (356) उपलेख (371) साहित्य (5) स्तंभलेखक (953) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (54) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक (207 of 1153 articles)\n१०० टक्के नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच\nअर्थपूर्ण : यमाजी मालकर | सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा आपल्या देशातला धोरणात्मक आणि मोठा बदल आहे. त्याची आपल्याला सवय नाही. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-municipal-decission-after-order-copy-amrut-water-scheme-76171", "date_download": "2018-11-20T21:58:40Z", "digest": "sha1:6YXT3TIKU3KO5OG5X6D3MUNXOVADUJJ2", "length": 9871, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news municipal decission after order copy for amrut water scheme आदेशाची प्रत आल्यानंतर ‘मनपा’ ठरविणार भूमिका | eSakal", "raw_content": "\nआदेशाची प्रत आल्यानंतर ‘मनपा’ ठरविणार भूमिका\nरविवार, 8 ऑक्टोबर 2017\nजळगाव - अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठीची मंजूर निविदा रद्द करून महापालिकेने पुढील निविदाप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठातर्फे शुक्रवारी (६ ऑक्‍टोबर) देण्यात आले. महापालिकेला न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले नसून, आदेशाचे पत्र मिळाल्यानंतर भूमिका ठरविली जाणार असल्याची माहिती मिळाली.\nजळगाव - अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठीची मंजूर निविदा रद्द करून महापालिकेने पुढील निविदाप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठातर्फे शुक्रवारी (६ ऑक्‍टोबर) देण्यात आले. महापालिकेला न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले नसून, आदेशाचे पत्र मिळाल्यानंतर भूमिका ठरविली जाणार असल्याची माहिती मिळाली.\nकेंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेंतर्गत २९० कोटींची पाणीपुरवठा योजना महापालिकेसाठी मंजूर झाली होती. यात तांत्रिक सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेत सर्वांत कमी दराची आलेली संतोष इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड व विजय क्रन्सट्रक्‍शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निविदा मंजूर केली होती. यावर निविदाधारक जैन इरिगेशन कंपनीने मंजूर निविदाधारकांच्या पात्रतेवर हरकत घेऊन औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर शुक्रवारी न्यायालयाने दिलेल्या निकालात मंजूर निविदा रद्द करून पुढील प्रक्रियेवर महापालिकेने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासन न्यायालयाच्या आदेशाची वाट बघत असून, त्यात कोणत्या मुद्यावरून निविदा रद्द केली, याचा अभ्यास करून नव्याने पुढील निविदाप्रक्रिया राबविण्याची भूमिका ठरविली जाणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/gjc-soil-testing-lab/", "date_download": "2018-11-20T21:22:18Z", "digest": "sha1:MISUU422MNU4XCINWIZSS7QMDCOZDHHN", "length": 6523, "nlines": 126, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मृद चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मृद चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मृद चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न\nराष्ट्रीय विज्ञान दिन आणि कै. अरुअप्पा जोशी स्मृतिदिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये ‘मृद चाचणी प्रयोगशाळे’च्या माध्यमातून नवीन उपक्रमाचा प्रारंभ होत आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती तपासणी करणे शक्य होणार आहे. मृद चाचणी अंतर्गत मातीतील १२ घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानमध्ये अशा प्रकारच्या सेवा शेतकर्यांना पुरविणे अभिप्रेत आहे. सदर प्रयोगशाळेची नोंदणी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडे झाली आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाने या अभियानांतर्गत पुढाकार घेऊन सदर प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन भारतीय कृषी अनुसंधान परिषद, गोवा या केंद्राचे संचालक, डॉ. एकनाथ चाकुरकर यांचे हस्ते आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ०४ मार्च २०१७ रोजी पदवीदान समारंभ\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ६० वा कालिदास स्मृति समारोह संपन्न\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/parking-plaza-dream-incomplete-127839", "date_download": "2018-11-20T22:17:29Z", "digest": "sha1:6Z3A5HGUOFODJLOETF4LGEGAACDT73AU", "length": 14127, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Parking Plaza dream is incomplete पार्किंग प्लाझाचे स्वप्न अपूर्णच | eSakal", "raw_content": "\nपार्किंग प्लाझाचे स्वप्न अपूर्णच\nमंगळवार, 3 जुलै 2018\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकात बनवण्यात येणाऱ्या दुमजली पार्किंग प्लाझाचे काम तीन वर्षांनंतरही रखडल्याने त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. रेल्वेस्थानकापर्यंत वाहने घेऊन येणाऱ्यांना पार्किंगची समस्या भेडसावत आहे. रेल्वे प्रशासनाने पार्किंगसाठी 17 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातील काही निधी मध्य रेल्वेने स्थानकातील इतर दुरुस्ती आणि विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे पार्किंग प्लाझा बनवण्यासाठी रेल्वेकडे निधीच शिल्लक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकात बनवण्यात येणाऱ्या दुमजली पार्किंग प्लाझाचे काम तीन वर्षांनंतरही रखडल्याने त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. रेल्वेस्थानकापर्यंत वाहने घेऊन येणाऱ्यांना पार्किंगची समस्या भेडसावत आहे. रेल्वे प्रशासनाने पार्किंगसाठी 17 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातील काही निधी मध्य रेल्वेने स्थानकातील इतर दुरुस्ती आणि विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे पार्किंग प्लाझा बनवण्यासाठी रेल्वेकडे निधीच शिल्लक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nगेल्या वर्षभरापासून अर्धवट बांधण्यात आलेल्या अवस्थेत असलेल्या पार्किंग प्लाझाच्या तळघरात मध्य रेल्वेने वाहनतळासाठी जागाही दिली आहे. त्यामुळे पार्किंग प्लाझा दुमजली होणार की बांधकाम तसेच अपूर्ण राहणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nठाणे रेल्वेस्थानकातून दिवसाला लाखो प्रवासी ये-जा करत असतात. शहरात वाहतुकीची पुरेशी सुविधा नसल्याने अनेक प्रवासी स्थानकात वाहने घेऊन येतात. त्यामुळे ठाणे स्थानकात त्यांच्या वाहनांसाठी प्रशस्त जागा असावी, अशी मागणी होत होती. त्यादृष्टीने रेल्वेने ठाणे स्थानकात दुमजली पार्किंग प्लाझा बांधण्याची घोषणा केली. जून 2015 ला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पार्किंग प्लाझाचे भूमिपूजनही झाले. त्यासाठी 17 कोटींचा निधीही मंजूर झाला होता; मात्र तीन वर्षे उलटूनही वाहनतळ अद्याप अपूर्णच आहे. पार्किंग प्लाझाचे तळघरच बांधणे मध्य रेल्वेला शक्‍य झाले आहे. वरील दोन मजले बांधण्यासाठी तळघरावर वीटही रचण्यात आलेली नाही. त्यामुळे पार्किग प्लाझाच्या ठिकाणी बांधकामासाठी लागणारी यंत्रे बंद पडलेली आहेत. सिमेंट-लोखंडी सळ्या असे बांधकामाचे साहित्यही पडून आहेत. रात्रीच्या वेळी अनेकदा तिथे मद्याच्या पार्ट्या चालतात. एप्रिलपासून पार्किंग प्लाझाच्या तळघरात रेल्वेने प्रवाशांसाठी पार्किंगही सुरू केले आहे. आमचे पैसेही प्रकल्पात अडकले असल्याचे एका ठेकेदाराने सांगितले. त्यामुळे बहुमजली पार्किंग प्लाझाचे ठाणेकरांचे स्वप्न केव्हा पूर्ण होईल त्याकडे प्रवाशांचे लक्ष आहे.\nपार्किंग प्लाझा प्रकल्प एकूण 1500 चौरस फूट आहे. प्रवाशांची संख्या प्रचंड असल्याने पार्किंग प्लाझा झाल्यास दोन हजार दुचाकी त्यात बसू शकतात. सध्या पार्किंग प्लाझाच्या तळमजल्यात रेल्वेकडून पार्किंग सुरू आहे. सकाळी 10 वाजताच हे वाहनतळ दुचाकींनी खचाखच भरून जाते. त्यात साधारणत: 600 पेक्षा जास्त दुचाकी पार्क होतात. पार्किंगसाठी प्रवाशांना जागा पुरत नाही.\nठाण्यातील पार्किंग प्लाझाचे बांधकाम बंद अवस्थेत का आहे, याची चौकशी करून सांगतो.\n- ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी\nयेथे झाला निधीचा खर्च\nपार्किंग प्लाझाच्या कामासाठी एकूण 17 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी रेल्वे प्रशासनाने पार्किंगच्या जागेवर असलेले पोलिस ठाणे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या कार्यालयाच्या इमारतीसाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याचबरोबर कल्याणच्या दिशेने नव्याने बनविण्यात आलेल्या पादचारी पुलासाठी पाच कोटी रुपये तसेच सरकते जिने बनविण्यासाठी एक कोटी 45 लाख खर्च करण्यात आला असल्याची माहिती मुंबईतील एका रेल्वेच्या अधिकाऱ्याने खासगीत दिली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/600598", "date_download": "2018-11-20T22:25:06Z", "digest": "sha1:2WY7WA5DGUSCDXAXWO5LAT3EGHKXDOAX", "length": 7538, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आता घरपट्टी भरा एका क्लिकवर ! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आता घरपट्टी भरा एका क्लिकवर \nआता घरपट्टी भरा एका क्लिकवर \nघरपट्टी ऑनलाईन भरण्याच्या सुविधेचा शुभारंभ करताना महापौर बसाप्पा चिकलदिन्नी, महापालिका आयुक्त शशीधर कुरेर, डॉ.शशीधर नाडगौडा व संगणक विभागाचे अधिकारी.\nघरपट्टी भरण्यासाठी चलन घ्या, भरण्यासाठी बँकेत रांगेत थांबा अशा विविध कटकटींपासून बेळगावकरांची सुटका झाली आहे. अखेर ऑनलाईन घरपट्टी भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवारी महापौर बसप्पा चिकलदिन्नी यांच्या हस्ते करण्यात आला. ऑनलाईन घरपट्टी भरण्यासंदर्भात यावेळी माहिती देण्यात आली.\nआता घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी कसरत थांबणार असून यापुढे घरबसल्या घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. घरपट्टी भरण्यासाठी मालमत्तांची नोंद संगणकावर करण्यात आली असून प्रत्येक मालमत्तेला आयडी क्रमांक देण्यात आला आहे. क्रमांकाच्या आधारे ऑनलाईनद्वारे मालमत्तेचा तपशील तसेच घरपट्टीची माहिती उपलब्ध होणार आहे. शहरात 1 लाख 20 हजार मालमत्ता असून सर्व मालमत्तांना आयडी क्रमांक देण्यात आला आहे. यापुढे नागरिकांना डेबिट व पेडिट कार्डच्या साहाय्याने घरपट्टी भरता येणार आहे. महापालिकेच्या http:// belgavicitycorp.org/ या संकेतस्थळावर लॉगऑन केल्यानंतर मालमत्तांची माहिती आणि घरपट्टी भरण्याबाबतची माहिती उपलब्ध होईल. त्यावर मालमत्ता आयडी क्रमांक, वॉर्ड क्रमांक, मालमत्ता कर आकारणी जुना व नवीन क्रमांक, मालमत्ताधारकाचे नाव किंवा मोबाईल क्रमांकद्वारा मालमत्तेचा तपशील पाहता येणार आहे. घरपट्टी भरून त्याची पावती प्रिंट करून घेता येऊ शकते. अशा प्रकारे घरपट्टी ऑनलाईन सुविधेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. या प्रक्रियेमुळे मालमत्ताधारकांची सोय झाली आहे. यापूर्वी मालमत्ताधारकांची संपूर्ण माहिती संगणकावर नोंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी दिली. या सुविधेचा शुभारंभ महापौर बसाप्पा चिकलदिन्नी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रभारी महसूल उपायुक्त ए. एस. कांबळे, प्रभारी सामान्य प्रशासन उपायुक्त डॉ. शशीधर नाडगौडा तसेच संगणक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nक्रोध करणाऱयांची विचारक्षमता कमी\nअमलझरीतील मेंढपाळच्या मुलाची ‘हवाईझेप’\nहे गजानना…गाण्याचे चित्रीकरण पूर्ण\nकंग्राळी बंधाऱयावरील फळय़ांची उंची वाढविण्याची मागणी\nभारत-ऑस्ट्रेलिया संघर्षाला आजपासून प्रारंभ\nहिजबुलचे 4 दहशतवादी ठार\nदिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली\nराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान\nबँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले\nराणेंनी मगोच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे : दीपक ढवळीकर\nनामवंत अर्थतज्ञ दिनकर हरि पै पाणंदीकर यांचे निधन\nपक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-ganit-bhet-dr-mangala-narlikar-%C2%A0%C2%A0-1964", "date_download": "2018-11-20T21:55:18Z", "digest": "sha1:HTPNMZEOSFALPCNYOH5ICJGX7CNASGVJ", "length": 13171, "nlines": 107, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Ganit Bhet Dr. Mangala Narlikar | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\n किती गमती असतात त्यात...\nखूप मोठ्या संख्या किंवा आकडेमोड न देता गणित कसे समजावून देतात ते सांगणार आहेस ना आजी’ नंदूने विचारले. ‘होय. आपले निष्कर्ष किंवा विधाने चटकन समजण्यासाठी चित्रे काढून दाखवता येतात. वेगवेगळे आलेख ही चित्रेच असतात,’ मालतीबाई म्हणाल्या.\n‘असे म्हणतात, की एक चांगले चित्र हजार शब्दांपेक्षा चांगले समजावून सांगते,’ शीतल म्हणाली. ‘खरे आहे ते. संख्याशास्त्रामध्ये खूप मोठ्या संख्यांचा अभ्यास असतो, त्यात अनेकदा शतमान वापरले जाते. त्यातले निष्कर्ष, संख्या वापरून वेगवेगळे न देता चित्र काढून चटकन समजावता येतात. आपण उदाहरण पाहू. समजा आपल्याजवळ शतमानाच्या रूपात अशी माहिती आहे, शाळेत येणाऱ्या मुलांमध्ये २० टक्के पायी चालत येतात, ४५ टक्के बसने येतात, १० टक्के स्वतःच्या मोटारने येतात आणि २५ टक्के मुलांना त्यांचे पालक स्कूटरने आणून सोडतात. या सगळ्यांची तुलना अशा संख्यांच्या रूपात करायला वेळ लागतो, पण त्यासाठी असे चित्र काढले तर ते सोपे होते की नाही’ असे म्हणून बाईंनी हे चित्र काढून दाखवले. (कृपया शेजारील आकृती पहा) सतीश म्हणाला, ‘शतमानातली माहिती इथे वर्तुळाच्या ३६० अंशाच्या कोनाच्या भाषेत दिली आहे. २० टक्के म्हणजे २०/१०० म्हणजेच ३६० पैकी ७२ अंशाच्या कोनाने पायी चालत येणाऱ्या मुलांची संख्या दाखवली आहे. समान गुणोत्तराचे समीकरण वापरून हे करता येते.’\n इतर भागांचेदेखील असेच रूपांतर करून ही आकृती बनवली आहे. अशा आकृतीमुळे त्या संख्यांची तुलना सोपी झाली ना या आकृतीला ‘पाय चार्ट’ असे म्हणतात,’ बाई म्हणाल्या. ‘का बरे या आकृतीला ‘पाय चार्ट’ असे म्हणतात,’ बाई म्हणाल्या. ‘का बरे पायाचा काय संबंध इथे पायाचा काय संबंध इथे की वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांचे गुणोत्तर पाय त्याचा काही संबंध आहे की वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांचे गुणोत्तर पाय त्याचा काही संबंध आहे’ हर्षाने विचारले. ‘इथे ‘पाय’चा अर्थ त्या दोन्हीपेक्षा वेगळा आहे. इंग्लंडमध्ये घरी ‘केक’ किंवा ‘ॲपल पाय’सारखा गोड पदार्थ गोल आकाराचा केला जातो आणि तो त्रिज्यांच्या रेषांवरून कापून त्याचे तुकडे केले जातात. मोठ्या संख्येत असणारे निरीक्षणाचे घटक असले, त्यांचे विविध भाग दाखवायचे असले, की ते असे दाखवले जातात. त्यातून विविध भागांचा आकार ध्यानात येतो व तुलना करता येते. म्हणून अशा आकृतीला ‘पाय चार्ट’ असे म्हणतात. मालतीबाईंनी अर्थ समजावला. त्या पुढे म्हणाल्या, ‘तुम्ही फ्लॉरेन्स नाईटिंगेल या थोर बाईचे नाव ऐकले आहे का’ हर्षाने विचारले. ‘इथे ‘पाय’चा अर्थ त्या दोन्हीपेक्षा वेगळा आहे. इंग्लंडमध्ये घरी ‘केक’ किंवा ‘ॲपल पाय’सारखा गोड पदार्थ गोल आकाराचा केला जातो आणि तो त्रिज्यांच्या रेषांवरून कापून त्याचे तुकडे केले जातात. मोठ्या संख्येत असणारे निरीक्षणाचे घटक असले, त्यांचे विविध भाग दाखवायचे असले, की ते असे दाखवले जातात. त्यातून विविध भागांचा आकार ध्यानात येतो व तुलना करता येते. म्हणून अशा आकृतीला ‘पाय चार्ट’ असे म्हणतात. मालतीबाईंनी अर्थ समजावला. त्या पुढे म्हणाल्या, ‘तुम्ही फ्लॉरेन्स नाईटिंगेल या थोर बाईचे नाव ऐकले आहे का’ ‘हो, हो’ शीतल म्हणाली. ‘त्या चांगल्या परिचारिका किंवा नर्स होत्या आणि त्यांनी अनेक जखमी सैनिकांची शुश्रूषा केली व इतर स्त्रियांना नर्सिंग करायला शिकवले.’ ‘बरोबर पण त्यांनी संख्याशास्त्रातदेखील महत्त्वाचे व एकूण समाजाला खूप उपयोगी असे काम केले आहे. सैनिकांच्या हॉस्पिटलमध्ये स्वच्छता कमी होती, पुरेशी औषधे नव्हती. त्यांनी अनेक सैनिकांच्या जखमा, त्यांचे आजार व मृत्यूची कारणे यांची तपशीलवार नोंद ठेवून दाखवून दिले, की युद्धात झालेल्या जखमांपेक्षा टायफॉईड, कॉलरा, अतिसार या रोगांमुळे अधिक सैनिक मृत्युमुखी पडले. ब्रिटिश सरकारने चांगले हॉस्पिटल, मलनिस्सारणाची व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी हे पुरवल्यावर सैनिकांचा मृत्युदर खूप कमी झाला. नगरपालिका व पार्लमेंट येथील लोकांना मृत्यूची कारणे चटकन ध्यानात यावीत म्हणून त्यांनी मृत्यूच्या कारणांचा एक प्रकारचा ‘पाय चार्ट’ बनवला. खूप मोठ्या संख्येतील निरीक्षणांची व्यवस्थित ठेवलेली नोंद संख्याशास्त्रातील निष्कर्ष काढायला उपयोगी पडते. संपूर्ण नगरासाठी मलनिस्सारणाची चांगली व्यवस्था व पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणे जरुरीचे आहे, हे नगरपालिकांना पटले. तुम्ही अशा प्रकारचा ‘पाय चार्ट’ पाहिला आहे का पण त्यांनी संख्याशास्त्रातदेखील महत्त्वाचे व एकूण समाजाला खूप उपयोगी असे काम केले आहे. सैनिकांच्या हॉस्पिटलमध्ये स्वच्छता कमी होती, पुरेशी औषधे नव्हती. त्यांनी अनेक सैनिकांच्या जखमा, त्यांचे आजार व मृत्यूची कारणे यांची तपशीलवार नोंद ठेवून दाखवून दिले, की युद्धात झालेल्या जखमांपेक्षा टायफॉईड, कॉलरा, अतिसार या रोगांमुळे अधिक सैनिक मृत्युमुखी पडले. ब्रिटिश सरकारने चांगले हॉस्पिटल, मलनिस्सारणाची व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी हे पुरवल्यावर सैनिकांचा मृत्युदर खूप कमी झाला. नगरपालिका व पार्लमेंट येथील लोकांना मृत्यूची कारणे चटकन ध्यानात यावीत म्हणून त्यांनी मृत्यूच्या कारणांचा एक प्रकारचा ‘पाय चार्ट’ बनवला. खूप मोठ्या संख्येतील निरीक्षणांची व्यवस्थित ठेवलेली नोंद संख्याशास्त्रातील निष्कर्ष काढायला उपयोगी पडते. संपूर्ण नगरासाठी मलनिस्सारणाची चांगली व्यवस्था व पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणे जरुरीचे आहे, हे नगरपालिकांना पटले. तुम्ही अशा प्रकारचा ‘पाय चार्ट’ पाहिला आहे का’ बाईंचा प्रश्‍न ऐकून शीतल म्हणाली, ‘हो, हो’ बाईंचा प्रश्‍न ऐकून शीतल म्हणाली, ‘हो, हो निवडणूक झाल्यावर निकाल जाहीर होतात त्यावेळी वेगवेगळ्या पक्षांना किती जागा मिळाल्या हे अशा चार्टने पेपरमध्ये दाखवले जाते.’ ‘बरोब्बर..’ बाई म्हणाल्या.\nगणित सैनिक नगरपालिका निवडणूक\n‘गेल्या वेळेला आपण संख्यारेषेवर पूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक कसे दाखवायचे ते...\nनवी पायवाट पाडणारा काळ\nघर हे भारतीयांसाठी त्यांच्या तीव्र भावनांचे प्रतिनिधित्व करणारी गोष्ट आहे. पण...\n‘आज आकडेमोड न करता दुसरेच काहीतरी करू या का’ नंदूने विचारले. ‘चालेल. आपण संख्यारेषा...\nमजेदार सूत्रे; वैदिक गणित\nसतीश उत्साहाने शाळेतली गंमत सांगू लागला... ‘आज आमच्या वर्गात एक नवे शिक्षक आले होते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5608347274847446825&title=TeamLease%20Services%20Sees%20Major%20Success%20for%20Hosting%20a%20Dialogue&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2018-11-20T21:51:37Z", "digest": "sha1:XRBBLLW7HXRRPRCZUATJJ6VDGJLOZSKQ", "length": 10593, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘टीमलीज’तर्फे संवादात्मक चर्चासत्र", "raw_content": "\nपुणे : टीमलीज सर्व्हिसेस कम्पोझिट स्टाफिंग कंपनीने ‘क्रिएटिंग व्हॅल्यू चेन इन एचआर– न्यू एज हायरिंग आउटलूक’ याविषयी नुकतेच संवादात्मक चर्चासत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी विविध उद्योगांतील व क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमाचा भर नियुक्तीच्या आधुनिक पद्धती, वैविध्य यावर व विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यावर होता.\nसाउथ कं. इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश जॉन यांनी प्रमुख भाषण केले. कल्याणी स्टुडिओचे संस्थापक व अध्यक्ष विराज कल्याणी, कर्टिस राइटचे व्यवस्थापकीय संचालक राजेश ढेकणे, इमर्सन इनोव्हेशन सेंटरच्या एचआर संचालक रिणिता लासकर, रॉबर्टशॉ कंट्रोल्स व पायल एस.चे बिझनेस हेड जितेंद्र मांगले यांचा पॅनलमध्ये सहभागी होते.\nएचआर इंटिग्रेशनमुळे व्यवसाय व एन्टरप्रायजेस यांच्यावर कशाप्रकारे लक्षणीय परिणाम होतो, यावरही या सत्रामध्ये भर देण्यात आला. या कार्यक्रमामध्ये आधुनिक नियुक्तीबद्दल आउटलूक ट्रेंड्स, गुणवान व्यक्तींची नियुक्ती, त्यांना आकृष्ट करणे व टिकवणे, वैविध्यपूर्ण नियुक्ती– संधी वि. आव्हाने व तरुणांच्या अपेक्षा– नोकरीच्या संधी व कामाची संस्कृती यांचे भविष्य अशा विषयांवर चार परिसंवाद घेण्यात आले..\nकार्यक्रमाच्या यशस्वितेविषयी बोलताना, इंजिनीअरिंग व उत्पादनच्या हेड रिक्रुटमेंट्स मुनिरा लोलिवाला म्हणाल्या, ‘हा कार्यक्रम यशस्वी झाला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. नियुक्तीच्या सध्याच्या पद्धती व भविष्यातील ट्रेंड यावर चर्चा करण्यासाठी आम्ही विविध उद्योगांतील दिग्गजांना एकत्र आणू शकलो, याचा आम्हाला आनंद आहे. विविध क्षेत्रांतील उदयोन्मुख ट्रेंडचे विश्लेषण करणे, तसेच नियुक्तीची प्रक्रिया आकांक्षा व उद्दिष्ट्ये या बाबतीत अधिक सुरळित, पारदर्शक, आकर्षक होण्यावर मंथन करणे, हे चर्चेचे मुख्य उद्दिष्ट होते.’\nभारतातील नियुक्ती व लोकांची संस्कृती या संदर्भातील आउटलूकविषयीही चर्चा करण्यात आली. गेल्या १० वर्षांमध्ये एचआरमधील टर्मिनॉलॉजीज एचआर समन्वयापासून एचआर बिझनेस भागीदारीपर्यंत कशा विकसित झाल्या आहेत, त्यावरही चर्चा झाली.\n‘भारतात व विशेषत: इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमता आहे आणि निर्यात करण्याऐवजी देशातच तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज आहे. यामुळे आम्हाला रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करणे, नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण कमी करणे व कौशल्यातील तफावतीचे आव्हान पेलणे शक्य होईल,’ असे लोलिवाला यांनी सांगितले.\nया कार्यक्रमाचे अध्यक्षपद सॅनी हेव्ही इंडस्ट्रीजचे (पुणे) कार्यकारी संचालक डॉसन च्यू यांनी भूषवले.\nTags: पुणेटीमलीज सर्व्हिसेसप्रकाश जॉनमुनिरा लोलिवालाPuneTeamLease ServicesPrakash JohnMunira Loliwalaप्रेस रिलीज\nपुणे विभागात निर्माण होणार तीन लाख नोकऱ्या साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nखोट्या बातम्यांच्या प्रसाराबाबत जागरुकता मोहीम\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m-marathi.webdunia.com/article/it-marathi-news/reliance-jio-offer-118102900020_1.html", "date_download": "2018-11-20T21:54:59Z", "digest": "sha1:H4VNLXK3M3FBVMX3FPSBD5KN2SGSCHE4", "length": 7215, "nlines": 89, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "शॉपिंगसाठी आलं जिओफोन गिफ्ट कार्ड", "raw_content": "\nशॉपिंगसाठी आलं जिओफोन गिफ्ट कार्ड\nआता रिलायंस जिओने एक फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड आणलं आहे. ही दिवाळी अजून खास बनावी यासाठी हे कार्ड तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना गिफ्ट करु शकतात. जिओफोन गिफ्ट कार्ड असं या कार्डचं नाव आहे. 1095 रुपये इतकी या कार्डची किंमत आहे, रिलायंस डिजिटल स्टोअर्स किंवा अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुनही हे कार्ड खरेदी करता येऊ शकतं. या कार्डच्या माध्यमांतून ग्राहकांना अनेक सेवांचा मोफत लाभ घेता येणार आहे. पण, जिओ फोन खरेदी करण्यासाठी या कार्डचा मुख्य फायदा होईल.\nरिलायंस जिओकडून हे गिफ्ट कार्ड Monsoon Hungamaऑफरअंतर्गत जारी करण्यात आलं आहे. या कार्डद्वारे युजर कोणत्याही ब्रँडच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओफोन अगदी मोफत खरेदी करु शकतात. यापूर्वी यासाठी ग्राहकांना 501 रुपये खर्चावे लागत होते. तसंच या गिफ्ट कार्डसोबत 594 रुपयांचं स्पेशल रिचार्ज देखील मिळेल. या स्पेशल रिचार्जची वैधता सहा महिन्यांसाठी असेल, तसंच अमर्यादित लोकल, रोमिंग आणि नॅशनल कॉलिंगची सेवा याद्वारे मिळेल. दरदिवशी 500 एमबी हाय-स्पीड 4जी डेटा, म्हणजेच युजरचा एकूण 90 जीबी डेटाचा फायदा आहे. एक्सचेंज बोनस अंतर्गत युजरला 6 जीबी जास्त डेटा मिळेल.\n350 रुपयांत घरीच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स\nअवनीचे बछडे अखेर शिकारी केली घोड्याची शिकार\nबोधकथा : कुणाला कमी समजू नये\nजिओ फोन, जिओ फोन २ ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ पाहणार\nजिओची ऑफर, चॉकलेटसोबत 1 जीबी डेटा\nग्राहकांसाठी एसबीआयकडून अलर्ट, एसएमएसला भुलू नका\nग्राहक न्यायालयाचा दणका, सुझुकी ग्राहकाला 50 हजार देणार\nग्राहक न्यायालयाचा दणका, सुझुकी ग्राहकाला 50 हजार देणार\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी कंपन्यांची बादशहात\nजोगेंद्र कवाडे २६ नोव्हेंबरपासून लाँग मार्च काढणार\nम्हणून प्राध्यापकाने आपली शिक्षणाची प्रमाणपत्रे जाळली\nरोहितला रोखणे अवघड – मॅक्‍सवेल\nसिंधूची सईद मोदी स्पर्धेतून माघार\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bjp-corporator-husband-and-social-worker-fighting-pune/", "date_download": "2018-11-20T22:33:26Z", "digest": "sha1:T6P5243TP5RTWL5CF3GIYV2K445YRNAW", "length": 6590, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोलिसां समोरच भाजप नगरसेविका पती आणि कार्यकर्ते भिडले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपोलिसां समोरच भाजप नगरसेविका पती आणि कार्यकर्ते भिडले\nपुणे: विमाननगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर ऐकेरी-दुहेरी वाहतूक राबवण्यासाठी आज पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, ही बैठक सुरू असतानाच स्थानिक भाजप नगरसेविकेचे पती आणि एका संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याच समजतंय. त्यामुळे आक्रमक झालेले माननियांचे पती आणि संबंधीत कार्यकर्त्या एकमेकांच्या अंगावर धावले. प्रकरण वाढण्याच्या आधीच पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही शांत केले त्यामुळे पुढील हाणामारी टळली. मात्र सध्या याच घटनेची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbairains-people-uses-boat-travel-mumbai-rain-129323", "date_download": "2018-11-20T21:53:01Z", "digest": "sha1:TJP5P5PLBNIRXH6QOLV5BQ7EZHMV2LFL", "length": 16983, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MumbaiRains people uses boat to travel in mumbai rain #MumbaiRains पावसाने मुंबईची केली नदी; नागरिकांचा होडीने प्रवास | eSakal", "raw_content": "\n#MumbaiRains पावसाने मुंबईची केली नदी; नागरिकांचा होडीने प्रवास\nसोमवार, 9 जुलै 2018\nमुंबईतील काही भागात इतके जास्त पाणी साचले आहे की पोरांना पोहण्यासाठी जणू एक नवीन छोटा तलावत उपलब्ध झाला आहे. काहीजण पोहत आहे तर काहीजण दैनंदिन कामासाठी होडीचा वापर करत आहे.\nमुंबई - आज (सोमवार 9 जुलै) मुंबईत जागोजागी पाणी साचले आहे. पावसाचे पाणी साचणे ही काही मुंबईसाठी नवीन गोष्टं नाही. परंतू सतत धावणारी मुंबई पावसामुळे मात्र काहीशी मंदावली आहे. मुंबईतील काही भागात इतके जास्त पाणी साचले आहे की पोरांना पोहण्यासाठी जणू एक नवीन छोटा तलावत उपलब्ध झाला आहे. काहीजण पोहत आहे तर काहीजण दैनंदिन कामासाठी होडीचा वापर करत आहे. पाणी तुंबल्याने गाड्यांनी प्रवास करणे अशक्य झाल्याने होडीने प्रवास करण्याची युक्ती मुंबईकरांनी शोधून काढली आहे.\nमुसळधार पाऊस आणि तुंबलेले पाणी यामुळे मुंबईत कुठे काय परिस्थिती -\nमुसळधार पावसामुळे सोमवार (ता. 9 जुलै) ला शिवडी क्रॉस रोड येथील आर. ए. किडवाई मार्ग चार रस्ता या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी दैनंदिन कामासाठी अनोखी शक्कल लढवत लाकडी फळ्या, प्लास्टिक बॅरिकेट आणि वाहनच्या टायर ट्युबचा वापर करून स्वतः तयार केलेल्या होडीचा वापर करण्यास सुरवात केली आहे. मात्र तारेवरची कसरत करत काम करावे लागले असले तरी मोठ्या उत्साहाने नागरिक या परिस्थितीला सामोरे जात आहेत. तर अनेक नागरिकांसह बच्चेकंपनीने या साचलेल्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटला.\nदेवनार मनपा वसाहती लगत श्रीमान बाळासाहेब ठाकरे उद्यानात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. या पाण्यात परीसरातील बच्चे कंपनीने रिसॉर्टचा आनंद घेतला.\nवडाळा पूर्व येथील बीपीटी वसाहत पूर्णतः पाण्याखाली गेली असून येथील रहिवाशांना तारेवरची कसरत करत दैनंदिन कामे करावी लागत आहेत. तर वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीपीटीत यंदा पाणी भरू नये म्हणून 32 हॉर्स पावरची कार्यक्षमता असलेले पंप पाण्याचा निचरा होण्यासाठी वसाहतीतील मुख्य रस्त्याच्या कडेला लावण्यात आले आहेत. परंतु रविवार आणि सोमवारी पडत असलेल्या सततच्या पावसामुळे हे पंप देखील कुचकामी ठरले आहेत. यामुळे नागरिकामधून संताप व्यक्त होत आहे.\nसततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्याने शाळा सुटल्यावर घरी जायला निघालेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. मुलांना घरी नेण्याकरता पालकांनी शाळेबाहेर गर्दी केल्याने कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेबाहेर काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.\nजुई नगर-बेलापूर-पनवेल मार्गावर खड्डेच खड्डे असल्याने आणि पावसाचे पाणी त्यात साचत असल्याने वाहन चालक प्रचंड त्रस्त झाले होते.\nपालघर जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी भरल्याने गावाशी संपर्क तुटला. मुसळधार पावसामुळे शाळा परिसरात पाणी भरल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली.\nपहटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बोर्डी, घोलवड परिसर जलमय झाला आहे. तलाव, नदी, नाले तुडूंब भरले असून शेती पाण्याखाली आली असल्याने कामात व्यत्यय आला आहे. मागील चोवीस तासात 175 मिमी तर चालु हंगामात 1125 मिमी पावसाची नोंद येथे झाली आहे.रविवारी पहाटे पासून या परिसरात पावसाची संततधार सुरु झाली होती. दुपारी 4 वाजता नंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र रविवारी मध्यरात्री पासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. सोमवार सकाळी संततधार सुरुच होती. दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली. तत्पुर्वी शेती पाण्याखाली आल्याने शेतीची कामे बंद पडली होती. उंबरगाव औद्योगिक वसाहतीत सुट्टी असल्याने कामगारांना दिलासा मिळाला. बोर्डी, घोलवड गावातील रस्त्यांना नद्याचे स्वरुप आले होते. धोकादायक खुटखाडी पुलावर पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने लहान वाहानांची वाहतूक धिम्या गतीने सुरु होती.\nरेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना अर्ध्या रस्त्यातून परत यावे लागले. 12 वाजता पर्यंत पावसाचा जोर कायम असून ग्रामस्थांनी घरात राहणेच पसंत केल्याने दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे.\nसततधार पावसामुळे गाढी नदी पात्रात पुर आल्याने टेमघर-उमरोली गावातील पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासुन आतापर्यंत तिसऱ्यांदा गावाचा संपर्क तुटला आहे. दरवर्षी या भादटगात पूरस्थिती निर्माण होत असल्याने गावात जाण्याकरीत नवा पुल बांधुन द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. प्रशासनाकडून मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.\nपावसात मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 2 व 3 वर धबधबा कोसळत आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%98%E0%A4%A1.html", "date_download": "2018-11-20T22:36:46Z", "digest": "sha1:VVPPKE52YHFNZO46FSWKHCQSER255ZFJ", "length": 21032, "nlines": 286, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | राजकारणापेक्षा कुटुंब घडवणे कठीण : स्मृती", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » राजकारणापेक्षा कुटुंब घडवणे कठीण : स्मृती\nराजकारणापेक्षा कुटुंब घडवणे कठीण : स्मृती\nनवी दिल्ली, [२१ मे] – राजकारणात करीअर घडविण्यापेक्षाही कुटुंब घडविण्याचे काम कित्येक पटींनी अधिक कठीण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज शनिवारी येथे केले.\nवुमेन्स इकॉनॉमिक्स फोरमतर्फे आयोजित समारंभादरम्यान त्या बोलत होत्या. राजकारणाविषयी महिलांना उगाचच भीती दाखविण्यात आली आहे. वरवर दिसते तितके राजकारणाचे क्षेत्र कठीण वा वाईट नाही, असेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर एखाद्या कॉर्पोरेट वा सामाजिक क्षेत्रातला अनुभव असेल तर राजकारणात करीअर घडवणे नक्कीच फारसे कठीण नसल्याचे त्या म्हणाल्या. कॉर्पोरेट क्षेत्रातही महत्त्वाच्या पदांपर्यंत पोहोचण्यासाठी महिलांना प्रचंड झुंजावे लागते. तसेच चित्र राजकारणातही आहे. मी कधीच कोणाला आदर्श मानले नाही. परंतु, पुरुषांनी मला स्मृती इराणी सारखे व्हायचे आहे, असे म्हणावे हे माझे स्वप्न होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. महिला जास्त महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यांच्यात अधिक आत्मविश्‍वास असतो, असे आपले निरीक्षण असल्याचेही त्या म्हणाल्या.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (303 of 2453 articles)\nइसिसविरुद्ध सर्वधर्मीय लढा देतील\n=राजनाथसिंह यांचा विश्‍वास= नवी दिल्ली, [२१ मे] - इसिसची धमकी आम्ही दुर्लक्षित करणार नाही. पण, राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आपल्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://m-marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/diwali-recipe-chirote-114101500012_1.html", "date_download": "2018-11-20T21:27:45Z", "digest": "sha1:5QMM2NO7I4Y5TSU7NYQ34KU67ETVNI2K", "length": 7919, "nlines": 91, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "पिठी साखरेचे चिरोटे", "raw_content": "\nसाहित्य : बारीक रवा १ वाटी, अर्धी वाटी मैदा, तांदुळाची पिठी ५-६ मोठे चमचे, साजूक तूप ७-८ मोठे चमचे, चवीपुरते मीठ, ४-५ मोठे चमचे तेल, तळण्यासाठी तेल, पिठीसाखर चिरोट्यांवर पेरण्यासाठी, रवा मैदा भिजवण्यासाठी दूध.\nकृती : सर्वप्रथम रवा मैदा एका परातीत घ्या. त्यात अगदी थोडे चवीपुरते मीठ घाला. एका कढईत 5-6 मोठे चमचे तेल तापवून घ्या. ते चांगले कडकडीत तापल्यावर रवामैद्यावर घाला. एका चमच्याने पीठ एकसारखे करून घ्या व दूध घालून रवामैद्याचे पीठ भिजवा. हे पीठ २ तास मुरू द्यावे. नंतर एका वाटीमध्ये तांदुळाची पिठी व साजूक तूप घ्या व हे मिश्रण चांगले फेटून घ्या. हे मिश्रण पोळीवर लावण्याइतपत पातळ करा.\nकढईत तेल घालून गरम करा. रवामैद्याच्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन एक खूप पातळ पोळी लाटा. ही पोळी एका ताटात काढून घ्या. अशीच अजून एक खूप पातळ पोळी लाटा. या पोळीवर सर्व बाजूने तुपात भिजवलेले तांदुळाचे पीठ लावा. त्यावर आधी केलेली पातळ पोळी ठेवा व या पोळीवरही तांदुळाचे पीठ सर्व बाजूने लावा. आता या पोळीच्या घड्या घाला. दोन्ही बाजूने अर्धी अर्धी घडी घाला व या दोन्ही अर्ध्या घड्या एकमेकांवर येऊ देत. प्रत्येक घडी घालताना त्यावर तांदुळाचे पीठ लावून घ्या. आता एक वळकटी तयार होईल. ही वळकटी दोन्ही बाजूने दुमडून घ्या म्हणजे आत लावलेले पीठ बाहेर येणार नाही. आता या वळकटीचे सुरीने चौकोनी तुकडे करा. या तुकड्यांवर एकदा आडव्या बाजूने व एकदा उभ्या बाजूने अलगद लाटणे फिरवा. अशा रितीने सर्व चिरोटे करून घ्या.\nकढईत तेल तापत ठेवलेले आहे त्याची आच मध्यम करा. तापलेल्या तेलात सर्व चिरोटे तळून घ्या. तळून ताटात काढल्यावर लगेचच गरम\nअसताना त्यावर पिठीसाखर पेरा. हे चिरोटे खुसखुशीत व कुरकुरीत होतात. यंदाच्या दिवाळीत हे नक्की करून बघा.\nबोधकथा : कुणाला कमी समजू नये\nBeauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा\nव्यसन सोडायचे घरगुती उपाय\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nआई म्हणजे आई असते...\nदिवाळी स्पेशल : मठरी\nदिवाळी पूजनाचे खास मुहूर्त 2017\nधनत्रयोदशीचे खास मुहूर्त 2017\nदिवाळी पुराण आणि इतिहास\nदिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी..\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी कंपन्यांची बादशहात\nत्वचेची काळजी कशी घ्याल वयोमानानुसार ..\nऑनलाईन डेटिंग करा पण सावधगिरी बाळगा...\nसेक्ससाठी सर्वात अनुकूल ऋतू\nसीताफळ : स्वादिष्ट गोड फळाचे 10 गुण\nआरोग्यासाठी हाय एनर्जी सीड्‍स किती फायदेशीर आहे, जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/marathi-bigg-boss-resham-tipnis-out-296028.html", "date_download": "2018-11-20T22:20:19Z", "digest": "sha1:GYSGGNXT3HAWZAXVFNUAIZQU6CO3AVIO", "length": 15370, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रेशम टिपणीस बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nरेशम टिपणीस बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर\nया आठवड्यामध्ये बॉस मराठीच्या घरामधून रेशम टिपणीसला घराबाहेर जावे लागले आहे. त्यामुळे आता पुढील आठवडा स्पर्धक आणि प्रेक्षकांसाठी खूपच रंजक असणार आहे.\nमुंबई, ता. १५ जुलै : या आठवड्यामध्ये बॉस मराठीच्या घरामधून रेशम टिपणीसला घराबाहेर जावे लागले आहे. त्यामुळे आता पुढील आठवडा स्पर्धक आणि प्रेक्षकांसाठी खूपच रंजक असणार आहे. कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता सदस्यांनी प्रत्येक टास्क, नॉमिनेशन खूपच सिरीयसली घ्यायला सुरुवात केली आहे. स्पर्धकांसाठी हा शेवटचा आठवडा असल्याने खूप कठीण असणार आहे. पुष्करला या आठवड्यामध्ये टिकीट टू फिनाले मिळाल्यामुळे तो बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामधील महाअंतिम फेरीमध्ये पोहचलेला पहिला स्पर्धक ठरला आहे. या आठवड्यामध्ये आस्ताद, स्मिता आणि रेशम मधून कोण घराबाहेर पडेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सगळ्याच स्पर्धकांमध्ये आता अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी चुरस रंगलेली दिसत आहे. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य होते.\nरेशम बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणारी पहिली स्पर्धक होती. ती या घरामध्ये ९० दिवस राहिली. तिच्या या घरामधील प्रवासामध्ये बरीच वळण आली, बऱ्याच घटना घडल्या, आव्हानं तिच्यासमोर आली पण तिने सगळ्या परिस्थितींवर मात केली. पहिल्या दिवसापासून रेशम टिपणीस चर्चेमध्ये राहिली. मग कुठल्या टास्कमुळे असो वा सई आणि मेघा मध्ये असलेल्या भांडणामुळे. रेशम, आस्ताद, सुशांत, भूषण, स्मिता यांच्यामधील मैत्री नेहेमीच चर्चेमध्ये राहिली. परंतु या आठवड्यामध्ये तिला बाहेर जावे लागले. रेशम टिपणीस या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडली. रेशम टिपणीसला बिग बॉस यांनी एक खास अधिकार दिला ज्यानुसार कोणत्याही एका सदस्याला ती नॉमिनेशन पासून वाचवू शकते आणि रेशम हिने आस्ताद काळेला सुरक्षित केले. आणि म्हणूनच आस्ताद बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या अंतिमफेरीमध्ये पोहचणारा दुसरा स्पर्धक ठरला.\nGRAND FINALE ला फक्त पाच स्पर्धक असणार आहेत त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये अजून एक नॉमिनेशन होणार असे महेश मांजरेकर यांनी घोषित केले. या घरामध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोणता टास्क मिळेल काय घडणार हे बघणे रंजक असणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/kulbhushan-jadhav-case-pakistan-to-reject-icj-jurisdiction-260495.html", "date_download": "2018-11-20T21:34:06Z", "digest": "sha1:7PNRYXT2EZWEXDIS7S2RGMR6VRIVLLZM", "length": 12468, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश अमान्य", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nकुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश अमान्य\n13 मे : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेतली आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला आदेश अमान्य केला आहे. पाकिस्तानचे अॅटॉर्नी जनरल यांनी हा आदेश अमान्य असल्याचं सांगितलं आहे.\nआंतराराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश अमान्य असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.\nकुलभूषण जाधव प्रकरणी आंतराराष्ट्रीय न्यायालयत 15 मेपासून सुनावणी होणार आहे. या सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जाईल, अशी अधिकृत माहिती संयुक्त राष्ट्राकडून देण्यात आली आहे.\nकुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा ही व्हिएन्ना करारच्या विरोधात असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सांगितलं आहे. महत्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या वेब टीव्हीवरुन या सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharyatra.com/2014/05/", "date_download": "2018-11-20T21:29:37Z", "digest": "sha1:YAEDXPOH7U2CYCYEB46KMDKOPAP4FCZS", "length": 76643, "nlines": 130, "source_domain": "www.aksharyatra.com", "title": "May 2014 | Aksharyatra | अक्षरयात्रा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nमे महिन्याच्या सोळा तारखेच्या मुहूर्तावर उघडले एकदाचे इव्हीएमचे पेटारे. सोळाव्या लोकसभा निवडणूक निकालांविषयी मनातील उत्सुकता, कुतूहल, अपेक्षांचे घोंगावणारे भुंगे झाले एकदाचे स्थिरचित्त. अपेक्षांचे कमळ फुलले. पहिल्यांदाच स्वबळावर सत्तासंपादनाचा कौल मिळून विजयाच्या जयघोषात भाजपच्या अंगणी आनंद आला. स्वातंत्र्यसंपादनानंतर प्रथमतःच काँग्रेसेतर पक्षाला स्वसामर्थ्यावर बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ. लोकांना सत्तेत परिवर्तन आवश्यक वाटत होते. आपल्या मतांच्या ताकदीने त्यांनी ते घडविले. काँग्रेससह काही लहानमोठ्या पक्षांची वाताहत झाली. अच्छे दिन... आयेगेच्या भरात काही पक्षांवर सत्तासंपादनाबाबत वाईट दिवस येण्याची वेळ आली. टीव्हीवरील अखंड चर्चेच्या आवर्तनांनी जयपराजयाचे विश्लेषण केले. जाणकार, माहितगार विश्लेषकांनी केलेल्या विवेचनातून मतमतांचा एकच गलका उडाला. प्रत्येकाने आपापल्या विचाराच्या परिप्रेक्षात पक्ष जिंकण्याची, पराभूत होण्याची कारणमीमांसा केली. काळाची गणिते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करून जुन्यानव्या काळाच्या वाटचालीची समीकरणे मांडली. पुढच्या घडणाऱ्या बऱ्यावाईट राजकीय प्रवासाचे अंदाज घेतले गेले. अनुमानांमध्ये काहींना परिवर्तनात विकास दिसतोय, तर काहींना काहीतरी कमी राहिल्यासारखे वाटतेय.\nपरिवर्तनप्रियता माणसाचा स्वभावाच असल्याने तो परिवर्तनाचे पर्याय शोधीत असतो. यावेळेस त्याने सत्तापरिवर्तनाचा प्रयोग करून पाहिला. प्रयोग करताना निरीक्षणे, अनुमान, तर्क या गोष्टी ओघानेच येतात. प्रयोग केल्याशिवाय निष्कर्ष हाती येत नाहीत, हेही तेवढेच सत्य. सत्ताधारी पक्षाचे हे चुकलेच पासून ते अतिविश्वासाने गाफिलपण आल्याने सत्तेतील गुड फील गेल्यापर्यंत अनेक कारणे पाहिली गेली, सांगितली गेली. व्यक्तींकडून, व्यवस्थेकडून चुका घडतात त्या दुरुस्त करायला लागतात. सर्वस्वी बरोबर अन् सर्वस्वी चूक असे कुणीही नसतो. कदाचित झालेल्या चुकांचे अवलोकन केल्यावर न जाणो पुढे परिस्थिती बदलेलही. ती बदलेल तेव्हा बदलेल; पण सर्वसामान्य माणूस आताच बदल घडवण्याची संधी आहे, असे समजून घरातून मतदानासाठी बाहेर पडला आणि मतदान केंद्रात जाऊन त्याने बदलावर शिक्कामोर्तब केलं.\nआधीचे सरकार पायउतार होऊन नव्या शिलेदारांच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्या. सत्तेतील परिवर्तन शांततेच्या मार्गाने कोणताही अनुचित प्रकार न घडता घडू शकते, याचे प्रगल्भ उदाहरण म्हणजे भारतीय लोकशाही. याचे परत एकदा जगाला प्रत्यंतर आले. पण या निकालांनी आणखीही एक गोष्ट अधोरेखित केली; मातब्बरांनाही कधीतरी सत्तेचा सहवास विसरून विजनवास पत्करायला लागतो. नेता जोपर्यंत लोकांना सोबत नेत असतो, तोपर्यंत लोक त्याला सत्तेच्या सिंहासनावर अधिष्ठित म्हणून पाहतात. पण नेत्याची लोकांशी, लोकमनाशी जुळलेली नाळ कळत न कळत केलेल्या दुर्लक्षामुळे विखंडित होते, तेव्हा त्यांच्याकडील सत्ताही खंडित होते. सत्ता नेहमीच बदलत असल्याने फार काळासाठी एखाद्या हाती स्थिरचित्त राहू शकत नाही. नेत्यांची कार्यप्रणाली, धोरणांबाबत असणारी विसंगती, उदासीनता जाणवण्याइतपत होते, तेव्हा ती सत्ताधाऱ्यांना नेहमीच भोवत आली आहे. एखाद्या कृतीबाबत नेत्याकडून लोकनुनयाचे वर्तन घडत राहते. लोकानुनयात असणारी लोककल्याणची भूमिका विस्मरणात जाऊन धूसर होत असेल, तर त्यांची राजकीय कारकीर्दही त्या धुक्यात अदृश्य होत जाते. लोकांच्या भावनांना समजून घेत त्यांच्या कल्याणाची वार्ता करणारा दृश्य आकलनाच्या परिघासमोर राहतो. या निवडणुकांमध्ये घडून आलेले परिवर्तन लोकांच्या अपेक्षाभंगातून निर्माण झालेला दूरगामी आणि तात्कालिक परिणामांचा आविष्कार होता, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.\nबदललेल्या स्थिती परिस्थितीचे अवलोकन करताना लोकांना परिवर्तन हवेच होते, असे दिसते का हे म्हणणे कदाचित घाईचे ठरेल. दुसऱ्याही बाजूने विचार करून पाहताना हेही जाणवते की, भारतीय लोकशाही प्रगल्भ होत चालली आहे. आघाड्या, युत्यांचे एकत्र कडबोळे घेऊन सरकारे आतापर्यंत गेल्या काही निवडणुकांपासून चालत राहिली. त्यांच्या चालण्यात मर्यादा होत्या. सरकार तर आहे; पण पूर्णतः निर्णय स्वातंत्र्य नाही. पुढे जाण्यासाठी उचलली चार पावले, तर दोन पावले मागे सरायची वेळ अपरिहार्यता बनून अनेकदा समोर येत राहिली. निर्णयातही हितसंबंध, महत्वाकांक्षांचा कोलदांडा येत राहिला. मनाविरुद्ध केलेल्या लग्नातून कसातरी चाललेल्या संसारांसारखी परिस्थिती समोर येत राहिली. सोडताही येत नाही आणि मोडताही येत नाही. तडजोड हीच अगतिक अपरिहार्यता ठरत राहिल्यास आणखी नवे काय घडणार होते. भरीसभर महागाई, कथित-अकथित घोटाळ्यांच्या, भ्रष्ट्राचाराच्या आरोपांनी उरलासुरला विश्वास वेशीला टांगला. सुशासनाचे अभिवचन लोकांना पचनी पडलेच नसावे. की लोकांना सारेच कळत होते, काय घडतंय ते. पण आत्ताच आपण काहीच करू शकत नाहीत, म्हणून योग्य संधीची प्रतीक्षा करीत होते. आपल्या देशाच्या लोकशाहीत एक व्यापकपण जन्मदत्त आहे. व्यापक विचारांना सामोरे जाताना साहजिकच सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा परिघही व्यापक होत जातो. विस्तारत जातो. जनतेला ‘सर्वजन हिताय’ या विचारांनी कार्य करणाऱ्या पद्धती स्वीकार्ह वाटतात. सांप्रत घडून आलेला बदलही अशीच काळाची अनिवार्य व्यापक आवश्यकता होती का\nलोकांना आहे यापेक्षा आणखी काही चांगले हवंय, असंतर वाटत नव्हतं ना की खरंच एवढे वाईट दिवस भारताच्या शासनप्रणालीला आले होते की, आणखी याहून चांगलेपणाच्या आवश्यकतेची प्रकर्षाने जाणीव व्हावी. ‘यथा राजा, तथा प्रजा’ असे म्हणतात. पण राजाच यथातथा वर्तत असेल, तर प्रजाही अथपासून इतिपर्यंत विचार करतेच करते. या परिवर्तनामागे सत्ता आणि सत्ताधिशांविषयी असलेला सुप्त रोष, सत्तावर्तनाचा लोकांना आलेला उबग, हेही आणखी काही कारणं असू शकतील. सामान्य लोकांपुढे निदान किमान गरजांची पूर्तता होऊन सुखाने जगता यावे या अपेक्षांचे स्वप्न होते. महागाईने आधी त्याचे कंबरडे मोडले. नंतर भ्रष्ट्राचाराच्या आरोपांनी आकड्यांचे उच्चांक गाठले. कोटीकोटीची उड्डाणे पाहून लोकांच्या डोळ्यासमोर दिवसा तारे दिसू लागले. काहींचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. या साऱ्या पसाऱ्यात सरकारने केलेली चांगली कामेही झाकोळून गेली. उरले सुरले तर केलेलं चांगलं काही कामही लोकांपर्यंत वेळेवर पोहचलेच नाही. जे पोहचले ते सर्वसामान्यांना पचनी पडलेच नसावे.\nजीवनयापनाचे प्रश्न गंभीर होतात, तेव्हा माणसं परिवर्तनाची शस्त्रे परजून संघर्षात सहभागी होतात. सर्वंकष सत्तांची संवेदनहीनता संभ्रम निर्माण करते, तेव्हा संवेदनशील मने सत्तांतराचा पर्याय स्वीकारतात. सर्वसामान्यांच्या अपेक्षा फार काही मोठ्या नसतात. गरिबांना अन्न, वस्त्र, निवारा, उद्याचे चांगले दिवस, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला सन्मानजनक भाव, कामगारांना रोजगाराची शाश्वती, मध्यमवर्गीयांना नोकरीची शाश्वती, एक छोटेसे घर, मुलांचे शिक्षण नंतर त्यांची लग्ने. एवढे झाले तरी खूप वाटते. पदरी अपेक्षाभंगाचे दुःख येते, तेव्हा आपल्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी परिवर्तनाचा प्रयोग करावा लागतो. समाज नावाचं अस्तित्व अशा लहान-लहान अपेक्षांनी घडत असते. अपेक्षापूर्ती करण्यापासून त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी कोसो दूर राहून सत्तेच्या पाशात बद्ध राहत असतील, तर आणखी काही घडायचे बाकी राहत असते का\nहाताला काम, कामाला दाम आणि दामाला सन्मान असेल, तर माणूस मिळाले आहे, तेच सुख समजून वर्ततो. सर्वसामान्यांना मूलभूतगरजांची पूर्ती व्हावी एवढीच माफक अपेक्षा असते. अपेक्षापूर्तीत येणारी व्यवधाने यक्षप्रश बनून समोर उभी राहत असतील, तर साहजिकच सत्तापरिवर्तनाचा विचार प्रबळ होतो. स्वातंत्र्य संपादनाच्या पासष्ट वर्षांनंतरही समाजकारण, राजकारण जात, धर्म, वंश, पंथाच्या कक्षेतच फिरत आहे. या साऱ्यां घटकांच्यापलीकडे ‘माणूस’ नावाचं अस्तित्व असतं तेथे ‘माणुसकी’ नावाचा प्रगल्भ विचार उभा असतो. या विचारला नैतिक अधिष्ठान लाभणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न करायचे विसरून आपले परगणे तयार करून सांभाळण्यात, धन्यता मानण्यात शक्तीचा व्यय होणे, हा वर्तन विपर्यास आहे.\nकाही दिवसापूर्वी गावी गेलो होतो. गावाकडे लहान भाऊ शेती करतो. परिवारातील सदस्यांशी इकडचं तिकडचं कौटुंबिक बोलणं झाल्यावर घरात सुरु असलेल्या टीव्हीवरील बातम्यांकडे थोडं लक्ष गेले. ऐकू लागलो. निवडणूक निकालांचे विश्लेषण सुरु होते. निवेदक, निवेदिका संबंधित विषयाच्या तज्ज्ञांच्या सोबत पायउतार होणाऱ्या आणि पदासीन होणाऱ्या सरकारांच्या यशापयश, उपलब्धी, ध्येयधोरणांबाबत काहीसे विवेचन करीत होते. मी ते ऐकतोय. टीव्हीकडे पाहत भाऊ म्हणाला, “सरकार बदललं; पण आम्हा शेतकऱ्यांचे नशीब कधी बदलेल कुणास ठाऊक” त्याच्या बोलण्याचा हेतू लक्षात घेऊन आतापर्यंतच्या सरकारांनी कार्यान्वित केलेली शेतीबाबतची धोरणे, योजनांविषयी माहीत असलेली माहिती सांगू लागलो. शेती कसण्याचे, शेती करण्याचे कालचे आणि आजचे तंत्र, बदललेली पद्धती याविषयी सांगत होतो. तो शांतपणे ऐकत होता. माझं बोलणं थांबल्यावर मला म्हणाला, “भरल्यापोटी माणसाला शहाणपण सहज सूचतं, नाही का” त्याच्या बोलण्याचा हेतू लक्षात घेऊन आतापर्यंतच्या सरकारांनी कार्यान्वित केलेली शेतीबाबतची धोरणे, योजनांविषयी माहीत असलेली माहिती सांगू लागलो. शेती कसण्याचे, शेती करण्याचे कालचे आणि आजचे तंत्र, बदललेली पद्धती याविषयी सांगत होतो. तो शांतपणे ऐकत होता. माझं बोलणं थांबल्यावर मला म्हणाला, “भरल्यापोटी माणसाला शहाणपण सहज सूचतं, नाही का तुमचं बरं आहे; दर पाचसहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढून मिळतो, तरीही तुम्ही महागाईच्या नावाने गळे काढतात. आमच्या शेतमालाला थोडा अधिक भाव मिळाला ठीक आहे. पण मातीमोल भावाने वस्तू विकतो, तेव्हा कोणीच कसे काही म्हणत नाही. आम्हां शेतकऱ्यांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न काय प्रश्न नाहीत तुमचं बरं आहे; दर पाचसहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढून मिळतो, तरीही तुम्ही महागाईच्या नावाने गळे काढतात. आमच्या शेतमालाला थोडा अधिक भाव मिळाला ठीक आहे. पण मातीमोल भावाने वस्तू विकतो, तेव्हा कोणीच कसे काही म्हणत नाही. आम्हां शेतकऱ्यांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न काय प्रश्न नाहीत तुम्ही नोकरी मिळाली की, सातआठ वर्षात कुठल्याकुठे पोहचतात. पण आम्ही... काल तुम्ही आम्हाला सोडून गेलात; तेथेच अजूनही सरपटतो आहोत. शेती, शेतीविषयक धोरणे बदलली असतील, तर शेतकऱ्यांची पोरे शेती सोडून शहरांकडे का पळत आहेत तुम्ही नोकरी मिळाली की, सातआठ वर्षात कुठल्याकुठे पोहचतात. पण आम्ही... काल तुम्ही आम्हाला सोडून गेलात; तेथेच अजूनही सरपटतो आहोत. शेती, शेतीविषयक धोरणे बदलली असतील, तर शेतकऱ्यांची पोरे शेती सोडून शहरांकडे का पळत आहेत परिस्थितीसमोर हताश होऊन शेतकरी आपली जीवनयात्रा का संपवत आहेत परिस्थितीसमोर हताश होऊन शेतकरी आपली जीवनयात्रा का संपवत आहेत सरकार कोणाचेही असू द्या, त्याने आम्हांला असा काय फार फरक पडणार आहे सरकार कोणाचेही असू द्या, त्याने आम्हांला असा काय फार फरक पडणार आहे कोणीही निवडून आला तर येऊ द्या, सरकार कोणाचेही असू द्या; मात्र ते आमच्यासारख्या सामान्य माणसांचे, गरिबांचे असू द्या. एवढं झालं तरी खूप आहे.”\nमनातील सात्विक संताप तो व्यक्त करीत होता. या परिस्थितीचे कारण काय, याचा त्याच्या परीने शोध घेऊ पाहत होता. त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मनात मुद्दे आठवून जुळवाजुळव करीत राहिलो; पण ते किती समर्थनीय असतील आणि असले तरी याला पटतीलच याची खात्री काय, या शंकेने याबाबत पुढे बोललोच नाही. तरीही मनातून वाटतच राहिले की, त्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. शेतकरी, मजूर, कामकरी, भटके, विमुक्त, उपेक्षित, वंचित साऱ्याच सामान्य माणसांची अशीच अपेक्षा, व्यथा असेल का माहीत नाही, पण असावी असे वाटते. सामान्यांच्या मनातली किमान अपेक्षाही पूर्ण होत नसेल, धोरणांविषयी, अंमलबजावणीविषयीची संदिग्धता वारंवार प्रत्ययास येत असेल, तर आणखी दुसरे काय घडावे माहीत नाही, पण असावी असे वाटते. सामान्यांच्या मनातली किमान अपेक्षाही पूर्ण होत नसेल, धोरणांविषयी, अंमलबजावणीविषयीची संदिग्धता वारंवार प्रत्ययास येत असेल, तर आणखी दुसरे काय घडावे सरकारे आली आणि गेली, तरी आम्ही आहोत त्याच वर्तुळात आणि तेथेच का सरकारे आली आणि गेली, तरी आम्ही आहोत त्याच वर्तुळात आणि तेथेच का या प्रश्नाचं उत्तर आम्ही अद्याप शोधलंच नाही. शेतीविकासाच्या वाटा चारदोन फार्महाउसवर जाऊन विसावल्या असतील, तर यालाच शेतकऱ्यांचा विकास समजावं का या प्रश्नाचं उत्तर आम्ही अद्याप शोधलंच नाही. शेतीविकासाच्या वाटा चारदोन फार्महाउसवर जाऊन विसावल्या असतील, तर यालाच शेतकऱ्यांचा विकास समजावं का लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणताना अर्थव्यवस्थेतील शेतीच्या योगदानाचं महत्त्व मान्य करायचं. पण तिचं उध्वस्त होत जाणे, याच डोळ्यांनी हताशपणे पहायचं का\nकाहींनी सर्वत्र असायचं आणि काहींनी कुठेच नसायचं का विकास सार्वत्रिक असावा. सर्व समावेशक असावा. देशाच्या सव्वाशे कोटी लोकंसाठी असावा. अच्छे दिन यायचेच असतील तर साऱ्यांसाठीच यावेत. काहीजण तुपाशी अन् काही उपाशी, म्हणजे निरामय लोकतंत्राचे लक्षण नाही. व्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्यांनाही आमच्यासाठी काय विकास सार्वत्रिक असावा. सर्व समावेशक असावा. देशाच्या सव्वाशे कोटी लोकंसाठी असावा. अच्छे दिन यायचेच असतील तर साऱ्यांसाठीच यावेत. काहीजण तुपाशी अन् काही उपाशी, म्हणजे निरामय लोकतंत्राचे लक्षण नाही. व्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्यांनाही आमच्यासाठी काय या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थेकडून मिळावे. या प्रश्नाचं उत्तर ‘विकास’ असं असावं. शासन, प्रशासनाची उक्ती, कृती, धोरणे विकासाभिमुख करताना त्यांना सामान्य माणसाचा चेहरा असावा. नुसता विकासाचा मुखवटा नसावा. सरकार कोणत्याही पक्षाचे का असेना. त्याने काय फरक पडतो. प्रत्येकाचं स्वतंत्र आणि सामूहिक स्वप्न संपन्न भारत हेच असावं. घडेल हे सारे या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थेकडून मिळावे. या प्रश्नाचं उत्तर ‘विकास’ असं असावं. शासन, प्रशासनाची उक्ती, कृती, धोरणे विकासाभिमुख करताना त्यांना सामान्य माणसाचा चेहरा असावा. नुसता विकासाचा मुखवटा नसावा. सरकार कोणत्याही पक्षाचे का असेना. त्याने काय फरक पडतो. प्रत्येकाचं स्वतंत्र आणि सामूहिक स्वप्न संपन्न भारत हेच असावं. घडेल हे सारे हो शक्य आहे. देजेव्हा शातील नागरिकांच्या डोळ्यात एकच स्वप्न असेल. उज्ज्वल वारसा असणारा भारत. जगाचे नेतृत्त्व करणारा भारत. असा भारत घडविण्यासाठी कोणताही त्याग, समर्पण करण्याची तयारी. पक्ष, सत्ता, सरकार कोणते आहे, हे प्रश्न अशावेळी थोडे गौण ठरतात. असा विकसित भारत घडेल तेव्हा साऱ्यांसाठीच अच्छे दिन असतील, नाही का\nएक-दीड महिन्यापासून सुरु असलेली निवडणुकांची धामधूम बारा तारखेला शेवटची फेरी होऊन एकदाची थांबली. अनेक दिग्गजांचे भवितव्य इव्हीएमच्या कंट्रोल युनिटच्या पेटाऱ्यांमध्ये झाले बंदिस्त एकदाचे. पण त्या आधी एक्झिट पोलचे अंदाजांचे आकडे टीव्हीच्या पडद्यावर खेळू लागले आहेत. सोळा तारखेला कळेल सत्ता कोणाच्या गळ्यात माळ घालते ते. तोपर्यंत आकड्यांचे खेळ राहतील सुरु. होत राहतील त्यावर भाष्य. काही मानतील अंदाजाचे आकडे खरे. काही पेटाऱ्यात काय आहे, याची प्रतीक्षा करतील. गेल्या काही दिवसापासून फक्त आणि फक्त निवडणूक विषयाभोवती देश पिंगा घालत आहे. मीडियानेही निवडणूक विषय केंद्रस्थानी ठेऊन वार्तांकने केली. सामान्य माणसापासून असामान्य माणसापर्यंत साऱ्यांचेच लक्ष निवडणुकांकडे केंद्रित झाले होते. देशातील, देशाबाहेरील सगळ्यांचीच नजर तिकडे वळलेली अन् वेध निवडणूक निकालांचे. पण सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न; सरकार कोणतेही येवो, आमच्यासाठी त्याची धोरणे काय असतील त्याने आमचे जगणे सुसह्य होणार आहे का\nप्रचाराची चरमसीमा गाठलेली. शो, रोड शो, सभा वगैरेंनी सारे वातावरण दणाणून गेलेले. प्रचारकी थाटापासून तर प्रचार सभेतील थाटामाटापर्यंत आणि गाव-वस्तीच्या वाटा आडवाटापासून वळणवाटांपर्यंत चाललेली धावपळ. लोकांपर्यंत पोहोचण्याचे अनेक रस्ते शोधले गेले. त्यांचा कल्पकतेने वापर केला. स्वनातीत गतीचे वरदान लाभलेल्या सोशलमीडियाचा प्रचाराचे माध्यम म्हणून प्रचंड वापर झाला. दुसरीकडे दहापंधरा कोटी नवमतदारांच्या मतांना आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांच्या मनीमानसी विलसत राहणाऱ्या तंत्राचा वापर करून आपणच कसे योग्य उमेदवार आहोत, हे मनांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला. आपापले परगणे तयार करून संपर्क वाढवीत ठेवण्याचा प्रयत्न होत राहिला.\nलोकशाही शासनप्रणालीत निवडणुकांमधील प्रचार अनिवार्यता असतो. सांप्रतकाळी त्याचा थाट आणि घाट सगळंच बदलेले आहे. विज्ञानतंत्रज्ञानाच्या साह्याने त्याचं अवघं रूपच पालटलेले आहे. देशात याआधीही निवडणुका झाल्या आहेत. त्यांचा प्रचारही झाला आहे. प्रचाराला आज व्यापक रूप मिळालं आहे. त्यापाठीमागे विज्ञानाच्या किमयेतून निर्मित वाटांचे योगदान मोठे आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सिंग, थ्रीडी सभांनी विज्ञानप्रणीत जगाचं सामर्थ्य केवढं मोठं आहे याची प्रचीती जवळजवळ साऱ्यांनाच ‘याचि देहा याचि डोळा’ दिली. माणसाने कुतूहल, जिज्ञासाबुद्धीतून इहलोकीचा प्रवास सुखावह करण्यासाठी ज्ञानतंत्रज्ञानाची निर्मिती करून प्रत्यक्ष देवालाही क्षणभर विस्मयचकित करणारे शोध लावले. शोधनिर्मित साधनांनी जग पूर्वीपेक्षा सहज, सुगम, सुसह्य केलं आहे. हे संपर्कसाधन निवडणुकीत प्रचार, प्रसार करणाऱ्यांसाठी सोबत करीत राहिले.\nसंपर्कासाठी फार काळ प्रतीक्षा करण्याचा काळ कधीच इतिहास जमा झाला आहे. पूर्वी एक साधा निरोप पाठवायचा असला तरी वाट पाहण्याशिवाय माणसाच्या हाती काहीच नसायचे. दूरवर निरोप पाठविणे एक दिव्य वाटायचे. आज जगाच्या कोणत्याही टोकाशी क्षणात संपर्क होतो आहे. संपर्कसाधनांनी विश्वातील प्रदेशांचे हजारो किलोमीटरचे अंतर काही सेकंदावर आणले आहे. सारं जग हातात सामावण्याएवढं लहान झालं आहे. संपर्कक्रांतीने विश्व जवळ आले. पण माणसं जवळ आली आहेत का आपल्या गोतावळ्यासाठी, त्यांच्या भेटीगाठीसाठी वाट पाहणारे, त्यांच्या येण्याचा सांगावा आला असेल, तर त्याच्या रस्त्याकडे घरातील साऱ्यांचे डोळे लागलेले असायचे. आज यातील काही शिल्लक असेल, नसेल; पण माणसांच्या अंतर्यामी वसणाऱ्या भावनांचा पदर तसाच आहे. तो ओलावा अजूनही टिकून आहे.\nनिवडणुकांनी बहुतांची अंतरे कमी करीत बहुतेकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. कधी नव्हे इतका मतदानाचा टक्का वाढविला. सामान्य माणसांना आपल्या असामान्य मतांचं मोल प्रकर्षाने जाणवले. त्यांची पावले मतदानकेंद्राकडे वळली. मतांच्या वाढलेल्या टक्केवारीची आणखीही काही कारणं असतील. पण निवडणूक आयोगापासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत साऱ्यांनीच मतांचं मोल अनमोल असल्याचं अधोरेखित करून मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं. मीडियाने मतांचं महत्त्व पटवून देताना जनसागराला एकत्र करण्याचं काम केलं. तरुणाईला आपल्या पहिल्यावहिल्या मतदानाची नवलाई जाणवायला लागली. प्रचार, प्रसार माध्यमांनी आपलं एक मत देशात परिवर्तन घडवू शकते, भविष्य आकारू शकते, म्हणून महत्त्व पटवून दिले. कधी काळी ५०-५५ टक्क्यांपेक्षा जास्त न होणारे मतदान ७०-८० टक्क्यांचे गड सर करू लागले. ही बाब लोकशाहीच्यादृष्टीने नक्कीच आनंदपर्यवसायी आहे. यामागे सातत्याने होणारा प्रचार आणि प्रसार हे एक महत्त्वाचे कारण आहे.\nआम्ही लहान असतानाचा काळ आठवतोय. तेव्हा निवडणूक प्रचारासाठी गाव, वाड्या, वस्त्यांवर ‘ताई माई, अक्का...’ करीत रस्त्यावरील धूळ उडवीत कोणत्यातरी पक्षाच्या प्रचारासाठी गाड्या यायच्या. स्पीकरचा आवाज साऱ्या गावभर फिरत राहायचा. गाड्यांमागे पोरांचं लाटांबर गाडी गावाबाहेर जायीपर्यंत फिरत राहायचे. प्रचाराची पत्रके, मिळालेले एखाद-दोन झेंडे दिवसभर मुलांच्या हातात फडकत रहायचे. पक्षाचे चिन्ह असलेला बिल्ला घेण्यासाठी मुलांची किती धडपड चालायची. ज्याला मिळाला तो स्वतःला काहीतरी वेगळा समजायचा. आपल्या फाटक्या सदऱ्यावर लावून दिवसभर मिरवत राहायचा. साऱ्यांना अभिमानाने दाखवायचा. जणू काही अनमोल ठेवा फक्त आपल्याच हाती लागला आहे अशा अविर्भावात. पक्ष, पक्षाचा उमेदवार, मत, मतदान यांच्याशी त्याला काही देणं घेणं नसायचं. चिन्हाचा बिल्ला मिळाला की मोठी लढाई जिंकल्याच्या अविर्भावात गावभर फिरत राहायचा. बऱ्याचदा वेगवेगळ्या पक्षांचे बिल्ले एकाच सदऱ्यावर एकाचवेळी विराजमान झालेले असायचे. दोन-तीन वेगवेगळे बिल्ले सदऱ्यावर लागले असतील त्याची छाती अभिमानाने वगैरे फुलून यायची. खरंतर त्या वयात निवडणूक काय असते, हेही माहीत नसायचे. तर पक्ष, पक्षाचा उमेदवार, मतदान यांचा विचार करतोय कोण. आज वाटते केवढी ही निरागसता. एकाचवेळी सर्व पक्षांना आपल्या अंगावरील फाटक्या सदऱ्यावर मिरवणारी पोरं. हीच खरी राष्ट्रीय एकात्मता नव्हती का\nआजमात्र परिस्थिती पालटली आहे. प्रचाराच्या मर्यादांचे कधीही उल्लंघन न करणारा तो काळ. प्रचारात मर्यादा ओलांडल्या गेल्या तरी फारसे कळण्याचा तो काळ नव्हताच. कारण आजच्यासारखी चोवीस तास वार्ता सांगणारी चॅनल्स नव्हती. आज आरोप, प्रत्यारोप, वाद, वितंडवाद, बेताल विधाने यांनी शिष्टसंमत संकेतांचे, मर्यादांचे सीमोल्लंघन होत चालले आहे. प्रचार करताना प्रतिस्पर्ध्यावर मनाला वेदना देणाऱ्या शब्दांचा प्रयोग न करण्याचा काळ इतिहासजमा होत चालला आहे. एकीकडे प्रगतीचे शिखरे संपादित करीत आहोत. देशाच्या इतिहास, भूगोलाला गौरवान्वित करण्याचा हा काळ असावा. वारसा जतन करण्याची, त्याला संपन्न करण्याची वार्ता करणारा असावा. पण एकमेकांची उणीदुणी काढण्याची वेळ का यावी\nदेशाच्या संस्कृतीचा उन्नत वारसा सांगण्यासारखा असूनही; तो न सांगता वैयक्तिक टीका का व्हाव्यात की अमाचाकडे सांगण्यासारखे काहीच मुद्दे शिल्लक राहिले नाहीत. आम्ही संयम विसरत चाललो आहोत का की अमाचाकडे सांगण्यासारखे काहीच मुद्दे शिल्लक राहिले नाहीत. आम्ही संयम विसरत चाललो आहोत का ज्या देशाला संस्कारांचा संपन्न वारसा आहे. त्या देशात मूल्यांचा प्रवास प्रचंड वेगाने अवनतीकडे होत आहे काय ज्या देशाला संस्कारांचा संपन्न वारसा आहे. त्या देशात मूल्यांचा प्रवास प्रचंड वेगाने अवनतीकडे होत आहे काय ही घसरण देशाचं भाग्य परिवर्तन करणारी खचितच नाही. सत्ता, संपत्ती फारकाळ एकाठायी वास्तव्य करीत नसते, असे म्हणतात. त्यांना चंचलतेचा शाप असतो. त्यात परिवर्तन होणं नियतीचा खेळ असेल, तर या खेळाचे नियम समजून तेवढ्याच खिलाडूवृत्तीने तो आम्ही का खेळत नाहीत ही घसरण देशाचं भाग्य परिवर्तन करणारी खचितच नाही. सत्ता, संपत्ती फारकाळ एकाठायी वास्तव्य करीत नसते, असे म्हणतात. त्यांना चंचलतेचा शाप असतो. त्यात परिवर्तन होणं नियतीचा खेळ असेल, तर या खेळाचे नियम समजून तेवढ्याच खिलाडूवृत्तीने तो आम्ही का खेळत नाहीत काळ बदलतो तशा अपेक्षाही बदलतात. मूल्यही काळसुसंगत गरज म्हणून बदलावे लागतात. त्या बदलांमध्ये विकार नसतात. विकास असतो. हा विकासपथ सांप्रतकाळी आम्हाला दिसत नसावा का\nयावर्षाच्या निवडणुकांच्या प्रचारतंत्राने उबग आणल्याचे बरेच जण म्हणतात. अर्थात हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक अनुभव. प्रचाराचा उबग आलेले माझे एक स्नेही म्हणाले, “सर, या निवडणुकांमध्ये प्रचाराचं जरा अतीच होतंय नाही का टीव्ही लावा तेच. वर्तमानपत्र उघडा तेथेही तेच. चर्चा ऐका तेव्हाही तेच. सोशल मीडिया पाहा तेथेही तसेच. शेतात काम करताना विषय निवडणुका, गावात पारावर गप्पा करीत बसलेल्यांच्या चर्चेतही निवडणुकाच. अहो, देशात दुसरे आणखी काही प्रश्न, दुसऱ्या काही समस्या नाहीतच का टीव्ही लावा तेच. वर्तमानपत्र उघडा तेथेही तेच. चर्चा ऐका तेव्हाही तेच. सोशल मीडिया पाहा तेथेही तसेच. शेतात काम करताना विषय निवडणुका, गावात पारावर गप्पा करीत बसलेल्यांच्या चर्चेतही निवडणुकाच. अहो, देशात दुसरे आणखी काही प्रश्न, दुसऱ्या काही समस्या नाहीतच का की संपल्या साऱ्या एकदाच की संपल्या साऱ्या एकदाच” त्यांचं बोलणं ऐकून शांतपणे त्यांना म्हणालो, “तुमचं म्हणणं ठीक आहे. लोकशाहीत लोक निवडणुकांव्यतिरिक्त आणखी कोणत्या चर्चा करतील” त्यांचं बोलणं ऐकून शांतपणे त्यांना म्हणालो, “तुमचं म्हणणं ठीक आहे. लोकशाहीत लोक निवडणुकांव्यतिरिक्त आणखी कोणत्या चर्चा करतील देशाने लोकांच्या तंत्राने चालणारी शासनप्रणाली स्वीकारली असेल, तर लोकांपर्यंत पोहचावेच लागेल ना देशाने लोकांच्या तंत्राने चालणारी शासनप्रणाली स्वीकारली असेल, तर लोकांपर्यंत पोहचावेच लागेल ना आणि प्रचाराचं म्हणाल, तर तो कधी नसतो. कालही होता, आजही आहे. फक्त प्रचाराचे रूप पालटले आहे. पूर्वी भिंती रंगवल्या जायच्या, आज सोशल मीडियाच्या भिंती रंगवल्या जात आहेत, ऐवढेच. तेव्हा आपल्याकडे टीव्ही तरी होता का आणि प्रचाराचं म्हणाल, तर तो कधी नसतो. कालही होता, आजही आहे. फक्त प्रचाराचे रूप पालटले आहे. पूर्वी भिंती रंगवल्या जायच्या, आज सोशल मीडियाच्या भिंती रंगवल्या जात आहेत, ऐवढेच. तेव्हा आपल्याकडे टीव्ही तरी होता का काही धनिकांकडे, शहरवासियांकडे असलातरी त्यावरील चॅनल्स संख्या किती होती काही धनिकांकडे, शहरवासियांकडे असलातरी त्यावरील चॅनल्स संख्या किती होती अहो, काळ बदलला तसं आपणही बदलायला नको का अहो, काळ बदलला तसं आपणही बदलायला नको का\nमाझं म्हणणं त्यांना समर्थनीय वाटले नसावे. ते पुन्हा म्हणाले, “पण प्रचारात असे एकमेकाचे गळे नव्हते धरले जात. असा चिखल नव्हते उडवत एकमेकावर.” तुमचं म्हणणं एकदम मान्य, आज असे होतही असेल कुठे, पण सगळंच वाईट घडतंय असं कुठं आहे. तेव्हाही असं घडलं नसेल, असं नाही. संपर्क माध्यमे वेगवान नसल्याने कदाचित तेव्हा आपणास कळले नसेल. आज माध्यमे प्रचंड वेगवान असल्याने घटना तात्काळ कळतात इतकंच.” माझ्या बोलण्याने त्यांचं समाधान झालं नसावं. म्हणाले,” “घटना घडतातच ना हे घडू नये म्हणून काही करता येणार नाही का हे घडू नये म्हणून काही करता येणार नाही का थोडासा संयमाचा बांध आपण घालू नये का थोडासा संयमाचा बांध आपण घालू नये का” असंच बरंच काही-काही बोलत राहिले. अजूनही सांगत राहिले असते असंच काहीतरी. पण माझाच संयम ढळत चालला होता. माझा स्वभाव फारकाळ एकाच विषयात गुंतून त्याची टरफले सोलीत राहावा, त्याचा भुसा काढीत राहावा असा नसल्याने तो तेवढ्यावर संपवून त्यांचा निरोप घेतला. माझ्या कामाकडे वळता झालो. पण न कळत मनात त्यांचा तोच प्रश्न शंका म्हणून उभा राहिला. खरंच आम्ही समाजसंमत सभ्येतेच्या मर्यादांच उल्लंघन तर करीत नाही ना\nसंपलं एकदाचं शाळेचं शैक्षणिक वर्ष. वर्षभराच्या प्रगतीचे कागद प्रगतिपुस्तक, प्रगतिपत्रक अशी गोंडस नावं धारण करून शिकणाऱ्या मुलामुलींच्या हाती पडले. मास्तरांनी ठरवून दिलेल्या मोजपट्ट्या वापरून मुलांच्या वर्षभराच्या शैक्षणिक प्रगतीची मोजमापे केली. दिलेल्या मापात काही फिट्ट बसली. काहींची जोडपट्ट्या वापरून उंची वाढवावी लागली. त्या उंचीसह मुलांची प्रतवारी ठरली. कोण हुशार, कोणी साधारण, कोणी अप्रगत इत्यादी इत्यादी. आपापले परगणे घेऊन त्यांची शैक्षणिक प्रगती प्रगतिपत्रकात बंदिस्त झाली. हे प्रगतीबंद पेटारे उघडण्याचा दिवस साऱ्या शाळांमध्ये निकालाचा दिवस म्हणून ‘नेमेचि येतो पावसाळा’ तसा येत राहतो, प्रत्येक वर्षी. ठरलेल्या वेळी न चुकता. येताना एक अनामिक हुरहूर सोबत घेऊन येत असतो. आता मात्र ती हुरहूर हरवत चालली आहे. परीक्षेच्या निकालाचा दिवस केवळ उपचारापुरता उरला आहे. ना त्याची कोणाला फारशी उत्सुकता. ना कुतूहल. आठवीपर्यंत मी पास होणारच () म्हणून सारे कसे निर्धास्त. पुढच्या वर्गातला प्रवेश ठरलेला असल्याने प्रत्येकजण आपापल्या सवडीने शाळेत येतो. निकाल घेतो आणि पळतो. थोड्याफार फरकाने शाळाशाळांमध्ये दिसणारे हे दृश्य सगळीकडे सारखेच आहे.\nनिकालाचा दिवस म्हणण्यापेक्षा, शालेय शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस म्हणूया. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल द्यायचा असल्याने पाचवी ते आठवीचे सगळे वर्गशिक्षक आपापल्या वर्गांचे प्रगतिपत्रके इत्यादी साहित्य घेऊन वितरणासाठी शाळेत तयार. शाळेची बेल झाली. राष्ट्रगीतासाठी सारे शाळेच्या चौकात एकत्र उभे. बेल होऊन दोनतीन मिनिटे झाली. शाळेतील अडीच-तीन हजार विद्यार्थ्यामधून फक्त शेदोनशे डोकीच तेवढी रांगेत उभी. राष्ट्रगीत झाले. निकाल वाटपासाठी सूचना दिल्यानुसार विद्यार्थी नेमून दिलेल्या वर्गखोल्यांकडे वळले. वर्गशिक्षक नसणारे काही शिक्षक शाळेच्या चौकात उभे होतो. निकाल वाटपाच्या आजच्या दिवसाचे दृश्य पाहून आमच्यातील एक शिक्षक म्हणाले, “सर, पाचसहा वर्षापूर्वीचे शाळेचा निकाल वाटपाचे आणि आत्ताचे चित्र पाहून तुम्हाला काही फरक जाणवतो का” त्यांच्या बोलण्याचा रोख लक्षात न आल्याने प्रश्नांकित चेहरे त्यांच्याकडे नुसतेच पाहत राहिले. आमच्या चेहऱ्यावरील पालटणारे भाव त्यांना समजले. म्हणाले, “पाचसहा वर्षापूर्वीचा परीक्षेच्या निकालाचा दिवस आठवा. दिलेल्या वेळेच्या आधीच मुलं, मुलांचे पालक शाळेत उपस्थित. बेल व्हायचा अवकाश दीडदोन हजारांचा लोंढा वेगाने आत शिरायचा. त्यांना आवरताना नाकीनऊ यायचं. आज- ना कोणाला निकालाची उत्सुकता. ना कोणाला हुरहूर.”\nएक शिक्षक बोलते झाले. म्हणाले, “अहो, पास आणि नापास या द्वंद्वाची आता काळजी उरलीच आहे कोठे जर सगळेच पास होणार असतील आणि पुढच्या वर्गात प्रवेश होणारच असेल, तर येथे या. रांगा लावा. निकाल घ्या. हे सगळे करायला वेळ आहेच कुठे पालकांना हल्ली एवढा.” त्यांना थांबवत दुसरे शिक्षक म्हणाले, “सर, तुमचं काहीतरी चुकतंय जर सगळेच पास होणार असतील आणि पुढच्या वर्गात प्रवेश होणारच असेल, तर येथे या. रांगा लावा. निकाल घ्या. हे सगळे करायला वेळ आहेच कुठे पालकांना हल्ली एवढा.” त्यांना थांबवत दुसरे शिक्षक म्हणाले, “सर, तुमचं काहीतरी चुकतंय पास नापास नाही कसं पास नापास नाही कसं सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाने मुलं नापास होत नाहीत, असं कुठंय सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाने मुलं नापास होत नाहीत, असं कुठंय जर पोरगं काहीच अभ्यास करणार नसेल तर त्याचा मुक्काम ठरलेलाच.” “ठीक आहे सर, मुक्काम होऊ शकतो. पण असे मुक्काम घडतातच किती जर पोरगं काहीच अभ्यास करणार नसेल तर त्याचा मुक्काम ठरलेलाच.” “ठीक आहे सर, मुक्काम होऊ शकतो. पण असे मुक्काम घडतातच किती नापास केलेच कोणाला तर त्याच्या अभ्यासाचे पुनर्भरण करूनच पुढच्या वर्गाला पाठवावे लागेल. पर्यायाने त्याच्यासाठी संबंधित शिक्षकाला आपला अधिकचा वेळ देवून हे सोपस्कार पार पडावे लागतील. आहे एवढे सारे सव्यापसव्य करायची तयारी नापास केलेच कोणाला तर त्याच्या अभ्यासाचे पुनर्भरण करूनच पुढच्या वर्गाला पाठवावे लागेल. पर्यायाने त्याच्यासाठी संबंधित शिक्षकाला आपला अधिकचा वेळ देवून हे सोपस्कार पार पडावे लागतील. आहे एवढे सारे सव्यापसव्य करायची तयारी त्यापेक्षा द्या धक्का. पाठवा वरच्या वर्गात, हे सोप्पं नाही का त्यापेक्षा द्या धक्का. पाठवा वरच्या वर्गात, हे सोप्पं नाही का\nसंवादात सामील होत आणखी एक शिक्षक आपला अनुभव कथन करीत उपहासाने म्हणाले, “सर, दे धक्का तंत्र खरंच महान कार्य आहे हो, आपल्या शिक्षक पेशाचे काय सर्जनशीलता असते बघा आपल्या एकेकाकडे. अहो, पोरगं पहिलीपासून ढकलत ढकलत थेट नववीत. येथे पोहचल्यावर कळते त्याच्या प्रगतीची गती आणि अधोगतीही. माझ्याच वर्गातील अनुभव सांगतो, माझा मराठीचा तास. म्हटलं आपण काय शिकवलं, मुलं काय शिकली, हे पाहावं जरा. लागलो शिकविलेल्या घटकावर प्रश्न विचारायला. एकेक करीत शक्य होईल तेवढ्यांना प्रश्न विचारीत गेलो. जमलं त्यांनी दिली उत्तरे आपापल्यापरीने. एका विद्यार्थिनीला केलं उभं. उत्तर देण्यासाठी ती काही उभी राहीना. तिला परत सारं समजावून सांगितलं. म्हणालो, सांग बरं आता, या प्रश्नाचं उत्तर. तिच्याकडून उत्तराबाबत काहीच प्रतिसाद नाही. शेवटी थोडा रागावून म्हणालो, नाहीना येत उत्तर काय सर्जनशीलता असते बघा आपल्या एकेकाकडे. अहो, पोरगं पहिलीपासून ढकलत ढकलत थेट नववीत. येथे पोहचल्यावर कळते त्याच्या प्रगतीची गती आणि अधोगतीही. माझ्याच वर्गातील अनुभव सांगतो, माझा मराठीचा तास. म्हटलं आपण काय शिकवलं, मुलं काय शिकली, हे पाहावं जरा. लागलो शिकविलेल्या घटकावर प्रश्न विचारायला. एकेक करीत शक्य होईल तेवढ्यांना प्रश्न विचारीत गेलो. जमलं त्यांनी दिली उत्तरे आपापल्यापरीने. एका विद्यार्थिनीला केलं उभं. उत्तर देण्यासाठी ती काही उभी राहीना. तिला परत सारं समजावून सांगितलं. म्हणालो, सांग बरं आता, या प्रश्नाचं उत्तर. तिच्याकडून उत्तराबाबत काहीच प्रतिसाद नाही. शेवटी थोडा रागावून म्हणालो, नाहीना येत उत्तर असं कर, हा धडा आहे. वाच मोठ्याने. नाईलाजाने का होईना, काहीतरी वाचण्याशिवाय पर्याय नसल्याने ती पुस्तकातील पाठ वाचू लागली. तिने केलेले वाचन ऐकून बेशुध्द व्हायची वेळ आता माझी होती. स्वतःला थोडं सावरलं विचारलं, बाबा काय करतात ताई तुझे असं कर, हा धडा आहे. वाच मोठ्याने. नाईलाजाने का होईना, काहीतरी वाचण्याशिवाय पर्याय नसल्याने ती पुस्तकातील पाठ वाचू लागली. तिने केलेले वाचन ऐकून बेशुध्द व्हायची वेळ आता माझी होती. स्वतःला थोडं सावरलं विचारलं, बाबा काय करतात ताई तुझे म्हणाली, शिक्षक आहेत. आता मात्र, माझा घसा कोरडा पडायला लागला. काय हे म्हणाली, शिक्षक आहेत. आता मात्र, माझा घसा कोरडा पडायला लागला. काय हे काय म्हणावं याला सर्वशिक्षा अभियानाचे सार्वत्रिक यश की आपल्या व्यवस्थेतील शैक्षणिकप्रगतीचे यश ही मुलगी या टप्प्यापर्यंत पोहोचली कशी ही मुलगी या टप्प्यापर्यंत पोहोचली कशी याचंच आश्चर्य वाटतं. शिक्षकपाल्याची ही स्थिती आणि तीही या वळणावर. तर इतरांचं काय असेल याचंच आश्चर्य वाटतं. शिक्षकपाल्याची ही स्थिती आणि तीही या वळणावर. तर इतरांचं काय असेल खरंतर तिला येथपर्यंत आणणारी व्यवस्था महान वगैरेच म्हटली पाहिजे.”\nआमच्यातील आणखी एक शिक्षक आपला राग व्यक्त करीत म्हणाले, “सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धत चांगली की, वाईट हा वादाचा मुद्दा जरा बाजूला ठेवू या शिक्षणव्यवस्थेत प्रयोगशीलता आवश्यक असते, ही गोष्ट एकदम मान्य शिक्षणव्यवस्थेत प्रयोगशीलता आवश्यक असते, ही गोष्ट एकदम मान्य प्रयोगच केले नाहीत तर काळाच्या नव्या प्रश्नांशी आपण भिडणार कसे प्रयोगच केले नाहीत तर काळाच्या नव्या प्रश्नांशी आपण भिडणार कसे प्रयोगशीलता मान्य. पण प्रयोग करून जगाला निष्कर्ष देणारे आईनस्टाईन आपल्या प्रयोगशाळांमध्ये आहेत किती प्रयोगशीलता मान्य. पण प्रयोग करून जगाला निष्कर्ष देणारे आईनस्टाईन आपल्या प्रयोगशाळांमध्ये आहेत किती असले तरी बोटावर मोजण्याएवढे. प्रयोग करावे लागतात. निरीक्षणे करून निर्णय घ्यावे लागतात. चुकलो तर पुन्हा दुसरा प्रयोग हाती घ्यावा लागतो. अनुमान बांधावे लागतात. आम्ही मात्र हे प्रयोग कागदावर शक्य करून दाखवितो. पर्यायाने कागदी गुणवत्तेचे घोडे थयथय नाचते. त्याचा पदन्यास पाहण्यात आम्ही हरकून जातो. पण त्याच्या पावलांनी उडणाऱ्या धुळीकडे आमचे साफ दुर्लक्ष. असं का घडावं असले तरी बोटावर मोजण्याएवढे. प्रयोग करावे लागतात. निरीक्षणे करून निर्णय घ्यावे लागतात. चुकलो तर पुन्हा दुसरा प्रयोग हाती घ्यावा लागतो. अनुमान बांधावे लागतात. आम्ही मात्र हे प्रयोग कागदावर शक्य करून दाखवितो. पर्यायाने कागदी गुणवत्तेचे घोडे थयथय नाचते. त्याचा पदन्यास पाहण्यात आम्ही हरकून जातो. पण त्याच्या पावलांनी उडणाऱ्या धुळीकडे आमचे साफ दुर्लक्ष. असं का घडावं आपण याची काळजी का करीत नाहीत आपण याची काळजी का करीत नाहीत\n“आस्था असते ना, तेथे आपलेपण असते. असं आपलंपण आपल्यात आणि समाजातही आज कितीसं उरलंय आपल्या वेळेचा शाळेचा काळ आठवून पाहा तेव्हाचे शाळामास्तर. त्यांची सेवापरायणता. समाजाकडून मिळणारा मान. मास्तर फक्त वर्गापुरता नसायचा. सगळ्या गावाचा असायचा. गावातील सुख, दुःखाचा सोबती असायचा. साक्षीदार असायचा. बनगरवाडी कादंबरीतील राजाराम मास्तरासारखा मास्तर आपल्या वाड्यावस्त्यांमध्ये दिसतो का आपल्या वेळेचा शाळेचा काळ आठवून पाहा तेव्हाचे शाळामास्तर. त्यांची सेवापरायणता. समाजाकडून मिळणारा मान. मास्तर फक्त वर्गापुरता नसायचा. सगळ्या गावाचा असायचा. गावातील सुख, दुःखाचा सोबती असायचा. साक्षीदार असायचा. बनगरवाडी कादंबरीतील राजाराम मास्तरासारखा मास्तर आपल्या वाड्यावस्त्यांमध्ये दिसतो का ‘रातवा’मधील नलगे मास्तर दूर दुर्गम भागातील शाळेशीच नाही, तर गावाशीही एकरूप होतो. तेथून बदली झाली म्हणून व्यथित होतो. आज असा मास्तर आपल्या भोवती दिसतो तरी का ‘रातवा’मधील नलगे मास्तर दूर दुर्गम भागातील शाळेशीच नाही, तर गावाशीही एकरूप होतो. तेथून बदली झाली म्हणून व्यथित होतो. आज असा मास्तर आपल्या भोवती दिसतो तरी का मोक्याच्या जागी बदली नाही, म्हणून जीवाचं रान करण्याचा हा काळ. आडवळणी भाग म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा मानण्याची मानसिकता. तेथे बदली नको म्हणून काहीही करायचं बाकी न ठेवणारी आम्ही माणसं. एवढंच कशाला, आपणच आपल्याला बघाना मोक्याच्या जागी बदली नाही, म्हणून जीवाचं रान करण्याचा हा काळ. आडवळणी भाग म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा मानण्याची मानसिकता. तेथे बदली नको म्हणून काहीही करायचं बाकी न ठेवणारी आम्ही माणसं. एवढंच कशाला, आपणच आपल्याला बघाना आपण कोणत्या वर्तुळात उभे आहोत आपण कोणत्या वर्तुळात उभे आहोत वैयक्तिक प्रयोजनासाठी कोणत्यातरी दावणीला बांधलेले. बांधले गेल्यावर आपल्याला स्वातंत्र्य तरी कितीसे असणार आहे वैयक्तिक प्रयोजनासाठी कोणत्यातरी दावणीला बांधलेले. बांधले गेल्यावर आपल्याला स्वातंत्र्य तरी कितीसे असणार आहे शाळेत असताना आपणास शिकवणारे गुरुजी आजही आठवतात. आज आपण गुरुजी आहोत. मुलं आपणास किती काळ आठवत राहतील शाळेत असताना आपणास शिकवणारे गुरुजी आजही आठवतात. आज आपण गुरुजी आहोत. मुलं आपणास किती काळ आठवत राहतील यंत्रयुगानं सारं जगणंच यांत्रिक केलं आहे. व्यवसायाची नाळ जुळली, पण नात्यांचे पीळ सुटत चालले आहेत.”-आमच्यातील आणखी एक शिक्षक.\n“खरंय सर तुमचं म्हणणं, काळ बदलला तशी काळाची परिमाणंही बदलली आहेत. आजूबाजूला परिस्थितीच अशी तयार होत गेलीय. मला काय त्याचं, हे वाटणं स्वाभाविक होत चाललयं. सगळ्यांच्या अपेक्षाच बदलल्या आहेत. अंगभूत गुणांवरून गुणवत्ता ठरण्याचा, ठरवण्याचा काळ मागे पडला आहे. प्रगतिपत्रकातील गुणांवरून गुणवत्ता ठरण्याचा हा काळ. प्रगतिपत्रकातील गुणांपेक्षा जीवनाची गुणवत्ता मोठी असते, हे समजण्याचा काळ कधीच मागे राहिला आहे. शर्यतीत आपलं घोडं जोतो पुढे दामटतोय. मग आणखी दुसरं होणार तरी काय आहे” दुसरे शिक्षक म्हणाले. बराच वेळ आमचं बोलणं सुरु होतं. परिस्थितीवश शरणता, परिवर्तन, अपेक्षा, हताशा, निराशा आदी भावनांच्या हिंदोळ्यावर विचार झोके घेत होते.\nनिकाल घेण्यासाठी आलेली मुलामुली प्रगतिपत्रक हाती घेऊन वर्गाबाहेर पडत होते. सहावी,सातवीच्या वर्गातील काही मुलं शाळेच्या चौकात येऊन एकमेकाशी बोलत थांबली. प्रगतिपत्रक पाहून एकमेकांना विचारत होते; अ१, ब२, क१ म्हणजे नक्की किती गुण आपल्याला मिळाले असतील. त्यांचं मिळविलेल्या गुणांविषयी बोलणं आमच्या कानी आले. आम्ही बोलणं थांबवलं. त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्याचं आमच्याकडे लक्ष नसावं. त्यातील एक पोरगं दुसऱ्याला म्हणालं, “अरे, कितीका असेनात आपण पास झालो ना, पुरे आपण पास झालो ना, पुरे” दुसरा मुलगा त्यांना म्हणाला, “अरे, मला हा पेपर थोडा कठीण गेला होता. त्या विषयात नक्की किती गुण मिळाले असतील रे” दुसरा मुलगा त्यांना म्हणाला, “अरे, मला हा पेपर थोडा कठीण गेला होता. त्या विषयात नक्की किती गुण मिळाले असतील रे जर गुण समजले असते तर...” त्याचं आपापसात बोलणं सुरु होतं. काही प्रश्नांची उत्तरे त्यांना हवी होती. ती मिळण्याचे मार्ग माहीत करून घ्यायचे होते. त्यांच्या मनात उदित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या शिक्षणव्यवस्थेत मिळतील की, नाही माहीत नाही.\nआमच्यातील एका शिक्षकाने त्यांना आवाज देऊन जवळ बोलाविलेही शिक्षकांनी त्यांच्याशी बोलणं सुरु केलं. आस्थेने विचारपूस केली. प्रगतिपत्रक पाहून अभिनंदन केले. मुलांचे चेहरे खुलले. हातातील प्रगतिपत्रक सावरत पोरं वाकली. एकेका शिक्षकांच्या पायांना स्पर्श करीत आपल्या अंतर्यामीचा कृतज्ञभाव व्यक्त करीत उभी राहिली. त्यांना म्हणालो, “तुमच्या हाती असणाऱ्या प्रगतिपत्रकातील गुण महत्त्वाचे आहेतच. ते किती असावेत, हे तुम्हालाच ठरवायचं आहे; पण जीवनाच्या प्रगतिपत्रकात असणारी श्रेणी आणि गुण त्याहून महत्त्वाचे आहेत. ते तुम्हाला निदान आत्तापुरते तरी खूप मिळाले आहेत.” पोरांना माझं बोलणं समजलं की नाही, माहीत नाही. घरी जाऊन आईबाबांना आपला निकाल सांगायचा होता. तशी घाई त्यांच्या हालचालीवरून दिसत होती. आम्ही घरी जातो म्हणून पोरं निघाली. प्रसन्न चेहऱ्यासह त्यांची पावले शाळेच्या चौकातून क्रीडांगणाकडे आणि क्रीडांगणाकडून रस्त्याकडे आनंदाने पळाली. पळणाऱ्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे आम्ही कौतुकाने पाहत राहिलो.\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nमानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. त...\nगंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून...\n शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुस...\nपाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार...\nवर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/narendra-modi-surgical-straikace-right-surgeon-13290", "date_download": "2018-11-20T22:05:02Z", "digest": "sha1:SZDLCISIKZB37R4FP3PSVEP7C3ELF7HJ", "length": 16648, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Narendra Modi 'surgical straikace right \"surgeon\" 'सर्जिकल स्ट्राइक'चे खरे 'सर्जन' नरेंद्र मोदी | eSakal", "raw_content": "\n'सर्जिकल स्ट्राइक'चे खरे 'सर्जन' नरेंद्र मोदी\nगुरुवार, 6 ऑक्टोबर 2016\n1) पाकिस्तानवर केलेल्या \"सर्जिकल स्ट्राइक‘चे खरे \"सर्जन नरेंद्र मोदी‘ हेच आहेत. जसा दवाखान्यात सर्जन ऑपरेशन करण्यासाठी असणाऱ्या डॉक्‍टरांसोबत रोग्याच्या व्यवस्थेबद्दल विचारविनिमय, विश्‍लेषण करून त्याचे निदान समजून घेऊन ऑपरेशनची दिशा व दिवस ठरवतात. ऑपरेशन करताना रोग्याच्या इतर अवयवांना इजा पोचणार नाही, याची काळजी घेऊनच शल्य-कौशल्याने खराब झालेला अवयव कीड काढून टाकून रोग्याला भविष्यात त्रास होणार नाही, याची काळजी घेतात.\n1) पाकिस्तानवर केलेल्या \"सर्जिकल स्ट्राइक‘चे खरे \"सर्जन नरेंद्र मोदी‘ हेच आहेत. जसा दवाखान्यात सर्जन ऑपरेशन करण्यासाठी असणाऱ्या डॉक्‍टरांसोबत रोग्याच्या व्यवस्थेबद्दल विचारविनिमय, विश्‍लेषण करून त्याचे निदान समजून घेऊन ऑपरेशनची दिशा व दिवस ठरवतात. ऑपरेशन करताना रोग्याच्या इतर अवयवांना इजा पोचणार नाही, याची काळजी घेऊनच शल्य-कौशल्याने खराब झालेला अवयव कीड काढून टाकून रोग्याला भविष्यात त्रास होणार नाही, याची काळजी घेतात.\n2) याच धर्तीवर आपल्या देशाला लागलेल्या दहशतवादाची कीड देशातून पूर्णपणे उन्मळून काढण्यासाठी सर्जिकल स्ट्राइकची दूरदृष्टी आपणास नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीच्या वाटचालीत दिसून येते. या ऑपरेशनसाठी त्यांची संरक्षण सल्लागार, गुप्तचर योजना, भारतीय सैन्य, प्रसारमाध्यमे इ. डॉक्‍टररूपी सहकार्याची मदत घेऊन, पी.ओ.के.मध्ये जाऊन यशस्वी \"सर्जरी‘ केली व त्यासाठी जगभरातून प्रशंसा मिळवली. अमेरिकेच्या \"\"नेव्हीतील‘‘ कमांडोंनी जशी ओसामा बिन लादेनचा खातमा करण्यासाठी जे सर्जिकल ऑपरेशन केले होते, त्या तोडीचे आपल्या भारतीय सैन्याने करून दाखवले आहे व त्यामुळे संरक्षण दलाची प्रतिमा उंचावली आहे.\n3) 28 सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राइकची खरी तयारी, ज्या दिवशी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्या दिवसापासूनच होताना दिसते. शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनाच्या प्रशस्त प्रांगणात दिमाखदार पद्धतीने आयोजित करून शेजारी राष्ट्रांचे पंतप्रधान व देश प्रमुखांना बोलावून सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे या कार्यक्रमास पाकिस्तानच्या पंतप्रधान नवाज शरीफ यांना आवर्जून बोलावण्यात \"\"ब्रेकिंग द आइस‘‘ करून मैत्रीसाठी हात पुढे केला. तद्‌नंतर बऱ्याच वेळा पाकिस्तानाशी आपले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचा कळस म्हणजे अचानक मोदी इस्लामाबाद येथे नवाज शरीफ यांच्या घरी जाऊन राजशिष्टाचार न जुमानता सर्वांना एक आश्‍चर्याचा धक्का दिला. विरोधकांनी त्याच्यावर खूप टीका केली. मोदींना काश्‍मीरचा प्रश्‍न होईल तितका समझोत्याने सोडवायचा आहे. त्यांना दोन्ही राष्ट्रांमध्ये युद्ध-रक्तरंजितता, जीवितहानी नको होती; शिवाय अर्थकारणावर ताणही पडू नये, हा दूरदृष्टिकोन होता.\n4) मोदींनी 125 कोटी देशवासीयांसाठी \"अच्छे दिन‘ आणण्याची प्रतिज्ञा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या आश्‍वासनात वारंवार करून दिली होती व त्यामुळे देशवासीयांनी देशाच्या निवडणुकीत घवघवीत यश त्यांच्या पारड्यात टाकले; मोदींच्या खांद्यावर पराकोटीची जबाबदारी येऊन पडली. \"अच्छे दिन‘ आणण्यासाठी योग्य त्या सहकाऱ्यांची निवड करून आपला राष्ट्रबांधणीचा प्रवास सुरू केला.\n5) गेल्या दोन वर्षांत त्यांनी जगभर प्रवास करून देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांतून त्यांची आंतरराष्ट्रीय राजकारणाची मुत्सद्देगिरी दिसून येते. देशाला आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी \"मेक इन इंडिया‘ची भन्नाट कल्पना मांडून राष्ट्रीय संपत्तीची कशी वाढ होईल, यासाठी प्रयत्न केले. तसेच या सर्वांचा परिपाक आपणास \"योगा दिवस‘ अंदाजे 150 राष्ट्रांमध्ये यूएनओचा अजेंडा म्हणून साजरा केला. देशाचे पाऊल महासत्ता होण्याच्या दिशेने पडत असताना दोन वर्षांत त्यांनी मागील सरकारांना दोष न देता आपला अजेंडा चालूच ठेवला.\n6) आंतरराष्ट्रीय पातळीवर जशी देशाची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न सुरू होता, त्याच वेळेस देशांतर्गत \"मन की बात‘, लाल किल्ल्यावरून देशाला दिशा देणारी भावपूर्ण भाषणे करून राष्ट्रनिर्माण व राष्ट्रभावना जागृत करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. देशाला एकसंघ करण्याचा दृष्टीने युवकांशी संवाद साधून त्यांना प्रेरणादाई दिशा दिली. \"स्वच्छ भारत,‘ \"बेटी बचाव‘ दारिद्य्ररेषेखालील देशवासीयांसाठी बॅंकांचे कर्ज योजनांचे विविध कार्यक्रम सुरू केले. एक सक्षम राष्ट्राची निर्मिती होत असताना त्यांना विरोधकांनी कायमच टीकेचं लक्ष्य बनवले. तसेच पक्षातील काही नेत्यांच्या चुकीच्या विधानामुळे समाजात तेढ निर्माण होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वांना बरोबर घेऊन जाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.\n7) उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवावा, ही प्रचंड मागणी होत असताना त्यांनी संयम दाखवून योग्य वेळी व योग्य दिवशी भारतवासीयांची इच्छा पूर्ण केली. तसेच भारताची आंतरराष्ट्रीय पत वाढविली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C.html", "date_download": "2018-11-20T21:36:54Z", "digest": "sha1:TUXPO2A72ILWEVDRQUVPYUX7UI3RD7DU", "length": 22218, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | रेल्वे करणार आता सौरऊर्जेचा वापर", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रेल्वे करणार आता सौरऊर्जेचा वापर\nरेल्वे करणार आता सौरऊर्जेचा वापर\n=पंखे, वातानुकूलित यंत्रणा चालविणार=\nजोधपूर, [१८ मे] – रेल्वेसाठी डिझेल आणि जीवाश्म इंधनाचा वापर वाढत असताना इंधनाची बचत होण्याच्या उद्देशाने रेल्वेतील पंखे, वातानुकूलित यंत्रणा आदी सुविधांसाठी सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पॅसेंजर गाड्यांमधील सर्व प्रणाली सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. या रेल्वेची प्रायोगिक तत्त्वावरील चाचणी या महिन्याच्या अखेरीस जोधपूरमध्ये लवकरच घेण्यात येणार आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे प्रतिरेल्वे प्रतिवर्ष ८२ लाख रुपयांची बचत होणार असल्याचा अंदाज रेल्वेने व्यक्त केला आहे.\nप्रायोगिक तत्त्वावरील रेल्वेमधील पंखे, दिवे व एसी बोगीवर बसवण्यात आलेल्या सोलर पॅनेलमधून निर्माण होणार्‍या सौर ऊर्जेवर चालतील. उत्तर-पूर्व रेल्वेचे प्रवक्ते गोपाळ शर्मा यांनी सोलर ट्रेन चाचणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोलर पॅनेलच्या वापरामुळे भारतीय रेल्वेला नेमका किती नफा होईल, हे चाचणी केल्यानंतरच स्पष्ट होईल. या पर्यायी ऊर्जेचा वापर केल्यास दरवर्षी प्रत्येक रेल्वेमागे अंदाजे ८२ लाख रुपयांची बचत होण्याची शक्यता रेल्वेने व्यक्त केली. सौर ऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात केली तर इंधनाच्या खर्चात मोठी बचत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे डिझेलचा वापर प्रतिवर्ष नव्वद हजार लिटरने कमी होऊ शकतो व कार्बन उत्सर्जन दोनशे टन प्रतिवर्ष एवढे कमी होऊ शकते. दिल्ली विभागांतर्गत रोहतक-रेवारी भागात धावणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये सीएनजीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मोठी आर्थिक बचत होत आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (324 of 2453 articles)\nअकबर रोडला महाराणा प्रताप यांचे नाव द्या \nनवी दिल्ली, [१८ मे] - काही महिन्यापूर्वीच दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील औरंगजेब रोडला दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.elokpatra.com/", "date_download": "2018-11-20T22:31:09Z", "digest": "sha1:MF4SGAOCIZM7LMSLS53QYIIJOYXEYJTM", "length": 12924, "nlines": 98, "source_domain": "www.elokpatra.com", "title": "भूमिपुत्राचा मित्र", "raw_content": "\nई – लोकपत्र पेपर\nदैनिक लोकपत्र व्हॉट्सप बुलेटिन २१ नोव्हेंबर २०१८\nदैनिक लोकपत्र व्हॉट्सप बुलेटिन २१ नोव्हेंबर २०१८ ———————————- ई- पेपर: http://www.elokpatra.com/21-November-2018/ —————————— अग्रलेख – आरक्षणाचा तिढा http://www.elokpatra.com/आरक्षणाचा-तिढा/ ‎ खट्टा -मिठ्ठा: चंदूचे ‘ विठोबाला’ साकडे http://www.elokpatra.com/चंदूचे-विठोबाला-साकडे/ संपादकीय – भाजप – शिवसेना सरकारची लिव्ह अँड रिलेशनशीप http://www.elokpatra.com/भाजप-शिवसेना-सरकारची-लिव/ ‎ संपादकीय – प्रेषित हजरत मोहम्मद (स) यांच्या शिकवणीची आज ही गरज. प्रेषित…\ne-paper ई - लोकपत्र पेपर ई -पेपर\n१९८४ शीख विरोधी दंगल : आरोपी यशपाल याला फाशीची शिक्षा ,नरेशला जन्मठेप\nदिल्ली/ वृत्तसंस्था : १९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणी न्यायालयाने नरेश सहरावतला जन्मठेप तर यशपाल सिंहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मंगळवारी दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने हत्येप्रकरणी दोषी ठरवत नरेश सहरावतला जन्मठेप तर यशपाल सिंहला फाशीची शिक्षा सुनावली आहे.शिक्षेवरील चर्चेदरम्यान सरकारी वकील आणि पीडित कुटुंबीयांच्या वकिलांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती….\nकाश्मीर: हुर्रियत नेता हफीजुल्लाह मीर याची गोळी मारून हत्या\nजम्मू-कश्मीर / वृत्तसंस्था : दक्षिण कश्मीर मध्ये हुर्रियत नेता हफीजुल्लाह मीर याची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे .जम्मू-कश्मीर मध्ये अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी सैयद अली शाह गिलानी च्या तहरीक-ए-हुर्रियत गटाच्या नेत्याची एका अज्ञात बंदूकधारी इसमाने गोळी मारून हत्या केली आहे . हुर्रियत नेता हफीजुल्लाह मीर याला दोन वर्षाच्या करावासानंतर ऑक्टोबर…\n मग हे वाचा …\n१६ ते २२ वयोगटातील सर्वाधिक तरुण इंटरनेटच्या आहारी आपल्या दैनंदिन आयुष्यात इंटरनेटचा वापर इंटरनेट संगणक नेटवर्कची एक जागतिक संस्था आहे. संगणकाचा आणि इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्यामुळे संगणक, स्मार्टफोन आणि इंटरनेट यांच्याशी मैत्री करणे आणि त्यांचा सहज वापर करायला शिकणे आपल्या हिताचे असणार आहे.पण ‘तंत्रज्ञान शाप की वरदान’…\n‘सापडले दहा कापलेले हात’,भीतीचे वातावरण\nगुन्हे जगत ताज्या बातम्या\nओडिसा /वृत्तसंस्था : अशाप्रकारची खळबळजनक घाटना ओडिसा येथील जाजपूर येथे घडली आहे . यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . ओडिशातील जाजपूर येथे दहा कापलेले हात सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रविवारी हा धक्कादायक प्रकार समोर आला. २००६ मध्ये या परिसरात एका प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आदिवासींवर पोलिसांनी गोळीबार केला…\nमागास आयोगाचा अहवाल पटलावर ठेवावा अन्यथा सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही – अजित पवार\nराज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत राज्य मागासवर्गीय आयोगानं मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला अहवाल स्वीकारण्यात आला. त्यानंतर मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग हा वेगळा प्रवर्ग तयार करून स्वतंत्रपणे आरक्षण दिले जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. या अहवालात तीन मह्त्वाच्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. राज्यात मराठा समाज सामाजिक आणि…\nआरक्षणाचा तिढा लोकसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा निर्वाळा राज्य मागास आयोगाने दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला असणार. पण, पाठोपाठ लगेचच सुरू झालेले आंदोलनाचे इशारे आव्हान अजून संपले नसल्याचे दाखवणारे आहेत. राज्य मागास आयोगाने सरकारला सादर केलेल्या…\nजायकवाडीच अडवलेल पाणी आता कोर्टात\nऔरंगाबाद /प्रतिनिधी : जायकवाडी जलाशयामध्ये ८.९९ अब्ज घनफूट पाणी सोडण्यास जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतरही नगर जिल्हय़ात पाणी रोखण्यात आले. प्रत्यक्षात ६.४० अब्ज घनफूट पाणी सोडण्यात आले.त्यातही सुमारे २.५० अब्ज घनफूट पाणी वाटेतच अडवले आणि पळवले गेले.या पाणीचोरी विरोधात शारदा प्रतिष्ठानच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी मुंबई विद्यापीठाच्या औरंगाबाद…\nसिल्लोड शहरात टिपु सुलतान जयंती उत्साहात साजरी; रक्तदान शिबिर,मोटारसायकल रैली व मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधले\nर.ह.अ टिपु सुल्तान यांच्या जयंती निमित्त सोमवार रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी जवळपास दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान केले तर मंगळवारी शहरातील टिपु सुल्तान चौकास पुष्पहार अर्पण करुण सकाळी अकरा वाजता मोटारसायकल रैली काढण्यात आली.मोटारसायकल रैलीत जब तक सूरज चाँद रहेगा टिपु तुम्हारा नाम रहेगा,टिपु सुलतान अमर रहे अशा विविध घोषणांनी…\nसंपादक : श्री कमलकिशोर नानासाहेब कदम\nपत्ता : कीर्ती कॉम्प्लेक्स,\nभाग्य नगर, नांदेड – ४३१ ६०१\nसंपादक : श्री अंकुशराव नानासाहेब कदम\nपत्ता : एम. आय. डी. सी. इंडस्ट्रीयल एरीया\nचिकलठाणा औरंगाबाद – ४३१२१०\nप्रा .श्री. रवींद्र तहकिक ,\nपत्ता : ४-४०-२०३ . सिडको एन-४ औरंगाबाद ४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600151", "date_download": "2018-11-20T22:39:52Z", "digest": "sha1:EZVJOIR3DZFDOGLB7NXFKJTFQ5GFSYAB", "length": 5160, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "काश्मीरच्या आयएएस ‘टॉपर’वर होणार कारवाई - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काश्मीरच्या आयएएस ‘टॉपर’वर होणार कारवाई\nकाश्मीरच्या आयएएस ‘टॉपर’वर होणार कारवाई\nजम्मू-काश्मीरचा पहिला युपीएससी टॉपर शाह फैसल (35 वर्षे) विरोधात केंद्र सरकारने शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. स्वतःच्या कर्तव्यांबद्दल फैसल प्रामाणिकपणा सिद्ध करण्यास अपयशी ठरले, त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्याविरोधात कारवाई करावी असे कार्मिक विभागाच्या आदेशात नमूद आहे.\nफैसलने एक वादग्रस्त ट्विट केला होता. यात बरोबर रेपिस्तान’ असे नमूद करण्यात आले होते. या ट्विटमुळेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण आशियात बलात्कार संस्कृतीला व्यंगात्मक स्वरुपात मांडल्याने माझ्या वरिष्ठांकडून प्रेमपत्र पाठविण्यात आले आहे. लोकशाहीवादी भारतात आमच्या सेवेचे नियम अद्याप वसाहतवादीच आहेत, जेथे स्वतःचे विचार दाबून ठेवावे लागतात असे आयएएस अधिकारी फैसलने सरकारी आदेशाची प्रत टॅग करत नमूद केले आहे.\nबीएसएफ जवान तेजबहादूरचे पाकिस्तान कनेक्शन \nनागरिक नोंदणीसाठी शिधापत्रिका वैध पुरावा\nडोनाल्ड ट्रम्प यांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल\nराष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सचिवाची पक्षाला सोडचिठ्ठी\nछत्तीसगडमध्ये दुसऱया टप्प्यात 72 टक्के मतदान\nभारत-ऑस्ट्रेलिया संघर्षाला आजपासून प्रारंभ\nहिजबुलचे 4 दहशतवादी ठार\nदिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली\nराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान\nबँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले\nराणेंनी मगोच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे : दीपक ढवळीकर\nनामवंत अर्थतज्ञ दिनकर हरि पै पाणंदीकर यांचे निधन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/people-picketing-to-police-for-patient-death-in-mumbai-sion-hospital-maharashtra-296938.html", "date_download": "2018-11-20T21:35:29Z", "digest": "sha1:6P3WGEDHEUTH6NCKV62PH77LHVMUTI2D", "length": 14656, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रुग्ण दगावल्याचं खापर पोलिसांच्या माथी, सुरक्षा दलावरच केली दगडफेक", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nरुग्ण दगावल्याचं खापर पोलिसांच्या माथी, सुरक्षा दलावरच केली दगडफेक\nमुंबईतल्या सायन येथील टिळक रुग्णालयात एका रुग्णाचा उपाचारदारम्यान मृत्यू झालाया यावर मृतकाच्या नातेवाईक आणि मित्रांनी आपला राग पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक करून व्यक्त केला.\nमुंबई, 23 जुलै : मुंबईतल्या सायन येथील टिळक रुग्णालयात एका रुग्णाचा उपाचारदारम्यान मृत्यू झालाया यावर मृतकाच्या नातेवाईक आणि मित्रांनी आपला राग पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक करून व्यक्त केला. यात दोन पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे तीन असे पाच जवान जखमी झाले आहेत तर या जमावाने पोलिसांच्या तीन गाड्या फोडल्या आहेत. या प्रकरणी सायन पोलिसांनी 100 अज्ञात जणांविरोधात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल केला करण्यात आला.\nयात जखमी झालेल्या जवानांवर सध्या त्याच रुग्णलयात उपचार सुरू आहेत. धारावी पोलिसांनी चोरी प्रकरणी येथील सचिन रवींद्र जैस्वार वय 17 वर्षे नावाच्या युवकाला ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी त्याला पोलिसांनी जबर मारहाण केली होती. त्यानं गुन्हा कबुल केला नाही म्हणून त्याला शुक्रवारी सोडून दिलं होतं. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली म्हणून त्याचा नातेवाईकांनी शनिवारी टिळक रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं.\n'तेल गेलं तूप गेलं...' कटरने कापलं एटीएम आणि...\nशनिवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच सचिनचा मृत्यू झाला असा सचिनच्या वडिलांनी आरोप केला आहे. तर त्याला लेप्टो स्पायरोसिस झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. उपस्थित नातेवाईकांनी पोलिसांवर आणि काही गाड्यांवर दगडफेक केली. पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावून परिस्थिती शांत केली.\nकर्णबधीर मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या विरोधासाठी महाराष्ट्र राज्य कर्णबधिर संघटना उतरली रस्त्यावर\nVIDEO : मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानावर सपत्नीक केली विठ्ठलाची पुजा\n'गाईला वाचवा पण बाई असुरक्षित याची मला लाज वाटते'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/shocking-bajrang-dal-puts-rs-5-lakh-bounty-on-navjot-singh-sidhu-head-301812.html", "date_download": "2018-11-20T21:33:50Z", "digest": "sha1:BKCTOFCVTTDUGLXYRTNRNS7KGE2GF25H", "length": 14303, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'नवज्योतसिंग सिद्धूचा शिरच्छेद केल्यास पाच लाखांचे बक्षीस'", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n'नवज्योतसिंग सिद्धूचा शिरच्छेद केल्यास पाच लाखांचे बक्षीस'\nनवज्योतसिंग सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा बजरंग दलाने केली आहे\nआग्रा,ता,22 ऑगस्ट : पाकिस्तानमध्ये जाऊन तिथल्या लष्करप्रमुखाला मिठी मारणारे काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा बजरंग दलाने केली आहे. बंजरंग दलाचा आग्रा विभागाचा अध्यक्ष संजय जाट याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सजंय जाटवर कारवाईची मागणी करण्यात येतेय. या व्हिडीओमध्ये संजय जाट हा पाच लाखांचा चेकही निर्लज्जपणे दाखवताना दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी कार्यक्रमाला सिद्धू गेले होते. त्यावेळी कार्यक्रम सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी तिथे पाकिस्तानचे लष्करप्रमुख बावजा आले आणि सिद्धू त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी गळाभेट घेतली.\nत्याचबरोबर सिद्धूंना बसण्यासाठी जी खुर्ची देण्यात आली होती त्याच्या शेजारीच पाकव्याप्त पाकिस्तानच्या अध्यक्षांनाही खुर्ची देण्यात आली होती. त्यावरून सिद्धूवर सध्या टीकेचा भडीमार सुरू आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही सिद्धूच्या या वर्तनाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली होती.\nतर सद्भावनेच्या हेतुनेच भेट घेतल्याचं सांगत सिद्धूने त्याचं समर्थन केलंय. मला दहा वेळा निमंत्रण आलं होतं आणि परराष्ट्रमंत्रालयानेही मला जाण्याची परवानगी दिली असं असताना मी गेलो नसतो तर योग्य संदेश गेला नसता असही त्यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानात मात्र सिद्धू ला समर्थन मिळतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2018-11-20T21:30:57Z", "digest": "sha1:BGMHMLWL3FRU2LEPDYZD3LMNAQN4NCRH", "length": 6252, "nlines": 237, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:व्यवसाय - विकिपीडिया", "raw_content": "\nहा वर्ग व्यवसाय (इंग्लिश : Business) या संदर्भाने लिहिल्या गेलेल्या लेखांसाठी आहे. सर्वसाधारण नोकरी-धंदा या संदर्भाने वर्ग:पेशे हा वर्ग पाहा.\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► कायदेशीर व्यवसाय‎ (३ प)\n► फॅशन‎ (२ क)\n► वित्तीय संस्था‎ (१ क)\n► वेश्याव्यवसाय‎ (१ प)\n► व्यवस्थापन‎ (५ क, ७ प)\n► व्यावसायिक कौशल्ये‎ (१ प)\n► शेतीपूरक व्यवसाय‎ (२१ प)\nएकूण ३५ पैकी खालील ३५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ११:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66533", "date_download": "2018-11-20T22:34:51Z", "digest": "sha1:BYHAQ4NSJS4LVRMNBTAV4OGTV3YEPI2I", "length": 41389, "nlines": 281, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हिंजवडी चावडी: मिटिंग बिटिंग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हिंजवडी चावडी: मिटिंग बिटिंग\nहिंजवडी चावडी: मिटिंग बिटिंग\n\"अरे पण तू केली होती ना मीटिंग रुम बुक\n\"केली होती.पण ती पलीकडच्या टीम ची परदेशी बाई 2 आठवडे तिथे बसणार आहे बिस्कीट आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन.सो दुसरीकडे जावं लागेल.\"\n\"पण मग तू त्याना बदली रुम नाही मागितली का\n\"आपण रूट कॉज अनलिसिस मध्ये टाकलं होतं ना त्यांनी इन्फ्रा सेटअप लवकर दिला नाही म्हणून टोयोटाचा इश्यू उशिरा गेला..तेव्हापासून ते लोक असेच करतात.\"\n\"पेराल तेच उगवते\" \"मध पाहिजे असेल तर मधमाश्याच्या पोळ्यावर लाथ मारू नका\" वगैरे जुन्या म्हणी नव्याने मांजराच्या डोळ्यासमोर तरळल्या. अचानक त्याच्या शेजारचा दुसऱ्या टीम चा भिडू बाळंतपणाच्या 5 दिवसाच्या रजेवर गेल्याचं त्याला आठवून त्याने झटपट त्याची आज रिकामी असणार असलेली मीटिंग रूम गाठली.'छोट्या लढाया जिंका, युद्ध आपोआप जिंकले जाईल' वगैरे इंग्लिश म्हण मनात बनवत मांजर आणि त्याचा टीम रुपी कळप मीटिंग रुमात शिरला.\nकाचेच्या दाराबाहेरून एक फोनवर बोलणारा गगनभेदी आवाज जवळ जवळ येत होता.\n\"अगं गुटखा नाही, सातारी जर्दा मागायचा कडक.एकदम किक येईल असा द्या म्हणून सांगायचं.नाही नाही, मशेरी भाजलेली असते.ती नाही चालणार.\"\nमांजर आणि त्याचे टीम मेट्स दचकून बाहेर बघायला लागले.\n\"हां, घेतला ना, 111 मिळाला का, तो बेस्ट.आता नीट मगभर पाण्यात मिसळायचा, आणि न्हाव्याकडे केसांवर पाणी मारायचा स्प्रे असतो ना त्या बाटलीत टाकून झाडावर मारायचा.सगळी कीड गायब.\"\nमांजर आणि टीम मेट्स नी सुटकेचा निःश्वास टाकून परत एक्सेल मध्ये डोकी खुपसली.या आमच्या टीम मधल्या पर्यावरणवादी ताई.या कोणत्या वस्तूंचा कश्यासाठी उपयोग करतील सांगता येत नाही.मायक्रोवेव्ह ने कँसर होतो ऐकल्यावर यांनी आपल्या जपानी उच्चतंत्र मायक्रोवेव्ह चं बरण्या ठेवायचं शेल्फ बनवलंय.यांच्या घरात गेल्यास खापरात केलेली पोळी मातीच्या ताटात वाढलेली ट्रक च्या टायर ने बनलेल्या मोढ्यावर बसून तुम्हाला खायला मिळेल.काच पण नै.काच पर्यावरणात 400 वर्षं राहते.त्यामुळे ताई दुकानावर जाऊन कडक किक येणारा सातारी जर्दा आणतात ही मानसिक किक टीम ने सहजपणे पचवली.\n\"आपण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करायला पाहिजे.वेब सर्व्हिस लिहून काय कोणीही करेल.पण आपण यात मशीन लर्निंग इंटिग्रेट केले तर उद्या वेअरेबल डिव्हायसेस ला आपण बेस्ट प्रॉडक्ट असू.\"\nगीक दादा म्हणाले.हे दादा रात्री 2 पर्यंत घरी वेगवेगळी ट्युटोरियल वाचतात.बस मध्ये कर्णयंत्र लावून लिंडा(या बाई खऱ्या नव्हेत,त्या एका अभ्यास आणि ऑनलाइन शिक्षण वेबसाईट चे नाव आहे) ची प्रवचने ऐकतात.हे कलियुगात असतात तेव्हा त्यांची कंपनी अजूनही त्रेता युगातल्या टेक्नॉलॉजी वापरत असते.त्यामुळे यात बदल घडवून आणण्यासाठी 'रामाने सोन्याचा हरीण आणायला जाताना कुटीच्या दरवाज्याला बायोमेट्रिक स्कॅनर व सीतेच्या नुपुरामध्ये gps ट्रॅकर लावून जावे' अशी व्यवस्था स्वतःच्या कामात ते नेहमीच करत असतात.पण त्यांच्या मांजराची सर्व वरची मांजरे रावण असल्याने त्यांना सीता पळवण्यात येणारे हे अडथळे मुळीच पसंत नसतात व ते 'त्रेता युगातील लक्ष्मणरेषा सध्या पुरे, तुझ्या आयडिया पुढच्या रिलीज ला वापरू' म्हणून गीक दादांना जमिनीवर आणतात.पण तरीही गीक दादा आपला अविरत अभ्यास चालूच ठेवतात.\n\"जरा विसावू या वळणावर\" ताई वादळी वेगाने पर्स सहित आत शिरून खुर्चीत सांडल्या. ताईंना दीड वर्षाचे बाळ असल्याने आणि नवरा परदेशी असल्याने ताई बाळाचे आवरणे, सासू सासऱ्या साठी नाश्ता, जेवण,बाळाचे अमुक प्रमाणात तमुक व्हिटामिन, आयर्न,मॉलिब्डेनम आणि मेंडलेयेव्ह च्या सारणीतले सर्व धातू थोड्या थोड्या प्रमाणात देणारे भाजी पाला फळे फुले घातलेले बाळाचे 3 खाऊचे डबे बनवून येतात.घरी इतके केल्यावर ऑफिस हा औट घटकेचा जीवाला थंडावा वाटणे हे चकोर पक्ष्याला चंद्राचा आसरा वाटण्याइतकेच नैसर्गिक आहे.ताई नोकरी सोडून नवऱ्याघरी सातासमुद्री सुरक्षित पोहचण्याची वाट ऑफिसात आणि घरी सर्व चातकाप्रमाणे पाहत आहेत.\n\"सब मोह माया है\" दादा चेहऱ्यावर मख्ख भाव आणून खुर्चीत मागे रेलून बसले होते.अमिताभ च्या 'सरकार' चे पोस्टर दादांना खुर्चीवर बसलेले पाहूनच सुचले अशी हापिसात वदंता आहे. हे दादा आधी मनुष्य प्राण्या प्रमाणे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे षड्रिपू बाळगून उत्साहाने कामावर चिकटले होते.पण त्यांच्या पहिल्या पगारवाढीला कुंडलीत रिसेशनयोग, दुसऱ्या वाढीला कंपनी मर्जरयोग, तिसऱ्या वाढीला टीम बदल योग आडवा आल्याने दादा \"सब मॅच फिक्स है, क्या हार क्या जीत सब झूठ और फरेब का रिमिक्स है\" भाव चेहऱ्यावर आणून काहीही नवी योजना कानावर पडण्या पूर्वी \"नाही वर्क करणार हे\" म्हणायला तोंड उघडून तयार असतात.\nया सर्व रत्नांना दरबारी बाळगणारा हा मांजर जुन्या पिक्चर मधील नूतन,निरुपा रॉय, आणि बाकी अनेक तत्ववादी शाळामास्तरांच्या पतिव्रता आणि इंटर्व्हल पूर्वी गोळी लागून मरणाऱ्या बायकांप्रमाणे अमेरिका, फ्रान्स आणि भारत अश्या 3 भूतलावरील साहेबांना सांभाळत कोंड्याचा मांडा करून टीम चा संसार काटकसरीने चालवत असतो.मांजराने फ्रान्स च्या भल्या सकाळी त्यांना फोन करून समजून घेऊन आपल्या टीम ला कळवळून पटवलेले काम आणि कामाची पद्धत आणि त्यानुसार झालेले अर्धा दिवस काम भारतातले लोक घरी गेल्यावर अमेरिकेच्या लोकांनी कॉफी चे घोट मारत मिटिंग घेऊन केलेल्या चर्चा आणि बदलांमुळे दुसऱ्या दिवशी 15% निकामी झालेले असते.असं अनेक वेळा झाल्यावर मांजराला सर्व देशी विदेशी साहेबमनांचा अंदाज येऊन तो दारी आल्या पाहुण्यांना कोडरूपी पॅटिस वाढताना आता ओट्यापाशी दुसऱ्या अप्रोच च्या अभ्यासरूपी शिऱ्याची कच्ची तयारी करून ठेवतो.\n\"आज पासून आपल्या टीम मध्ये अजाईल वापरणार आहोत आपण.\"\n\" (पर्यावरणवादी ताई अजून त्यांच्या घरातल्या झाडांवर जर्दा मारण्यातून मानसिक दृष्ट्या बाहेर पडलेल्या नाहीत.)\n\"अजाईल.आता आपण वॉटरफॉल मॉडेल वापरतो.काम स्पेसिफिकेशन, प्लानिंग, डिझाईन, प्रोग्रामिंग, टेस्टिंग, मेंटेनन्स अश्या पायऱ्यावरून धबधब्यासारखं खाली कोसळतं. ते आता पाणवठयावर 5 नळ सोडून पाच बादल्या भरायला ठेवायच्या आणि एकत्र भरून न्यायच्या.\" (मांजर सध्या तो घेत असलेल्या अनेक अजाईल सेशन्स मुळे डोक्यात साठलेले बुडबुडे साबणाच्या फुग्याप्रमाणे भराभरा सोडायला लागला.)\n\"आणि या धबधब्यात दर अपरेजल सायकल ला कोणीतरी घसरून पडून दात पाडून घेतं.\"('सब मोह माया है' दादा पर्यावरण वादी ताईंच्या कानात कुजबुजले.)\n\"मेल पाठवायची नाहीत.सगळं रोज 15 मिनिटाच्या स्टँड अप मिटिंग मध्ये तमाम करायचं.\" ('मेल पाठवायची नाहीत' या वाक्याला गीक दादा सरसावून बसले.एरवी ते दिवसभरात हापिसात जास्तीत जास्त पाच वाक्यं बोलतात आणि बाकी मजकूर शेवटी eom(एन्ड ऑफ मेल) येणाऱ्या रिकाम्या मेल मध्ये विषयात एक लांबलचक वाक्य लिहितात.)\n\"आपण बसून घेऊया स्टँड अप मिटिंग.मला जास्त उभं राहिलं की चक्कर येते.\" ('जरा विसाऊ या वळणावर' ताई घरी 'बाळ सांभाळ, खाणं सांभाळ, इनलॉ सांभाळ,बाळ सांभाळ' वाला गरबा खेळत असल्याने हापिसात त्या जास्त हालचाल करत नाहीत.दीड इंच हिल वाले फॉर्मल शूज घातले असले तर कँटीनपर्यंत पण नाही.)\n\"मेल पाठवायला नको काबाकी अजाईल बिजाईल चालूदे पण मॉम(मिनिट ऑफ मिटिंग) मेल पाहिजेत.नंतर लोक 'तुला हे सांगितलं तू केलं नाहीस मी तोंडी बोललो होतो' म्हणून भलत्या गोष्टींवर फटके टाकतात.\" ('सब मोह माया है' दादांच्या मनावर जुन्या जखमांचे व्रण अजून ताजेच आहेत.आयुष्यात प्रत्येकाशी घडलेल्या प्रत्येक संभाषणाचा आपल्याकडे मोबाईल स्क्रीनशॉट/रेकॉर्ड/साक्षीदार/मेल/एक्सेल यापैकी एका स्वरूपात लेखी पुरावा असलाच पाहिजे अश्या सावध पवित्र्याने हे वावरत असतात.मागे एकदा बायकोने सकाळी लाजत गोड बातमी सांगितल्यावर यांनी 'मला एक मेल टाकून ठेव.आय विल गेट बॅक टु यु ऑन धिस बाय eod टुडे.' म्हटल्याने घरात झालेली खडाजंगी अजूनही अधून मधून त्यांना टाचण्या टोचायला वापरली जाते ही गोष्ट वेगळी.)\n\"आपण अजाईल ला थोडं बदलून घेऊ.सध्या आपण फक्त नवीन आलेलं काम अजाईल ने करू.ऐन वेळी येणारी मेंटेनन्स कामं वॉटरफॉल ने करू.\" (मांजर नेहमी प्रमाणे टीम मधले सगळे अडथळ्याचे दगड जवळ आणून सेतू बांधण्यात बिझी.)\n\"मी डेव्ह ऑप प्रॅक्टिसेस वापरून परवा एक प्रोग्राम लिहिला होता.सगळ्या टीम ला पाठवला होता.तुम्ही कोणीच पाहिला नाही का\" (गीक दादा एप्स च्या ग्रहावर आलेल्या एकट्या प्रगत मनुष्यप्राण्याच्या भावना मनात बाळगत म्हणाले.)\n\"अरे बाबा तुला कितीदा सांगितलं असे प्रोग्राम वगैरे मेल वर पाठवत जाऊ नको तुला माहीत आहे ना आपल्याकडे आयपी राईट्स ची किती बोंब होते तुला माहीत आहे ना आपल्याकडे आयपी राईट्स ची किती बोंब होतेआपण एका खूप मोठ्या महागाच्या गोष्टीवर काम करतो.आपली लायसन्स लोक एक कोटी मध्ये विकत घेतात.आपल्याला आपल्या डोक्यातून जन्मलेल्या आणि कॉम्प्युटर वर उतरलेल्या 2 ओळी पण कंपनी बाहेर नेण्याची परवानगी नाही.आणि तू प्रायव्हेट आयडी वरून मेल पाठवतोयस.उद्या कोणा कॉम्पिटेटर ला गेला म्हणजेआपण एका खूप मोठ्या महागाच्या गोष्टीवर काम करतो.आपली लायसन्स लोक एक कोटी मध्ये विकत घेतात.आपल्याला आपल्या डोक्यातून जन्मलेल्या आणि कॉम्प्युटर वर उतरलेल्या 2 ओळी पण कंपनी बाहेर नेण्याची परवानगी नाही.आणि तू प्रायव्हेट आयडी वरून मेल पाठवतोयस.उद्या कोणा कॉम्पिटेटर ला गेला म्हणजे\n(मांजर प्रेमळ असले तरी अत्यंत नियम प्रेमी आहे.कोणतेही वळण नसलेला एक सरळ वन वे रस्ता पुढे वेडा वाकडा वळत असला तरी त्यावर इंडिकेटर दाखवुनच जायचं या सवयीनं त्याने मागच्या बऱ्याच चक्रधारींच्या शिव्या खाल्ल्या आहेत.नियम म्हणजे नियम.वळलं म्हणजे इंडिकेटर.)\n\"आपला भला मोठा कोड बेस, सर्व्हर, डॉक्युमेंट इतकं असून आपल्याच्याने आपला कोड रन करताना घाम फुटतो, शत्रू टीचक्या 15 लाईन घेऊन काय करणारअश्या शत्रूला तर आपल्या कंपनीने स्वतःकडे ठेवलं पाहिजे.\" (पर्यावरण प्रेमी ताई दुसऱ्या ताईंच्या कानात खिदळल्या.)\nबाहेर एक माणूस नाकाला आठ्या घालून घड्याळ बघतोय.गीक दादांनी बाहेर येऊन 'काय' विचारलं.\n\"मी मुंबई ऑफिसहून आलोय.या रूम चं बुकिंग त्याने मला दिलंय तो पॅटरनिटी लिव्ह वर आहे.मी घरी फोन करून त्याचं बुकिंग माझ्या नावावर घेतलंय.\"\nमिटिंग रूम ची 'झोपडपट्टी पुनर्वसन पर्यायी घर योजना' प्रमाणे होणारी परस्पर सौदेबाजी बघून मांजर कळवळला.पण 'नियम म्हणजे नियम.' त्यामुळे सगळ्यांनी मिटिंग गुंडाळायला घेतली.\n\"बाकी स्टेटस एक्सेल मध्ये टाका.तू उद्यापासून स्टँड अप मिटिंग ला रूम बुक कर रे.सकाळी कितीचा पण स्लॉट चालेल.पण ही खोली मिळायलाच पायजे.इथून आवाज जात नाही.\"\nनेहमी प्रमाणेच स्टेटस पासून बरेच सांधे बदलून मिटिंग संपली.\nमाबो फार सपक होत चालली होती\nमस्त, पंचेस भारी, तुमच्या गोष्टीतली मांजरे कायम कनवाळू, आणि अकोमोडेटिंग असतात,\nआपण अजाईल ला थोडं बदलून घेऊ.सध्या आपण फक्त नवीन आलेलं काम अजाईल ने करू.ऐन वेळी येणारी मेंटेनन्स कामं वॉटरफॉल ने करू.>>>\nसगळेच पंचेस भारी आहेत\nअजून असे किस्से येऊ द्या\n(नहीं....... तोंडावर हात ठेवून किंचाळणारी बाहुली.) हाय कर्मा काल पर्यंत मी इथे ताई होते.\nमॉलिब्डेनम आणि मेंडलेयेव्ह च्या सारणीतले सर्व धातू थोड्या थोड्या प्रमाणात देणारे भाजी पाला फळे फुले घातलेले बाळाचे 3 खाऊचे डबे\nतत्ववादी शाळामास्तरांच्या पतिव्रता आणि इंटर्व्हल पूर्वी गोळी लागून मरणाऱ्या बायकां\nनियम म्हणजे नियम.वळलं म्हणजे इंडिकेटर.\nमिटिंग रूम ची 'झोपडपट्टी पुनर्वसन पर्यायी घर योजना' प्रमाणे होणारी परस्पर सौदेबाजी >>>\nरिलेट करु शकले नाही तरी खूप\nरिलेट करु शकले नाही तरी खूप मजा आली वाचायला..\nआपला भला मोठा कोड बेस,\nआपला भला मोठा कोड बेस, सर्व्हर, डॉक्युमेंट इतकं असून आपल्याच्याने आपला कोड रन करताना घाम फुटतो, शत्रू टीचक्या 15 लाईन घेऊन काय करणार\nते आता पाणवठयावर 5 नळ सोडून\nते आता पाणवठयावर 5 नळ सोडून पाच बादल्या भरायला ठेवायच्या आणि एकत्र भरून न्यायच्या.\n>>> आज फायनली मला agile समजला \nपण खरेच या लेखातील मांजर अति कनवाळू आहे. (असेच आमचे मांजर असते, तर आम्ही अजूनही आयटीमध्येच असतो)\nअसं काही वाचल्यावर माबोवरच्या असंख्य फडतुस लेखांवर खाल्लेलया ठेचा विसरायला होतं आणि मन पुन्हा असाच लेख कधीतरी वाचायला मिळणार ह्यासाठी कितीही ठेचा बसल्या तरी बेहतर अशी तयारी करतं\nमाझे 2010-2013 चे मांजर\nमाझे 2010-2013 चे मांजर(मांजरी) इतकीच कनवाळू होती.\nती बाळाची काळजी घ्यायला सोडून गेली.\nत्यानंतर मला गुबगुबीत, शेपटी फुलवून गुर्र करणारी,पंजा मारणारी अशी काही मांजरे भेटली ☺️☺️\nमाझ्या मांजरीणिला रोज किमान 4 उचक्या नक्की लागत असतील.\nभारी जमलाय लेख अगदी \nअशक्य विनोदी लिहिता तुम्ही..\nअशक्य विनोदी लिहिता तुम्ही.. विकांतची सुरुवात मस्तच झाली. खूप दिवसांनी खमंग खुसखशीत काहीतरी वाचायला मिळालाय..\nमांजर प्रेमळ असले तरी अत्यंत नियम प्रेमी आहे.कोणतेही वळण नसलेला एक सरळ वन वे रस्ता पुढे वेडा वाकडा वळत असला तरी त्यावर इंडिकेटर दाखवुनच जायचं या सवयीनं त्याने मागच्या बऱ्याच चक्रधारींच्या शिव्या खाल्ल्या आहेत.नियम म्हणजे नियम.वळलं म्हणजे इंडिकेटर>>>\nया agile च्या इमेल्सनी जाम\nया agile च्या इमेल्सनी जाम डोकं खाल्लंय भयंकर आवडलं ललित.. बरेच नमुने पाहिल्यासारखे वाटले\nमिटींग या प्रकारावर भरपूर लिहीता येईल\nहा लेख सार्वजनिक आहे तरी मला\nहा लेख सार्वजनिक आहे तरी मला माबोवर का सापडत नाहीये\n'रामाने सोन्याचा हरीण आणायला\n'रामाने सोन्याचा हरीण आणायला जाताना कुटीच्या दरवाज्याला बायोमेट्रिक स्कॅनर व सीतेच्या नुपुरामध्ये gps ट्रॅकर लावून जावे' अशी व्यवस्था स्वतःच्या कामात ते नेहमीच करत असतात.पण त्यांच्या मांजराची सर्व वरची मांजरे रावण असल्याने त्यांना सीता पळवण्यात येणारे हे अडथळे मुळीच पसंत नसतात व ते 'त्रेता युगातील लक्ष्मणरेषा सध्या पुरे, तुझ्या आयडिया पुढच्या रिलीज ला वापरू' म्हणून गीक दादांना जमिनीवर आणतात. >>>>\n\"सब मॅच फिक्स है, क्या हार क्या जीत सब झूठ और फरेब का रिमिक्स है\" भाव चेहऱ्यावर आणून काहीही नवी योजना कानावर पडण्या पूर्वी \"नाही वर्क करणार हे\" म्हणायला तोंड उघडून तयार असतात.>>>\nतत्ववादी शाळामास्तरांच्या पतिव्रता आणि इंटर्व्हल पूर्वी गोळी लागून मरणाऱ्या बायकांप्रमाणे अमेरिका, फ्रान्स आणि भारत अश्या 3 भूतलावरील साहेबांना सांभाळत कोंड्याचा मांडा करून टीम चा संसार काटकसरीने चालवत असतो.>>\nतो दारी आल्या पाहुण्यांना कोडरूपी पॅटिस वाढताना आता ओट्यापाशी दुसऱ्या अप्रोच च्या अभ्यासरूपी शिऱ्याची कच्ची तयारी करून ठेवतो>\nभारी जमलेत एकेक कॅरेक्टर्स \nख त्त र ना क\nख त्त र ना क\nटोटली रिलेट झालं. मीटिंग रूम ची बोंब असतेच प्रत्येकवेळेला...\nलेख खूप आवडला. सगळे पंचेस\nलेख खूप आवडला. सगळे पंचेस भारी बसलेत.\nजबरदस्त लिहीलंय. आवडलंय हे.\nजबरदस्त लिहीलंय. आवडलंय हे.\nगीक दादा, बसुन स्टॅड अपवाल्या ताई, मांजरी, पर्यावरणप्रेमी जर्दा, मोह मायाभाउ ... सगळ्यांना प्रतेक्ष भेटलेलो आहे.. आणि त्यातील काही अंश आता अंगातही आलेले आहेत.\nभन्नाट लिहिलंय तुम्ही. रिलेट झालं म्हणून quote करायच झालं तर अख्खा लेखच करावा लागेल. या छान लेखाबद्दल आभार\nमाझ्याही अशाच एका नियमप्रेमी कनवाळू मांजराच्या आठवणीने डोळे पाणावले खुर्चीत रेलून बसण्याची लकब वाचून तर अगदी अगदी झाले. फक्त \"नाही वर्क करणार हे\" च्या जागी ' We do not have resources' खुर्चीत रेलून बसण्याची लकब वाचून तर अगदी अगदी झाले. फक्त \"नाही वर्क करणार हे\" च्या जागी ' We do not have resources' मांजर कनवाळू यासाठी की resources' नाहीत हे एकदा जाहीर केले / ठणकावले की ज्यादा कामाचा बोजा आमच्यावर येत नसे. बाकी टीममधल्या दादाचेच सगळे भाव चेहऱ्यावर. अजाईलची व्याख्या वाचून तर खूप हसले. इतके सोपे स्पष्टीकरण माझ्या तरी वाचनात नाही मांजर कनवाळू यासाठी की resources' नाहीत हे एकदा जाहीर केले / ठणकावले की ज्यादा कामाचा बोजा आमच्यावर येत नसे. बाकी टीममधल्या दादाचेच सगळे भाव चेहऱ्यावर. अजाईलची व्याख्या वाचून तर खूप हसले. इतके सोपे स्पष्टीकरण माझ्या तरी वाचनात नाही यावरही एक मस्त लेख लिहू शकाल तुम्ही यावरही एक मस्त लेख लिहू शकाल तुम्ही नव्हे, लिहाच अशी एक विनंती आहे. आपला परिचय नसल्यामुळे मायबोली शब्दकोशातला ला पि हा शब्द टाळला आहे\n जबरी लिहीले आहे अजून\n जबरी लिहीले आहे अजून येउ दे\nएकेक उपमा इतक्या चपखल बसल्या आहेत\nआता आमच्या स्क्रम ला नळ व बादल्या डोळ्यासमोर येउन 'खिक्' होणार हमखास\n मी तुझी आजन्म फॅन आहे अनू\nअनु भन्नाट लिहीले आहेत तुम्ही\nअनु भन्नाट लिहीले आहेत तुम्ही.\nपण या चावडी बाहेरचा असल्याने काही कन्सेप्ट समजल्या नाहीत.\nअसो ऑल द बेस्ट.\nमस्त लिहीलय.. सगळेच पंचेस\nमस्त लिहीलय.. सगळेच पंचेस भारी आहेत.\nखरंच agile वर एक लेख लिहाच..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://churapaav.blogspot.com/2018/09/blog-post.html", "date_download": "2018-11-20T22:02:24Z", "digest": "sha1:2PV6MEAICR6AARSDN7LICO5DRO654776", "length": 20618, "nlines": 142, "source_domain": "churapaav.blogspot.com", "title": "चुरापाव: कसे सरतील बये", "raw_content": "\nचुरापाव ... चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ\nचुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.\nतसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...\nशुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८\nहे आहे 'कसे सरतील सये' चं विडंबन. संदीप खरे यांची 'कसे सरतील सये' ही प्रसिद्ध कविता एकाकी नवरा माहेरी गेलेल्या बायकोला उद्देशून कशी म्हणेल, हे विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आहे. कृपया याला केवळ एक मनोरंजक कलाप्रकार म्हणून गृहीत धरावे, संदीप खरे यांची थट्टा किंवा अपमान करण्याचा काहीही हेतू नाही. चला तर पाहूया काय म्हणताहेत एकाकी नवरोबा.\nसरताना आणि हाल सोसतील ना\nखुसुफुसू दोघेजण करतील ना\nउणेंधुणें मन तुझे काढे\nसोसवेना माहेरून निघशील ना\nदोघांपाशी फोन दोन, रोज रात्री फोनवर\nखुसुफुसू दोघेजण करतील ना, करतील ना\nतेल तूप कलंडला रवा\nरोज रोज ऍडवेंचर घडतील ना\nदोघांपाशी फोन दोन, रोज रात्री फोनवर\nखुसुफुसू दोघेजण करतील ना, करतील ना\nमाझ्या जुन्या टपरीच्या पाशी\nसरे प्लेट गारढोण वडा\nभूक भूक भूका भूका भूकी भूकी भूके भूके\nसारा सारा भूभूचाच पाढा\nधुतांना ही हात बसे चपखल ना\nदोघांपाशी फोन दोन, रोज रात्री फोनवर\nखुसुफुसू दोघेजण करतील ना, करतील ना\nजुन्या नव्या जिन्नसांचे चुरे\nमला माझं कळू दे ना\nजरा गुदमरू दे ना\nतेव्हाच हुकूमशाही डिवचेल ना\nदोघांपाशी फोन दोन, रोज रात्री फोनवर\nखुसुफुसू दोघेजण करतील ना, करतील ना\nद्वारा पोस्ट केलेले प्रसाद साळुंखे येथे १२:३९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया ब्लॉगवरील सर्व लिखाण, छायाचित्रे कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे, इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nमी प्रसाद साळुंखे, मी एक साधा कारकून आहे. मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मला माझी मतं मांडायला आणि मतभेदांना सामोरं जायला आवडतं. काहींच्या मते मी माठ आहे, तर काहींच्या मते मी पक्का शहाणा आहे. माझ्या मते मी मी आहे. मला पहिजे तसाच आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनमस्कार मंडळी, रविवार ६ डिसेंबर २०१५ च्या 'मी मराठी लाइव्ह' या मुंबईहून प्रसिद्ध होणार्‍या वर्तमानपत्रातील 'सप्तमी' या पुरवणीतील 'ब्लॉगांश' या सदरात माझा एक लेख प्रसिद्ध झाला, आपण त्या लेखाचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. २००९ पासून सुरु असलेल्या या विरंगुळ्याची, अनौपचारिक अघळपघळ लिखाणाची दखल ध्यानीमनी नसताना अचानक 'मी मराठी लाइव्ह' सारख्या नव्या दमाच्या वृत्तपत्रात घेतली गेली ते पाहून समाधान वाटलं. समाधान या गोष्टीचं की ते लिखाण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. वरील छायाचित्रावर टिचकी देऊन आपण हा लेख वाचू शकता. धन्यवाद, प्रसाद साळुंखे\nमराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस दिवाळी अंक\nआंतरजालावर 'मराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस' च्या २०१६च्या ई-दिवाळी अंकात माझी 'माणसं आणि फटाके' ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण या ई-दिवाळी अंकाचा आस्वाद घ्यावा तसेच अन्य रसिकांपर्यंत या ई-दिवाळी अंकाचा दुवा पोहोचवावात ही नम्र विनंती.\nअतिरेकी अपघात अपराध अफवा अश्रू अस्वस्थ आकाशीचे तारे आठ्या आत्महत्या आत्मा आयुष्य आरसा आव्हान आसमां इच्छा इसापनिति उडती बातें उपहास एकटा जीव सदाशिव ऑफिस ओशो औकाद कर्ज कलाकुसर कलिंगड कविता कसाब कागद काजवा कारुण्य कोर्ट कौतुक खरेदी गच्ची गणपति गणू गम्माडीगंमत गुजराथी गोळी चंद्र चाँद चाळ चिटोरं चित्र चोरपांड्या छप्पर जिंदा जॉनी जॉनी झुळूक ट्रॅक ट्रेक ट्रेन डायरी तळं ती सध्या काय करते थेंब दखल दान दिल दिवाळी देश दोन धडकन नाईलाज नाटकं निखारे निर्दयी निसर्ग नोकरी नोट पमा-दुमा पक्ष पाऊस पावसाळा पिक्चर पेन पैसे पोलिस प्यार प्याला प्रवास प्रेत प्रेम फटाके फर्स्टक्लास फलंदाजी फुंकर फुसकूल्या बघे बाक बाजारू बातमी बाप बालमानसशास्त्र बियर ब्रेक ब्लॉगांश भक्तीरस भजन भांडण भागादौड भारत भूक भ्याड मरण मरीन ड्राईव्ह मळभ माज माझिया ब्लॉगाचिये कवतिके माणसं माणुसकी माथेरान मार मिडिया मी मराठी लाइव्ह मूठ मृत्यू मॅडम मोकळ श्वास मोबाईल म्हातारपण यश चोप्रा युद्ध रडणं रविवार राजकारण राजा राणी रात्र रॉंग नंबर रोशनि लाच लेख वन्यजीव वर्दी वाघ वाद वादळ वारा विंडचीटर विडंबन विनातिकीट विनोदी विसर्जन वेडा शाई शाळा शिक्षण पद्धत शुभंकरोती शेवाळ संदिप खरे संध्याकाळ सप्तमी समज समाजसेवा समुद्र ससा ससुल्या सांसें साहित्यचोर सितारे सिनेमा सुकून सुख सुट्टी सूड सूर्य सौदा स्वप्न स्वप्निल स्वभाव हल्ला हिंदी क्षण different strokes Gary Coleman GTB guilt hit and run hobbies hope management sex ti sadhya kay karate trek trekking writer's block\nमाझिया ब्लॉगाचिये कवतिके (1)\nहे आहे 'कसे सरतील सये' चं विडंबन. संदीप खरे यांची 'कसे सरतील सये' ही प्रसिद्ध कविता एकाकी नवरा माहेरी गेलेल्या बायकोला उद्...\nमाणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि मोबाईल. होय मोबाईलसुद्धा. नाही ही अतिशयोक्ती नाही. मोबाईल हा जणू प्राणवा...\nमला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबर...\nमाथेरान जवळजवळ प्रत्येकाने पहिलेलं, प्रत्येकाच्या ओळखीचं असं सहलीचं ठिकाण. प्रत्येकाच्या आवडीचं असं नाही म्हटलं कारण प्रत्येकाच्या आवडीची व...\nकितीदा बोलतो मी माझ्या अंतरीचे कितीदा सांगतो मी गूढ हे मनीचे कितीदा आसमंत चांदण्यात न्हाले कितीदा रेशमाचे गंधमग्न वारे कितीदा पाण...\nमनात माझ्या कालवाकालव मनात बधीर शांतता भावनांचे .. घटनांचे धागेदोरे विचारांचा गुंता मनात ओरखडे मनात पापुद्रे मनात भेगा मनात रेघा असंख्...\nजेवायला बाहेर पडलो. रात्रीची वेळ आणि पाऊस त्यामुळे दिव्यांवर बर्‍याच प्रकारचे किडे झेपावत होते. मुलींना किंचाळायला नवं निमित्त मिळालं. तरी ब...\nमरीन ड्राईव्ह - एक हक्काचा कठडा\nत्यादिवशी कितीतरी दिवसांनी वेळ काढून मरीन ड्राईव्हला गेलो. रटाळ दिनक्रम थोडा रंजक करायची लहर आली. कॅमेरा बॅगेत होताच ऑफिसमधल्या सर...\n\"ए ऊठ ना रे जायचय नं पॉईंटस बघायला\" असं अस्पष्ट काहीसं सकाळी ऐकायला आलं. मग लक्षात आलं अरे सहलीला आलोय नाही का\" असं अस्पष्ट काहीसं सकाळी ऐकायला आलं. मग लक्षात आलं अरे सहलीला आलोय नाही का\nएक चोर आपल्या चुरापावचे लचके तोडून शेजारच्या गल्लीत विकतोय असं आम्हाला समजलं. \"अच्छा काय चोरलं कविता का बरं\" असं नेहमीसारखं वा...\nमला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबर...\nसात माळ्यांची कहाणी - दुसरा माळा\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nअविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Hostels-in-every-district-for-students-of-Maratha-community/", "date_download": "2018-11-20T22:44:47Z", "digest": "sha1:YGRWMIDDX5NJ6IKVYV45UJRWCM5Z3IDO", "length": 8326, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा वसतिगृहासाठी शाहू कॉलेज परिसरातील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मराठा वसतिगृहासाठी शाहू कॉलेज परिसरातील\nकोल्हापूर : विठ्ठल पाटील\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे स्थापन केली जाणार असून कोल्हापुरात सदर बाजार परिसरातील शाहू कॉलेजजवळच्या सरकारी निवासी इमारतींचा प्रस्ताव तयार केला जात आहे. सध्या वापरात नसलेल्या या इमारतींमध्ये शंभर विद्यार्थ्यांची राहण्याची आणि त्यासाठी स्वयंपाकघराचीही व्यवस्था होऊ शकते.\nमराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या मराठा क्रांती मूकमोर्चानंतर राज्य सरकारने मागण्यांचा अभ्यास आणि त्यावरील उपायांसाठी मंत्री गटाची उपसमिती नेमली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या उपसमितीचे काम सुरू आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्‍न मर्यादा वाढ यासह काही निर्णय यापूर्वीच घेतले आहेत. मराठा समाजातील जे विद्यार्थी शहरात शिक्षण घेतात त्यांच्यासाठी शहरी भागात आणि जे तालुका अथवा ग्रामीण भागात शिक्षण घेतात त्यांच्यासाठी ग्रामीण भागात मोफत भोजनासह वसतिगृहांची सोय करण्याचा निर्णय या समितीतर्फे सरकारने जाहीर केला आहे.\nया वसतिगृहांच्या नवीन इमारतींचे बांधकाम करण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील काही इमारती प्रत्येक जिल्ह्यात वापराविना पडून असल्याचे निदर्शनास आले. ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खाते आहे. त्याला अनुसरूनच ना. पाटील यांनी या इमारती वापरात आणण्यासाठी त्यांची दुरुस्ती करणे आणि तेथे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्याबाबत विचार मांडला. त्याला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाल्यानंतर अशा इमारतींचा शोध प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाला. कोल्हापूर शहरात सदर बाजार, विचारे माळ आणि कावळा नाका परिसरात अशा काही इमारती वापराविना पडून असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडील नोंदीनुसार स्पष्ट झाले.\nसदर बाजार परिसरातील शाहू कॉलेजजवळ सरकारी कर्मचार्‍यांच्या निवासासाठी दोन इमारती असून, त्या रिकाम्या आहेत. बहुतेक सरकारी कर्मचार्‍यांची स्वतःची घरे झाली आहेत किंवा ज्यांना कार्यालयापासून हे अंतर लांब पडते, ते तेथे राहायला नाहीत. त्यामुळे या इमारती वापराविना पडून राहण्याऐवजी त्यांची डागडुजी व रंगरंगोटी करून तेथे पिण्याचे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध करून वसतिगृह सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हा प्रस्ताव तयार केला असून, लवकरच मंजुरीनंतर तेथे शंभर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची सोय होईल, असे अधिकार्‍यांचे मत आहे.\nशाहू कॉलेजजवळ शासकीय दोन निवासी इमारती असून प्रत्येक इमारतीमध्ये बारा फ्लॅट आहेत. एका फ्लॅटमध्ये चार विद्यार्थ्यांची सोय, याप्रमाणे प्रत्येक इमारतीमध्ये 48 विद्यार्थी राहू शकतात. एका इमारतीमध्ये मुलांचे आणि दुसर्‍या इमारतीमध्ये मुलींचे वसतिगृह सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/36-thousand-applicants-of-Pradhan-Mantri-Awas-Yojana-are-filled/", "date_download": "2018-11-20T21:49:25Z", "digest": "sha1:UBVCVM32MEFOGQV2RTG7GSODK7FXE2TS", "length": 8870, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पंतप्रधान आवास’चे ३६ हजार अर्ज पूर्ण भरलेले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘पंतप्रधान आवास’चे ३६ हजार अर्ज पूर्ण भरलेले\n‘पंतप्रधान आवास’चे ३६ हजार अर्ज पूर्ण भरलेले\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. या गृहप्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) केंद्र व राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. या योजनेतील एकूण अर्जांपैकी 36 हजार पूर्ण भरलेले आहेत. त्याचे वर्गवारीनुसार यादी केली जात आहे. उर्वरित अर्जांची छाननी सुरू असून, पात्र अर्जदारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ केली जाणार आहे.\nमहापालिकेच्या ‘डीपीआर’ला राज्य शासनाने 10 नोव्हेंबरला आणि केंद्र शासनाने 29 नोव्हेंबरला मंजुरी दिली. त्यामुळे शहरात पंतप्रधान आवास योजनेचे बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चर्‍होली, रावेत आणि मोशीतील बोर्‍हाडेवाडीत एकूण 3 हजार 664 घरे बांधण्यात येणार आहेत. चर्‍होलीत 1 हजार 442, रावेतमध्ये 934 आणि बोर्‍हाडेवाडीमध्ये 1 हजार 288 घरे बांधली जाणार आहेत.\nया योजनेत शहराच्या वेगवेगळ्या भागांत 10 ठिकाणी एकूण 9 हजार 458 सदनिका बांधल्या जाणार आहेत. उर्वरित डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, वडमुखवाडीत 1 हजार 400, चिखलीमध्ये 1 हजार 400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि आकुर्डीमध्ये 500 घरे उभारणीच्या ‘डीपीआर’ला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.\nया योजनेसाठी महापालिकेने नागरिकांकडून अर्ज स्वीकारले होते. त्यात सुमारे 70 हजार अर्ज दाखल झाले, तर ऑनलाईनद्वारे सुमारे 35 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. नागरिकांकडून प्रत्यक्ष प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 36 हजार अर्जांसोबत सर्व कागदपत्रे आहेत. आणखी 18 हजार अर्जांची तपासणी सुरू आहे. या अर्जाची गटानुसार वर्गवारी केली जात आहे. त्यातील सर्वाधिक अर्ज अल्प उत्पन्न गटातील परवडणारी घरे या गटातील आहेत; तसेच झोपडपट्टीतील अर्जदार झोपडपट्टी पुनर्वसन विभागाकडे आणि कर्जाबाबतचे अर्ज बँकांकडे पाठविले जाणार आहेत. अर्जांपैकी एका कुटुंबांतील अनेक सदस्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील एक अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.\nपात्र अर्जदारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर वर्गवारीनुसार ‘अपलोड’ केले जाणार आहेत. जसजसे एका ठिकाणच्या प्रकल्पाचे बांधकाम काम सुरू होईल, तसे पात्र अर्जदारांकडून संबंधित ठिकाणास पसंती विचारात घेतली जाईल. त्यानुसार त्या-त्या प्रकल्पातील अर्जदारांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.\nमहापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या पहिल्या टप्प्यातील 3 हजार 664 घरांची ही राज्यातील पहिलीच मोठी योजना आहे. त्या अंतर्गत चर्‍होली, रावेत आणि बोर्‍हाडेवस्ती येथे इमारती उभारले जाणार आहे. या कामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले जाणार आहे. बांधकामासोबत प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू राहणार आहे, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सोमवारी (दि.4) सांगितले.\nपुण्यात पावसाची दमदार हजेरी\n‘स्मार्ट सिटी’ची बैठक गुंडाळली\nआधारच्या मशिन दुरुस्त करण्यास केंद्राची परवानगी\nपुणे विभागात ‘कोच वॉशिंग प्लान्ट’ची आवश्यकता\nबेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक\nराजेश बजाजचा जामीन दुसर्‍यांदा फेटाळला\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/911-attack-hamza-bin-laden-marries-daughter-of-911-plane-hijacker-mohammad-atta-5955323.html", "date_download": "2018-11-20T22:23:31Z", "digest": "sha1:FQQGKIEO6GAJODXO4LODNL5X7NHGEQIN", "length": 9484, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "9/11 Attack Hamza Bin Laden Marries Daughter Of 9/11 Plane Hijacker Mohammad Atta | 9/11 Attack : लादेनच्या मुलाने 9/11 च्या हल्ल्यातील Plane हायजॅकरच्या मुलीला बनवले आहे पत्नी, घ्यायचा आहे वडिलांच्या खात्म्याचा सूड", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n9/11 Attack : लादेनच्या मुलाने 9/11 च्या हल्ल्यातील Plane हायजॅकरच्या मुलीला बनवले आहे पत्नी, घ्यायचा आहे वडिलांच्या खात्म्याचा सूड\nओसामा बिन लादेनचा मुलगा हमझा बिन लादेनचे लग्न 9/11 हल्ला करण्यासाठी प्लेन हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्याच्या मुलीसोबत झाले.\nलंडन - जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी राहिलेला ओसामा बिन लादेनचा मुलगा हमझा बिन लादेनचे लग्न 9/11 हल्ला करण्यासाठी प्लेन हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्याच्या मुलीसोबत झाले आहे. मोहम्मद अत्ता यानेच दोन विमानांपैकी एक विमान हायजॅक करून ते ट्विन टॉवरला धडकवले होते. याचवर्षी हमझा बिन लादेनचे लग्न झाल्याचे समजते. लादेनचा मुलगा हमझाचे वय 29 वर्षे असून त्याच्या पत्नीचे नाव अद्याप समोर आले नाही. तरीही ती 20 वर्षांची आहे असे सांगितले जाते. या दोघांचा विवाह अफगाणिस्तानात इस्लामिक परमपरेनुसार झाला आहे. अलकायदाचा म्होरक्या ऐमन अल झवाहिरीनंतर या दहशतवादी संघटनेत हमझा बिन लादेन सर्वात मोठा नेता आहे.\nसासरा होता 9/11च्या हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक...\nहमझाचा सासरा मोहम्मद अत्ता हा अमेरिकेवर 11 सप्टेंबर 2001 रोजी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये सूत्रधारांपैकी एक होता. त्यानेच स्फोटकांनी भरलेले विमान हायजॅक करून वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरला धडकवले होते. हमझाचा सावत्र भाऊ अहमदने दिलेल्या माहितीनुसार, \"हमझा आपल्या वडिलांच्या (ओसामा बिन लादेन) खात्म्याचा सूड घेऊ पाहत आहे. त्यामुळेच, त्याने मोहम्मद अत्ताच्या मुलीसोबत विवाह केला आहे. आम्हाला माहिती नाही की तो नेमका कुठे आहे. परंतु, त्याचा विवाह अफगाणिस्तानातच झाला.\"\nओसामाचा सर्वात प्रिय होता हमझा\nअलकायदाचा प्रमुख राहिलेला ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर काही दिवस अफगाणिस्तान आणि त्यानंतर पाकिस्तानच्या अॅबोटाबाद येथे आश्रय मिळवला होता. हमझा हा लादेनच्या 3 जिवंत पत्नींपैकी एक खेरिया सबर हिचा मुलगा आहे. लादेन जेव्हा अॅबोटाबाद येथील घरात लपून राहत होता, त्यावेळी त्याच्यासोबत खेरिया सबर आणि हमझासुद्धा राहत होते. याच घरात अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोंनी 2 मे 2011 रोजी लादेनचा खात्मा केला. आपल्या बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हमझा अलकायदाचा प्रचारक बनला आहे. तसेच अल-झवाहिरिने त्याला आपला वारसदार घोषित केले आहे.\nपहिल्या रात्रीच प्रियकराशी ठेवले संबंध, सकाळ होताच तरुणीच्या शरीरात झाला भीतिदायक बदल, पाहून हादरला बॉयफ्रेंड\nकुत्र्यासोबत संबंध बनवण्यासाठी केले मजबूर, ऐकले नाही म्हणून केले एवढे भयंकर टॉर्चर\nVIDEO: ऑफिसच्या बहाण्याने गर्लफ्रेंडसोबत दारु पित बसला होता पती, ऐनवेळी Entry केलेल्या पत्नीने आपटून-आपटून धुतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-PAK-LCL-karachi-heat-exceeds-65-deaths-in-3-days-10-degrees-more-than-normal-5878684-PHO.html", "date_download": "2018-11-20T21:20:27Z", "digest": "sha1:2YHET4DIJGTBW3PLNS45AEXT7OWNN5IR", "length": 8522, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Karachi heat exceeds 65 deaths in 3 days, 10 degrees more than normal | कराचीत उष्म्याने 3 दिवसांत 65 मृत्यू, पारा सामान्याहून 10 अंशांनी जास्त", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकराचीत उष्म्याने 3 दिवसांत 65 मृत्यू, पारा सामान्याहून 10 अंशांनी जास्त\nसूर्य आग आेकत असल्याचा अनुभव कराचीतील नागरिक घेत आहेत. गेल्या तीन दिवसांत ६५ जणांना उष्माघातामुळे प्राण गमावावे लागले आह\nदोन्ही छायाचित्रे कराचीतील आहेत. जलवाहिनी फुटल्यानंतर तयार कारंजात भिजण्याचा आनंद घेणारे आबालवृद्ध. दुसऱ्या छायाचित्रात उन्हामुळे हैराण लोक रस्त्याच्या कडेला विश्रांती घेताना.\nकराची- सूर्य आग आेकत असल्याचा अनुभव कराचीतील नागरिक घेत आहेत. गेल्या तीन दिवसांत ६५ जणांना उष्माघातामुळे प्राण गमावावे लागले आहेत. शहरात काही दिवसांपासून तापमान ४० ते ४४ अंश सेल्सियसदरम्यान आहे. वास्तविक मे महिन्यात कराचीत सामान्य तापमान ३५ अंश सेल्सियस असते. मात्र, संपूर्ण आठवडा तापलेलाच राहील, असे भाकीत हवामान विभागाने वर्तवले आहे. त्यात ऐन पवित्र रमजान महिन्यात वीज कपातीमुळे अडचणींत भर पडली आहे. शवागार चालवणारे इधी फाउंडेशनचे फैजल म्हणाले, तीन दिवसांत रस्त्यांवर १४९ मृतदेह आढळले. त्यापैकी ६५ मृत्यू उष्माघातामुळे झाले आहेत.\nमध्य व उत्तर भारतात उष्णतेची लाट असून लोकांना मान्सूनपूर्व पाऊस तथा मान्सूनचे वेध लागलेले आहेत. मान्सून २९ मे रोजी केरळमध्ये धडकण्याचा अंदाज आहे. मंगळवारी राजस्थानचे बुंदी शहर ४८ अंश तापमानासह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. इजिप्तच्या बाहरियामध्ये पारा ४८ अंश सेल्सियस होते.\n२०१५ मध्ये १३०० झाले होते मृत्यू\n- २०१५- १३०० मृत्यू.\n- २०१६- ४५ मृत्यू.\n- २०१७- ०४ मृत्यू.\nकराचीत उष्म्यामुळे का मृत्यू होताहेत\n- उष्णतेच्या लाटेमुळे वाऱ्याची दिशा बदलते. समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतायुक्त हवेच्या जागी शुष्क हवा वाहू लागते. झाडे-वेलींचे हरित पट्टे नष्ट होतात. त्यातून लोकांमध्ये अस्वस्थता वाढते. अशा स्थितीत व्यक्तीला उष्माघातास सामोरे जावे लागते.\nपुढील स्लाईडवर पहा, देशातील ८ उष्ण ठिकाणे\nशाहीद आफ्रिदी म्हणाला-पाकिस्तानचे चार प्रांत सांभाळता येत नाहीत आणि चालले काश्मीर मागायला\nजेव्हा लोक साजरी करत होते दिवाळी, तेव्हा एक कुटूंब अशा अवस्थेत होते, व्हायरल झाला हा फोटो, आता आले सत्य समोर...\nपाकिस्तानी न्यूज चॅनल म्हणे, इम्रान खान चीनमध्ये 'भीक' मागायला गेले; नंतर मागितली माफी, सोशल मीडियावर ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/narendra-modi-and-atal-bihari-vajpayee-relation-updates-300849.html", "date_download": "2018-11-20T21:34:43Z", "digest": "sha1:YEAUDJV6ZPWJDSBIKR2DBL7RCWUETJ2A", "length": 5176, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO: अटल बिहारी वाजपेयी दौऱ्यांमध्ये असे भेटायचे नरेंद्र मोदींना–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO: अटल बिहारी वाजपेयी दौऱ्यांमध्ये असे भेटायचे नरेंद्र मोदींना\nराजकारणातून संन्यास घेण्यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देशभरात अनेक ठिकाणी प्रवास करावा लागायचा. या प्रवासात त्यांना शेकडो कार्यकर्ते भेटायचे. सगळ्यांशीच त्यांचं भेटणं आपुलकीचं असायचं. मात्र तेव्हाच्या राजकारणात अशी एक व्यक्ती होती ज्यांना ते इतर कार्यकर्त्यांप्रमाणे भेटायचे नाही. ते कार्यकर्ते दुसरे तिसरे कोमी नसून सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. मोदींना वाजपेयी कधीच इतरांसारखे भेटले नाही. मोदी कुठेही दिसले तरी वाजपेयींच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हसू यायचं आणि ते दोन्ही हात पसरवून मोदींना आलिंगन द्यायचे. आलिंगन देताना मोदी त्यांच्या छातीपाशी डोकं टेकवायचे तेव्हा वाजपेयी मोदींच्या पाठीवर मोठ्या भावासारखी थाप मारायचे.\nराजकारणातून संन्यास घेण्यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देशभरात अनेक ठिकाणी प्रवास करावा लागायचा. या प्रवासात त्यांना शेकडो कार्यकर्ते भेटायचे. सगळ्यांशीच त्यांचं भेटणं आपुलकीचं असायचं. मात्र तेव्हाच्या राजकारणात अशी एक व्यक्ती होती ज्यांना ते इतर कार्यकर्त्यांप्रमाणे भेटायचे नाही. ते कार्यकर्ते दुसरे तिसरे कोमी नसून सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. मोदींना वाजपेयी कधीच इतरांसारखे भेटले नाही. मोदी कुठेही दिसले तरी वाजपेयींच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हसू यायचं आणि ते दोन्ही हात पसरवून मोदींना आलिंगन द्यायचे. आलिंगन देताना मोदी त्यांच्या छातीपाशी डोकं टेकवायचे तेव्हा वाजपेयी मोदींच्या पाठीवर मोठ्या भावासारखी थाप मारायचे.\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/paul-krugman-says-reasons-to-be-optimistic-about-india-284801.html", "date_download": "2018-11-20T21:48:21Z", "digest": "sha1:62ATGXAOO5MC2L46C6UUTOIE22GRWBA7", "length": 4195, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - चीनला मागे टाकून भारत होईल सुपर पाॅवर देश -नोबेल विजेते पाॅल क्रुगमन–News18 Lokmat", "raw_content": "\nचीनला मागे टाकून भारत होईल सुपर पाॅवर देश -नोबेल विजेते पाॅल क्रुगमन\nभारताचा आज जितका जीडीपी आहे तो 60 च्या दशकात जपानचा होता. पुढील काही वर्षात भारत सुद्धा जपानप्रमाणे विकसित देशामध्ये शामील होईल.\n17 मार्च : चीनची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे आता ती कमी होईल. चीनचा आर्थिक विकासाचा दर कमी होईल. याचा भारताला फायदा होईल. भारताची काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे याचा परिणाम भारताच्या विकासावर होईल आणि भारत सुपर पाॅवर बनेल असा विश्वास नोबेल विजेते पाॅल क्रुगमन यांनी व्यक्त केला.न्यूज 18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया समिटच्या आज दुसऱ्या दिवशी नोबेल विजेते पाॅल क्रुमन यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भारताच्या स्वांतत्र्याच्या 35 वर्षांनंतर भारताचा हवा तसा विकास झाला नाही अशी खंत व्यक्त केली.तसंच भारतावर 200 वर्षांपर्यंत इंग्रजांनी राज्य केलं. इंग्रजांनी 150 वर्षांमध्ये जे मिळवलं ते भारताने फक्त 30 वर्षांमध्ये मिळवलं. हा विकास साधारण नाही. हा एक मोठा देश आहे. भारताने जपानला मागे टाकलंय. भारत फक्त यूएस आणि चीनच्या मागे आहे आणि युरोपियन देशापेक्षा पुढे आहे. भारत एक सुपर पाॅवर देश आहे असा विश्वासही पाॅल क्रुगमन यांनी व्यक्त केला.\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/hundreds-of-fish-die-in-river-krishna-due-to-pollution-281384.html", "date_download": "2018-11-20T21:45:36Z", "digest": "sha1:HEBG2V3LP2247QTRMPI7DZYCC3JTMLEV", "length": 13082, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रदूषणामुळे कृष्णा नदीत शेकडो माशांचा मृत्यू; प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nप्रदूषणामुळे कृष्णा नदीत शेकडो माशांचा मृत्यू; प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष\nपाण्याची खालावलेली पातळी आणि कमी झालेलं ऑक्सिजनचं प्रमाण याचा जलचरांवर विपरित परिणाम झाला आहे. नदीतील मासे, खेकडे मृत पावलेत.\n04 फेब्रुवारी : सांगलीमध्ये कृष्णा नदीत शेकडो माशांचा प्रदूषणामुळे मृत्यू झाला आहे. पाण्याची खालावलेली पातळी आणि कमी झालेलं ऑक्सिजनचं प्रमाण याचा जलचरांवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे नदीतील मासे, खेकडे मृत पावलेत.\nकृष्णा नदीत मृत माश्यांचा खच्च पडला आहे. प्रदूषित पाण्यामुळे नदीतील ऑक्सिजन कमी झाल्यानं नदीतील मासे मृत्युमुखी पडले आहेत. काही मासे तडफडून मारतायत. नदीतील जलचर प्राण्यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालाय. नदीमध्ये मासे, खेकडा यांसह अनेक जलचर प्राण्यांच्या मृतांचा खच पडलेला आहे. नदी प्रदूषणामुळे पुन्हा एकदा जलचर प्राण्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.\nसांगली शहराजवळ शेरी नाल्यासह अन्य तीन नाले कृष्णा नदीत मिसळतात. यामुळे कृष्णा नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालंय. त्यातच सध्या कृष्णेची पाणी पातळी कमी झाल्यानं नदीतील माशांचं जीवन धोक्यात आलं आहे. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: administrationHundreds of fish dieignoredpollutionriver Krishnasangaliकृष्णा नदीप्रदूषणप्रशासनाचं दुर्लक्षशेकडो माशांचा मृत्यूसांगली\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://saswad.in/?p=630", "date_download": "2018-11-20T21:51:04Z", "digest": "sha1:YEB4HMA25TLJDDXX3AINHS275B3LOUUQ", "length": 8359, "nlines": 77, "source_domain": "saswad.in", "title": "म्हस्कोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक", "raw_content": "\nम्हस्कोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक\nआषाढ वद्य अमावास्येनिमित्त पुरंदरमधील श्रीक्षेत्र वीर येथे हजारो भाविकांनी श्रीनाथ म्हस्कोबा आणि देवी जोगेश्वरीचे दर्शन घेतले. पहाटे साडेचार वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता भाविकांना दर्शनासाठी तो खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले.\nदुपारी १२ वाजता देवाची धूपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची रीघ लागली होती.\nदिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. या वेळी गणपत धुमाळ, रामचंद्र धुमाळ, विठ्ठल धुमाळ यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टतर्फे पिण्याचे पाणी, लाईट, दर्शनबारी, वाहनतळ, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक आदी व्यवस्था करण्यात आली. या वेळी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी नियोजन केले. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, संभाजी धुमाळ, दिलीप धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, मंगेश धुमाळ,\nबबन धुमाळ, नामदेव जाधव,\nअशोक वचकल, सुभाष समगीर, सचिव तय्यद मुलाणी आदी उपस्थित होते.\n4आषाढ वद्य अमावास्येनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 1क् वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाडय़ात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता.\nसासवडकर.कॉम वर आपले स्वागत आहे. सासवड परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांची माहिती आपल्याला या संकेत स्थळावरती मिळेल. आपणही सासवडसंबंधी लेख / बातम्या आम्हास खालील पत्त्यावर पाठवू शकता.\nआवाहन – पुरंदर तालुक्यातील गावे\nसासवडकर परिवारातर्फे जाहीर आवाहनः\nपुरंदर तालूक्यामधील गावांची माहीती जमा करण्याचे काम चालू आहे. तरी याबाबतची माहिती आपल्याकडे असल्यास आम्हास खालील मुद्द्यांना अनुसरून पाठवावी.\n३. गावाबद्दल माहिती (५० शब्दांत)\nSelect Category ऐतिहासिक (3) घडामोडी (14) चित्रदालन (8) धार्मिक ठिकाणे (12) पर्यटन स्थळे (8) मंदिर (17) व्यक्ती-वल्ली (1) सामाजिक बांधिलकी (6)\nम्हस्कोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक\nहजारो भाविकांनी वीर गजबजले\nकुसुमाग्रज, सावरकर अन्‌ लिंकनचीही पत्रे\nनन्ही दुनिया- राजीव साबळे फौंडेशन\nपुरंदर मेडिकल फांऊडेशनचे चिंतामणी हॉस्पिटल\nश्री. चांगवटेश्वर देवस्थान सुधार समिती\nश्री. चांगवटेश्वर देवस्थान सुधार समिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/508831", "date_download": "2018-11-20T22:11:53Z", "digest": "sha1:CJCJECPK3J6HAPHV6OCOLBQ6DLJGDFL6", "length": 4627, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "छातीपर्यंत पाणी तरीही मातृभूमीचे रक्षण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विशेष वृत्त » छातीपर्यंत पाणी तरीही मातृभूमीचे रक्षण\nछातीपर्यंत पाणी तरीही मातृभूमीचे रक्षण\nऑनलाइन टीम / नवी दिल्ली :\nपुरामध्ये चार ते पाच फुटापर्यंत पाण्यात जवान आपल्या मातृभूमीचे रक्षण करत असल्याचा फोटो सीमा सीरक्षा दलाने जारी केला आहे.उन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता आपले सैनिक सीमेवर पहारा देत आहेत. हे फोटो पाहुन आपल्या जवानांबद्दल अभिमान आणखीच वाढेल.\nदेशाच्या अनेक राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे बिहारमधील अररिया आणि सुपौल हे जिह्यात पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. अशा अनेक परिसरात पाच फुटांपर्यंत पाणी भरले आहे.परंतु अशा कठीण स्थितीही पेट्रोलिंग करणाऱया बीएसएफ जवानांचे काही फोटो समोर आले आहेत.\nआर्ची – परशा निवडणूक आयोगाचे ब्रँड ऍम्बेसेडर\nस्वच्छतेत नवी मुंबई टॉप टेनमध्ये \nहिमखंड तुटल्याने अंटार्क्टिक द्वीपकल्पाचा नकाशा बदला\nभारतात बायोफ्युएलवर पहिल्यांदाच उडाले विमान\nPosted in: विशेष वृत्त\nभारत-ऑस्ट्रेलिया संघर्षाला आजपासून प्रारंभ\nहिजबुलचे 4 दहशतवादी ठार\nदिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली\nराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान\nबँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले\nराणेंनी मगोच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे : दीपक ढवळीकर\nनामवंत अर्थतज्ञ दिनकर हरि पै पाणंदीकर यांचे निधन\nपक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-11-20T21:22:56Z", "digest": "sha1:AASEMRK6OU5GLBYWM2QQCRT5HS5NM3CO", "length": 9472, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बांगलादेश क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\n(बांगलादेश क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)\nv न्यूझीलंड, बसीन रिज़र्व, वेलिंग्टन, १२-१४ जानेवारी २००८\nकसोटी व ए.दि. गुणवत्ता\nशेवटचा बदल जानेवारी १९ इ.स. २००८\n५ प्रमुख क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट विश्वचषक, २०११ संघ\nऑस्ट्रेलिया · वेस्ट इंडीज · इंग्लंड · दक्षिण आफ्रिका\nकॅनडा · केनिया · झिम्बाब्वे · बांगलादेश · आयर्लंड · नेदरलँड्स\nकसोटी आणि एकदिवसीय (१०)\nऑस्ट्रेलिया · इंग्लंड · दक्षिण आफ्रिका · भारत · न्यू झीलंड · वेस्ट इंडीज · पाकिस्तान · श्रीलंका · झिम्बाब्वे · बांगलादेश · अफगानिस्तान · आयर्लंड\nबर्म्युडा · कॅनडा · केन्या · नेदरलँड्स · स्कॉटलंड\nहाय परफॉर्मन्स प्रोग्राम (४)\nआर्जेन्टीना · डेन्मार्क · नामिबियन · युगांडा ·\nइतर असोसिएट सदस्य (२३)\nबेल्जियम · बोत्स्वाना · केमॅन आयलंड · फिजी · फ्रांस · जर्मनी · जिब्राल्टर · हॉंगकॉंग · इस्त्राईल · इटली · जपान · कुवैत · मलेशिया · नेपाळ · नायजेरिया · पापुआ न्यू गिनी · सिंगापूर · टांझानिया · थायलंड · संयुक्त अरब अमीरात · अमेरिका · झांबिया\nऑस्ट्रीया · बहामास · बहरैन · बेलिझ · भुतान · ब्राझिल · ब्रुनै · चिली · चीन · कूक आयलंड · कोस्टा रिका · क्रो‌एशिया · क्युबा · सायप्रस · झेक प्रजासत्ताक · फ़िनलंड · गांबिया · घाना · ग्रीस · गुर्नसी · इंडोनेशिया · इराण · आईल ऑफ मॅन · जर्सी · लेसोथो · लक्झेंबर्ग · मलावी · मालदीव · माली · माल्टा · मेक्सिको · मोरोक्को · मोझांबिक · म्यानमार · नॉर्वे · ओमान · पनामा · फिलिपाईन्स · पोर्तुगाल · र्‍वांडा · कतार · सामो‌आ · सौदी अरब · सियेरा लि‌ओन · स्लोव्हेनिया · दक्षिण कोरिया · स्पेन · सेंट हेलन · सुरिनम · स्विडन · स्विझर्लंड · टोंगा · तुर्क आणि कैकोस द्विपे · वनुतु ·\nपूर्व आफ्रिका · पूर्व आणि मध्य आफ्रिका · पश्चिम आफ्रिका\nबेलारूस · बल्गेरिया · एस्टोनिया · आइसलँड · लात्व्हिया · न्यू कॅलिडोनिया · पोलंड · रशिया · स्लोव्हेकिया · तुर्कस्तान · युक्रेन · उरुग्वे\n१ बार्बाडोस, गयाना, जमैका आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो संघांसाठी राष्ट्रीय संघ वेस्ट इंडिज आहे व वेल्स क्रिकेट संघाचा राष्ट्रीय संघ इंग्लंड आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१७ रोजी ०३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600154", "date_download": "2018-11-20T22:06:16Z", "digest": "sha1:SQPP3F2WPSCNESBWAHXQ4J7OEGEQPNGT", "length": 10765, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ ‘श्राद्ध’ आंदोलन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ ‘श्राद्ध’ आंदोलन\nखड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ ‘श्राद्ध’ आंदोलन\nमालवण : 1. खड्डेमय बनलेला शहराच्या प्रवेशद्वारावरील देऊळवाडा रस्ता. 2.खड्डेमय बनलेल्या शहराच्या प्रवेशद्वारावरील देऊळवाडा रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी पिंडदान करीत श्राद्ध घातले.\nबांधकाम व नगरपालिकेचा नागरिकांकडून निषेध : खड्डेमय रस्त्यांवर अनेक अपघात, शाळकरी मुलेही जखमी\nमालवण-कसाल मार्गावरील देऊळवाडा येथे खड्डय़ांचे मोठे साम्राज्य निर्माण झाले असून या खड्डय़ांमुळे त्रस्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने व याबाबत लक्ष न देणाऱया मालवण नगरपरिषदेच्या नावाने बुधवारी रस्त्यावरच श्राद्ध घातले. दरवषी तात्पुरती मलमपट्टी करणाऱया सार्वजनिक बांधकाम विभागाने यावषी खड्डय़ांबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही तसेच नगरपालिकेलाही या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली.\nदेऊळवाडा येथील रस्त्यावर पावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. देऊळवाडा येथून आडारीकडे वळणाऱया या नाक्मयावर दरवषी पावसाळय़ात खड्डय़ांचे साम्राज्य दिसते. यावषीही या रस्त्यावरील खड्डय़ांनी डोके वर काढले असून या खड्डय़ांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. खड्डय़ांमुळे वाहनचालक व शाळकरी मुलांचे येथे वारंवार अपघात होत आहेत. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे या खड्डय़ात आदळून काही दुचाकीस्वार पडल्याच्या घटना घडल्या आहेत. नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे चेंबरच्या ठिकाणी हा रस्ता मोठय़ा प्रमाणात खचलाही आहे. या खड्डय़ांतील चिखल वाहनांमुळे थेट रस्त्यालगतच्या घरात उडत असल्याने या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात येऊनही अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही. खड्डय़ांमध्ये माती व दगड टाकल्याचे दिसत आहे.\nखड्डय़ांमुळे या ठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्मयता असल्यामुळे सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी बुधवारी सकाळी देऊळवाडा येथील नागरिकांतर्फे मालवण देऊळवाडा येथे खड्डेमय रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा व नगरपरिषदेचा निषेध करीत अनोखे श्राद्ध आंदोलन छेडण्यात आले. यावेळी श्रेयस माणगावकर, बाळा माणगावकर, गणेश डिचवलकर, शरद मालवणकर, निखील पारकर आदी नागरिक उपस्थित होते.\nहा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असून दरवषी येथे खड्डय़ांचे साम्राज्य असतानाही बांधकाम विभाग उपाययोजना करीत नाही. केवळ दगड माती टाकून मलमपट्टी केली जाते. भुयारी गटार योजनेच्या कामामुळे या रस्त्याची पुरती दुर्दशा झाली असताना नगरपालिकेलाही रस्त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. याबाबत नगरसेवक व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेने तातडीने हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली.\nस्वाभिमान पक्षाची स्टंटबाजी उघड\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने खड्डे बुजविण्यात न आल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर बांधकाम विभागाने काही ठिकाणी मलमपट्टी केली होती. दुरुस्तीनंतर स्वाभिमानने सोशल मीडियावर तात्काळ आंदोलनाचा इशारा अन् दुरुस्ती अशा पोस्ट टाकून आपली पाट थोपटून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, देऊळवाडा रस्त्यावर दुरुस्ती न केल्याने स्वाभिमानचा आंदोलनाचा इशारा हा फक्त स्टंटबाजी होती काय अशी चर्चा शहरात सुरू आहे.\nमाडखोलमध्ये पावणेचौदा लाखाची दारू जप्त\nमुलांसह चोरी करताना महिला रंगेहाथ\nसिंधुदुर्गच्या कलाकारांची दिल्लीत छाप\nहिजबुलचे 4 दहशतवादी ठार\nदिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली\nराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान\nबँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले\nराणेंनी मगोच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे : दीपक ढवळीकर\nनामवंत अर्थतज्ञ दिनकर हरि पै पाणंदीकर यांचे निधन\nपक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा\nसुभाष शिरोडकरसह दयानंद सोपटे यांना अपात्र ठरवा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://washim.gov.in/mr/notice/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-2/", "date_download": "2018-11-20T21:44:56Z", "digest": "sha1:6WBJ2JK5P3J5UZNMSPVM5MYS2VTFBZG5", "length": 3458, "nlines": 83, "source_domain": "washim.gov.in", "title": "राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम अंतर्गत – कंत्राटी पद भरती जाहिरात | वाशिम जिल्हा", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nराष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम अंतर्गत – कंत्राटी पद भरती जाहिरात\nराष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम अंतर्गत – कंत्राटी पद भरती जाहिरात\nराष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम अंतर्गत – कंत्राटी पद भरती जाहिरात\nराष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम अंतर्गत – कंत्राटी पद भरती जाहिरात\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 17, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1722499/singer-mohammed-rafi-death-anniversary/", "date_download": "2018-11-20T22:13:17Z", "digest": "sha1:5S3VLXNGSARYQLRFDHQGYQAUHUQDIAHK", "length": 11173, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: singer mohammed rafi death anniversary | जब कभी भी सुनोगे गीत मेरे… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nजब कभी भी सुनोगे गीत मेरे…\nजब कभी भी सुनोगे गीत मेरे…\n'बदन पे सितारे' असो किंवा 'मग क्या हुआ तेरा वादा' असं म्हणत मनात कालवाकालव करणारा प्रश्न असो. प्रत्येक गाणं हे तितक्याच प्रभावीपणे आणि भावनांची जोड देत गाण्याची कला जर कोणत्या गायकाला अवगत असेल, तर निर्विवादपणे एकच नाव सर्वांसमोर येतं. ते नाव म्हणजे मोहम्मद रफी यांचं. 'रफी म्हणजे मनाच्या सागरात स्वच्छंद सैर करणारी एक नाव.... रफी म्हणजे कोणीतरी घेतलेला आपल्या अंतर्मनाचा ठाव असं म्हणणाऱ्या प्रत्येकासाठी रफी म्हणजे सबकुछ...' असा गायक होणे नाही, असं म्हणणाऱ्या प्रत्येक चाहत्याच्या आयुष्यात मोहम्मद रफींना मानाचं स्थान आहे. ते आज आपल्यात नसले तरीही गाण्यांच्या माध्यमातून त्यांचा वावर मात्र सतत आपल्यात आहे हे नाकारता येणार नाही. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)\nशास्त्रीय संगीतापासून भजन आणि ठुमरी अशा कोणत्याही गाण्याच्या प्रकारांमध्ये रुळणाऱ्या या महान गायकाचा आज स्मृतिदिन. याच दिवसाच्या निमित्ताने त्यांचे काही दुर्मिळ फोटो लोकसत्ता तुमच्या भेटीला घेऊन आलं आहे. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)\nअभिनेत्री शर्मिला टागोर आणि मोहम्मद रफी. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)\nहिंदी चित्रपटसृष्टीचे दादामुनी म्हणजेच अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत रफी. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)\nमोहम्मद रफी आणि संगीत दिग्दर्शक जोडी, लक्ष्मीकांत- प्यारेलाल. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)\nगाण्याच्या रेकॉर्डिंगपूर्वी सराव करताना मोहम्मद रफी आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)\nआशा भोसले यांना आपल्या मुलाची ओळख करुन देताना मोहम्मद रफी. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज\nमातब्बर कलाकार एकाच फ्रेममध्ये कैद झालेला तो क्षण. लतादीदीं, संगीतकार नौशाद आणि मोहम्मद रफी. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)\nअसेही रफी.... (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)\nभारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मोहम्मद रफी. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)\nमोहम्मद रफी आणि पंडीत जवाहरलाल यांचं दुर्मिळ छायाचित्र. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)\n'जयदेव' चित्रपटाच्या सेटवर मोहम्मद रफी यांच्यासोबत अभिनेते देव आनंद आणि सुनील दत्त. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/viva-news/article-about-old-fashion-cloths-2-1741482/", "date_download": "2018-11-20T22:29:54Z", "digest": "sha1:CQNVDCKNBRWCYBFXETO2GCTIFWZ43LZN", "length": 28741, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about old fashion cloths | विरत चाललेले धागे : वस्त्रांमधील ‘मोगलाई’.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nविरत चाललेले धागे : वस्त्रांमधील ‘मोगलाई’..\nविरत चाललेले धागे : वस्त्रांमधील ‘मोगलाई’..\nटेक्स्टाइल डिझायनिंगद्वारे वस्त्रांच्या रचनेमध्ये, दृश्यात्मकतेमध्ये, दर्जामध्ये बदल केले जातात.\nप्राचीन भारत वस्त्रनिर्मितीत प्रगत होता. वर्षांनुवर्षांची परंपरा निर्माण होताना काळानुरूप या वस्त्ररचनेमध्ये काही बदल होत गेले व काही घटक अबाधित राहिले. टेक्स्टाइल डिझायनिंगद्वारे वस्त्रांच्या रचनेमध्ये, दृश्यात्मकतेमध्ये, दर्जामध्ये बदल केले जातात. वस्त्रांची सजावट ते अधिक सुंदर बनवण्यासाठी तर बदलली जातेच, पण वस्त्र परंपरेमध्ये एकसुरीपण येऊ नये म्हणूनही हे गरजेचे आहे. वस्त्रांच्या उपयुक्ततेहून ‘आणखी काही तरी’ मिळवण्यासाठी हा खटाटोप असतो. वस्त्रांमध्ये अवतरणारी चिन्हे आणि रचना या फक्त सजावटींची साधने नसतात. त्यांना विशिष्ट असा प्रतीकात्मक गर्भितार्थ असतो. या चिन्हांच्या निवडीमागे कधी जाणीवपूर्वक, तर कधी सुप्त प्रेरणा असतात. या प्रेरणांचा प्रवास सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक अशा व्यापक संदर्भातून वैयक्तिक निवडीपर्यंत होतो. वस्त्र परंपरेतील ही प्रतीके दृश्यात्मक सौंदर्य आणि अभिव्यक्ती या दोन्ही स्तरांवर काम करतात. त्यामुळे ही एक कला परंपरा बनते.\nभारतीय वस्त्र परंपरेमध्ये सापडणारं पहिलं चिन्ह म्हणजे सिंधू संस्कृतीतलं, मोहंजोदडोमधील ‘पुरोहित/राजाच्या’ शिल्पावरील शालीवरचे तीन पानांचे चिन्ह. हे एक अतिशय लोकप्रिय चिन्ह होते व आजही आहे. बनारसमध्ये हे ‘तीन पतीया’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे मेसोपोटेमिया, इजिप्त येथून आले असे समजले जाते. या प्रतीकाला काही तरी धार्मिक संदर्भ होता. त्या काळातील आजही वापरात असलेली आणखी काही चिन्हे म्हणजे सूर्य-चंद्राचे प्रतीक असणारी गोल बुट्टी. अजिंठय़ाच्या चित्रांमध्येही अशी वस्त्रे पाहता येतात. चंद्राच्या कला दाखवणारी चिन्हेही तेव्हा अस्तित्वात होती.\nत्यानंतरच्या काळातील खास भारतीय विणकरांनी वापरलेली चिन्हे, जी आजही वापरली जाताहेत ती म्हणजे, वैभव, विपुलता दाखवणारा कुंभ, शुद्धता आणि बुद्धिमत्ता दर्शविणारा हंस, आध्यात्मिक ऊर्जेचं प्रतीक असणारे कमळ, सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष, वैभव आणि स्थैर्य दाखवणारे हत्ती, शक्तीसाठी सिंह, शिवाय वेली, मोर आणि काही भौमितिक आकार इत्यादी. दोन हजार वर्षांपासून ही चिन्हे वापरात आहेत. अर्थात, त्यात वेळोवेळी भर पडत गेली.\nत्यात जाणवण्याइतके बदल मात्र दहाव्या शतकापासून दिसू लागले. मुस्लीम शासकांच्या संवेदनांचे प्रतिबिंब भारतीय वस्त्रांमध्ये उमटू लागले. त्यांच्या गरजाही वेगळ्या होत्या. सल्तनत काळातील, मध्य आशियातील शासकांनी विणकरांच्या दरबारी कार्यशाळा सुरू केल्या. त्यांनी मध्य आशियातून हजारो विणकर भारतात आणले. या शासकांनी त्यांच्या पोशाख परंपरा इथे आणल्या व त्यांच्या गरजांनुसार हे विणकर काम करू लागले. सीरिया, इजिप्त, टर्की, पर्शिया या महत्त्वाच्या विणकाम केंद्रावरून मोठय़ा प्रमाणात तिथली वस्त्रे येऊ लागली; परंतु त्या काळातील वस्त्रांचे नमुने उपलब्ध नसल्यामुळे तेव्हाची चिन्हे किंवा रचना पाहता येत नाहीत. हा काळही तसा खूप धामधूमीचा होता. त्या काळातील वास्तूंवरून मात्र तेव्हाच्या चिन्हांबद्दल अंदाज बांधता येतो. यावर बराच अरबी प्रभाव होता, जाळ्यांची, फुलांच्या जाळ्यांची नक्षी, सुलेखन, द्राक्षाच्या वेली, पाम वृक्षाची पाने, रेषांच्या नागमोडी रचना (झिगझॅग) ही सर्व चिन्हे, रचना मध्ययुगीन आहेत.\nत्यानंतर समरकंदहून येऊन बाबरने १५२६ मध्ये मुघल साम्राज्याची स्थापना केली. हा काळ भारतात कला आणि कारागिरीसाठी बहराचा होता. मुघल वंशातील राजांनी मध्य आशिया, पर्शिया (इराण) आणि भारतातील संस्कृतींचा मिलाफ करून रसिक जीवनशैली अंगीकारली. अकबरापासून सुरुवात होऊ न, मुघल कला जहाँगीर आणि शहाजहानच्या काळात शिखरावर पोहोचली. एक प्रकारे पर्शियन कलेशी चढाओढ करू लागली होती.\nमुघल बादशहांनी विणकामाच्या खास दरबारी कार्यशाळा अहमदाबाद, दिल्ली, लाहोर, फतेहपूर सिक्री आणि आग्रा येथे उभ्या केल्या. या कार्यशाळांमधून भारतीय तसेच परदेशी विणकर बादशहाच्या प्रतिनिधींच्या निगराणीखाली काम करायचे. या कालखंडाची विशेषत: म्हणजे, स्वत: बादशाह सर्व प्रकारच्या वस्त्रांच्या डिझायनिंग व उत्पादनात लक्ष घालायचा. अबूल फजलने ‘आइन-ए-अकबरी’मध्ये सांगितले आहे की, परदेशी कुशल कारागिरांनी तिथली विणकामाची पद्धत येथे चांगल्या प्रकारे रुजवली. तिथल्या तज्ज्ञ विणकरांची इथल्या विणकरांसोबत त्यांच्या कौशल्याची देवाणघेवाण सुरू झाली. पर्शिया, टर्की, इराक, मध्य आशिया व युरोपमधून आयात केल्या जाणाऱ्या मौल्यवान जरीकाम (ब्रोकेड) वस्त्रांची जंत्रीच त्याने दिली आहे. ही सर्व वस्त्रे विणकरांना बघता यायची. त्याचा प्रभाव त्यांच्या कामावर पडायचा.\nसोन्याचांदीच्या तारांचा भरपूर वापर, रंगीबेरंगी चिन्हे आणि रचना यामुळे मुघलकालीन वस्त्रांना वेगळीच झळाळी मिळाली. वस्त्रांच्या डिझायनिंगसाठी व रंगसंगतीसाठी इतर कलाकार, रचनाकार, दरबारी चित्रकार यांची मदत घेतली जायची. या वस्त्रांवर मुख्यत: मुघल दरबारी चित्रकारांच्या चित्रांतील रचना अंकित केल्या जायच्या. या चित्राच्या अलंकृत नक्षीदार चौकटी, ज्यांना ‘हशिया’ म्हटलं जातं, त्यातल्या फुलांच्या आणि भौमितिक रचना वस्त्रांमध्ये वापरल्या जायच्या. अशा गोष्टींमुळे मुघलकालीन वस्त्रे दर्जेदार कला म्हणून मान्य झाली.\nवेगवेगळ्या देशांतील, संस्कृतींतील विणकरांच्या सर्जनशील देवाणघेवाणीतून नवीनच वस्त्र परंपरा आकार घेऊ लागली. गुजरातचे विणकर पानांचे, फुलांचे आकार, प्राणी, पक्षी विणण्यात माहीर होते. पर्शियन प्रभावाने या चिन्हांमध्ये वेगळीच नजाकत आली आणि रचनाही पूर्ण बदलली. त्यातून लतिफा, कुयरी यांसारख्या बुट्टय़ा जन्माला आल्या. मुघल वस्त्रांवर प्रामुख्याने पर्शियन वस्त्र परंपरेचा प्रभाव होता. बादशाह हुमायून बरीच वर्षे (१५२४-१५७६) पर्शियात, ताहमास्प सम्राटाच्या दरबारात राहिला होता. हे पर्शियन कलेचे, कारागिरीचे सुवर्णयुग होते. त्याच्यावर याचा प्रभाव पडणे स्वाभाविक होते. हुमायूनने तिथून येताना मीर सय्यद अली आणि अब्दूस समाद या दोन दिग्गज चित्रकारांना भारतात आणले. त्यांनीच येथे मुघल चित्रकलेची मुहूर्तमेढ रोवली. यांच्या चित्रातल्या बऱ्याच रचना वस्त्रांमध्ये अवतरल्या.\nपर्शियन कलेपेक्षा मुघल कलेत अलंकरण कमी होते व वास्तववाद जास्त होता. पर्शियन साहित्यामध्ये जन्नतमधील बगिच्यांचा, ज्यामध्ये पऱ्यांचा, मानवाचा, तिथल्या झाडांचा, पक्ष्यांचा उल्लेख येतो. हे सगळं नजाकतीने व मुघल अदबीने इथल्या वस्त्रांवर विणकामाने रेखले गेले. मद्याचे पेले ही एक खास जहाँगीर काळातील रचना. पक्षी, मानवी आकृत्या, मद्याचे पेले हे सर्व फुलांच्या पाश्र्वभूमीवर मिसळून जातं, ही खास जहाँगीर काळाची ओळख ठरली. लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियम’मध्ये बादशाह जहाँगीरच्या काळातील घोडेस्वारी करताना परिधान करण्याचा एक अंगरखा आहे. त्यावर प्राणी, पक्षी, झाडे, वेली, वाघ असं साधारण जंगलातील शिकारीचे चित्रण असलेलं अतिशय सुबक विणकाम आहे. नंतरच्या काळात सुप्रसिद्ध झालेली व आजतागायत लोकप्रिय असलेली ‘शिकारगाह’ रचना ती हीच. जहाँगीर बादशहाची मुक्त विचारसरणी, नावीन्याची ओढ यातून मुघल वस्त्रकलेला निराळी उंची मिळत गेली.\nमूळ भारतीय वस्त्र परंपरेमध्ये सुती पोत व त्याला रेशमी काठ, रेशमी पदर अशी रचना होती. या रेशमी काठांवर व पदरावर बुट्टीचे विणकाम असायचे. वस्त्राचा मधला भाग मोकळा असायचा. पूर्ण रेशमी वस्त्रे विणली जाऊ लागल्यानंतरही या रचनेत फारसा बदल झाला नाही. न शिवलेले अखंड वस्त्र हीच परिधानाची पद्धत होती. मुघलांचे पोशाख मुख्यत: शिवलेले. त्यामुळे त्यांच्या वस्त्रांच्या गरजा वेगळ्या होत्या. सुरुवातीच्या मुघल विणकामात बुट्टी बरीच विरळ आणि ठसठशीत असायची. जहाँगीर काळात ही नाजूक होत गेली आणि छोटय़ा नाजूक बुट्टय़ांनी, भौमितिक आकारांनी मधली जागा व्यापली जाऊ लागली.\nमुघल कलेतील आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे ‘फुलांचे चित्रण’. भारतीय टेक्स्टाइल डिझाइनचे हे अविभाज्य अंग बनले आहे. मुघल पद्धतीच्या फुलांचा वापर वस्त्रांसहित अन्य कारागिरी, वास्तुकला असा सर्वत्र झाला. जहाँगीर बादशहा १६२० मध्ये काश्मीरभेटीवर गेला असता तिथल्या फुलांच्या सौंदर्याने वेडावून गेला. त्याने त्याचा दरबारी चित्रकार मन्सूरला काश्मीरमधली फुले चितारायला सांगितले. ही फुले मुघल कलेतील अभिन्न अंग बनली.\nशाहजहान बादशहाच्या काळात चिन्हांच्या, रचनांच्या सुबकतेवर खूप लक्ष दिले गेले. या काळात प्रमाणबद्धता आणि सममितीच्या बाबतीत मुघल वस्त्रकला सर्वोच्च स्थानी पोहोचली. शाहजहान कारागिरांना, कलाकारांना स्वत: भेटून कामांची पाहणी करायचा. या काळात मुख्यत: विविध प्रकारची फुले व त्यांच्या रचना चितारल्या गेल्या. गुलाब, पॉपीज, नरगिस, मोगरा, झेंडू, चाफा अशी फुले अत्यंत सुबकपणे वस्त्रांवर विणण्यात किंवा छापण्यात येत. शाहजहानच्या धार्मिक कट्टरतेमुळे, मानवी वा प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या प्रतिमांवर त्याने बंदी घातली. त्याने वडिलांच्या म्हणजे जहाँगीरच्या कलादृष्टीला जुनाट व कमी दर्जाचे ठरवले. शाहजहानच्या राजवटीवर लिहिल्या गेलेल्या ‘पादशाहनामा’मधील चित्रांवरून मुघल परिधान तसेच दरबारात सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांचे वैभव पाहून डोळे विस्फारल्याशिवाय राहात नाहीत.\nऔरंगजेबाच्या काळात, शाहजहान काळातील चिन्ह, रचनांचा वापर झाला; पण ते वैभव मात्र हरवत गेले. त्याच्या बदलत्या दृष्टिकोनामुळे, कट्टरतेमुळे एकूणच मुघल कला व कारागिरी उतरणीस लागली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m-marathi.webdunia.com/article/it-marathi-news/mobile-market-118110900012_1.html", "date_download": "2018-11-20T21:52:19Z", "digest": "sha1:NRMZDMBH6HCU7QMEONNJDN5JKME4FSFJ", "length": 8586, "nlines": 107, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी कंपन्यांची बादशहात", "raw_content": "\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी कंपन्यांची बादशहात\nशनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (00:37 IST)\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी कंपन्या मागे राहिल्या आहे. चीनच्या मोबाइल कंपन्यांनी भारतीय बाजारात प्रवेश करून घरगुती कंपन्यांचा खेळ खराब केला आहे. एका वेळी मायक्रोमॅक्स, इंटेक्ससारख्या घरगुती कंपन्या, टॉप 5 कंपन्यांमध्ये होते पण आता त्यांचे बाजार कमी झाले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मायक्रोमॅक्सची विक्री 41.2 टक्क्यांनी घसरली आहे.\nएकावेळी मायक्रोमॅक्स, लावा आणि इंटेक्ससारख्या घरगुती कंपन्यांचा मोबाइल फोन मार्केटमध्ये 54 टक्क्यांचा वाटा होता, जो आज 10 टक्क्यांवर आला आहे. आज भारतीय बाजारात चिनी कंपन्यांचा प्रभुत्व आहे आणि आयडीसीनुसार भारतात, एकटी चिनी कंपनी शाओमीचा वाटा 29.7 टक्के झाला आहे. एवढेच नव्हे तर, भारतीय फोन मार्केटमध्ये 5 शीर्ष कंपन्यांमध्ये चार कंपन्या चिनी आहेत आणि त्यात शाओमी प्रथम, विवो तिसर्‍या,\nओप्पो चौथ्या आणि टेनिसन पाचव्या स्थानावर आहे. मायक्रोमॅक्सचे संस्थापक विकास जैन म्हणाले, याचे मुख्य कारण मोबाईल नेटवर्क लवकरच 3 जी हून 4 जी वर बदलणे आहे.\nकंपनीची भागीदारी कमी झाली\n1. चिनी कंपन्या आणि सॅमसंगने ई-कॉमर्स कंपन्यांना विशेष विक्री केली.\n2. चिनी कंपन्यांनी ऑफलाईन मार्केटमध्ये विक्रेते-वितरक जोडले.\n3. आयपीएलसारख्या भारतीय संघटनांमध्ये सामील होणे.\n4. एकूण व्यवसायाऐवजी, फोन विक्रीवर विक्रेते-वितरकांना कमिशन देणे.\n350 रुपयांत घरीच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स\nअवनीचे बछडे अखेर शिकारी केली घोड्याची शिकार\nबोधकथा : कुणाला कमी समजू नये\nसॅमसंग गॅलॅक्सी जे7 प्राइमला अँड्रॉइड ओरियो अपडेट मिळण्याचे वृत्त\n30 नोव्हेंबर रोजी वनप्लस 6टी चा थंडर पर्पल व्हेरिएंट लॉन्च होण्याची शक्यता\nपुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्रातून निशाणा\nतमिळनाडूत सर्व जागांवर लढणार : कमल हसन\nकाँग्रेसकडून चौथी यादी जाहीर : शिवराजसिंह चौहानांच्या मेहुण्याला दिले तिकीट\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी कंपन्यांची बादशहात\nजोगेंद्र कवाडे २६ नोव्हेंबरपासून लाँग मार्च काढणार\nम्हणून प्राध्यापकाने आपली शिक्षणाची प्रमाणपत्रे जाळली\nरोहितला रोखणे अवघड – मॅक्‍सवेल\nसिंधूची सईद मोदी स्पर्धेतून माघार\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/students-of-fergusson-college-visits-gogate-jogalekar-college/", "date_download": "2018-11-20T22:28:28Z", "digest": "sha1:WFS7RFVKT7GRI2S26J2CTLQJBADYJAO3", "length": 6325, "nlines": 127, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सदिच्छा भेट | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाला फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाला फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सदिच्छा भेट\nपुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. तर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य आणि प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद कुलकर्णी, डॉ. मधुरा मुकादम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुख्यत: रत्नागिरीचा सागरी किनारा आणि खारफुटी जमीन यांची ओळख करून दिली. तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सागरी संवर्धनातील प्रकल्प आणि खारफुटी संरक्षणासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती दिली.\nडॉ. अरविंद कुलकर्णी यांनी संशोधन कार्य आणि पर्यावरणशास्त्र यातील विविध रोजगार संधी यांबद्दलही मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांनी भविष्यात या प्रकल्पात भाग घेण्याची इच्छाही प्रदर्शित केली.\nयावेळी जोगळेकर महाविद्यालयाच्या जीवरसायनशास्त्र विभागाच्या डॉ. वर्षा घड्याळे, प्रा. सुधीर गाडगीळ, प्रा. सुरज वसावे उपस्थित होते.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाने स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनातून प्रा. कै. नेने सरांच्या स्मृति जागवल्या\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/usmanabad/", "date_download": "2018-11-20T22:48:08Z", "digest": "sha1:NVYYO5DRYOBZBJQ3X4BCBF7AKQSBPE5P", "length": 27547, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Usmanabad News | Latest Usmanabad News in Marathi | Usmanabad Local News Updates | ताज्या बातम्या उस्मानाबाद | उस्मानाबाद समाचार | Usmanabad Newspaper | Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nDrought In Marathwada : मराठवाड्यातील पशुधनाला जून २०१९ पर्यंत लागणार ४१४ कोटींचा चारा\nचालत्या लालपरीत ऊसतोड मजूर महिलेचा ‘परी’स जन्म\nशिराढोण ठाण्यासमोर मुलीचे पार्थिव; शिक्षणासाठी पैसे नसल्याने आत्महत्या\nकळंब तहसीलमध्ये लाच प्रकरणी दोघांवर कारवाई\nइंदापूर येथे पाण्यासाठी रोखला राष्ट्रीय महामार्ग\nMaratha Reservation: सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही; विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा आरोप\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसरकारचा हेतूच शुद्ध नाही़ मराठा तसेच इतर समाजालाही यांना आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आज येथे केला़ ... Read More\nउस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशासनाकडून मिळालेल्या सिलिंग शेतजमिनीवर केलेली बेकायदेशिररित्या नोंद रद्द करावी, शेतजमीन परत मिळावी अशा मागण्या आहेत ... Read More\nOsmanabadSuicideUsmanabad collector officeFarmerउस्मानाबादआत्महत्याजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादशेतकरी\nलोहाऱ्यात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरूध्द गुन्हा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरामकृष्ण घायाळ हे मागील अनेक वर्षापासून कोणतीही पदवी नसताना अनाधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करत होते़. ... Read More\nDrought In Marathwada : पाण्याअभावी जागेवरच वाळली पिके\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदुष्काळवाडा : पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे खरीप शेतकऱ्यांच्या हातून गेले़ आता रबीचाही विषय उरला नाही़ पिके जागेवरच वाळली आहेत़ ... Read More\nऊसदर नियंत्रण समिती सरकारच्या हातचे बाहुले - राजू शेट्टी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशेतकरी हिताच्या गप्पा मारीत सरकारने स्थापन केलेल्या ऊसदर नियंत्रण समितीमध्ये साखर कारखानदारच घुसले आहेत. त्यामुळे अशा समितीकडून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार, असा सवाल करीत समिती सरकारच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक ... Read More\nRaju ShettyFarmerSwabimani Shetkari Sanghatnaराजू शेट्टीशेतकरीस्वाभिमानी शेतकरी संघटना\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\nरस्त्यावर धावणारी 'ही' अनोखी ट्रेन पाहिलीत का\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nधूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली; माझगाव सर्वाधिक प्रदूषित\nसौरऊर्जेच्या माध्यमातून माहिम येथील मशिदीत विजेचा वापर\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/On-most-crops-pimples-of-young-pests-appear/", "date_download": "2018-11-20T22:47:52Z", "digest": "sha1:NEL4IXZKGUVOSCFR5SRHDTOC77K36XEH", "length": 4966, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हुमणीचा प्रादुर्भाव वाढला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › हुमणीचा प्रादुर्भाव वाढला\nशेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव व परिसरातील बहुतेक पिकांवर हुमणी किडीचा प्रादूर्भाव झाला आहे. ऊस पिकावर त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. हजारो हेक्टर क्षेत्र कमी-अधिक प्रमाणात हुमणीच्या विळख्यात आले असल्याने शेतकर्‍यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. वातावरणात होत असलेला बदल आणि पावसाचे अल्पप्रमाण, यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे.\nशेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव, दहिगावने, शहरटाकळी, बक्तरपूर, मठाचीवाडी, रांजणी व परिसरात पावसाच्या अवकृपेमुळे अनेक शेतकर्‍यांच्या हातून खरीप हंगाम गेला आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकर्‍यांनी कसेबसे आपले पीक घेतले असले, तरी आता हुमणीच्या आक्रमणामुळे शेलक्या पिकांचे नुकसान होत आहे. जायकवाडी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात हा परिसर येत असल्याने पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस, कापूस, केळी, कांदा, मका अशी नगदी पिके परिसरात घेतली जातात. अगोदरच सरासरी उत्पन्नावर परिणाम झालेला असताना हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.\nऔषधांचा वापर करा ः साळी\nवातावरणात होणार्‍या बदलामुळे हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तो रोखण्यासाठी प्राथमिक अवस्थेत जैविक औषधांचा वापर करावा. रासायनिक औषधांनी जमिनीतील गांडूळ व जीवाणू नष्ट होतात.त्यामुळे जमिनीचा पोत खालावतो.मात्र जास्त प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव असल्यास रासायनिक औषधांचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अशोक साळी यांनी केले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Women-wrestling-at-titravani-in-Shirur-taluka/", "date_download": "2018-11-20T22:16:12Z", "digest": "sha1:7I4JJJ5MIIXYZJD3EG6M7R3MMIYCNHOH", "length": 6326, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावित्रीच्या लेकीची कुस्तीच्या आखाड्यात मुसंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › सावित्रीच्या लेकीची कुस्तीच्या आखाड्यात मुसंडी\nसावित्रीच्या लेकीची कुस्तीच्या आखाड्यात मुसंडी\nआर्वी : जालिंदर नन्नवरे\nकुस्ती हा खेळ पुरुषांनी खेळायचा अणि कुस्त्याचा फड गाजवायचा हे जणू ठरलेलेच होते, परंतु मागील वर्षापासून महिलांनी देखील या कुस्तीच्या फडात जोरदार मुसंडी मारली असून कित्येक पुरुष मल्लाना फडातील धूळ चारतानाचे थराथरक चित्र सध्या ग्राहक भागातील यात्रेतील कुस्तीच्या फडात पाहण्यासाठी मिळत आहे.\nकुस्ती हा गावच्या मातीतला रांगडा खेळ. राज्यात कुस्तीचा खेळ चांगलाच लोकप्रिय आहे. गावोगावच्या यात्रा, जत्रांमध्ये कुस्त्याचा फड आयोजित केला जातो. पंचक्रोशीतील मल्ल या ठिकाणी आपली ताकद दाखवत प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवतात, परंतु आता बदलत्या काळात कुस्तीचा फ ड महिला, मुलीही गाजवताना दिसत आहेत. पालकही मुलींना कुस्ती खेळासाठी प्रोत्साहन देत असून या खेळाकडे करिअर म्हणूनही पाहिले जाऊ लागले आहे.\nशिरूर तालुक्यातील तिंतरवणी येथे हनुमान जयंती निमित्ताने जत्रेचे आयोजन ग्रामस्थांकडून करण्यात आले होते. या जत्रेत कुस्त्याचेही आयोजन झाले होते. कुस्त्याचा हंगाम रंगात आलेला असताना अचानक दोन मुलींनी मैदानावर एंट्री घेतली आणि आपल्यातील कसब दाखवत उपस्थितांना थक्क केले. तिंतरवणीसारख्या ग्रामीण भागात मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देऊन मैदानात उतरवले गेल्याने याची चर्चा होत आहे.\nगावोगावी पहेलवानांसाठी तालमी, व्यायामशाळा उभारण्यात आलेल्या आहेत. अनेक मोठ्या शहरांमध्ये कुस्ती प्रशिक्षण केंद्रेही आहेत, परंतु मुलींसाठीचे प्रशिक्षण केंद्र जवळपास नसल्याने अडचणी येत आहेत. मुलींसाठी कुस्तीचे प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू झाल्यास ग्रामीण भागातील मुली या खेळात नक्कीच यश मिळवू शकतील.\nजिल्हाभरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन\nधानोरा येथील मजुरांचे रास्ता रोको आंदोलन\nपोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण\nअपघात विमा योजनेतून 175 शेतकर्‍यांना मदत\nडिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर\nश्रीगोंद्यात दोन हरणांचा मृत्यू\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/yes-congress-ncp-offered-me-says-eknath-Khadse/", "date_download": "2018-11-20T22:39:30Z", "digest": "sha1:H2SKFVRIZBMPDEXY536YSVYHHZRBZ4AI", "length": 11410, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " होय, मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर : खडसे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › होय, मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर : खडसे\nहोय, मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर : खडसे\nनागपूर : उदय तानपाठक\nहोय, मला काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातून ऑफर आहे, कार्यकर्त्यांकडूनही दबाव वाढतो आहे, मात्र मी भाजपा सोडून कुठेही जाणार नाही, असे खळबळजनक विधान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज केले आहे. मात्र आपल्या चौकशीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. मी प्रस्थापित आहेच, त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्‍न येतो कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.\nमंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच खडसेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाणार की नाही, याचीही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र खडसेंचे पुनर्वसन करण्याची गरज नाही, तर तर पक्षाचे प्रस्थापित नेते आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळातील पुनर्प्रवेशापुढे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.\nपुण्यातल्या एका भूखंडखरेदी प्रकरणी एमआयडीसीवर दबाव आणल्याच्या आरोपामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यानी गेल्या काही दिवसांपासून विधानसभेत स्वपक्षाच्या मंत्र्यांनाच अडचणीत आणण्यास सुरूवात केली आहे.\nनागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेडक्वार्टर त्यामुळे इथे अधिवेशन असले, की भाजपाच्या आमदारांना रेशीमबागेत बोलावून बौध्दिक दिले जाते. नव्यांना संघाची ओळख आणि जुन्यांना उजाळा, असा या बौध्दिकामागचा उद्देश असतो. आज असेच बौध्दिक रेशीमबागेत होते. त्यास एकनाथ खडसे आणि आशिष देशमुख या दोन आमदारांनी दांडी मारली. त्याखेरीज अन्य काही आमदारदेखील अनुपस्थित होते. पण, चर्चा झाली ती खडसे आणि देशमुख यांच्या अनुपस्थितीचीच त्यामुळे इथे अधिवेशन असले, की भाजपाच्या आमदारांना रेशीमबागेत बोलावून बौध्दिक दिले जाते. नव्यांना संघाची ओळख आणि जुन्यांना उजाळा, असा या बौध्दिकामागचा उद्देश असतो. आज असेच बौध्दिक रेशीमबागेत होते. त्यास एकनाथ खडसे आणि आशिष देशमुख या दोन आमदारांनी दांडी मारली. त्याखेरीज अन्य काही आमदारदेखील अनुपस्थित होते. पण, चर्चा झाली ती खडसे आणि देशमुख यांच्या अनुपस्थितीचीच कारण हे दोन्ही नेते सध्या नाराज आहेत.\nएकनाथ खडसे यांनाच याबद्दल विचारले, तर त्यांनी तब्येतीच्या कारणामुळे आपण रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यासवर्गाला जाऊ शकलो नाही, असे सांगितले. पाय दुखावल्यामुळे रात्रभर रूग्णालयात होतो, आणि तसा निरोपदेखील आपण नेत्यांना पाठवला आहे असे ते म्हणाले.\nगेले काही दिवस तुम्ही सरकारला कोंडीत पकडता आहात. प्रश्‍नोत्तरांच्या तासात किवा लक्षवेधीवरच्या चर्चेत आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांवर टिकेचे प्रहार करीत आहात, आणि त्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही आमदारांची साथ मिळताना दिसते, याचा अर्थ काय असे विचारले असता, जनतेचे प्रश्‍न लवकरात लवकर सुटावेत हीच भावना त्यामागे असते, आणि याच भावनेने अन्य पक्षांचीही साथ मिळते बाकी कोणताही अर्थ काढू नका, असे खडसेंनी सांगितले.\nखडसे यांची उत्तरे त्यांच्याच शब्दात :\nसभागृहात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी तुम्हाला पक्षात येण्याची ऑफर दिली, अशा ऑफर अन्य पक्षातूनही येत आहेत काय तुमचे उत्तर काय असते त्यांना\nखडसे : हे पहा, मी गेली चाळीस वर्षे जनसंघ आणि नंतरच्या भाजपासाठी काम करत आहे. हा पक्ष राज्यभरात नेण्यासाठी मी देखील खस्ता खाल्ल्या आहेत. अलिकडच्या काही घटनांमुळे मी मंत्रिपदावरून बाजूला झालो असलो, तरी त्यामुळे मी नाराज होऊन पक्ष सोडेन असे नाही. एक मात्र खरे आहे, की चार दशके राजकारणात असल्याने मी सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. नाथाभाऊ आपल्यासोबत असावे, यासाठी मित्रत्वाच्या नात्याने कधी गंमतीने, तर कधी गंभीरपणे विचारणा होते. पण, मी सत्तेसाठी नव्हे, तर पक्ष वाढला पाहिजे, जनतेचे प्रश्‍न सुटले पाहिजेत, यासाठी झटत आलो. केवळ सत्ता हवी असते, तेच इकडून-तिकडे तिकडून इकडे जातात. माझे कार्यकर्तेही सांगतात, किती दिवस अपमान सहन करायचा, किती छळ सोसायचा.\nचूक असेल तर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी दूध का दूध आणि पानी का पानी करा, असे माझेही मत आहे. सत्य असेल तर बाहेर यावे, मी कधीही चुकीच्या गोष्टीचे समर्थन केलेले नाही. मात्र, कुणीही किरकोळ व्यक्तीने आरोप करायचे आणि त्यावरून चौकशी मागे लावून द्यायचे हे बरोबर नाही. आणि मंत्री असलेल्या अनेकांची सध्या चौकशी सुरू आहेच की, त्यांना कुठे मंत्रिपद सोडावे लागलेय त्यामुळे मंत्री असतानाही चौकशी सुरू ठेवता येते.\nहिवाळी नव्हे, पावसाळी अधिवेशन नागपुरात\nहोय, मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर : खडसे\nमराठी सिनेमांना मल्‍टिप्‍लेक्‍सचा नकार का\nहिंदीवाल्यांची दादागिरी खपवून घेणार नाही : मनसे\nतरुण आमदारांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर आघाडीसाठी दबाव\nपाचशे उठाबशा काढणाऱ्या विजयाला डिस्चार्ज (व्हिडिओ)\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-Lok-Sabha-Shiv-Sena-will-fight-says-Chandrakant-Jadhav/", "date_download": "2018-11-20T22:44:59Z", "digest": "sha1:UTLDXBI53Q2GDH34NFQYWM4TXL5ZLAZ5", "length": 6504, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा लोकसभा शिवसेना लढवणारच : चंद्रकांत जाधव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा लोकसभा शिवसेना लढवणारच : चंद्रकांत जाधव\nसातारा लोकसभा शिवसेना लढवणारच : चंद्रकांत जाधव\nसातारा लोकसभेची जागा शिवसेना सोडणार नसून याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे शिष्टमंडळ लवकरच भेट घेऊन याबाबत मागणी करणार आहे. ही जागा शिवसेनाच जिंकणार असल्याचा विश्‍वास शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.\n1996 साली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले व विद्यमान खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा पराभव करण्याचा इतिहास हा शिवसेनेच्या नावावर आहे. त्यावेळचे सेनेचे उमेदवार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी या बलाढ्य दोन्ही उमेदवारांचा पराभव करून शिवसेनेने सातारा लोकसभेच्या या जागेवर कब्जा केला होता. याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रात पहिले आमदार निवडून देण्याचा बहुमानही सातारा लोकसभा मतदारसंघातील जावली तालुक्याला मिळाला होता.\nविद्यमान खासदारांना पराभूत करण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेनेतच आहे. म्हणून सर्व शिवसैनिकांमध्ये सातारा लोकसभेसाठी उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील शिवसैनिकांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. ही जागा जिंकून शिवसेना पुन्हा इतिहास निर्माण करणार आहे. त्यामुळेच शिवसेनेचे शिष्टमंडळ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची लवकरच भेट घेवून कोणत्याही परिस्थितीत ही जागा शिवसेनेच लढवावी अशा प्रकारचा आग्रह धरणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात अडीच लाख मतदारांची वोट बँक ही कायम शिवसेनेची आहे. तसेच मतदारसंघातही गावोगावी दौरे सुरू असून शिवसेनेची संघटनात्मक बांधणी जोरदार सुरू आहे. त्यामुळे गावोगावी शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून गावातील नागरिकांना एकत्र करण्यात यश मिळत आहे, असेही चंद्रकांत जाधव यांनी म्हटले आहे.\nकोर्‍या पाटीचा व स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार दिल्यास शिवसैनिक हे शिवधनुष्य पेलून ही जागा राज्यात जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. युती होवो अथवा ना होवो सातारा लोकसभेची जागा शिवसेनाच ताकदीने लढवणार असल्याचा विश्‍वास चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/proposal-grant-permanent-employees-130115", "date_download": "2018-11-20T22:30:07Z", "digest": "sha1:XYDI7RROZEJDLCCBQI5GN2DVA42CTVFO", "length": 8349, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "The proposal to grant permanent employees कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव मंजूर | eSakal", "raw_content": "\nकर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव मंजूर\nगुरुवार, 12 जुलै 2018\nऔरंगाबाद - महापालिकेत गेल्या 18 वर्षांपासून काम करणाऱ्या 204 कर्मचाऱ्यांना सोलापूर महापालिकेच्या धर्तीवर सेवेत कायम करण्याचा अशासकीय प्रस्ताव बुधवारी (ता. 11) सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.\nऔरंगाबाद - महापालिकेत गेल्या 18 वर्षांपासून काम करणाऱ्या 204 कर्मचाऱ्यांना सोलापूर महापालिकेच्या धर्तीवर सेवेत कायम करण्याचा अशासकीय प्रस्ताव बुधवारी (ता. 11) सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.\nमहापालिकेत 268 कर्मचारी दैनिक वेतनावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत होते. त्यातील 64 कर्मचारी मृत किंवा सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान, सोलापूर महापालिकेत 2001 व 2003 मध्ये एकूण 572 रिक्त पदांवर दैनिक वेतनावरील कर्मचारी कायम करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. याच धर्तीवर प्रस्ताव सभागृहनेता विकास जैन, सभापती राजू वैद्य यांनी मांडला होता. त्यास उपमहापौर विजय औताडे, राजू शिंदे, राजेंद्र जंजाळ, सीताराम सुरे, बापू घडमोडे, गजानन बारवाल यांनी अनुमोदन दिले होते. बुधवारी हा प्रस्ताव मंजूर होताच कर्मचाऱ्यांनी मुख्यालयासमोर फटाक्‍यांची आतषबाजी करीत आंनदोत्सव साजरा केला व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/shiv-sena-is-a-double-sided-party-says-narayan-rane-1747852/", "date_download": "2018-11-20T22:19:25Z", "digest": "sha1:35XQEJQIO6V7SBHKYOGD33H5GKFODTPQ", "length": 11690, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shiv Sena is a double-sided party Says Narayan Rane | शिवसेनेची दुटप्पी भूमिका पुन्हा दिसली-नारायण राणे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nशिवसेनेची दुटप्पी भूमिका पुन्हा दिसली-नारायण राणे\nशिवसेनेची दुटप्पी भूमिका पुन्हा दिसली-नारायण राणे\nशिवसेनेची भूमिका कायमच दुटप्पी आहे हे दिसून आले आहे, त्यातले सातत्य आज पुन्हा समोर आले आहे असेही राणे यांनी म्हटले आहे\nपेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसने देशभरात बंदची हाक दिली होती. मुंबईत या बंदचा फारसा प्रतिसाद दिसला नाही मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुतोंडी चेहरा मात्र पुन्हा एकदा दिसला अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केली. एकीकडे सरकारचा विरोध करायचा आणि दुसरीकडे त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरायचे नाही, आंदोलन करायचे नाही ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका कायमच राहिली आहे. त्यातले सातत्य आजही पाहायला मिळाले असेही राणे यांनी म्हटले.\nएक भूमिका घ्यायची आणि मग कोलांटउडी मारायची ही शिवसेनेची जुनी सवय आहे असाही टोला नारायण राणेंनी लगावला. महागाईची जबाबदारी जेवढी भाजपाची आहे तेवढीच शिवसेनेचीही आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे शिवसेना सहभागी आहे. त्यामुळे महागाईची, इंधनदरवाढीची जबाबदारी त्यांचीही आहे. सत्तेत असताना विरोध करायचा आम्हाला जनहित महत्त्वाचे आहे म्हणायचे आणि बंदमध्ये सहभागी व्हायचे नाही हा शिवसेनेचा दुटप्पीपणा आता जनतेलाही ठाऊक झाला आहे, अशीही टीका राणे यांनी केली.\nकेंद्र सरकारने इंधनाचे दर आमच्या हाती नाहीत असे म्हणत जबाबदारी झटकली आहे. तर काही वेळापूर्वीच काँग्रेसने सरकार आमच्या एकजुटीला घाबरले आहे अशी टीका केली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांसह सगळ्याच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. शिवसेनेने अग्रलेखातून सरकारवर ताशेरे झाडले होते. मात्र शिवसेना सत्तेत सहभागी झाली नाही त्यामुळे काँग्रेसनेही शिवसेनेवर टीका केली. आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे खासदार नारायण राणे यांनीही शिवसेनेवर टीका केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Considering-the-intensity-of-the-mass-movement-the-movement-should-not-be-spread-across-the-state-/", "date_download": "2018-11-20T22:02:05Z", "digest": "sha1:QK3PWAVJXRNVJE6BI3KK6YEUFNWGCZ4U", "length": 7165, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालकमंत्र्यांकडून शिक्षण वाचवा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पालकमंत्र्यांकडून शिक्षण वाचवा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न\nपालकमंत्र्यांकडून शिक्षण वाचवा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न\nशिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने गेले दोन महिने सुरू असलेल्या जनआंदोलनाची तीव्रता लक्षात घेता राज्यभर आंदोलनाचे लोण पसरू नये, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोल्हापूरचे शिक्षण वाचवा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि.12) सायंकाळी पत्रकार परिषदेत केला.\nकृती समितीचे अशोक पोवार म्हणाले, रविवारी (दि.11) दुपारी पालकमंत्री पाटील यांचे नाव सांगून चार व्यक्‍ती माझ्या घरी आल्या. त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधत तुमचा पालकमंत्र्यांसमवेत संवाद घडवायचा आहे, लवकर घरी या, असा फोन केला. घरी आल्यानंतर त्यामधील एकाने मी दादांचा भाचा के. के. पाटील आहे, तुमच्या मागण्या काय आहेत ते सांगा अशी विचारणा केली. दर्जेदार शिक्षण द्या, कोणत्याही शाळा बंद करू नका, शिक्षणावर सहा टक्के खर्च करा, अशा मागण्या असल्याचे आपण त्यांना सांगितले.\nदरम्यान, त्यामधील एका व्यक्‍तीने पालकमंत्र्यांशी फोन जोडून दिला. शिक्षण वाचविण्यासाठी आमचे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. पालक विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर येणार असल्याचे मी पालकमंत्री पाटील यांना सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी चढ्या भाषेत उत्तर देत हे चालू दिले जाणार नसल्याचे सांगितले. चर्चा करता येत नाही का कोणताही विद्यार्थी रस्त्यावर येणार नाही, असा शिक्षणाधिकारी आदेश काढतील, अशा पद्धतीने उर्मट भाषेत पालकमंत्री बोलल्याचा आरोप शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे समन्वयक अशोक पोवार यांनी यावेळी केला.\nशिक्षण वाचवा कृती समितीच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी केलेला मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाधिकार कायदा अखंडपणे सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थी पालकांसमवेत मंगळवारी शाळा सुटल्यानंतर 11.30 वाजता शाळेच्या समोरील रस्त्यावर सामुदायिक परिपाठ (प्रार्थना) म्हणून शासनाला जाग आणणार आहेत. शिक्षण वाचवा कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी 149 ची नोटी बजावली आहे.\nदरम्यान, ना. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या स्वीय सहायकांनी विधानभवनात बैठक सुरू आहे. थोड्या वेळानंतर बोलणे करून देतो, असे सांगितले. यावेळी कृती समितीचे भरत रसाळे, राजेश वरक, वसंतराव मुळीक, गणी आजरेकर, सुभाष देसाई, लालासाहेब गायकवाड, किशोर घाटगे, उपस्थित होते.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/usmanabad-tushar-gandhi-coment-on-mahatma-gandhi-and-naturam-godse-temple-issue/", "date_download": "2018-11-20T22:20:31Z", "digest": "sha1:6IOVFHNFWQOIWY6UC6BK2ZFO57ZVFGC3", "length": 5102, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नथुरामचे मंदीर खुशाल बांधा : तुषार गांधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › नथुरामचे मंदीर खुशाल बांधा : तुषार गांधी\nनथुरामचे मंदीर खुशाल बांधा : तुषार गांधी\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खुनी नथुरामचे मंदीर खुशाल बांधा. यामुळे या मंदिरात जाण्याअगोदर राजघाटावर दर्शनासाठी जाणार्‍यांचे चेहरे तरी समोर येतील अशी टीका ज्येष्ठ विचारवंत व महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केली.\nमाजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. पालिकेच्या नाट्यगृहात हे व्याख्यान झाले. माजी नगराध्यक्ष पाटील, पालिकेचे विरोधी पक्षनेते युवराज नळे, पंचायत सभापती बालाजी गावडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी गांधी म्हणाले, की देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष होत आली तरी अजूनही महात्मा गांधींचा द्वेष का केला जातोय याचे उत्तर मिळत नाही. खिलाफत चळवळीचे निमित्त करून मुस्लिमांची बाजू बापूजींनी घेतली असा आरोप करीत एक वर्ग आजपर्यंत त्यांच्यावर टिका करीत आला आहे. हाच वर्ग लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मात्र निषेध करीत नाही.\nलखनौ करार टिळकांनी केला. तरीही त्यांच्यावर हा वर्ग टिका करीत नाही, असे ते म्‍हणाले. महात्मा गांधींचा खून कसा झाला याची सविस्तर माहिती एफआयआरमधून स्पष्ट होते. तरीही काही मंडळी खोडसाळपणे आता तो वाद नव्याने उकरून काढत आहेत. एफआयआर व्यवस्थित वाचला तरी सगळी उत्तरे स्पष्टपणे मिळतात. तरीही काही मंडळी मुद्दाम नाटक करीत आहेत. यातूनच देशात दरी निर्माण केली जात आहे. जात, धर्म, आर्थिक अशा विविध पातळ्यांवर समाजात फूट पाडली जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/25-meters-Tricolor-Flag-on-Nagpada-junction/", "date_download": "2018-11-20T21:41:38Z", "digest": "sha1:EDD2TUASBR3B7LDATIZAJTNS5SLUKJJ7", "length": 5930, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागपाडा जंक्शनवर २५ मीटरवर फडकणार तिरंगा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नागपाडा जंक्शनवर २५ मीटरवर फडकणार तिरंगा\nनागपाडा जंक्शनवर २५ मीटरवर फडकणार तिरंगा\nऐतिहासिक वारसा लाभलेल्या नागपाडा जंक्शन येथे 25 मीटर उंच तिरंगा ध्वज फडकवण्यासह या जंक्शनचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी तब्बल 4 कोटी 51 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या पर्यटन स्थळांमध्ये अजून एका पर्यटन स्थळांची भर पडणार आहे.\nनागपाडा जंक्शनच्या सौंदर्यीकरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत आहे. अखेर समाजवादी पार्टीचे स्थानिक नगरसेवक रईस शेख यांच्या संकल्पनेतून येथे 25 मीटर उंच तिरंगा फडकवण्यासह या जंक्शनचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेने तातडीने अर्थसंकल्पात या कामासाठी आर्थिक तरतूद करून अवघ्या काही दिवसातच या कामाची निविदा प्रक्रीया पुर्ण करण्यात आली. बुधवारी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या कामाची संकल्पचित्रे हफिझ कॉन्ट्रक्टर या वास्तूविशारदने तयार केली आहेत. यासाठी पालिकेने 4 कोटी 10 लाख 20 हजार रुपये इतका खर्च येईल असे अपेक्षित धरले होते.\nमात्र प्रत्यक्षात हे काम 9.99 टक्के चढ्या भावाने म्हणजेच 4 कोटी 51 लाख 18 हजार रुपयाला देण्यात आले आहे. येत्या 9 महिन्यात हे काम पुर्ण करण्याचे कंत्राटदारांना मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी 2019 मध्ये नागपाडा जंक्शनचे सौंदर्य मुंबईकरांसह देशी-विदेशी पर्यटकांना न्याहाळता येईल. या सौदर्यीकरणात उद्यानासह नवोदित शायरांसाठी एक एंपीथिअटर तयार करण्यात येणार आहे. मोलाना आजाद, फुटबॉल आणि बास्केटबॉलची कलाकृती तयार करण्यात येणार आहे. त्याशिवाय सेल्फी पॉईट व जाँगिंग ट्रॅकही बांधण्यात येणार आहे. या चौकाला एतिहासिक महत्व आहे. आजादीच्या काळात येथे इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. याचे महत्व लक्षात घेऊन, येथे तिरंगासह भव्य असे उद्यान उभारण्यात येणार असल्याचे रईस शेख यांनी सांगितले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/free-Home-for-Labours-By-Maharashtra-Government/", "date_download": "2018-11-20T22:07:55Z", "digest": "sha1:AZKAOQ6ZHIRPLGKJQSGQCSPSKTDB6N4W", "length": 5934, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसांपाठोपाठ कामगारांनाही मोफत घरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांपाठोपाठ कामगारांनाही मोफत घरे\nपोलिसांपाठोपाठ कामगारांनाही मोफत घरे\nमुंबई : चंदन शिरवाळे\nमुंबईतील बीडीडी चाळींमध्ये राहणार्‍या पोलिसांना पुर्नविकसीत इमारतींमध्ये मोफत घरे देण्याचे जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने आता राज्यातील सुमारे 2 लाख इमारत व बांधकाम क्षेत्रातील मजुरांसाठी महाआवास योजना आखली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या दीड लाख रुपयांच्या निधीमध्ये अडीच लाख रुपये भर घालुन सरकार मजुराना घरे देणार आहे.\nदेशातील प्रत्येक व्यक्तीला स्वःताच्या हक्काचे घर असावे, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. बेघर व्यक्तीला घर बांधण्यासाठी सध्या केंद्र सरकारकडुन दीड लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यामध्ये लाभधारक स्वतःकडील रुपये खर्च करुन आपले घर उभारत आहेत. तसेच एखाद्या बिल्डरकडुन सदनिका खरेदी केल्यास पंतप्रधान आवास योजनेचा खरेदीदाराला थेट लाभ दिला जातो. सदनिकेच्या एकुण किंमतीमधुन दीड लाख रुपये बिल्डरला कमी दिले जातात. संबधीत बिल्डर ही रक्कम पंतप्रधान आवास योजनेतुन मिळवत आहेत.\nया आवास योजनेचा लाभ अल्प वेतनधारकांनाच मिळत असल्यामुळे राज्यातील बेघर बांधकाम मजुरांना घरे देण्यासाठी कामगार मंत्री संभाजीराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेचे 1 लाख 50 हजार रुपये, कामगार विभागाकडुन 1 लाख आणि इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने 2 लाख रुपये अनुदान देऊन इमारत बांधकाम मजुरांना घरे उपलब्ध होण्यासाठी महाआवास योजना तयार केली आहे.\nकल्याणकारी मंडळाकडे सध्या 6 लाख 80 हजार इमारत बांधकाम मजुरांची नोंदणी आहे. त्यापैकी केवळ 3 लाख 46 हजार मजुरांनी नुतणीकरण केले आहे. त्यामुळे महाआवास योजनेचा लाभास केवळ 2 लाख मजुर पात्र ठरण्याची शक्यता या मंडळाचे सचिव एस. श्रीरंगम यांनी दिली. या योजनेसाठी सरकारी जागा उपलब्ध होईल का, याचा शोध घेतला जात आहे. तसेच स्वतःची जागा असलेला एखादा बिल्डर पुढे आल्यास त्याच्याकडुन घरे तयार करुन कामगारांना दिली जातील.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Ratnagiris-Ratna-haapos-came/", "date_download": "2018-11-20T22:51:12Z", "digest": "sha1:V4WOL75GQ2XDISRFHB3NLIVCB4U3LJD2", "length": 4916, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रत्नागिरीचा ‘रत्ना’ हापूस आला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रत्नागिरीचा ‘रत्ना’ हापूस आला\nरत्नागिरीचा ‘रत्ना’ हापूस आला\nआंब्याचा हंगाम संपून तीन महिने लोटल्यानंतरही ऐन सप्टेंबरमध्ये पुणेकरांना रत्नागिरीच्या ‘हापूस’ आंब्याची गोडी चाखायला मिळणार आहे. चवीला गोड आणि केशरी गर असलेल्या रत्ना हापूसची मार्केटयार्डातील फळबाजारात हंगामपूर्व आवक सुरू झाली आहे. त्याला शहर व उपनगरांतील स्टॉलधारकांकडून मागणी होत असून रविवारी त्याच्या प्रतिडझनास 700 ते 1 हजार रुपये भाव मिळाला.\nरत्नागिरीतील आंबा उत्पादक शेतकरी राजन भाटे यांच्या बागेतून 140 डझन आंबे विक्रीसाठी दाखल झाल्याचे सांगून व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, रत्ना आंबा ही हापूस आंब्याची एक जात आहे. त्याचा आकार हा हापूस आंब्यापेक्षा थोडे मोठा असतो. एका फळाचे वजन हे साधारणपणे 300 ते 400 ग्रॅम आहे. रत्ना आंबा वर्षातून दोन वेळा बाजारात दाखल होतो़ यामध्ये मे अखेरीस आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसर्‍या आठवड्यात आंबा मार्केटमध्ये येतो. मात्र, सप्टेंबर महिन्यात दाखल होणारा आंबा हा हंगामपूर्व असतो़ सध्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत असलेला आंबा चांगल्या दर्जाचा असून, त्यांना किरकोळ बाजारातील फळविक्रेत्यांकडून चांगली मागणी राहिली. दरम्यान, पुढील आठ ते दहा दिवस रत्ना आंब्याची आवक तुरळक सुरू राहील.\nहापूस आंब्यांना देश तसेच परदेशातून मोठी मागणी असते. रत्नागिरी हापूसचा हंगाम साधारपणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू होतो. जून महिन्यापर्यंत रत्नागिरी हापूसची आवक सुरू असते.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Workers-retirement-age-is-58-to-60-years/", "date_download": "2018-11-20T21:40:49Z", "digest": "sha1:IJ2P6UUDI24PHCN435LRAX7FJ4D5KKW5", "length": 5410, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › कामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे\nकामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे\nकामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. उच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील हजारो खाण कामगारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान 58 व्या वर्षी निवृत्त झालेल्या कामगारांना अतिरिक्त दोन वर्षांचे सर्व लाभ द्यावे, असेही उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.\nराज्य सरकारने जारी केलेल्या एका शासन निर्णयानुसार कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे निश्चित केले आहे. त्यानुसार खाण कामगारांचेही सेवानिवृत्ती वय 58 करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाला महाराष्ट्र राज्य खाण कामगार संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. कामगारांना कुठल्याही प्रकारचे सेवानिवृत्ती वेतन मिळत नाही. यामुळे त्यांना सेवाकाळात मिळणारे लाभ 60व्या वर्षापर्यंत मिळायला हवेत. यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही असा दावा संघटनेने केला होता. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत राज्य सरकारचा शासन निर्णय रद्द केला. तसेच कामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याचा आदेश दिला. संघटनेतर्फे अ‍ॅड. विक्रम मारपकवार यांनी बाजू मांडली.\nकामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे\nकेंद्राने थकवली ओबीसी विद्यार्थ्यांची ९०० कोटींची शिष्यवृत्ती\n‘दलित’ शब्दावर येणार बंदी\nइंस्टाग्राम पोस्टच्या वादातून मित्राकडूनच मित्राची हत्या\nचहाविक्रेत्याने पेट्रोल ओतून हमालाला जिवंत जाळले\nऑरेंज फेस्टिवलमधून बाजारपेठ मिळेल : मुख्यमंत्री\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/gujarat-assembly-election-effect-on-maharashtra-state-politics/", "date_download": "2018-11-20T21:38:55Z", "digest": "sha1:QCW7JIOR4NB4U67PULR3WHJRCVVX5FGJ", "length": 9638, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुजरातने दिला महाराष्ट्राला सावधगिरीचा इशारा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › गुजरातने दिला महाराष्ट्राला सावधगिरीचा इशारा\nगुजरातने दिला महाराष्ट्राला सावधगिरीचा इशारा\nनागपूर : उदय तानपाठक\nगुजरातचा निकाल भाजपसाठी अनपेक्षितच म्हणावा लागेल, कारण दीडशे जागांचे उद्दिष्ट असताना शंभरी गाठतानाही भाजपच्या नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुताचा जादूई आकडा गाठता आला, तरी आगामी राजकारणात सावधगिरीचा इशाराच भाजपला मिळाला आहे. आता आम्हाला कुणालाच गृहीत धरून चालणार नाही, अत्यंत समजूतदार राजकारण करावे लागेल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातील भाजपच्याच आमदार आणि काही मंत्र्यांकडून येत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील राजकीय स्थितीमधील साम्यस्थळे शोधून तेथे कोणत्या त्रुटी राहिल्या आणि त्यांचे निराकरण इथे कसे करता येईल, याचा अभ्यास महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना करावा लागणार आहे.\nनागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर सोमवारी गुजरातच्या निकालांचेच सावट होते; पण निकालच असे होते, की ना भाजप विजयोत्सव साजरा करण्याच्या मन:स्थितीत होता, ना काँग्रेसजन त्यामुळे सभागृहाबाहेर जितके थंड वातावरण होते, तितकेच सभागृहातही शांततेत कामकाज चालले होते. नाही म्हणायला मुख्यमंत्री आपल्या काही सहकार्‍यांसह विधानभवनाच्या पायर्‍यांवर येऊन एकमेकांना पेढे भरवण्याचा फोटो इव्हेंट करून गेले असले, तरी भाजपमधल्याच कुणाला नेका कशाचा आनंद झाला असेल, हे सांगता येणार नाही\nआज सकाळपासूनच गुजरातच्या निकालांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले होते. मात्र, जसजसे निकालांचे कल समजू लागले, तसे भाजपच्या नेते आणि आमदारांची घालमेल सुरू झाली. काँग्रेसच्या आमदार-नेत्यांकडे गमावण्यासारखे फार काही नव्हतेच. मात्र, त्यांच्या नेत्याची, राहुल गांधी यांची ही लिटमस टेस्ट होती. या निवडणुकीत जे काही यशापयश येईल, त्यावर त्यांचे नेतेपद अवलंबून नसले, तरी त्याची मजबुती मात्र ठरणार होती. झालेही तसेच एरव्ही विधानभवनात जरा दबकूनच येणारे काँग्रेसजन आज छाती पुढे काढून आत येत होते आणि हाच आत्मविश्‍वास या वाटचालीला पुढील दिशा दाखवणार आहे.\nगुजरातमध्ये यावेळी जसा जीएसटी आणि नोटा बंदी हे मुद्दे होते, तसेच आणखी एक प्रमुख मुद्दा होता पाटीदारांचे आरक्षण महाराष्ट्रातही मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मूक मोर्चांनी मराठा समाजाने त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आता सरकारला त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. तिथे पाटीदारांची जितकी एकजूट झाली, तितकीच एकजूट झाली, ती अन्य ओबीसी समाजाची महाराष्ट्रातही मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मूक मोर्चांनी मराठा समाजाने त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आता सरकारला त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. तिथे पाटीदारांची जितकी एकजूट झाली, तितकीच एकजूट झाली, ती अन्य ओबीसी समाजाची इथेही तसेच होऊ शकते. क्रियेला प्रतिक्रिया येऊ शकते, याचे भान भाजपच्या राज्यातील नेत्यांना ठेवावे लागणार आहे. गुजरातमध्ये भाजपला साथ मिळाली ती शहरी भागाची इथेही तसेच होऊ शकते. क्रियेला प्रतिक्रिया येऊ शकते, याचे भान भाजपच्या राज्यातील नेत्यांना ठेवावे लागणार आहे. गुजरातमध्ये भाजपला साथ मिळाली ती शहरी भागाची शहरी मतदारांनीच भाजपची प्रतिष्ठा राखली.\nमहाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांचे प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत. कर्जाफीची घोषणा करून सरकार आणि मुख्यत्वेकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी असा एक सुप्त संघर्ष उभा राहू पहात आहे. कर्जाफीसारख्या योजना ग्रामीण आणि शेतकर्‍यांसाठीच का कामगार आणि अन्य वर्गाला का नाहीत, असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे. अजून या प्रश्‍नाचा आवाज तसा क्षीण असला, तरी त्याला हवा मिळाली, तर भाजपा सरकारला ते अडचणीचे ठरू शकते.\nगुजरातने दिला महाराष्ट्राला सावधगिरीचा इशारा\nभाजपचा विजय लाजीरवाणा : धनंजय मुंडे\n..तर आमचे आबा वाचले असते : स्मिता पाटील\n‘विरोधकांनी सत्तेवर असताना फक्त तिजोर्‍यांचे सिंचन केले’\nकामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://zampya.wordpress.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T22:46:52Z", "digest": "sha1:G4FON35CEJJZQ3UQ3FHJ6YT5XHZ5MT3I", "length": 16763, "nlines": 199, "source_domain": "zampya.wordpress.com", "title": "आपले सण समजून घ्या. | झम्प्या झपाटलेला!", "raw_content": "\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nव्हॉट गो् ज अराउंड कम् स अराउंड..\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nदुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये\nएका परप्रांतीयाची झपाटलेली गोष्ट\nमाझ्यासाठी मात्र तो एक हिरो होता…\nवयाच्या १६ व्या वर्षी मिलिओनेअर बनलेल्या मुलाची गोष्ट\nप्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा…\nआपले सण समजून घ्या.\nस्टार माझा – ब्लॉग माझा स्पर्धा ३\nब्लॉग माझा३ स्पर्धेचा निकाल\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nनुकतेच प्रकाशित झालेले झम्पोस्टस\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nत्रिपुरी पौर्णिमा….आपले सण समजून घ्या\nतुळशीचे लग्न….आपले सण समजून घ्या\nसर्वात जास्त आवडलेले झ्म्पोस्ट्स\nत्रिपुरी पौर्णिमा....आपले सण समजून घ्या\nतुळशीचे लग्न....आपले सण समजून घ्या\nदिवाळी....आपले सण समजून घ्या\nआपली प्रतिज्ञा आणि…..माझाही खो\nपोळा (बेंदूर)…. आपले सण समजून घ्या\nदसरा....आपले सण समजून घ्या\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nआपले सण समजून घ्या (16)\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग (7)\nब्लॉग आणी ब्लॉगर्स (6)\nशिकलेच पाहिजे असे काही\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nआपले सण समजून घ्या इंटरनेट झम्प्याचे उद्योग व उद्योजग झम्प्या झपाटलेला फोटोशॉप सर्वांसाठी ब्लॉग आणी ब्लॉगर्स शिकलेच पाहिजे असे काही\nलेबल्स ( टॅग )\nAarti download God Gods and Goddesses Hindu Hinduism India Maharashtra Marathi language rapidsahre Religion and Spirituality Remove Windows Genuine Notification Shiva surrender The paradox of our time WORDS APTLY SPOKEN zampya अक्कल अष्टमी आपले सण समजून घ्या आपल्या काळातील विरोधाभास इंटरनेट ऑर्कुट कविता कशी व का कॅमेरा क्लिक गूगल चांदनी चौक टू चायना चिकाटी जॉर्ज कार्लिन ज्ञानेश्वर झम्प्या झम्प्याचा फंडा झम्प्या झपाटलेला ट्विटर डाउनलोड तास नटरंग नागपंचमी नियम निर्धार पंचमी पॅशनेट प्रोडक्ट फेसबुक फोटोशॉप बाप बासरी बिल गेट्स ब्लॉग ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का ब्लॉगिंगसाठी अतिशय लोकप्रिय विषय ब्लॉगिंगसाठी अतिशय लोकप्रिय विषय भारत भारतीय संस्कृती मन मास्टर मी मूरहेड यशस्वी ब्लॉगर रॅपिड्शेअर लक्ष विडीओ विन्डोज जेन्युअन नोटीफिकेशन शिकवणी शैक्षणिक संयम सचिन सप्तमी सर्वांसाठी साहस हरिशचंन्द्राची फॅक्टरी हिंदू १०००० ८ मिनीटात\nतुमचा इमेल पत्ता येथे लिहा.व खाली क्लिक करा.\nआपले सण समजून घ्या.\nआपल्या सणांची माहिती व हेतू समजून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.\nसप्टेंबर 21, 2010 येथे 10:04 सकाळी\nझम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:\nऑक्टोबर 7, 2010 येथे 11:34 सकाळी\nअरे..ब्लॉग छानच बनवला आहेस पण योगायोगाने सणांचा लोंढा चालू असल्याच्या काळात तू ब्लॉग चालू केलास. (“बेंदूर बेंदूर सणांचं लेंढूर, दिवाळी दिवाळी सणांना ओवाळी” इति लहानपणी ग्रामीण भागात ऐकलेलं वाक्य.)\nत्यामुळे आत्ताचा ब्लॉगचा लुक भाविक दिसतो आहे. “Pilgrimage special Tour” सारखा. सध्या असं वाटतंय की तुम्ही फक्त अष्टविनायक, गणपतीपुळे, दिवेआगर वगैरे सहली काढता आहात.\nजरा गोवा, केरळ वगैरे येउदेत की…:)\nझम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:\nनचीकेतजी तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे. पण बोलतात ना “When in Rome act like Romans” किंवा “जैसा देश वैसा भेस” तसेच काहीसे माझे झाले आहे. हा ब्लॉग मराठी म्हणून मराठीजणांसाठी आपल्या लोकल वगैरे सहली काढल्या…\nपण गोवा केरळच का अगदी WORLD TOUR वर जायचं असेल तर तीही सोय आहे आपल्याकडे. फक्त वेगळ्या ब्रांचवर(ब्लॉगवर) नाव नोंदणी करावी लागेल.\nत्याचे नाव आहे http://ilikeitishareit.blogspot.com/ इथले सगळेच जागतिक दर्जाचे. थोडेफार स्थानिक आणि राष्ट्रीय करण्याचा प्रयत्नपण आहे. पण मुख्य उद्देश जागतिक पर्यटकांना पटवण्याचा आहे…. बघा भेट देऊन आवडेल कदाचीत आपल्यालाही….\nअजूनही प्रायोगिक तत्वावरच आहे म्हणून इथे अपडेट दिले नाही..एकदा का मनासारखा झाला की दोन्हीना कनेक्ट करायचा विचार आहे…म्हणजे ज्याला जिथे फेरफटका मारायचा आहे तसा तो मारेल…व्यवस्थीत झाला कि इथे त्यावर एक स्वतंत्र पोस्ट टाकणारच आहे…माहितीकरता. असो…\nआपले काही सल्ले वा सूचना असतील तर नेहमीप्रमाणे आनंदाने स्वीकारले जातील. गोवा, केरळ वगैरे च्या सुचनेकरिता मनापासून खूप खूप धन्यवाद\nनोव्हेंबर 20, 2010 येथे 8:36 pm\nनोव्हेंबर 20, 2010 येथे 8:36 pm\nझम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:\nनोव्हेंबर 21, 2010 येथे 11:02 सकाळी\nतुमचेसुद्धा नाव त्या यादीत बघून मनापासून आनंद झाला.\nआतातरी किमान या निमित्ताने तुमची भेट होईल. खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल.\nझम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपले सण समजून घ्या.\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nएका परप्रांतीयाची झपाटलेली गोष्ट\nदुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये\nप्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा…\nमाझ्यासाठी मात्र तो एक हिरो होता…\nवयाच्या १६ व्या वर्षी मिलिओनेअर बनलेल्या मुलाची गोष्ट\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nव्हॉट गो् ज अराउंड कम् स अराउंड..\nस्टार माझा – ब्लॉग माझा स्पर्धा ३\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nब्लॉग माझा३ स्पर्धेचा निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-risod-washim-12024", "date_download": "2018-11-20T22:40:43Z", "digest": "sha1:2T5QWZZKEX3JCFR7XZ6HMUDNYVM2ETHB", "length": 24614, "nlines": 188, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, Risod, Washim | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकमी खर्चिक देशी कुक्कुटपालनाने उंचावले शेती अर्थकारण\nकमी खर्चिक देशी कुक्कुटपालनाने उंचावले शेती अर्थकारण\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nवाशीम जिल्ह्यात रिसोड येथील डिगंबर (खंडूभाऊ) मोतीराम इरतकर यांनी सोयाबीन, भाजीपाला शेतीतून उत्पन्नाचा मार्ग शोधला. मात्र एवढ्यावरच न थांबता गायी-म्हशींचे पालन, जागेवरच दूध विक्री यातून उत्पन्नाचा पर्याय वाढवला. त्यात अजून भर टाकताना दोनशे गावरान व त्यातही कडकनाथ कोंबडीचे पालन करून अंडी व कोंबडी विक्रीतून ताजे उत्पन मिळवण्यास सुरवात केली आहे.\nवाशीम जिल्ह्यात रिसोड येथील डिगंबर (खंडूभाऊ) मोतीराम इरतकर यांनी सोयाबीन, भाजीपाला शेतीतून उत्पन्नाचा मार्ग शोधला. मात्र एवढ्यावरच न थांबता गायी-म्हशींचे पालन, जागेवरच दूध विक्री यातून उत्पन्नाचा पर्याय वाढवला. त्यात अजून भर टाकताना दोनशे गावरान व त्यातही कडकनाथ कोंबडीचे पालन करून अंडी व कोंबडी विक्रीतून ताजे उत्पन मिळवण्यास सुरवात केली आहे.\nवाशीम जिल्ह्यातील रिसोड हे महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण आहे. सोयाबीन हे भागातील मुख्य पीक. येथील डिगंबर (खंडूभाऊ) मोतीराम इरतकर यांची केवळ चार एकर शेती आहे. त्यात ते पारंपरिक सोयाबीन-तूर या पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिके घेतात. अल्पभूधारक असले तरी उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत उभे करून आपली शेती अधिकाधिक नफ्याकडे नेण्याचा प्रयत्न त्यांचा सतत सुरू असतो.\nइरतकर कुटुंब अनेक वर्षांपासून परसबागेत गावरान कोंबड्यांचे पालन करीत अाहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांचा जवळच्या करडा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क अाला. येथील तज्ज्ञांनी त्यांना कडकनाथ कोंबडीपालन व त्याचे फायदे, अर्थकारण समजावून दिले. मग या कोंबड्याची २० अंडी अाणून व्यवसाय सुरू झाला. कोंबड्यांची पैदास सुरू झाली. आज त्यांच्या कुक्कुटपालनाचा प्रमुख जोर कडकनाथ कोंबडीवरच अाहे. वीस कोंबड्यांच्या आज २०० कोंबड्या झाल्या अाहेत. कडकनाथसह गिरीराज, वनराज, गावरानी आदींची मिळून त्याहून अधिक संख्या अाहे.\nछोट्याशा कुक्कुटपालनातूनही पैसा खेळता राहू शकतो हे इतरकर यांच्या शेताला भेट दिल्यानंतर दिसून येते. त्यांना या व्यवसायात दररोज सातशे ते एक हजार रुपये व काही वेळा त्याहून अधिक रक्कम मिळवण्याची संधी प्राप्त\nविशेष म्हणजे इतरकर यांना जागेवरच उत्पन्न मिळते. विक्रीसाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाही. दररोज सुमारे ९० ते १०० अंड्यांचा खप होतो. ग्राहक शेतावर किंवा घरी येऊन अंडी वा कोंबड्या घेऊन जातात.\nकडकनाथ कोंबडीचे अंडे नगाला ३५, ४० ते ५० रुपयांना तर अन्य गावरान अंडे १५ रुपयांना विकले जाते. कडकनाथ जातीला मागणी व दरही चांगला असल्याने जास्त फायदा होतो. सहा महिने वयाची कडकनाथ जोडी ४००० रुपये दराने दिली जाते.\nरिसोड शहरापासून दोन किलोमीटरवरच इतरकर यांचे शेत अाहे. त्यातच उपलब्ध स्रोतांचा वापर कोंबडीपालनात केला आहे. कुठलाही अधिकचा खर्च केला नाही. कोंबड्यांना खाद्यासोबतच हंगामानुसार मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर, टोमॅटो असा घरचा भाजीपाला दिला जातो. इतरकर यांचे रिसोडमधील अडतीव्यतिरिक्त भाजीपाला विक्री केंद्रही अाहे. भाजीपाला स्वस्त असेल त्या वेळी तसेच दररोजच्या विक्रीतून शिल्लक भाजीपालादेखील कोंबड्यांना दिला जातो. भाजीपाल्यातून कोंबड्यांना भरपूर पोषणमूल्ये मिळत असल्याने फायदाच होतो. बाहेरून खाद्य आणण्याच्या खर्चातही यामुळे बचत होते.\nइतरकर म्हणाले की कडकनाथ कोंबडी काटक असते. तिची मरतूक अत्यंत कमी होते. रोगांचे प्रमाण अत्यंत कमी असते.\nचार एकरांतील पद्धतशीर नियोजन\nइरतकर यांचे रिसोड येथे अडतीचे दुकानही आहे. त्यामुळे उत्पन्नाचा तो स्रोत आहेत. शिवाय स्वतःला भाजीपाला पिकविण्यातून दररोज ताजे उत्पन्न घरी यायलाही त्यामुळे मदत होते. मात्र केवळ शेतीवर अवलंबित्व न ठेवता मुख्य भर अाता पूरक व्यवसायांवर स्थिरावला अाहे. शेतीला दुग्ध व्यवसाय व गावरान कुक्कुटपालन अशी जोड देत इरतकर यांची घौडदौड सुरू अाहे.\nपरसबागेतील कुक्कुटपालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. दररोज अंडी मिळाल्याने अाहारात त्यांचा वापर होतोच. शिवाय पैसेही मिळतात. आरोग्य पोषणाची गरज पूर्ण होते. कोंबड्यांना भाजीपाला खाऊ घातल्याने बाजारातील खाद्यावरील खर्च कमी होतो. शिवाय कोंबड्यांना भाजीपाल्यातील पोषकघटक नैसर्गिकरीत्या मिळतात.\nडॉ. डी. एल. रामटेके\nविषय विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, करडा, जि. वाशीम\nभाजीपाला अडत, विक्री, दूध, कोंबडीपालन या पूरक व्यवसायांमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहावे लागत नाही. दररोज ताजे उत्पन्न हाती येते. पूर्वी केवळ शेतीतील उत्पन्न जेमतेम होते. अाता शेतीतील उत्पन्नातही वाढ झाली आहे.\nचार एकरांतील पद्धतशीर नियोजन\nइरतकर यांचे रिसोड येथे अडतीचे दुकानही आहे. त्यामुळे उत्पन्नाचा तो स्रोत आहेत. शिवाय स्वतःला भाजीपाला पिकविण्यातून दररोज ताजे उत्पन्न घरी यायलाही त्यामुळे मदत होते. मात्र केवळ शेतीवर अवलंबित्व न ठेवता मुख्य भर अाता पूरक व्यवसायांवर स्थिरावला अाहे. शेतीला दुग्ध व्यवसाय व गावरान कुक्कुटपालन अशी जोड देत इरतकर यांची घौडदौड सुरू अाहे.\nशेती, पूरक व्यवसाय आणि फायदे\nइतरकर यांच्याकडे दोन गीर गायी, तसेच म्हशी आहेत. दररोज २० ते २५ लिटर एकूण दूध संकलन होते. देशी गायीच्या तसेच म्हशीच्या दुधाची विक्री ६० रुपये प्रतिलिटर दराने होते.\nग्राहक घरी येऊनच दूध घेऊन जातात.\nकोंबडीखत, शेणखताचा वापर शेतीत होतो. त्यामुळे शेतीचा दर्जा सुधारला आहे.\nगोमूत्राचे दररोज संकलन करून पिकांवर फवारणी घेतली जाते.\nखरिपात सोयाबीन, तूर अाणि रब्बीत गहू, मका, ज्वारी ही पिके घेतली जातात. त्यामध्ये सेंद्रिय घटकांचा वापर होत असल्याने रासायनिक निविष्ठांच्या खर्चात बचत झाली आहे.\nवर्षभर भाजीपाला पिकवला जातो. मेथी, शेपू, पालक, कोथिंबिरीचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. त्यातून सतत उत्पन्न मिळते.\nयेत्या काळात शेड उभारून कुक्कुटपालनाचा विस्ताराचे नियोजन.\nउपलब्ध साधनांचा वापर करीत कमी खर्चात व्यवस्थापन.\nशेतीच्या कामासाठी खिलार बैलजोडी.\nबदक जोड्यांचेही पालन .\nसंपर्क : खंडूभाऊ इरतकर - ९४२३३७४४३५\nवाशीम सोयाबीन भाजीपाला शेती दूध तूर उत्पन्न खत\nइरतकर यांची खिलार बैलजोडी\nडिगंबर इरतकर यांच्या दिवसाची सुरवात भाजीपाला अडतीपासूनच सुरू होते.\nजनावरे संगोपनातून शेतीला दिलेली दुग्ध व्यवसायाची जोड\nदररोज गावरान अंड्यांची विक्री\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T22:07:26Z", "digest": "sha1:U47M432WHQBR5YECP67DB32UDNLZHCHH", "length": 6074, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिमाचल प्रदेशकडून केरळला ‘औषधांची’ मदत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहिमाचल प्रदेशकडून केरळला ‘औषधांची’ मदत\nशिमला: हिमाचल प्रदेश सरकार व हिमाचल प्रदेश ड्रग्ज मॅन्युफॅक्चोरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने केरळ येथील पूरग्रस्तांसाठी १.७ करोड रुपये किमतीची औषधे पाठवण्यात आल्याची माहिती हिमाचलचे आरोग्य मंत्री विपीन सिंग परमार यांनी दिली.\nपरमार यांनी दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश सरकारने केरळ सरकारच्या मागणी अनुरूप औषधे पाठवली असून यामध्ये प्रामुख्याने अँटिबायोटिक, पेनकिलर, ग्लुकोज या औषधांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेश सरकारकडून याआधी देखील केरळला ५ कोटी रुपयांची मदत केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरोडरोमिओंना आळा घाला\nNext articleशाळांबाहेर निकृष्ट खाऊची विक्री\nअरविंद केजरीवाल यांच्यावर फेकली मिरची पूड\nउत्तरप्रदेशातील मंत्र्याची पुन्हा योगींवर टीका\nकेवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस\nअमेठीतील शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी पाठवली इस्रायली केळीची रोपे\nआता सीबीआय अधिकारी सिन्हांचेही बदलीला आव्हान\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-16-february-2018/", "date_download": "2018-11-20T21:51:40Z", "digest": "sha1:LI73DKEBLF5B7OQUH4KNZICPACT3KRGN", "length": 12342, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 16 February 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 391 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारताच्या आधार आणि उमंग अॅप्पने दुबईत नुकत्याच संपन्न झालेल्या 6 व्या जागतिक शासकीय परिषदेत 2018 मध्ये पुरस्कार मिळवले आहेत.\nभारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या यस बॅंकने आपल्या पहिल्या $ 1 अब्ज एमटीएन कार्यक्रमाद्वारे ग्लोबल सिक्युरिटीज मार्केट (जीएसएम) इंडिया इनएक्सच्या 600 दशलक्ष डॉलर्सची नोंदणी केली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचल प्रदेशात अनेक प्रकल्प सुरू केले. इटानगरमधील एका कार्यक्रमात त्यांनी दोर्जी खांडु राज्य कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन केले.\nसीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष के. पी. शर्मा ओली हे नेपाळचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे जागतिक निरंतर विकास शिखर सम्मेलन (WSDS 2018) 2018 चे उद्घाटन करतील.\nभारतातील पहिला रेडिओ महोत्सव नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.\n1987 च्या बॅच ऑफ इंडियन फॉरेन सर्व्हिस (आयएफएस) चे अधिकारी अशोक दास यांची ब्राझीलमध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nइक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने एक इंटरैक्टिव डिजिटल बचत खाते ‘सेल्फईसेविंग्स’ सुरू केली आहे.\nराजस्थान जलक्षेत्र पुनर्रचना प्रकल्पासाठी वाळवंटी प्रदेशासाठी 100 दशलक्ष डॉलर्स यूएस डॉलर्स कर्जाकरिता न्यू डेवलपमेंट बँकेशी करार केला आहे.\nमेघालय गव्हर्नर गंगा प्रसाद यांनी भारत-बांग्लादेश “फ्रेंडशिप गेट” चे उद्घाटन नुकतेच दावकी, मेघालय येथे केले.\nNext (CGHS) केंद्रीय शासन आरोग्य योजनेअंतर्गत 128 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n»(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n»(ICG) भारतीय तटरक्षक दल नाविक (DB) 01/2019 बॅच प्रवेशपत्र\n» UGC NET 2018 परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2018 (कर सहायक) प्रवेशपत्र\n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-testi-story-dr-mandar-datar-marathi-article-1963", "date_download": "2018-11-20T21:54:53Z", "digest": "sha1:4SXZY3GUSAUD424PWXLFSUJ23XQHQKOZ", "length": 10356, "nlines": 106, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Testi Story Dr. Mandar Datar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. मंदार नि. दातार\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nबटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....\nमित्रांनो, सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशातून म्हणजे मध्यपूर्वेतून आपल्याकडे आलेल्या वनस्पतींचा आपण परिचय करून घेत आहोत. आपण आजपर्यंत काही धान्ये आणि सुक्‍या मेव्यातील काही फळे पाहिली. पण याच प्रदेशातून आलेल्या आणि आपल्या फोडणीच्या पदार्थांत मानाचे स्थान मिळवलेल्या हिंगाविषयी तुम्हाला काही माहिती आहे का नसेल तर पुढे वाचत राहा...\nहिंग, मोहरी, जिरे हे तेला किंवा तुपासारख्या स्निग्ध पदार्थांबरोबर तापवले असता त्यांचा गंध जास्त चांगला पसरतो. त्यामुळे गरम फोडणीत हे पदार्थ घालण्याची प्रथा आहे. यापैकी हिंग हा एका वनस्पतीच्या वाळलेल्या मुळातून मिळणारा पदार्थ आहे. हिंगाची झुडपे नैसर्गिक अवस्थेत इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानमध्ये वाढतात. या झुडुपाला सुंदर पिवळी फुले येतात. हिंग मिळवण्यासाठी या वनस्पतीच्या मुळा-खोडातून जो चीक किंवा राळेसारखा पदार्थ मिळतो तो वाळवून त्याचे मोठाले खडे करतात. हे खडे फोडून त्यापासून हिंगाची भुकटी तयार केली जाते. आपल्याकडे बाजारात आजकाल जो हिंग मिळतो तो भुकटी स्वरूपात मिळते. पण तुमच्या आईबाबांना किंवा आजीआजोबांना विचारले तर ते सांगतील, की त्यांच्या लहानपणी हिंगाचे खडे बाजारात विकत मिळत असत.\nहिंगाच्या खड्यांपासून त्याची भुकटी तयार करण्याची प्रक्रिया एकेकाळी फार कष्टदायक होती. यासाठी मोठमोठे हातोडे वापरावे लागत. या भुकटी झालेल्या हिंगाचा परत एकत्र येऊन खडा होऊ नये म्हणून त्यात थोडे तांदळाचे पीठ मिसळले जाई. पूर्वी कंदाहारी, इराणी आणि पठाणी या तीन प्रकारचे हिंग मिळत असे. हे प्रकारही हिंगाचे मूळ प्रदेशच दर्शवितात. भारतात हिंगाचा वापर अगदी पूर्वीपासून आहे. किंबहुना जगात हिंगाचा सर्वाधिक वापर भारतातच होतो. महाभारतातही हिंग अनेक पाककृतींत वापरला जाई असे उल्लेख आहेत. युरोपला हिंगाचा परिचय मात्र अलेक्‍झांडरच्या स्वारीनंतर झाला. मात्र काही शतके त्यांना हा हिंग येतो कसा, कोणत्या वनस्पतीपासून मिळतो याची माहितीच नव्हती. शेवटी पारतंत्र्याच्या काळात भारतात वास्तव्यात असणाऱ्या ह्यूग फाल्कनर या स्कॉटिश वनस्पतीतज्ज्ञाने काश्‍मीरमध्ये वाढलेली ही वनस्पती पाहिली आणि मग युरोपियन लोकांना हिंगाचा उलगडा झाला.\nइंग्रजीत हिंगाला ॲसाफॉईटीडा म्हणतात. यातल्या ॲसा शब्दाचा पर्शियन भाषेत अर्थ राळ; तर फॉईटीडा या शब्दाचा अर्थ वाचा गंधकाच्या वासाचा असा आहे. हिंग आणि इतर मसाल्याचे पदार्थ यांच्यात एक वेगळेपण आहे. हिंग अगदी पूर्वीपासूनच कोणत्यातरी ट्रेड नावांनी विकला गेला आहे, तसे इतर मसाल्यांचे नाही. आपल्या अन्नात हिंग लोकप्रिय व्हायचे हे कदाचित ‘ट्रेड सिक्रेट’ असावे.\nपाकिस्तान कझाकिस्तान भारत पाककृती\nसंधी हुकली, कामगिरी आश्‍वासक\nभारताची कामगिरी विजयी विरुद्ध व्हिएतनाम १-० बरोबरी विरुद्ध...\n‘दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...’ असे आपण सहजच म्हणून जातो....\nमलेशिया हा असा देश आहे जेथे मलाया, चायनीज, भारतीय व श्रीलंकन अशा विविध वंशाचे लोक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/nhm-wardha-recruitment/", "date_download": "2018-11-20T21:53:12Z", "digest": "sha1:7P4Q75W2QL4R6XC6OYLBAHV2XAG4Z6LY", "length": 10261, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NHM Wardha Recruitment 2018 - NHM Wardha Bharti 2018", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 391 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHM Wardha) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वर्धा येथे 62 जागांसाठी भरती\nवयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2018\nPrevious (NHM Ahmednagar) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अहमदनगर येथे 53 जागांसाठी भरती\nNext MPSC मार्फत महाराष्ट्र वन & कृषि सेवा पूर्व परीक्षा-2018\n(PMC) पुणे महानगरपालिकेत 136 जागांसाठी भरती\n(NHM Palghar) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे विविध पदांची भरती\nCGST व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात खेळाडूंची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\nअंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 96 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मुंबई येथे विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n»(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n»(ICG) भारतीय तटरक्षक दल नाविक (DB) 01/2019 बॅच प्रवेशपत्र\n» UGC NET 2018 परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2018 (कर सहायक) प्रवेशपत्र\n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A5%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-11-20T21:23:16Z", "digest": "sha1:UBSZMSP4SBQADOGYM2URL2RIE53CYRPA", "length": 4898, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अथणी तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nकर्नाटक राज्याच्या बेळगांव जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील अथणी तालुका दर्शविणारे स्थान\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबेळगांव • हुक्केरी • खानापूर\nचिकोडी • अथणी • रायबाग\nगोकाक • रामदुर्ग • सौंदत्ती • बैलहोंगल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०४:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-09-july-2018/", "date_download": "2018-11-20T21:29:26Z", "digest": "sha1:VBBHK3RPWQ3LPG6J64GJNDOY7ZKUMUIY", "length": 11522, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 09 July 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 391 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nरिझर्व बँक ऑफ इंडियाने अलवर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,(अलवर, राजस्थान)चा परवाना रद्द केला आहे.\nमनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 09 ते 13 जुलै रोजी व्हेंगुएर, कॅनडा येथे होणाऱ्या 17 व्या जागतिक संस्कृत परिषदेचे उद्घाटन केले.\nमुख्यत्वे फायनान्शियल सर्व्हिसेस व्यवसायात मुथूट पप्पचन ग्रुपने विद्या बालनला दोन वर्षे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.\nभारताची अग्रगण्य युद्धनौका आयएनएस ट्रिंकंड एक सदिच्छा भेटीकरिता श्रीलंकेत पोहोचली आहे.\nसिंगापूरमध्ये द्विवार्षिक विश्व शहरे सम्मेलनच्या 6 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते.\nदक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेए-इन यांचे चार दिवसांच्या भारत भेटीसाठी दिल्ली येथे आगमन झाले.\n19 आणि 20 जुलै 2018 रोजी भारत आसियान नेत्यांसह दिल्ली संवादचे आणखी एक फेरी आयोजित करेल.\nदीपा करमकरने मेरिसीन, तुर्कस्तानमधील एफआयजी आर्टिस्टिक जिमनास्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.\nबजरंग पुनियाने तबलिसि ग्रँड प्रिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.\nज्येष्ठ पत्रकार जे एन साधू यांचे अलीकडेच निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.\nPrevious (CIL) कोल इंडिया लिमिटेड मध्ये 528 जागांसाठी भरती\nNext गोवा नेव्हल एरिया हेडक्वार्टर येथे 100 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n»(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n»(ICG) भारतीय तटरक्षक दल नाविक (DB) 01/2019 बॅच प्रवेशपत्र\n» UGC NET 2018 परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2018 (कर सहायक) प्रवेशपत्र\n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/italian-women-rape-case-mumbai-police-arrested-accused-294500.html", "date_download": "2018-11-20T21:31:54Z", "digest": "sha1:DR5ZPMAGTG5EVEFK6UDWU54IN6WI57JG", "length": 15129, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत इटालीयन महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुंबईत इटालीयन महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक\nमुंबई दर्शनसाठा आलेल्या इटालीयन महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलीसांनी अटक केली आहे. राकेश नंदी असं या व्यक्तीचं नाव आहे.\nअक्षय कुडकेलवार, प्रतिनीधी मुंबई, 02 जुलै : मुंबई दर्शनसाठा आलेल्या इटालीयन महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलीसांनी अटक केली आहे. राकेश नंदी असं या व्यक्तीचं नाव आहे. मुंबईत 14 जूनला आलेल्या या महिलेवर नंदाने गाईड असल्याचे सांगून बलात्कार केला होता. मुंबई पोलीसांच्या क्राईम ब्रांचने नंदाच्या आज मुसक्या आवळल्या.\nमुंबई फिरायला आलेल्या एका 37 वर्षीय महिलेवर स्वतःला गाइड म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केल्याचं समोर आलं होतं. ही महिला मुळ इटलीची असून 11 जून रोजी ही बंगळुरूहुन मुंबई दर्शन करण्यासाठी आली होती.\nत्यानंतर 14 जून रोजी गेट वे इंडिया बघून आल्यानंतर मुंबई दर्शन करण्यासाठी टॅक्सी किंवा बसच्या शोधात असताना स्वतः ला गाइड म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीच्या ती संपर्कात आली आणि संपूर्ण मुंबई दर्शन करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीने घेतली.\nमात्र, त्याच दिवशी रात्री साडे 8च्या सुमारास त्या व्यक्तीने टॅक्सी बुक करून ती टॅक्सी जुहूजवळ एक वाइन शॉप जवळ थांबवली आणि त्या महिलेस जबरजस्ती करून तिच्या वर अतिप्रसंग केल्याचं महिलेने तिच्या तक्रारीत सांगितलं आहे.\nत्यानंतर त्या महिलेने या व्यक्तीपासून आपली सुटका करून दक्षिण मुंबईत आपलं हॉटेल गाठली आणि दुसऱ्या दिवशी मुंबईहून बंगळुरूला आपण राहत असलेल्या आश्रमात गेली. त्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीने तिला इंस्टाग्राम वर मेसेजेस करून पत्ता विचारून त्रास द्यायला सुरु केल्यानंतर तिने दिल्लीला जाऊन इटालियन दुतावासाची संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली.\nशुक्रवारी रात्री मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात आयपीसी 376(2) गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nहा घ्या 30 लाखांचा चेक,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर\nलाज कशी वाटत नाही, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी\nसतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप\n'काँग्रेसवर भाजपचा 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: italian womenmumbai policerakesh nanda राकेश नंदाrape caseइटालीयन महिलाबलात्कारमुंबई क्राईम ब्रांच\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-2203-farmer-loanwaiver-first-list-79597", "date_download": "2018-11-20T22:07:39Z", "digest": "sha1:Q33QL4LC7EQXFTSMCR2TLY2BPXCXMRDO", "length": 10520, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news 2203 farmer in loanwaiver first list कर्जमाफीच्या पहिल्या यादीत केवळ 2203 शेतकरी | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीच्या पहिल्या यादीत केवळ 2203 शेतकरी\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nसातारा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील केवळ 2203 शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली आहे. हे शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सभासद आहेत. जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सध्या लोकप्रतिनिधींपैकी कोणी कर्जमाफीसाठी अर्ज केला आहे का, याची छाननी करण्याचे काम जिल्ह्यातील सहकार विभागाचे अधिकारी करत आहेत.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार 60 हजार शेतकरी, नियमित परतफेड करणारे एक लाख 75 हजार, तर पुनर्गठित कर्जदार शेतकरी 15 हजार असे एकूण दोन लाख 50 हजार शेतकऱ्यांना सुमारे 490 कोटींचा लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. एक हजार 190 गावांतील चावडीवाचन झाले आहे. उर्वरित 319 गावांतील याद्यांचे चावडीवाचन अद्याप बाकी आहे. सध्या हिरवी आणि पिवळी यादी ऑनलाइन प्रसिध्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हिरव्या यादीत नाव असलेले शेतकरी पात्र असे समजले जाऊन त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. पण, दिवाळीपासून या दोन्ही याद्या आपले सरकार पोर्टलवर ओपन होत नव्हत्या. त्यामुळे सहकार विभागाचे अधिकारी सातत्याने पाठपुरावा करत शेवटी आज पहिली ग्रीन लिस्ट ओपन झाली.\nयामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून केवळ 2203 शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. पहिल्या टप्प्यात हे शेतकरी पात्र ठरले आहेत. हे सर्व शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सभासद आहेत. आता अर्जात त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांची पिवळी यादी ओपन होण्याची प्रतीक्षा आहे. ही यादी आपले सरकारमधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये लाभार्थींच्या यादीमध्ये दिसणार आहे.\nसध्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला सहकार विभागाने वेगळेच काम दिले आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी कर्जमाफीस पात्र नाहीत. तरीही कोणी अर्ज करून कर्जमाफीची मागणी केली आहे का, याचा शोध घेण्याचे काम सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत. त्यामुळे आधारकार्डचा गैरवापर होण्याचा प्रकारही यातूनच निष्पन्न होणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2136?page=5", "date_download": "2018-11-20T22:00:02Z", "digest": "sha1:5GDF5PFOM3NXZ6YCN5PCGGA2GYIIH5ZL", "length": 18249, "nlines": 221, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पत्रक : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पत्रक\n'संहिता', 'पुणे ५२' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात\nमुंबई अकॅडमी ऑफ मूव्हींग इमेजतर्फे आयोजित केलेल्या १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या 'पुणे ५२', 'संहिता' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तीन चित्रपटांची निवड झाली आहे. हे तिन्ही चित्रपट 'इंडिया गोल्ड' या स्पर्धाविभागात दाखवले जातील.\nRead more about 'संहिता', 'पुणे ५२' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात\nहितगुज दिवाळी अंक २०१२ - संकल्पना\nसाहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]\nसाहित्य पाठवण्यासंबंधी आधिक माहितीसाठी पहा - http://www.maayboli.com/node/38219\nचराचराला उजळून टाकणार्‍या दिव्यांच्या उत्सवासोबतच दरवर्षी येतो शब्दब्रह्माचाही उत्सव.. मायबोली हितगुज दिवाळी अंकाच्या रूपात\nRead more about हितगुज दिवाळी अंक २०१२ - संकल्पना\nऑगस्ट २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके\nऑगस्ट २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके\nजॉन बेकर - अनुवाद: जोसेफ तुस्कानो सतराव्या शतकात युरोपमध्ये घडलेली एक विचित्र सत्यकथा आहे ही...वैज्ञानिक संशोधनातून नव्या संकल्पना पुढे येत होत्या. त्या जुन्या धार्मिक समजुतींना आव्हान देत होत्या.\nया दोन्ही शक्तींमधील संघर्षाला धार चढत होती, ती राजदरबारातील लहरी माणसांच्या कटकारस्थानांमुळे.\nRead more about ऑगस्ट २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके\nऑगस्ट महिन्याची जाहिरातः उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२\nगेल्या काही महिन्यापासून या विभागात नवीन उपक्रम सुरु केला आहे: महिन्याची जाहिरात.\nमायबोलीवर आणि मायबोलीबाहेर (उदा मायबोलीचे फेसबुक पान) या जाहिरातीला विशेष प्राधान्य देऊन दाखवण्यात येईल.\nसप्टेंबर २०१२ ची महिन्याची जाहिरात आहे\nउभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२\nजाहिरातदार आहेत विनय देसाई (मायबोली आयडी परदेसाई ). विनय देसाई गेली १० वर्षे मायबोलीकर आहेत.\n१. मैत्रिणीच्या मुलासाठी वधु पाहिजे.\nRead more about ऑगस्ट महिन्याची जाहिरातः उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\n'चॅम्पियन्स'च्या निमित्ताने ऐश्वर्या व अविनाश नारकरांशी गप्पा\nसमाजाला बोलकं करण्याचं महत्त्वाचं काम चित्रपटांनी केलं. त्यामुळे चित्रपट हे केवळ करमणुकीचं साधन न ठरता त्यांतून नेहमीच सामाजाचं प्रतिबिंब दिसत आलं आहे. ऐश्वर्या व अविनाश नारकर हे गेली वीस वर्षं चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी यांच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात वावरत आहेत. सशक्त अभिनेते म्हणून दोघांनीही नाव कमावलं आहे. मनोरंजनाबरोबरच समाजिक भान देणारे सकस चित्रपट निर्माण करावेत, या हेतूनं नारकर दांपत्यानं स्वतःची निर्मितीसंस्था स्थापन करून 'चॅम्पियन्स्' हा चित्रपट तयार केला.\nRead more about 'चॅम्पियन्स'च्या निमित्ताने ऐश्वर्या व अविनाश नारकरांशी गप्पा\nबाबाच्या खोलीतून आवाज आला तशी निमा हातातलं ठेऊन चटकन उठली. तिनं आरशात बघून कुंकू ठीक केलं आणि खोलीच्या दारात येऊन उभी राहिली.\nकमरेला एका हाताचा आधार देत बाबा पाय उंच करून शेल्फच्या वरच्या फळीवरलं पुस्तक काढण्याच्या प्रयत्नात होता. तिची चाहूल लागताच वळला. तिला भेटण्याच्या अगदी क्षण आधी बाबाची नजर रिकामी झालेली तिला जाणवली.\nआणि निमाला वाटलं, देवा... आपल्या पायातलं बळ जाणार आता... बाबा आपल्याला ह्या वेषातही विसरतोय...\nतोच, चष्म्याच्या आडून डोळे मिचकावत बघण्याच्या त्याच्या नेहमीच्या सवयीने तिच्याकडे बघतानाच बाबाच्या नजरेत ओळख आली.\nदवंडी पहिली - मायबोली गणेशव्रत वसा - मायबोली गणेशोत्सव २०१२\nमायबोलीकरांनो, आजच्या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या सुमुहूर्तावर पहिली दवंडी सादर करत आहोत.\nRead more about दवंडी पहिली - मायबोली गणेशव्रत वसा - मायबोली गणेशोत्सव २०१२\nउद्योजक आपल्या भेटीला- प्राजक्ता कुलकर्णी\nमाणूस जितका जुना असेल तितकीच जुनी बहुतेक घर सजवण्याची कला.. राहायला घर हवं, याचं भान आलं तसंच पुढे ते छान हवं, सुंदर हवं वगैरे याचंही हळुहळू आलं असेल. लाखो वर्षे गेली, नि उत्क्रांतीसोबतच या गृहसजावटीच्या कलेतही क्रांतीकारक बदल झाले. आजही घर आणि सजावट हा विषय सामान्याच्या जवळचा, जिव्हाळ्याचा. घर सजवून देणार्‍या लोकांशी जिव्हाळ्याचं नातं तयार होईल असा. ही कला सहजसाध्य, सोपी असेल असं कधी वाटतं, तर कधी तिच्या वेगवेगळ्या अविष्कारांमधून, साक्षात्कारांमधून थक्क व्हायला होतं. कल्पनाशक्तीला आणि बुद्धीला आव्हान देणारी ही कला नवनवीन तंत्राला, तंत्रज्ञानाला आणि बदलांना सहज सामोरं जाते.\nRead more about उद्योजक आपल्या भेटीला- प्राजक्ता कुलकर्णी\n भारत - भाग १९: बदामी कर्नाटक.\nजुलै २०११ चा महिना होता. बायको नुकत्याच झालेल्या पिलाला घेऊन विश्रांतीसाठी माहेरी गेली होती आणि मी बंगलोरात एकटाच होतो.\nह्या जिंगल प्रमाणे पितांबरी कुठे मिळेल ह्याचा शोध सुरु झाला. शोधता-शोधता बदामी चे नाव पुढे आले. २-३ मित्रांना विचारले तर तेही लगेच तयार झाले आणि तिकिटे बुक केली.\nबदामी छोटेसे गाव आहे. बदामीला स्वतःचे असे छोटे स्टेशन आहे. जवळचे मोठे गाव बागलकोट. बंगलोर ते बदामी असा ओव्हरनाईट प्रवास आहे.\nबदामी ही चालुक्य राजवटीची राजधानी होती.\n भारत - भाग १९: बदामी कर्नाटक.\nपं. विष्णु दिगंबर पलुस्कर - कर्तृत्व आणि प्रवास\nकाल २१ आगष्ट, बरोबर ८१ वर्षापूर्वी म्हणजे २१ आगष्ट १९३१ ह्या दिवशी पं. विष्णु दिगंबर पलुस्कर निधन पावले. त्यांच्या आयुष्याचा आढावा घेणारा एक लेख लॉस एन्जेलिस येथील श्री. शशीकांत पानट यांनी लिहिला आहे तो आपल्या वाचनार्थ येथे प्रसिध्द करीत आहे. ह्या निमित्ताने त्यांनी केलेल्या भव्य कार्यासाठी त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे एव्हढाच उदेश्य\nहा लेख येथे प्रकाशीत करण्यारिता श्री. शशीकांत पानट यांची पूर्वपरवानगी घेतलेली आहे.\nRead more about पं. विष्णु दिगंबर पलुस्कर - कर्तृत्व आणि प्रवास\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.shreesiddhanath.com/", "date_download": "2018-11-20T21:49:41Z", "digest": "sha1:BMSIW7KLK4WWBZOQGBMH3GY7UYOCSIES", "length": 3954, "nlines": 19, "source_domain": "www.shreesiddhanath.com", "title": " श्री सिद्धनाथ", "raw_content": "\nश्रीक्षेत्र आलेगाव हे सांगोला तालुक्यातील एक प्रसिद्ध तिर्थक्षेत्र आहे. ह्या देवस्थानाला साधारणपणे ५०० वर्षांचा इतिहास आहे. सर्व पंचक्रोशीत सर्वात जागृत देवस्थान म्हणून ह्या देवस्थानाची ख्याती दूरवर पसरलेली आहे. देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो ह्याची प्रचीती ह्या देवस्थानापासून येते. आपल्या भक्तांच्या संकटाला धावून येणारा देव, म्हणजेच आलेगावचे श्री. सिध्दनाथ. आपला भक्त संकटात आहे, व त्याच्या मदतीला श्री. सिध्दनाथ धावून गेला नाही असे कधीच झाले नाही. आजही देवाला बोललेला नवस फेडण्याकरिता येणाऱ्या भक्तांची संख्या कमी नाही. श्री सिध्दनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तात सर्व जातीचे, पंथाचे, विविध क्षेत्रातले भक्तगण आहेत. एका लहानशा मंदिरापासून एका सर्वमान्य अशा तिर्थक्षेत्रापर्यन्तचा हा प्रवास अचाट व अचंबित करणारा आहे.\nह्या संकेत स्थळाच्या माध्यमातून श्री. सिध्दनाथ ह्यांचा अल्पअसा परिचय देण्याचा आमचा मनोदय आहे. श्री क्षेत्र आलेगावंच्या इतिहासाविषयी व महतीविषयी आपणास माहिती व्हावी ह्या उद्देशानेच आमचा हा एक लहानसा प्रयत्न आहे. ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून श्री सिध्दनाथ देवस्थानचे विविध कार्यक्रम, त्यांचा इतिहास ह्यांचा अल्पसा परिचय करून देण्यात आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व सिध्दनाथ भक्तांचे मन:पुर्वक आभारी आहोत.\nश्री सिध्दनाथाच्या यात्रेची सांगता दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजी झाली.\nमंदिराचे इतर सामाजिक उपक्रम\nकॉपीराइट © २०१४ डिझाईन आणि विकसित द्वारा Accusoft Solutions India Private Limited", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/592692", "date_download": "2018-11-20T22:07:19Z", "digest": "sha1:UY2IYSU45JUHALG2FQ372XRW22PPEHPJ", "length": 4838, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबईकरांच्या पाणीपट्टी दरात वाढ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मुंबईकरांच्या पाणीपट्टी दरात वाढ\nमुंबईकरांच्या पाणीपट्टी दरात वाढ\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमुंबईकरांच्या पाणीपट्टी दरात मुंबई महापालिकेकडून 3.72 टक्क्मयांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या घरगुती वापराच्या पाण्यासाठी प्रतिहजार लिटर मागे 4.91 रूपये जलआकार आहे. तो वाढून 5.09 रूपयांवर जाणार आहे.\nदरवषी जास्तीत जास्त 8 टक्क्मयांपर्यंत जलआकार वाढवला जाऊ शकतो. यंदा 3.72 टक्क्मयांनी पाण्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ उद्या मध्यरात्री म्हणजे 16 जूनपासून लागू होईल.\nपाणीपट्टीचे नवे दर (प्रतिहजार लिटरमागे)\nबिगर व्यावसायिक संस्था- सध्या – 19.67 रूपये, वाढीनंतर – 20.40 रूपये,\nव्यावसायिक संस्था- सध्या – 36.88 रूपये, वाढीनंतर – 38.25 रूपये\nउद्योग, कारखाने- सध्या – 49.16 रूपये, वाढीनंतर – 50.99 रूपये\nथ्री स्टारहून अधिक स्टार हॉटेल्स आणि रेसकोर्स- सध्या – 73.75 रूपये, वाढीनंतर – 76.49 रूपये\nशीतपेय, बाटलीबंद पाणी- सध्या – 102.44 रूपये, वाढीनंतर -106.25 रूपये\nलोकशाहीत पत्रकारितेची मोठे योगदान\nमनसेचा न्यू होरायझन इन्स्टिटय़ूटला दणका\nबेटिंग थकबाकीसाठी अरबाज खानला धमकी\nमराठा आरक्षणासाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी – नारायण राणे\nहिजबुलचे 4 दहशतवादी ठार\nदिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली\nराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान\nबँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले\nराणेंनी मगोच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे : दीपक ढवळीकर\nनामवंत अर्थतज्ञ दिनकर हरि पै पाणंदीकर यांचे निधन\nपक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा\nसुभाष शिरोडकरसह दयानंद सोपटे यांना अपात्र ठरवा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/corruption-of-oil-spill/articleshow/64899986.cms", "date_download": "2018-11-20T23:01:56Z", "digest": "sha1:FKZKC2NPEYZMEUKQDO7AQFCGLASZDET2", "length": 25394, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "curruption of oil spill: corruption of oil spill - तेलआयातीचं धर्मसंकट | Maharashtra Times", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'न्यूजरूम लाइव्ह'चे प्रकाशन\nउद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'न्यूजरूम लाइव्ह'चे प्रकाशनWATCH LIVE TV\nइराणच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिका संबंधात कमालीचा ताण निर्माण होणार आहे, अशी शक्यता आहे. यातील अमेरिकेची एकांगी भूमिका जगजाहीर आहे. अमेरिकेने इराणशी अमेरिका व पाच युरोपीय देशांनी अण्वस्त्रविषयक केलेला करार एकतर्फी रद्द केला होता तेव्हा अशीच अवस्था पाच युरोपीयन देशांची झाली होती. त्या पाच देशांनी अद्यापही इराणशी झालेला करार रद्द केलेला नाही. असे भारत करू शकेल का, हा खरा प्रश्न आहे.\nइराणच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिका संबंधात कमालीचा ताण निर्माण होणार आहे, अशी शक्यता आहे. यातील अमेरिकेची एकांगी भूमिका जगजाहीर आहे. अमेरिकेने इराणशी अमेरिका व पाच युरोपीय देशांनी अण्वस्त्रविषयक केलेला करार एकतर्फी रद्द केला होता तेव्हा अशीच अवस्था पाच युरोपीयन देशांची झाली होती. त्या पाच देशांनी अद्यापही इराणशी झालेला करार रद्द केलेला नाही. असे भारत करू शकेल का, हा खरा प्रश्न आहे.\nअमेरिकेने भारतासमोर धर्मसंकट उभे केले आहे. इराणकडून जगाला होत असलेला तेलाचा पुरवठा ४ नोव्हेंबर २०१८ पर्यंत पूर्ण बंद व्हावा, असा इशारा अमेरिकेने नुकताच दिला आहे. याचा दूरगामी परिणाम भारतावर होणार आहे, यात शंका नाही. गेले काही दिवस भारत-अमेरिका संबंधात ताण निर्माण झाल्याचे जाणवत होते. ५ जुलै २०१८ रोजी भारताच्या परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचा ठरलेला अमेरिका दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने दौरा रद्द केल्याचे जाहीर केले. हा एक प्रकारे भारताचा अपमान आहे. आणि हे सर्व जेव्हा अमेरिका 'आम्हाला हिंदी महासागर व प्रशांत महासागराच्या राजकारणात चीनला लगाम घालण्यासाठी भारताच्या मैत्रीची गरज आहे,' असं सतत सांगत असते तेव्हा असे असूनही ट्रम्प यांच्या प्रशासनाने या दोन मंत्र्यांचा दौरा रद्द केला आणि भारताला इराणबद्दल गंभीर इशारा दिला. बुधवारी अमेरिकन सरकारच्या प्रवक्त्याने जाहीर केले की भारत व चीनसह जगातील सर्व देशांनी इराणकडून तेल विकत घेणे बंद नाही केले तर त्यांना अमेरिकेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. ही बातमी आल्यावर भारतातील शेअर बाजार कोसळला होता.\nवास्तविक पाहता गेली अनेक दशकं अमेरिकेने इराणवर निर्बंध लादलेले आहेत. काही खास कारणांसाठी यातून भारत व चीन यांना सूट दिलेली होती. एवढेच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून इराणबरोबर पाच युरोपीय देशांना सोबत घेऊन अणुशक्तीविषयक ऐतिहासिक करार केला होता. मे २०१८ मध्ये ट्रम्प यांनी 'या करारातून आम्ही बाहेर पडत आहोत' असे जाहीर केलेले आहे. अमेरिकेचा इराणवर नेहमी राग राहिलेला आहे पण ज्या खुनशी पद्धतीने ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका इराणला जेरीला आणण्याचे प्रयत्न करत आहेत, त्याला आधुनिक इतिहासात तोड नाही.\nभारताला अनेक कारणांसाठी इराणची खास मदत हवी आहे. भारत आयात करत असलेल्या एकूण तेलापैकी पन्नास टक्के तेल एकट्या इराणकडून येते. भारताला तेल विकणाऱ्या देशांत सौदी अरेबिया व इराकनंतर इराणचा तिसरा नंबर लागतो. इराणकडून तेल आयात करणारा सर्वात मोठा देश म्हणजे चीन. त्यानंतर भारताचा नंबर लागतो. इराणकडून आयात होत असलेल्या तेलाच्या आयात बंद झाली तर भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतील. शिवाय भारताला तेलाची पर्यायी व्यवस्था करावी लागेल. भारतासारख्या झपाट्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेची ऊर्जेची गरज सतत वाढत असते. जर तेलाची आयात सुरळीत नसेल तर त्याचे भयानक परिणाम होतील. अवघ्या चार महिन्यांत म्हणजे ४ नोव्हेंबरच्या आत पर्यायी व्यवस्था उभी करणे कितपत शक्य आहे\nभारतासाठी मध्य आशिया व पश्चिम आशियात व्यापारउदीम वाढवण्यासाठी इराणमार्गे होणारी व्यापारी वाहतूक महत्त्वाची आहे. म्हणून तर भारत इराणच्या चाबहार येथे भले थोरले आंतरराष्ट्रीय बंदर विकसित करत आहे. याखेरीज इराण व अफगाणिस्तान यांना जोडणारा महामार्ग भारत बांधणार आहे. अमेरिकेच्या ताज्या धमकीनुसार या सर्वांवर पाणी सोडावे लागेल. या सर्वांचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.\nअमेरिकेला जरी भारताची मैत्री हवी असली तरी ट्रम्प प्रशासनाला इराणमध्ये सत्तांतर जास्त महत्त्वाचे वाटते. हा फक्त ट्रम्प यांचाच आग्रह नाही तर अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणाचे एक महत्त्वाचे अंग आहे. ट्रम्प यांच्या आधी अमेरिकेच्या अनेक राष्ट्राध्यक्षांनी जगभर लुडबूड करत अनेक देशांत आपल्याला हवी तीच मंडळी सत्तेच्या जागी बसवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. या संदर्भात चटकन आठवणारे उदाहरण म्हणजे १९७३ साली चिलीत साल्वोदर आलंदेंचे सरकार उलथून टाकले होते. क्युबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रोंचा काटा काढण्याचे अमेरिकेने किती प्रयत्न केले याचा हिशेब नाही. फेब्रुवारी १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर तर अमेरिकेने इराणला सतत शत्रूसारखे वागवले आहे. हे सर्व संपवण्याचा ओबामा यांनी मोठा प्रयत्न केला होता. आता ट्रम्प यांनी या सर्वावर बोळ‌ा फिरवला आहे.\nट्रम्प यांनी इराणची चौफेर नाकेबंदी करण्यासाठी इराणच्या भारतासारख्या अनेक मित्रराष्ट्रांवर दडपण आणायला सुरुवात केली आहे. तसे पाहिले तर भारताला याचा थोडासा अंदाज होता. म्हणूनच जून २०१८ मध्ये जेव्हा इराणचे परराष्ट्रमंत्री भारताच्या दौऱ्यावर आले असता त्यांना भारत सरकारने आश्वस्त केले होते की अमेरिकेने जरी आर्थिक निर्बंध लादले तर भारत त्याचे समर्थन करणार नाही. मात्र आता परिस्थितीने वेगळेच वळण घेतले आहे. अमेरिकेने आता भारताला अवघ्या चार महिन्यांची मुदत दिली आहे.\nतसे पाहिले तर अमेरिका अशा धमक्या अधूनमधून देतच असतो. काही अभ्यासकांच्या मते या खेपेस अमेरिका फार गंभीरपणे याकडे बघणार आहे. म्हणजे भारताला अतिशय गंभीरपणे या इशाऱ्याकडे बघावे लागणार आहे. इराणच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिका संबंधात कमालीचा ताण निर्माण होणार आहे अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. यातील अमेरिकेची एकांगी भूमिका जगजाहीर आहे. अमेरिकेने इराणशी अमेरिका व पाच युरोपीय देशांनी अण्वस्त्रविषयक केलेला करार एकतर्फी रद्द केला होता तेव्हा अशीच अवस्था पाच युरोपीयन देशांची झाली होती. त्या पाच देशांनी अद्यापही अमेरिकेप्रमाणे इराणशी झालेला करार रद्द केलेला नाही. असे भारत करू शकेल का, हा खरा प्रश्न आहे.\nभारताचे अमेरिकेवर अवलंबून असणे आणि युरोपातील ती पाच राष्ट्रं अमेरिकेवर अवलंबून असणे यात गुणात्मक फरक आहे. ती राष्ट्रं मोठ्या प्रमाणात अमेरिकेची नाराजी ओढवून घेऊ शकतात तसे भारताचे नाही. त्यामुळे भारतीय नेत्यांना फार जपून पावलं उचलावी लागतील.\nभारताने आजपर्यंत अशा प्रकारे एखाद्या देशाविरुद्ध लादलेल्या आर्थिक निर्बंधात भाग घेतलेला आहे. १९५०च्या दशकात तेव्हाच्या वंशवादी राजवट असलेल्या ऱ्होडेशियावर जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाने आर्थिक निर्बंध लादले तेव्हा त्यानुसार भारतानेही निर्बंध लादले होते. एवढेच नव्हे तर जेव्हा जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाने असे निर्बंध लादले होते तेव्हा भारत त्यात सहभागी झालेला आहे. पण जेव्हा अमेरिकेसारखा एखादा देश दुसऱ्या देशाविरुद्ध निर्बंध लादतो तेव्हा भारत त्यात सहभागी झालेला नाही. आता पुन्हा भारतासमोर हेच आव्हान उभे राहिले आहे.\nडोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून 'अमेरिका फर्स्ट' हे धोरण राबवायला सुरुवात केली. यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे अमेरिकेच्या जुन्या शत्रूंना जेरीस आणणे. या यादीत इराणचा नंबर अव्वल आहे. आता ट्रम्प यांनी इराणला थेट अंगावर घेतले आहे. याचे दूरगामी परिणाम होतील. हे परिणाम फक्त भारतापुरते सीमित नसतील. जगभर पसरलेले अमेरिकाविरोधी इस्लामी दहशतवादी गट आता जोमाने कामाला लागतील. अमेरिकेच्या इराणवरील निर्बंधामुळे सौदी अरेबियासारखे अमेरिकाधार्जिणे मुस्लिम देश वगळता इतर मुस्लिम जगतात अमेरिकाविरोधी भावना प्रबळ होईल. येत्या काही दिवस महिन्यांत जर मुस्लिम दहशतवादी गटांचे अमेरिकेवरील, अमेरिकन नागरिकांवरील हल्ल्यात वाढ झाली तर आश्चर्य वाटायला नको. पण इराणविरोधी भावनेने पछाडलेल्या ट्रम्प प्रशासनाला याची पर्वा नाही.\n(लेखक राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)\nमिळवा रविवार मटा बातम्या(Ravivar MATA News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nRavivar MATA News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:प्रा. अविनाश कोल्हे|तेल आयातीचं धर्मसंकट|तेल आयात|import of oil|curruption of oil spill\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nछत्तीसगडः अशा अवस्थेतही 'त्यांनी' मतदान केले\nउद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'न्यूजरून लाइव्ह'चे प्रकाशन\nउद्धव ठाकरेंनी जागवल्या 'शिवसेना' गीताच्या आठवणी\nदिल्लीत दोन दहशतवादी घुसले, अॅलर्ट जारी\nशीखविरोधी दंगल: दोषीला फाशी, एकाला जन्मठेप\nदिल्लीः मुख्यमंत्री केजरीवालांवर मिरचीपूड फेकली\nरविवार मटा याा सुपरहिट\nकायद्याचे बोलू काही: विचार हवा साऱ्यांचा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशिक्षणातल्या राखीव जागांचा कायदेशीर पेच...\n'क्षय' इथला संपत नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=41184:2010-01-18-19-24-28&Itemid=1", "date_download": "2018-11-20T22:24:26Z", "digest": "sha1:MOQPVM5APE5NDABGULNPZOWQTMEYUJMN", "length": 17046, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सुलोचना चव्हाण, संगमनेरकर यांना महापालिकेचा ‘पठ्ठे बापूराव पुरस्कार’", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसुलोचना चव्हाण, संगमनेरकर यांना महापालिकेचा ‘पठ्ठे बापूराव पुरस्कार’\nपुणे, १८ जानेवारी / प्रतिनिधी\nज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण आणि ज्येष्ठ लोककलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांची निवड ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. लोकनाटय़ व लोककलांच्या क्षेत्रातील कलावंतांना प्रतिवर्षी पुणे महापालिकेतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो. महापौर मोहनसिंग राजपाल यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. लोककलावंतांना प्रदान केल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी (सन २००७) लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांची, तर २००८ या वर्षांच्या पुरस्कारासाठी गुलाबबाई संगमनेरकर यांची निवड करण्यात आली आहे. शाल, स्मृतिचिन्ह आणि पंचवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महापालिकेतर्फे १९९५ पासून हा पुरस्कार दिला जात आहे. या पुरस्काराबरोबरच लोकनाटय़ क्षेत्रातील सहायक कलाकार तसेच उदयोन्मुख कलाकारांचाही स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये देऊन गौरव केला जातो. त्या नावांचीही घोषणा महापौरांनी केली. सन २००७ च्या पुरस्कारांसाठी यशवंत गुलाब गाडे (ढोलकी वादक), प्रभाकर राहू म्होरकर (तबला वादक), गोविंद वनारे (पेटी मास्तर), माया पांडे (नृत्य), हिराबाई लक्ष्मण जावळकर (गायिका) यांची निवड झाली असून सन २००८ च्या पुरस्कारांसाठी अरुण गजानन मुसळे (पेटी मास्तर), हरिभाऊ साधू लाखे (तबला वादक), कृष्णा घोटकर (संबळ वादक), अनुसया जयवंत जावळे (गायिका) आणि वैययंता कडू (नृत्य) यांची निवड करण्यात आली आहे.\nपुरस्कार प्रदान समारंभ बुधवारी (२० जानेवारी) सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या स्मिता तळवलकर आणि ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असेल. पुरस्कार प्रदान समारंभानंतर गुलाबबाई संगमनेरकर यांचा गायनाचा कार्यक्रमही आयोजिण्यात आला आहे.\nअधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nआता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द\nविद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-11-20T21:23:21Z", "digest": "sha1:XFSD4UNZFIM2HBPCKYQ3UIUIMZKMWDAN", "length": 3470, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विद्युत जामवाल - विकिपीडिया", "raw_content": "\n१० डिसेंबर, १९८० (1980-12-10) (वय: ३७)\nजम्मू, जम्मू आणि काश्मीर, भारत\nइ.स. १९८० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१५ रोजी ०१:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharyatra.com/2018/09/blog-post.html", "date_download": "2018-11-20T22:42:17Z", "digest": "sha1:WDVCIFCDZ6FFGBXIZWF3BZZ3E35ZZVLF", "length": 12632, "nlines": 107, "source_domain": "www.aksharyatra.com", "title": "बदल | Aksharyatra | अक्षरयात्रा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nकाळ गतीची चाके पायाला बांधून पुढे पळत असतो. वाहत राहतो आपलेच किनारे धरून. त्याच्या वाहण्याला बांध घालता नाही येत. बदल ही एक गोष्ट अशी आहे, जी कधीही बदलत नाही. काळ काही कोणासाठी थांबायचं सौजन्य दाखवत नाही अन् बदल काही कोणाची प्रतीक्षा करत नाही. त्यांना टाळून मुक्कामाची ठिकाणेही कुणाला गाठता येत नाहीत. बदलांना सामोरे जाणे क्रमप्राप्त. पण बहुदा बरकतीची गणिते आखताना काही प्राधान्यक्रम ठरवले जातात. फायद्याचा परीघ संकुचित करणाऱ्या गोष्टींकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं जातं. अर्थात, असे करण्यातही कुणाचातरी स्वार्थ असतोच. काळाचा कोणताही तुकडा यास अपवाद नसतो. वाट्याला आलेल्या तुकड्यात प्रत्येकाच्या आयुष्याची सूत्रे सामावलेली असतात. ती वैयक्तिक असतात, तशी सामुहिकही असतात. नियतीने हाती दिलेल्या तुकड्यांना घेऊन आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी मार्ग मात्र स्वतःच निवडायला लागतात. काहींसाठी परिस्थिती पायघड्या घालून स्वागताला उभी असते, काहींच्या वाटा वैराण असतात, एवढाच काय तो फरक.\nघडलेल्या घटितांना तत्कालीन परिस्थिती कारण असते. भावनावश संयम सैल होतो. प्रमाद घडतात. घडून गेलेल्या प्रसंगांना पुन्हा अधोरेखित करण्यात कोणताही सुज्ञपणा नसतो. प्रमादांचे परिमार्जन करण्याचा संयुक्तिक विकल्प पश्चातापदग्ध संवादही असू शकतो. प्रायश्चित्त हा अंतिम विकल्प असू शकतो की नाही, सांगणे अवघड असते एवढेमात्र नक्की.\nउमदे मन म्हणजे नेमके काय असते माहीत नाही. कारण याबाबत प्रत्येकाची परिभाषा वेगळी. उमदेपण माणसांच्या लहान लहान कृतीतून व्यक्त होत असते. त्यांच्या कृती भलेही लहान असतील; पण मोल तेवढेच असते, जेवढे मोठ्या त्यागाचे. समर्पणशील माणसे न्यून नाही, तर नवे काही शोधतात.\nहां एक आहे, कधी कधी तोल ढळतो, संयम सुटतो. पण त्यावर नियंत्रण मिळवता आले की, बऱ्याच प्रश्नांची सकारात्मक उत्तरे हाती लागण्याचे विकल्प उपलब्ध होतात.\nविश्वाच्या अफाट पसाऱ्यात माणसाचे अस्तित्व तसे नगण्यच. एक बुद्धीचा अपवाद वगळला तर त्याचाकडे असं काय आहे, ज्यावर त्याने नाझ करावा हे खरं असलं तरी त्याच्याकडे असणाऱ्या बुद्धिसामर्थ्याने प्रेषितालाही विस्मयचकित करणारे काम त्याने इहतली केले आहे. पण तो प्रेषित काही बनू शकला नाही. ही त्याची मर्यादा आहे. जीवनयापनाचं हे वास्तव स्वीकारून आयुष्याच्या प्रवासाच्या दिशा त्यालाच शोधाव्या लागतात. समकालीन जगण्याचे वास्तव शोधतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जगाचे सगळ्याच अंगाने वेगाने सपाटीकरण होत आहे. सोबतच स्वार्थाचा परिघही समृद्ध होत आहे. म्हणूनच की काय जगण्याचा गुंताही बऱ्यापैकी वाढला आहे.\nआसपास स्वार्थपरायण विचारांची वर्तुळे भक्कम होत आहेत. माणसातून माणूस झपाट्याने वजा होत आहे. उन्नत विचारांच्या व्याख्या बदलत आहेत. सगळीकडून क्षितिजे संकुचित होतं असताना हेही भान असायला हवे की, या वर्तुळांच्या बाहेर असेही काही जीव आहेत, जे देहाने माणसं आहेत; पण नियतीच्या आघाताने पशुवत जगत आहेत. खरंतर हे वास्तव माणसाला माहीत नाही असे नाही. सगळं काही माहीत असूनही आसक्तीपरायण विचारांनी वर्तताना ते सोयिस्करपणे विस्मृतीच्या कोशात टाकले जाणे वर्तन विपर्यास असतो. समाजातून एक प्रवाह अशा उपेक्षेचा नेहमीच धनी राहिला आहे. ही उपेक्षा कधी परंपरेने, कधी रूढीने, तर कधी परिस्थितीने त्यांच्या जगण्यात पेरली आहे. अभावग्रस्त असणं व्यवस्थेच्या अभ्येद्य चौकटींनी त्याच्या पदरी दिलेलं दान आहे. प्रगतीचे नवे आयाम निर्मिणाऱ्या विश्वात; व्यवस्थानिर्मित वर्तुळाच्या परिघावर उभं राहून, अभ्युदयाच्या वाटा शोधू पाहणाऱ्या कितीतरी पावलांची, दूरवर दिसणाऱ्या धूसर क्षितिजांची प्रतीक्षा संपलेली नसणे व्यवस्थेतील व्यंग असतं, नाही का\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nमानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. त...\nगंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून...\n शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुस...\nपाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार...\nवर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/10401", "date_download": "2018-11-20T22:28:29Z", "digest": "sha1:YP3K4R5BN6OXAEHAEBPIUUASFFYL4IWK", "length": 7447, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आसाम : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आसाम\nब्रह्मपुत्रा : आसामी स्वातंत्र्ययुद्धाची स्फूर्तिगाथा\nस्वातंत्र्यदेवतेचा जयघोष ही अशी मात्रा आहे की जी चाटवल्यामुळे ग्लानी आलेला समाजात चैतन्य फुंकले जाते. स्वाभिमानी मन हे कायमच कुठलेही दास्य पत्करायला तयार होत नसते. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले' हे सत्य जाणणारे अनेक पराक्रमी योद्धे या भारतभूमीवर होऊन गेले. परकीयांच्या ताटाखालचे मांजर होण्यापेक्षा स्वराज्याचा एल्गार करणारे शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. अकबराचे दास्य पत्करणे मान्य नाही म्हणून हल्दीघाटीचा संग्राम मांडणारे राणा प्रताप आपल्याला स्फूर्ती देतात. परंतु यांच्याइतकाच एक पराक्रमी योद्धा आपल्या पूर्वांचलात होऊन गेला याची माहिती फार थोडक्या मंडळींना असते.\nRead more about ब्रह्मपुत्रा : आसामी स्वातंत्र्ययुद्धाची स्फूर्तिगाथा\nभारताच्या विविध प्रांतात आढळणार्‍या माशांच्या पेस्ट आणि त्यांचे उपयोग\nथाई किंवा मलेशियन पदार्थांमधे कापी किंवा बेलाखन (Belacan) म्हणून एक श्रिंप पेस्ट वापरतात. थाई मधली थोडी ऑयली आणि ओली असते तर मलेशियातली थोडी ड्राय असते.\nभारतात गोव्यामधे अशी श्रिंप्स ची पेस्ट लोकल पदार्थात वापरतात असे वाचले. (माहिती स्त्रोतः विकीपिडिया: Galmbo is a dried shrimp paste used in Goa, India, particularly in the spicy sauce balchao)\nतसेच प. बंगाल मधे शुक्ती पण वापरतात, कोकणा मधे सुकट चा वापर होतो.\nRead more about भारताच्या विविध प्रांतात आढळणार्‍या माशांच्या पेस्ट आणि त्यांचे उपयोग\n...का आज सारे गप्प\n...का आज सारे गप्प\nअन् आसामी का निराळी\nतेव्हा पेटले गहिवर वन्हि\nआज आपुलेच वाहता रक्त\nका वाटे व्यथा निराळी\nतुम्हा न गोड लागे\nतेव्हा अन्न अन् पाणी\nगात्रे आज ती थिजली\nअन् बसली दातखीळ साली\nना शब्द करुणा ल्याले\nना ओल डोळा आली\nआज पुन्हा का तुमची\nना निषेध दिसला कोठे\nना दिसल्या षंढ चर्चा\nका आज शब्द रुसले\nअन् मने रिकामी झाली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-devendra-fadanvis-talks-agriculture-sector-maharashtra-2206", "date_download": "2018-11-20T22:42:27Z", "digest": "sha1:RXKPQMHJ4UXWZICEFZLVUR34ZTGD4AA3", "length": 21843, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Devendra Fadanvis talks on Agriculture sector in Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी विभागाच्या पुनर्रचनेची गरज\nकृषी विभागाच्या पुनर्रचनेची गरज\nरविवार, 22 ऑक्टोबर 2017\nमुंबई : महाराष्ट्रातील कृषी विभागाची यंत्रणा संपल्यात जमा आहे. ती ठिसूळ झाली आहे. या यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे परखड प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. २१) केले. यवतमाळमध्ये झालेल्या विषबाधेच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर कालबाह्य ठरलेल्या १९६८ च्या कीटकनाशके नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करण्याची शिफारस आपण केंद्र सरकारकडे करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.\nमुंबई : महाराष्ट्रातील कृषी विभागाची यंत्रणा संपल्यात जमा आहे. ती ठिसूळ झाली आहे. या यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे परखड प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. २१) केले. यवतमाळमध्ये झालेल्या विषबाधेच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर कालबाह्य ठरलेल्या १९६८ च्या कीटकनाशके नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करण्याची शिफारस आपण केंद्र सरकारकडे करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.\nश्री. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारला येत्या ३१ ऑक्‍टोबरला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ‘ॲग्रोवन''शी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.\nयवतमाळमधील विषबाधांच्या घटनांबाबत बोलताना कृषी खात्याच्या पुनर्रचनेची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात खूपच अंधार आहे. खूप काम करावे लागणार आहे. अनेक कंपन्या बनावट कीटकनाशके खुलेआम विकत आहेत. त्यांच्या दरांमध्येही मोठी तफावत आहे. कशाचेही मिश्रण करून शेतकऱ्याच्या माथी मारले जात आहे. शेतकऱ्याची अक्षरशः लूट होते आहे. त्यामुळे त्याच्या उत्पादन खर्चात वाढ होऊन फायदा घटत आहे. मानवी आरोग्याच्या क्षेत्रात जेनेरिक औषधांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तसा पर्याय या क्षेत्रात उभारण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी काही तज्ञांशी बोलणी सुरू आहेत. कृषी सेवा केंद्रांमध्ये कृषी पदवीधर असणे आवश्‍यक करण्यात आले आहे. त्यासाठी आणखी दोन वर्षांची मुदत उरली आहे. सरकार त्यासाठी आग्रही असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.\nशेतकऱ्याची ऑनलाइन कारभाराला ना नाही, पण इंटरनेट कनेक्‍टिव्हीटीसह वीजपुरवठ्याची समस्या असल्याने तो त्रस्त असल्याकडे लक्ष वेधले असता श्री. फडणवीस म्हणाले, \"शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीमध्ये पारदर्शकता यावी, खऱ्या शेतकऱ्यांनाच सरकारच्या साऱ्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी ऑनलाइन, डीबीटी (थेट खात्यामध्ये पैसा जमा करणे) यासाठी सरकार आग्रही आहे आणि यापुढेही आमची भूमिका तीच राहील. सध्या कनेक्‍टिव्हीटी आणि काही प्रशासकीय बाबींचा त्रास होतो आहे. सध्या १४ हजार गावांमध्ये फायबर ऑप्टिक्‍स केबलने जोडणी दिली गेली आहे. पुढच्या वर्षी आणखी २९ हजार गावांपर्यंत फायबर ऑप्टिक्‍सचे जाळे पोचवले जाईल. त्यामुळे नजीकच्या भविष्यात हा प्रश्‍नच उरणार नाही. भ्रष्टाचार टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाचा आहे.''\nगाव पातळीवर तलाठी, सोसायटीचे सचिव, सहकारी बॅंकांचे अधिकारी, कृषी खात्याची यंत्रणा यांचा ऑनलाइन व्यवस्थेला छुपा विरोध असल्याचे मान्य करून ते म्हणाले, \"नजीकच्या काळात बऱ्याच गोष्टी ऑनलाइनच होणार आहेत. त्यामुळे कोणाचाही विरोध असला तरी कारभारात पारदर्शकता आणली जाईलच. थोड्याच दिवसांत किओस्कवर १० रुपयांत ऑनलाइन सात-बारा, आठ अ चे उतारे मिळू लागतील. त्यामुळे ही प्रक्रिया आता थांबणार नाही.''\nशेतकरी कर्जमाफीबाबतच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, \"या ऐतिहासिक कर्जमाफी योजनेमध्ये एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली हा विक्रमच मानावा लागेल. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत मोठा टप्पा पूर्ण केला जाईल आणि शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू ठेवली जाईल.''\nपीक नुकसानीची भरपाई देणार\nपरतीच्या पावसामुळे सोयाबीन, कापसासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना सरकार नुकसान भरपाई देणार आहे का, या प्रश्‍नावर नुकसानीचे पंचनामे सुरू असून ते होताच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nशेतीचा विकासदर आमच्या काळात १२.५ टक्क्‍यांवर गेला\nपायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून शेती शाश्‍वत करण्यावर भर\nजलयुक्त शिवारच्या माध्यमातून २० लाख हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली\nसिंचनलाही प्राधान्य, रखडलेले शंभर प्रकल्प पूर्ण केले. येत्या दोन वर्षांत आणखी १५० ते दोनशे सिंचन प्रकल्प पूर्ण होणार\nकालव्यांऐवजी नलिकांमधून पाणी वितरणाला प्राधान्य\nशेतीमालाच्या बाजार व्यवस्थांमध्ये सुधारणा सुरू, पुढच्या टप्प्यात धान्येही नियमनमुक्त करणार\nतूर, सोयाबीन, कापसाची हमीभावाने खरेदी करणार, मात्र त्यामध्येही आधार कार्ड आणि ऑनलाइनला प्राधान्य\nकापूस ते कापड नव्हे, तर थेट फॅशनपर्यंत मूल्य साखळीची उभारणी करून विदर्भासह कापूस उत्पादक जिल्ह्यांचा विकास\nमहाराष्ट्र कृषी विभाग agriculture department मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खत fertiliser विषबाधा आरोग्य health भ्रष्टाचार कर्जमाफी सोयाबीन शेती विकास सिंचन तूर आधार कार्ड कापूस विदर्भ\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/To-address-natural-disaster-Tree-planting-needs-to-be-done/", "date_download": "2018-11-20T21:40:25Z", "digest": "sha1:BEO5TVBORJVPYEN2X3HCF3VMFK3H4W4J", "length": 10509, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गावात वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना उपक्रम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › गावात वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना उपक्रम\nगावात वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना उपक्रम\nसातारा : प्रविण शिंगटे\nजागतिक उष्णता तसेच तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतू बदल, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, अतिवृष्टी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास विभागाने वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना या योजनेंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम घेण्याचे आदेश बजावले आहेत.\nगावपातळीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी व वृक्ष लागवडीचे लोकचळवळीत रूपांतर होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक, व्यक्ती, कुटूंब यांचा यामधील सहभाग अतिशय महत्वपूर्ण आहे. या अनुषंगाने रानमळा ता. खेड या गावातील ग्रामस्थांकडून जन्म, विवाह आणि देवाज्ञा या अविस्मरणीय प्रसंगांच्या निमित्ताने लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती घेतला जातो.\nतसेच प्रत्येक कुटुंबातील घराच्या आजूबाजूला, मोकळ्या जागेत, परसबागेत किंवा शेताच्या बांधावर फळझाडांची रोपे लावून आपल्या प्रिय व्यक्तींची आठवण दिर्घकाळासाठी जपली जात आहे. अशा उपक्रमातून रानमळा हे गाव हिरवेगार आणि पर्यावरण समृध्द होण्यास मोठा हातभार लागला आहे. त्याचबरोबर कुटुंबांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. देशातील अनेक लोक हे हिरवेगार गाव पाहण्यासाठी येत आहेत.\nराज्यातील वनक्षेत्र 20 टक्केवरून 33 टक्केपर्यंत नेण्यासाठी हरित महाराष्ट्र हा महत्वाकांक्षी उपक्रम राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याला हिरवेगार आणि सुरक्षित पर्यावरणाच्या दिशेने नेण्यासाठी रानमळा ग्रामपंचायतीच्या धर्तीवर सर्व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये वृक्ष लागवडीचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.\nहरित महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना या योजेनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शुभेच्छा वृक्ष उपक्रमात वर्षभरात गावात जन्माला येणार्‍या बालकांच्या जन्माचे स्वागत संबंधित कुटूंबाला फळझाडांची रोपे देवून करण्यात यावे. अशी कुटुंबे त्या झाडांना आपल्या बाळाप्रमाणे जीव लावून त्यांचे संवर्धन करतील.शुममंगल वृक्ष उपक्रमात दरवर्षी गावातील ज्या तरूणांचे विवाह होतात त्यांना फळझाडांची रोपे देवून शुभाशिर्वाद द्यावेत. आनंदवृक्ष उपक्रमात दरवर्षी गावातील जे विद्यार्थी दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण होतील, गावातील ज्या तरूण तरूणींना नोकर्‍या मिळतील आणि गावातील जे उमेदवार विविध निवडणूकांमध्ये विजयी होतील, अशा आनंदाच्या क्षणी त्यांना फळझाडांची रोपे देवून पुढील वाटचालीसाठी शुभाशिर्वाद द्यावेत.\nमाहेरची साडी उपक्रमात गावातील ज्या कन्यांचे विवाह वर्षभरात होतात त्या सासरी गेलेल्या असतात, त्यांना सासरी जावून झाडाचे रोप देणे अवघड असते म्हणून या विवाहित कन्यांच्या माहेरच्या लोकांना फळझाडांची रोपे देवून त्यांना शुभाशिर्वाद द्यावेत. आपल्या लेकीप्रमाणेच माया देवून त्या झाडांचे संबंधित कुटुंब संगोपन करतील.\nस्मृती वृक्ष उपक्रमात एखाद्या गावामध्ये ज्या व्यक्तीचे वर्षभरामध्ये निधन होते. त्या कुटुंबाला फळझाडाचे रोप देवून श्रध्दांजली अर्पण करण्यात यावी. हे कुटुंब झाडाच्या रुपाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतीचे जतन करतील. या उपक्रमासाठी समाजातील पर्यावरण प्रेमी व्यक्ती, दानशूर लोक आणि सीएसआरच्या माध्यमातून देणगी रुपाने फळझाडे मिळवावीत. वन, सामाजिक वनीकरण यांच्यामार्फत वनमहोत्सव कालावधीत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध होण्यास मदत होतील. याशिवाय खासगी रोपवाटिकांमधून देखील रोपांची उपलब्धता होवू शकणार आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे उपलब्ध होणार्‍या उत्पन्नाच्या स्त्रोतातून खर्च करावयाचा आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-news-child-kidnapped-khamgaon-74530", "date_download": "2018-11-20T22:38:15Z", "digest": "sha1:MZ4KHGWEPJVTS7H6RAFP5VMUMQVQALRJ", "length": 11712, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akola news child kidnapped in Khamgaon महिलेकडून दोन दिवसांच्या बालकाचे अपहरण | eSakal", "raw_content": "\nमहिलेकडून दोन दिवसांच्या बालकाचे अपहरण\nबुधवार, 27 सप्टेंबर 2017\nसुमय्या बी. नामक महिलेने 2 दिवसापूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ व बाळंतीण यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वार्ड नं 5 मध्ये भरती ठेवण्यात आले. सर्व काही ठिक चालू असताना रात्री ३ वाजताच्या सुमारास एक बुरखाधारी महिला या तिच्या सोबत असलेला मुलगा इंडिका कारमधून रुग्णालयात दाखल झाले व दोन दिवसांच्या मुलास उचलून घेऊन पोबारा केला.\nखामगाव : रात्री तीन वाजताच्या सुमारास एका बुरखाधारी महिलेने दोन दिवसांच्या मुलाला शासकीय रुग्णालयातून पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडल्याने संपूर्ण बुलडाणा जिल्हा हादरला आहे.\nसुमय्या बी. नामक महिलेने 2 दिवसापूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ व बाळंतीण यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वार्ड नं 5 मध्ये भरती ठेवण्यात आले. सर्व काही ठिक चालू असताना रात्री ३ वाजताच्या सुमारास एक बुरखाधारी महिला या तिच्या सोबत असलेला मुलगा इंडिका कारमधून रुग्णालयात दाखल झाले व दोन दिवसांच्या मुलास उचलून घेऊन पोबारा केला.\nसदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे, घटनेची माहिती मिळताच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे हे रात्री ३:३० वा रुग्णालयात दाखल होऊन घटनेचे गांभिर्याने लक्षात घेता तात्काळ पोलिसांना माहिती दिली. सध्या पोलिसांची कारवाई सुरु आहे.\nपन्नाशीतही प्रेमवेड, तरूणीवर हल्ला करून आत्महत्या\nपातूर/विवरा (अकोला) : अवघ्या अठरा वर्षाच्या तरुणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या 50 वर्षीय इसमाने तिच्यावर शस्त्राने हल्ला करुन स्वतःचेही जीवन...\nस्वच्छता न ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास आंदोलन\nखामगाव : सरकार स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्च करुन स्वच्छतेसाठी विविध प्रकारचे जनजागृती पर कार्यक्रम राबविले जात आहे परंतु सरकार ज्या...\nअनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक\nअकोला : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज (शुक्रवार) उघडकीस आली. बबिता...\nगोमांस वाहतुक करणाऱ्या वाहनाची ऊसवाहू बैलगाड्यांना धडक\nयवत : पुणे सोलापूर महामार्गावर यवत गावच्या हद्दीत शेरू ढाब्याजवळ झालेल्या अपघातात एका बैलाचा मृत्यू झाला असून पाच बैल व पाच लोक जखमी झाले आहेत...\nकर्मचाऱ्यांअभावी पाटबंधारेपुढे सिंचनाचे मोठे आव्हान\nकेडगाव (पुणे) : नवीन मुठा कालव्याचे रब्बीतील पहिले आवर्तन नुकतेच सुरू झाले असले तरी पाणी टंचाईच्या काळात अत्यल्प कर्मचाऱ्यांवर हे आवर्तन...\nराज ठाकरे यांच्या स्वागताचा दिमाखदार कार्यक्रम\nखामगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज (ता. 24) शहरात विकमसी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. राज ठाकरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://meandmyarticles.blogspot.com/2013/01/appraisal.html", "date_download": "2018-11-20T21:39:58Z", "digest": "sha1:W6LDEXZYVI3526CYQF6B53TRQQGOXWWM", "length": 8278, "nlines": 70, "source_domain": "meandmyarticles.blogspot.com", "title": "My Articles: Appraisal", "raw_content": "\n“Appraisal” हा शब्द आपल्या सारख्या रोज ८ तास MNC मध्ये राबणाऱ्या लोकांसाठी काही नवीन नाही, आणि या विषयावर लेख लिहण्याच कारण कि……..आताचे हे ३ महिने appraisal या गोष्टी भोवती सारखे गोल गोल फिरणार आणि मी सुद्धा अश्याच एका MNC मधल्या appraisal च्या कचाट्यात अडकून पडलोय.\nJanuary ते March हे ३ महिने नुसत Ratings, feedback, appreciation mail etc असे शब्द कानावर पडतात कारण हेच ते ३ महिने ज्यासाठी लोक वर्षभर काम करतात……. हि एकच आशा ठेवून कि या वर्षी तरी माझ appraisal चांगल होईल.\nआपण वर्षभर या ३ महिन्यासाठीच काम करतो आणि Manager वर्षभर काम न करता या ३ महिन्यात सगळी काम करतो.\nहे आमच तस appraisal च पहिलच वर्ष असल्याने आमची उत्सुकता पराकोटीला पोहचली होती.....एवढ असत तरी काय हे appraisal…..आणि आमचे सहकारी कर्मचारी एवढे काय घाबरून असतात या appraisal process ला, याची उत्कंठा आम्हला पण लागून राहिली होती आणि म्हणता म्हणता appraisal form आला आणि आम्ही वर्षभर काय काय दिवे लावले हे सगळ आम्ही त्या form मध्ये भरलं.......आणि एवढ्या confidence ने कि \" काय झंडू लोक आहेत appraisal ला घाबरतात आपल तर बाबा sure-shot चांगल्या ratings च भेटणार.................आणि promotion तर आपल्यालाच आणखी दुसर आहेच कोण \"\nपण जेंव्हा ratings आल्या तेंव्हा पायाखालची जमीनच सरकली.....एवढी कमी rating आणि No promotion आणि ठरवलं….. \"आयच्या गावात आणि बाराच्या भावात Feedback च्या वेळी वाटच लावतो manager ची......च्यायला मला एवढ्या कमी ratings, होऊच शकत नाही \"\nआणि अस म्हणता म्हणता Feedback चा पण दिवस आला आणि \"फुल टु वाट लावायची\" याच attitude ने आत शिरलो पूर्ण तयारी करून ठेवली होती मी.....हे बोलायचं.....ते बोलायचं.... मी हे काम केल.....ते काम केल पण जेंव्हा आत शिरलो आणि जे काही manager ने बोलायला सुरवात केली………तेंव्हा अस वाटल च्यायला वर्षभर मी काय गोट्या खेळल्या कि काय तेंव्हा मला समजल की माझे सहकारी कर्मचारी का घाबरतात या appraisal process ला……आणि आता त्याच्या group मध्ये एका नवीन member च आगमन झाल होत.\nआणि दरवर्षी प्रमाणे यंदाच्या सुद्धा वर्षी आमचा Manager बरेच मोठे मोठे शब्द वापरून आम्हाला आमची rating एवढी कमी का…….आणि यात तुमची किती चूक आहे………. हे पण दाखवून देण्यात पूर्ण प्रमाणे यशस्वी झाला आणि आम्ही सुद्धा आमचीच काहीतरी चूक झाली असणार अस समजून याच आशेने कामाला लागलो कि \"चला यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी तरी मला चांगली rating भेटून माझ promotion होईल\"\nआमच्या सहकारी कर्मचार्यांच्या बोलण्या वरून आम्हाला हे कळाल कि यावर्षी सुद्धा आमचा manager आम्हाला Proactiveness , Self Initiative , Work Around timings , Organization Process अश्या भल्या मोठ्या शब्दांच्या जाळ्यात गुंडाळण्यात १०० % यशस्वी झाला आणि आता वर्षभर तरी यांची काही कट-कट नाही या खुशीने आपल्या कामाला पण लागला.\n हा प्रश्न माझ्यासारखा बऱ्याच जणांना पडला आहे पण तज्ञ लोंकाच म्हण...\nप्रेमाची जात ( एक काल्पनिक कथा )\nहो तुम्हाला हि प्रश्न पडला असेल ना प्रेमाला कधी जात असते का......... पण मला कळल आहे ....... कि ...\n\" लग्न म्हणजे काय असत \"\nlagn mhnje kay लग्न म्हणजे काय असत , आपल सोडून सगळ्याचच छान असत , लग्ना आधी वाटते ती \" आहे एक सु...\nशेवटची भेट आजचा दिवस खूप लवकर जातोय अस वाटत होत ..... .. सकाळपासून मन नुसत बेचैन झाल होत .... ऑफिस मध्ये कामात पण...\nहा ब्लॉग कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे लिखाण कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/notable-achievements-of-physics-department-of-gogte-joglekar-college-ratnagiri/", "date_download": "2018-11-20T22:40:57Z", "digest": "sha1:NP64GHWEPC5W2VG776R663SUHWLZJ5FU", "length": 7060, "nlines": 126, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे उल्लेखनीय यश | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे उल्लेखनीय यश\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे उल्लेखनीय यश\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे मुंबई विद्यापीठाच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या समारंभात कु. शामली सावंत, कु. प्रणिता टिपुगडे, कु. दिव्या पाटील, कु. श्रीनिधी सावंत, कु. मृण्मयी पतंगे यांना ‘होमी भाभा सेंटर सायन्स एज्युकेशन’ द्वारा आयोजीत ‘एकक्सपिरीमेंतटल फिजिक्स’ कार्यशाळेतील सहभागासाठी सन्मानित करण्यात आले. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी विनिता वालावलकर आणि प्रियांका पेंढारी यांना होमीभाभा सायन्स सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमार्फत घेण्यात येणाऱ्या ‘नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन अंडरग्राज्यूएट सायन्स भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र’ उपक्रमातील सहभागासाठी सन्मानित करण्यात आले. तृतिय वर्षातील दिव्या पाटील हिला ‘साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स, कोलकाता’ मार्फत घेण्यात येणाऱ्या फेलोशिप प्रोग्रॅममधील सहभागासाठी गौरविण्यात आले. सदर विद्यार्थिनीला डॉ. पद्मजा मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली मुलभूत विषयावर अडीच महिने संशोधन करण्याची संधी मिळाली.\nभौतिकशास्त्र विभागाच्या या सुयशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, डॉ. महेश बेळेकर यांनी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एनसीसी छात्रांचे सागरी किनारा स्वच्छता आणि पर्यावरण राक्षणामध्ये योगदान\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-make-cbi-inquiry-five-bt-seed-companies-mumbai-2617", "date_download": "2018-11-20T22:37:25Z", "digest": "sha1:NB6SQTXFYKWJCOI4QVENXYTETBIFNPAH", "length": 14470, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, make CBI inquiry of five Bt seed companies, mumbai | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`पाच बीटी बियाणे कंपन्यांची सीबीआय चौकशी करा`\n`पाच बीटी बियाणे कंपन्यांची सीबीआय चौकशी करा`\nशनिवार, 4 नोव्हेंबर 2017\nमुंबई : राज्यातील पाच नामांकित कंपन्यांच्या बीटी कापूस बियाण्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार घातक असणारे ‘हर्बिसाइड टॉलरन्ट जीन्स’ आढळून आले आहे. या बियाण्यांचे उत्पादन अन्य राज्यांमध्येही होत असल्याने या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’मार्फत करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.\nमुंबई : राज्यातील पाच नामांकित कंपन्यांच्या बीटी कापूस बियाण्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार घातक असणारे ‘हर्बिसाइड टॉलरन्ट जीन्स’ आढळून आले आहे. या बियाण्यांचे उत्पादन अन्य राज्यांमध्येही होत असल्याने या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’मार्फत करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.\nकेंद्रीय कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटने सखोल अभ्यास करून या संदर्भातील आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. या अहवालानुसार पाच कंपन्यांच्या बीटी कापूस बियाण्यांमध्ये ‘हर्बिसाइड टॉलरन्ट जीन्स’ आढळून आले. हे जीन्स पर्यावरण संरक्षण कायदा- १९८६ मधील तरतुदींच्या विरुद्ध आहेत. या प्रकारच्या बियाण्यांची क्षेत्रीय चाचणी सीईएजी व आयसीआर यांच्या देखरेखीखाली महिको मोन्सॅन्टो यांच्याद्वारे करण्यात आली आहे. त्यानुसार या पाचही कंपन्यांविरुद्ध नागपूर येथे एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तथापि, अशा प्रकारच्या बियाण्यांचे उत्पादन अनेक राज्यांमध्ये होत आहे, त्यामुळे व्यापक स्तरावर चौकशी करणे गरजेचे असल्याने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.\nकापूस पर्यावरण सीबीआय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra accountant\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T22:18:29Z", "digest": "sha1:4ZFLK2QERTZ34CLTKCLIY2CV24FKMFIH", "length": 7724, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दबाव आणला गेला – न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा आरोप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदबाव आणला गेला – न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा आरोप\nनवी दिल्ली – आपल्यावर दबाव आणला गेल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी केला आहे. हॉटेल रॉयल प्लाझाशी संबंधित प्रकरणी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचे न्या. इंदिरा बॅनर्जी यांनी भर न्यायालयात सांगितले. न्या. अरुण मिश्रा आणि न्या. बॅनर्जी यांच्या पिठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू न्या. बॅनर्जी यांनी हा दावा केला. अशा प्रकारे न्यायाधीशांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न म्हणजे न्यायालयाचा अवमान समजला जातो.\nआपल्या दालनामध्ये नियमित वार्तालापानंतर वरिष्ठ वकील प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा करत असतात, असे न्या. बॅनर्जी म्हणाल्या. कोणीतरी फोनवरूनही त्यांच्यावर दबाव आणला असेही त्यांनी सूचित केले. मात्र त्यासंदर्भातील स्पष्ट उल्लेख मात्र त्यांनी केला नाही. न्या. इंदिरा बॅनर्जी या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या. अलिकडेच त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बढती देण्यात आली आहे.\nहॉटेल रॉयल प्लाझाशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीपासून न्या. बॅनर्जी यांनी स्वतःला बाजूला ठेवू नये. अन्यथा अशाप्रकारे न्यायाधीशांवर दबाव आणून सुनावणीपासून दूर केले जाऊ शकेल, अशी विनंती वरिष्ठ विधीज्ञ शाम दीवाण यांनी न्या. बॅनर्जी यांना केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगेट…सेट..गो हिल मॅरेथॉनचा आज थरार\nNext articleकहे गये दास कबीर…\nअरविंद केजरीवाल यांच्यावर फेकली मिरची पूड\nउत्तरप्रदेशातील मंत्र्याची पुन्हा योगींवर टीका\nकेवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस\nअमेठीतील शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी पाठवली इस्रायली केळीची रोपे\nआता सीबीआय अधिकारी सिन्हांचेही बदलीला आव्हान\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-processing-oilseed-1278", "date_download": "2018-11-20T22:34:43Z", "digest": "sha1:UDI6LWQJFS7PMLI52565LFZGGC5Z3762", "length": 19633, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, processing of oilseed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलघू उद्योगातून करा मूल्यवर्धन\nलघू उद्योगातून करा मूल्यवर्धन\nडॉ. एस. डी. कुलकर्णी\nगुरुवार, 21 सप्टेंबर 2017\nगाव परिसरातील शेतमालाचे उत्पादन लक्षात घेऊन लघू प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो. यासाठी तंत्रज्ञान तसेच यंत्रेदेखील विकसित करण्यात आलेली आहेत. सध्याच्या काळात तेलबियांवर प्रक्रिया आणि तेलनिर्मिती करणे शक्य आहे.\nगाव परिसरातील शेतमालाचे उत्पादन लक्षात घेऊन लघू प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो. यासाठी तंत्रज्ञान तसेच यंत्रेदेखील विकसित करण्यात आलेली आहेत. सध्याच्या काळात तेलबियांवर प्रक्रिया आणि तेलनिर्मिती करणे शक्य आहे.\nशेंगाचे टरफल काढून शेंगदाणे व तुकडे वेगळे करून विकणे हा एक लघू उद्योग होऊ शकतो. मोठी मागणी असेल तर शेंगदाण्याची प्रतवारी करण्याचे यंत्र वापरणे फायदेशीर ठरते. गृह उद्योगासाठी शेंगा फोडणी यंत्र मिळते, त्याची क्षमता ५० ते ६० किलो शेंगा फोडणी प्रति तास असते.\nआठ तासांत साधारण चार क्विंटल शेंगा फोडल्या जाऊ शकतात. स्त्रियांना सहजपणे शेंगा फोडणी करता यावी म्हणून लहान क्षमतेचे (२५ ते ३० किलो शेंगा प्रति तास) शेंगा फोडणी यंत्र मिळते.\nशेंगदाणे भाजून ते पॅक करून खाद्योपयोगासाठी विकता येतात. याचबरोबरीने खारे शेंगदाण्यासदेखील मागणी आहे. गुजरात राज्यात फक्त खारे शेंगदाणे तयार करण्याचे लघू उद्योग आहेत. त्याचप्रमाणे बेसन व तिखट, मीठ थोड्या पाण्यात कालवून शेंगदाण्यावर लावून तळल्यास तयार होणारा चविष्ट खमंग पदार्थही चांगला चालतो.\nभाजलेल्या शेंगदाण्यापासून तयार होणारे गोड पदार्थ म्हणजे गूळ-शेंगदाण्याची चिक्की, गूळ-पापडी तसेच शेंगदाण्याचे लाडू. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी जास्त जागा, भांडवल इ. ची जास्तीची गरज नाही. हे सर्व पदार्थ बाजारात विकले जातात. गावातच चांगली प्रक्रिया पद्धती व यंत्रे वापरून चांगल्या गुणवत्तेचे खाद्यपदार्थ तयार व विक्री करून उत्पन्नाचे साधन तयार होऊ शकते. कच्चामालही गावातच मिळतो.\nस्वच्छ करून, पॅक करून तसेच सोयाबीन शिजवून उसळीसारखे खाण्यासाठी उपलब्ध केले जाऊ शकते. सोयाबीनमध्ये ४०टक्के चांगल्या गुणवत्तेची प्रथिने असतात. सोयाबीनचे प्रक्रिया केलेले पीठ, सोया दूध व सोया पनीर निर्मितीची चांगली संधी आहे.\nसोयाबीनवर विशिष्ट प्रक्रियाकरून फुटाणे किंवा तळलेले सोयाबीन किंवा सोयाबीनची डाळ ग्राहकांना पसंत आहे.\nभाजलेल्या किंवा तळलेल्या सोयाबीनवर बेसन, साखर, चॉकलेट इ. चा लेप देवून तळून किंवा शिजवून पदार्थ तयार करता येतो. या पदार्थांना चांगली मागणी असते.\nजवसाचे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले गुणधर्म लक्षात घेता याच्या पदार्थांना मागणी वाढत आहे.\nजवस स्वच्छ करून विकता येते. याचबरोबरीने जवस भाजून त्याला थोडेसे मीठ लावले तर तो एक जेवणानंतर खाण्यासाठी चवदार पदार्थ होतो.\nब्रेड, बन इ. वर तीळ लावून बेकिंगची प्रक्रिया आहे. तिळाचे सेवनही शरीरासाठी चांगले असते.\nतीळ स्वच्छ करून पॅकिंगमध्ये विकावा किंवा स्थानिक पातळीवर तिळाची चिक्की,वडी व लाडू यांना मागणी आहे.\nसूर्यफुलाच्या बिया स्वच्छ करून ते भाजून विकता येतात. यास देश, परदेशात मागणी वाढत आहे.\nसूर्यफुलाच्या बिया स्वच्छ करून यंत्राच्या साह्याने त्याचे टरफल काढले जाते. त्यानंतर योग्य उष्णतेवर भाजून त्यास मीठ लावून स्नॅक्‍स म्हणून बाजारात मागणी आहे.\nरसायनांचा उपयोग न करता तसेच कमी तापमानावर तेलबियांपासून तेल काढून त्याला फक्त गाळून खाद्योपयोगात वापर वाढला आहे. याचा फायदा घेऊन लहान क्षमतेची तेल घाणीच्या सहाय्याने गावामध्ये तेल निर्मिती उद्योग करणे शक्‍य आहे. शहरातून घाणीवर तयार केलेल्या तेलाला मागणी वाढत आहे.\nमोहरीची डाळ लोणची तयार करण्यासाठी वापरली जाते. दाणे लहान असल्यामुळे स्वच्छ करण्यासाठी प्रतवारी यंत्राचा वापर करावा.\nसध्या बाजारपेठेत कमी क्षमता (५० किलो प्रति तास ) ते जास्त क्षमता (५०० किलो प्रति तास ) अशी यंत्रे उपलब्ध आहेत. ही यंत्रे अन्य धान्यासाठीही वापरली जाऊ शकतात. मोहरीची डाळ तयार करण्याची यंत्रेही बाजारात उपलब्ध आहेत.\nसंपर्क ः डॉ. एस. डी. कुलकर्णी,९७५२२७५३०४\n(लेखक केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथे कार्यरत होते)\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...\nपेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...\nबहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nसीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nप्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...\nटोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nविविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....\nप्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nरोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...\nशेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...\nप्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...\nप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...\nपाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-02-july-2018/", "date_download": "2018-11-20T21:37:18Z", "digest": "sha1:PP2KXAOB2AJKJFZJPLP3FJ5UJC3TKHTO", "length": 12290, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 2 July 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 391 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nयुनेस्कोने बहरीनमधील युनेस्को जागतिक वारसा समितीच्या बैठकीत मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्शम्बल्स यांना जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे.\nसंयुक्त राष्ट्राचे परराष्ट्र मंत्री व संयुक्त अरब अमिरातचे आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री के चंद्रशेखर राव आणि शेख अब्दुल्लाह बिन जायद अल नाहयान हे 5 जुलै रोजी प्रगती भवन, हैदराबाद येथे भेट घेतील.\nभारतीय क्रीडा प्रशासक जनार्दन सिंग गेहलोत यांची पुढील चार वर्षे आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे (आयकेएफ) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.\nमहाराष्ट्र सरकारने ‘कन्या वन समृद्धी योजना’ नावाची नवी योजना सुरु केली आहे. या योजनेचा उद्देश स्त्रियांना सक्षम बनविणे आणि वृक्षारोपण वृद्धीसाठी आहे.\nप्रसिद्ध कलाकार अंजॉली एला मेनन यांना मध्य प्रदेश सरकारने व्हिज्युअल आर्टसाठी राष्ट्रीय कालिदास पुरस्कार देऊन सन्मानित केले.\nभारताचे सरन्यायाधीश, दीपक मिश्रा यांनी जबलपूर, मध्य प्रदेशमधील धर्मशास्त्र राष्ट्रीय विधिविद्यापीठाची पायाभरणी केली आहे.\nरामप्रवेश ठाकूर आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्त झाले आहेत.\nभारताने इराणवर मात करून कबड्डी मास्टर्स दुबई 2018 विजेतेपद जिंकले आहे.\n1 जुलै 2018 रोजी गुड्स अॅण्ड सर्विसेस टॅक्स (GST) चे एक वर्ष म्हणून GST दिन म्हणून साजरा केला गेला.\nपंजाबचे माजी अर्थमंत्री सुरिंदर सिंगला यांचे नुकतेच निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n»(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n»(ICG) भारतीय तटरक्षक दल नाविक (DB) 01/2019 बॅच प्रवेशपत्र\n» UGC NET 2018 परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2018 (कर सहायक) प्रवेशपत्र\n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/heavy-rain-7-waterfall-no-entry-129729", "date_download": "2018-11-20T21:59:17Z", "digest": "sha1:J7CK6UPNOPAQIWK54F2GBA6LZJGEHBFL", "length": 9614, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "heavy rain 7 waterfall no entry अतिवृष्टीमुळे रत्नागिरीतील सात धबधब्यांवर \"नो एंट्री' | eSakal", "raw_content": "\nअतिवृष्टीमुळे रत्नागिरीतील सात धबधब्यांवर \"नो एंट्री'\nबुधवार, 11 जुलै 2018\nरत्नागिरी - अतिवृष्टीच्या काळात पर्यटनासाठी प्रसिद्ध धबधब्यांवर जाण्यास \"नो एंट्री'चा निर्णय घेतला असून, त्या कालावधीत पोलिस तैनात केले जाणार आहेत. सवतकडा (ता. राजापूर) येथील घटनेनंतर झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे. हवामान विभागाने संभाव्य अतिवृष्टीविषयक इशारा दिल्यामुळे सध्या धूतपापेश्वर, सवतकडा, उक्षी, निवळी, मार्लेश्वर, पानवल, सवतसडा या जिल्ह्यातील अन्य धबधबे व धरणांवर जाण्यास पर्यटकांना मनाई केली आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयात उपाययोजनांसाठी बैठक झाली. सवतकडा येथील घटनेत अनुचित प्रकार घडला नाही. भविष्यात हे टाळण्यासाठी जिल्हा परिषद, तहसील प्रशासन, ग्रामपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. नदी उगमाजवळ पाऊस पडला की धबधब्याचे पाणी वाढते. तोच प्रकार सवतकडा येथे घडला. अचानक वाढलेले पाणी पर्यटकांच्या लक्षात आले नाही. हे लक्षात घेऊन हवामान विभागाकडून अंदाज वर्तविल्यानंतर धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना मनाई केली आहे. काठावर पर्यटक जाऊन मौजमजा करू शकतील; परंतु त्यांना पाण्यात उतरता येणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत.\nपर्यटकांची सुटका करणाऱ्या रत्नदुर्ग माउंटेनिअर्स सदस्यांचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी अभिनंदन केले असून, त्यांचा जिल्हा प्रशासनाकडून विशेष सन्मान केला जाणार आहे.\nधबधब्यांवर लोक हुल्लडबाजी करतात. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येतात. ग्रामपंचायतीने परिसरात सुविधा दिल्या पाहिजेत. रविवारी (ता.8) सवतकडा येथे दोन हजार पर्यटक होते. पाणी वाढल्यानंतर ते बाहेर येत होते; मात्र अशावेळी अफवा पसरवू नयेत.\n- गणेश चौघुले, रत्नदुर्ग सदस्य\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/meet-pune-artist-rishikesh-potdar-incredible-paper-cutout-performer-1628793/", "date_download": "2018-11-20T21:57:55Z", "digest": "sha1:DJ33YJJXLY6SWUXGF4ZTNAPAUWI7RIXB", "length": 14281, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "meet pune artist Rishikesh Potdar incredible paper cutout performer | Pune’s got talent : छंदापायी इंजिनिअरिंग सोडणारा अवलिया | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nPune’s got talent : छंदापायी इंजिनिअरिंग सोडणारा अवलिया\nPune’s got talent : छंदापायी इंजिनिअरिंग सोडणारा अवलिया\nत्याची कला सगळ्यांनाच थक्क करुन सोडणारी आहे\nसध्या ऋषीकेश पेपर कट आर्टचे लाईव्ह कार्यक्रम करतो.\nएकापेक्षा एक सरस आणि जीव ओतून तयार केलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन ‘काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल’मध्ये सुरू आहे. यातल्या प्रत्येक कलेत काहीतरी दडलं आहे. अर्थात ते शोधण्याची व्यापक दृष्टी मात्र बघणाऱ्यांकडे हवी. कलेच्या या जत्रेत पुण्याच्या ऋषीकेशची कला उठून दिसत होती. ‘पेपर कट्स’ या प्रकारात तयार केलेली मोठी फ्रेम त्यानं प्रदर्शनासाठी मांडली होती. एकावर एक अशा सात कागदांची रचना करून त्यानं ती कलाकृती तयार केली होती. कागदांच्या अनोख्या रचनेमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या सावलीमुळे ती कलाकृती थ्रीडी प्रकारात मोडत असल्याचा भास निर्माण होत होता. मोठ्या अभिमानानं तो ही कलाकृती येणाऱ्या जाणाऱ्याला दाखवत होता. त्याची ही रचना सगळ्यांना आकर्षितही करत होती अन् प्रत्येकाच्या मनात कुतूहलही निर्माण करत होती. सहाजिकच त्याच्या या कलेकडे पाहून तू देशातल्या कोणत्या कला विद्यालयातून शिक्षण घेतलं असा प्रश्न येणारे जाणारे त्याला विचारत होते. पण त्याचं उत्तर होतं ‘कोणत्याच नाही.’ इंटरनेटवर शिकून त्यानं ‘पेपर कट्स’ ही कला आत्मसात केली होती.\nऋषीकेश मूळचा पुण्याचा आहे. कलेच्या छंदापायी त्यानं इंजिनिअरिंग सोडलं. ‘इंडियाज् गॉट टॅलेन्ट’च्या पाचव्या सिझनमध्ये ऋषीकेशला त्याची ‘पेपर कट्स’ ही कला जगासमोर सादर करण्याची संधी मिळाली होती. ‘पेपर कट्स’ या प्रकारात पातळ कागदावर कटरच्या साहाय्यानं कलाकृती कोरुन वर काढण्यात येते. कागद पातळ असल्यानं मोठ्या संयमानं कलाकृती कोरावी लागते. यात कागद फाटण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे संयम आणि तितकचं परफेक्शनही आवश्यक असतं. छोटी चूक पूर्ण कलाकृती खराब करू शकते. गेल्या चार वर्षांहून अधिक काळ ऋषीकेश या कलाप्रकारात काम करतोय. एक पेपर कट आर्ट तयार करण्यासाठी पाच ते सहा मिनिटांपासून काही तासांचा अवधी ऋषीकेशला लागतो. रचना जितकी जटील तितके त्यावर काम करण्याचे तास वाढतात.\nसध्या ऋषीकेश पेपर कट आर्टचे लाईव्ह कार्यक्रम करतो. प्रत्येक कार्यक्रमासाठी ऋषीकेश पन्नास हजारांहून जास्त रक्कम आकारतो. पेपर कट्स प्रकारात तो समोरच्या व्यक्तीचं पोट्रेट काही मिनिटांत कागदावर कोरून काढू शकतो. आतापर्यंत देशभरात त्यानं १५० हून अधिक लाईव्ह कार्यक्रम केले आहेत. अनेक बड्या वाहिन्यांच्या कार्यक्रमातही त्यानं ‘पेपर कट’चं सादरीकरण केलं आहे. कलेच्या छंदापायी त्यानं शिक्षण सोडलं आणि याच कलेला आपल्या उपजिविकेचं साधन बनवलं. सुरूवातीला शिक्षण अर्धवट सोडल्यानं त्याला घरच्यांचा विरोध झाला पण, महिन्याच्या पगारापेक्षा छंदातून मिळणारं उत्पन्न आणि समाधान त्यापेक्षा जास्त आहे असं ऋषीकेश मोठ्या अभिमानानं सांगतो. ऋषीकेशचं पेपर आर्टमधलं कौशल्य नक्कीच कौतुकास्पद आहे आणि त्याच्या या सुंदर कलाकृतींवर सहज नजर फिरवली तर Pune’s got talent असं तोंडात आल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/devendra-fadnavis-reviews-police-housing-projects-1732169/lite/", "date_download": "2018-11-20T21:59:55Z", "digest": "sha1:2UGIQB5P4CZAN3J7OQGUCYITNKQ4C7YV", "length": 11335, "nlines": 101, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Devendra Fadnavis reviews police housing projects | एक ‘धावता’ आढावा.. | Loksatta", "raw_content": "\nराज्याची वीजस्थिती सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या वीज मंडळाच्या कारभाराचाही आढावा घेतला.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nराज्यकारभार करण्यासाठी सरकार म्हणून ज्या काही गोष्टी किंवा जबाबदाऱ्या नित्यनेमाने आणि न चुकता पार पाडाव्या लागतात, त्यामध्ये आढावा घेणे ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते. आढावा घेण्याने राज्यातील विविध योजनांच्या सद्य:स्थितीची माहिती प्राप्त होऊन पुढील आढावा घेईपर्यंतच्या काळातील प्रगतीचा किंवा परिस्थितीचा आढावा घेणेदेखील सोपे होते. असा आढावा घेतला नाही, तर प्रशासनासही चुकल्यासारखे व आपल्या कष्टाची कदर होत नसल्यासारखे वाटून प्रशासनकार्यात ढिलाई येते. त्यामुळे, कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री बैठक बोलावतील आणि आपल्याशी संबंधित विभागाच्या कामाचा आढावा घेऊन योग्य ते दिशानिर्देश करतील तेव्हा यासाठी सदैव तयार असले पाहिजे, याची जाणीव प्रशासनात सदोदित जागी राहते व ज्याला प्रशासकीय कार्यक्षमता असे म्हटले जाते, ती सक्षम राहते असे वारंवार अनुभवण्यास मिळत असल्याने, आढावा बैठका हा प्रशासकीय आणि राज्यकारभारातील कामकाजाचा महत्त्वाचा परिपाठ असतो. एव्हाना, आढावा घेणे हे फारच महत्त्वाचे कार्य असल्याची जनतेचीही खात्री पटली असेल. असा आढावा घेण्यासाठी ठरावीक कालावधी हवा असे नसले, तरी उद्भवणाऱ्या परिस्थितीनुसार आढाव्याचे विषय ठरलेले असल्याने, कोणत्या वेळी कोणत्या बाबींचा आढावा घेतला जाणार याची चाणाक्ष प्रशासनास नेहमीच आगाऊ कल्पना येत असते व त्यानुसार ते आढावा बैठकीत मांडावयाच्या मुद्दय़ांची व तपशिलांची नस्ती तयार ठेवत असतात. त्याचा एक फायदा असा, की प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या बैठकीची सांगता समाधानकारकच झालेली असते. या प्रथेत काही इकडेतिकडे झाले तर कार्यपद्धतीची घडी विस्कटली आहे असे समजले जात असल्याने या बैठकांमध्ये कोणतीही कसूर होणार नाही याची काळजी घेणे ही बहुतांश वेळा मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असते. राज्यात सत्तेवर आल्यापासून फडणवीस सरकारने केलेल्या घोषणा, घेतलेले निर्णय आणि जाहीर केलेल्या योजना केव्हा ना केव्हा पूर्ण करायच्या आहेत, याची जनतेस खात्री पटावी याकरिता या योजना जुन्या होऊन जनतेच्या विस्मृतीत जाऊ नयेत याकरिता त्यांचा आढावा घेणे गरजेचेही असते. त्यानुसार अगदी ताजी आढावा बैठक दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घेतली. पोलीस गृहनिर्माणाचा प्रश्न लोंबकळत पडला असून केव्हा ना केव्हा घरे मिळणार याची खात्री पटावी यासाठी या महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावा घेणे गरजेचे असते. या बैठकीत याच योजनेचा आढावा घेतल्याने, छपरासाठी सरकारकडे डोळे लावून बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशा पालवल्या असतील यात शंका नाही. याशिवाय राज्यातील कायदा सुव्यवस्था, विकास कामे, कुपोषण स्थिती, डॉ. आंबेडकर स्मारक, शिवछत्रपती स्मारक, पीकपाणी, पूरस्थिती, सामाजिक समस्या, मागण्या आदींचा आढावा घेण्यासाठी बैठका घेणे आणि त्यानुसार मार्गदर्शन करणे हेदेखील सरकारचे महत्त्वाचे काम असते. अगदी अलीकडे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिक्षण स्थितीचाही आढावा घेतला, तर त्याच्या काही दिवस अगोदर, राज्याची वीजस्थिती सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या वीज मंडळाच्या कारभाराचाही आढावा घेतला. असा आढावा घेतल्याने आता साऱ्या संबंधित बाबींच्या नस्तींचे अद्ययावतीकरण झाले असून, येत्या निवडणुकीच्या अगोदर वारंवार अशा आढावा बैठका होणार असल्याचे प्रशासनास ठाऊक झालेले असल्याने, आढावा बैठकांत होणाऱ्या चर्चेच्या समाधानाचे सुख जनतेच्याही चेहऱ्यावर विलसताना दिसणार आहे. ही परिस्थिती यापुढेही कायम राहील किंवा नाही याची काळजी घेण्यासाठी या परिस्थितीच्या आढावा बैठकीची त्यात भर पडेल. कारण निवडणुकांचा हंगाम येऊ घातला आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/end-of-the-swimming-pool/", "date_download": "2018-11-20T22:40:05Z", "digest": "sha1:BKDQF6JO7NVZMFYLEX6HJXWKZKZZLHF5", "length": 5116, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मगर जलतरण तलावाचे हाल संपता संपेनात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मगर जलतरण तलावाचे हाल संपता संपेनात\nमगर जलतरण तलावाचे हाल संपता संपेनात\nभोसरी : विजय जगदाळे\nमगर जलतरण तलाव अनेक समस्यांनी ग्रासला आहे. कधी पाणी खराब, एकच जीवरक्षक, शॉवरसाठी पाणीच नाही अशा अनेक कारणास्तव जलतरण तलाव बंद ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक महिन्यापासून आंघोळीचे शॉवर बंद आहेत. परिसरातील अनेक दिवे बंद आहेत. वेळेत साफसफाईचे साहित्य मिळत नसल्यने दुर्गंधी पसरली आहे. नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून देखील समस्या सुटण्याचे नाव घेईना. वारंवार तलाव बंद ठेवण्याची नामुष्की पालिकेच्या क्रीडा विभागावर येत असून, पासधारकांची तसेच पोहण्यास येणार्‍यांची मोठी गैरसोय होत आहे.\nनेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर जलतरण तलावावर शहरातील विविध भागातून जलतरणपटू नियमित सरावासाठी येतात. महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, अधिकारी, पासधारक, ज्येष्ठ नागरिक नियमितपणे तलावावर पोहण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी येत असतात. वजनदार पदाधिकार्‍यांचा तलावावर वावर असूनही मगर तलाव समस्यांच्या गर्तेतून सुटणार तरी कधी, असा संताप सवाल जलतरणप्रेमी करीत आहेत.\nनाव्याने टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन वारंवार चोकप होत असेल्याने पाणी रस्त्यावर पडत आहे. अनेक ठिकाणच्या डेकवरील फरश्या तुटलेल्या आहेत. लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेली कारंजी अद्यापही सुरु नाहीत. बेबी तलाव देखील नादुरुस्त असल्याने लहान मुलांची गैरसोय होत आहे. तसेच पाण्याची एक लाईन बंद स्थितीत आहे. त्यामुळे जलतरणपटूंना दररोजच समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. या समस्येतून सुटका होणार की नाही, असा प्रश्न जलतरणप्रेमींना पडला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/need-to-more-time-for-file-charge-sheet-against-supporter-of-maoist-says-Pune-Police/", "date_download": "2018-11-20T21:40:12Z", "digest": "sha1:O23XGJL67BSAQFTUJ5HBUD63G7XAUTKV", "length": 7721, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘नक्षली समर्थकांवर आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ मिळावी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘नक्षली समर्थकांवर आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ मिळावी’\n‘नक्षली समर्थकांवर आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ मिळावी’\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुधिर ढवळे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची वाढ मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी शनिवारी न्यायालयात अर्ज दाखल केला.\nयाबाबतची सुनावणी शनिवारी ४ वाजता ठेवण्यात यावीअशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी केली. परंतु, याला बचाव पक्षाचे वकील रोहन नहार आणि वकील राहुल देशमुख यांनी न्यायालयाला ही सुनावणी आरोपींना हा अर्ज आभ्यासण्यासाठी कालावधी मिळावा अशी मागणी न्यायालयाकडे केली. तसेच ही सुनावणी सोमवारी ठेवण्याची मागणी केली. परंतु याला ऍड. पवार यांनी विरोध करताना सोमवारी उच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी असल्याने तेव्हा तपास अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यावर सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी मध्यम मार्ग काढताना या अर्जावरील सुनावणी रविवारी सकाळी १० वाजता ठेवली आहे.\nसोमवारी या प्रकरणाला ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होत असून आरोपपत्र दाखल करण्यास मुदत वाढ न मिळाल्यास जामिनासाठी अर्ज दाखल करून जामीन मिळविणे सोपे होईल. देशभर लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होईल. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास मुदत वाढ मिळाल्यास जामिनासाठी फायदा मिळू शकणार नाही.\nएसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याला तपासाचे अधिकार\nयूपीए कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला आहे. या कायद्यात अंतर्गत दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांचा तपास गडचिरोली येथे एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी केला असून त्यातील एका प्रकरणात शिक्षा देखील झाली आहे. नॅशनल इन्व्हेस्टीगेटींग एजन्सीला (एनआयए) गरज वाटल्यास ते या प्रकरणाची चौकशी करू शकतात. मात्र त्यांनाच अधिकार आहेत असे नाही, अशी माहिती या प्रकरणातील तापस अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.\nदरम्यान युएपीए गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार पुणे पोलिसांना नाही. त्यामुळे गुन्ह्याचा तपास योग्यरितीने होण्यासाठी हा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालात शुक्रवारी करण्यात आली आहे. सतिश गायकवाड (३५, दापोडी) यांच्यावतीने अ‍ॅड. तौसीफ शेख आणि अ‍ॅड. कुमार कलेल यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. अधिकार नसताना तपास केला म्हणून संबंधित तापसी अधिकारावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यावर डॉ.पवार यांनी सांगितले की, चुकीच्या व्यक्तीने तपास केला असेल ते त्यावर कायद्यानुसार कारवाई करावी.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Karad-105-people-were-in-exile/", "date_download": "2018-11-20T21:39:14Z", "digest": "sha1:QPDZLO6S5UIK27GMW4TBROXBV34V3D4L", "length": 4739, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडात १०५ जण हद्दपार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराडात १०५ जण हद्दपार\nकराडात १०५ जण हद्दपार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या पार्श्‍वभूमीवर कराड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. तालुक्यातील 104 जणांना 18 एप्रिलपर्यंत तात्पुरते हद्दपार करण्यात आले आहे. तर शेरेतील एकाला सहा महिन्यांसाठी कराड तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.\nशनिवारी (दि. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. त्याचबरोबर 15 एप्रिलपासून 18 एप्रिलपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी शांतता समिती तसेच विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत चर्चा केली आहे. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कार्यवाहीचे संकेत देण्यात आले होते.\nत्याप्रमाणे प्रत्यक्ष अंमलबजावणी करत फौजदारी दंड संहिता कलम 144(2) अन्वये 104 जणांविरुद्ध तात्पुरत्या हद्दपारीची कार्यवाही करण्यात आली आहे. तर शेरे येथील सतीश मदने याला तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आल्याचे पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी सांगितले. दरम्यान, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अन्य 170 लोकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांना लेखी समज देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/kasturi-pudhari-programme/", "date_download": "2018-11-20T22:30:18Z", "digest": "sha1:47UIRQWTCNHT7GSREVIXSFCT5WXRSALL", "length": 4258, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कस्तुरींनो, चला गणपतीपुळ्याला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कस्तुरींनो, चला गणपतीपुळ्याला\nदेवदर्शन व समुद्रांच्या लाटांचा मनसोक्‍त आनंद लुटण्यासाठी दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबतर्फे रविवार दि. 11 फेबु्रवारी रोजी खास कस्तुरीच्या सदस्यांसाठी गणपतीपुळे येथे एक दिवसीय सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीत कस्तुरींना प्रायव्हेट बीचच्या लाटांवर मनसोक्‍त पोहता येणार आहेच याशिवाय आनंद देणार्‍या बर्‍याच गोष्टी कस्तुरींना क्लबतर्फे अनुभवता येणार आहेत.\nजानेवारी — फेबु्रवारी हे सहलीचा आनंद लुटण्याचे दिवस असतात. थंड हवा, फ्रेश मुड यामुळे याच दिवसांत सहलींचे आयोजन केले जाते. याचमुळे कस्तुरी क्लबतर्फे गणपतीपुळे येथे सहल आयोजित केली असून सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणाची सोय कस्तुरी क्लबतर्फे करण्यात येणार आहे. सकाळी लवकर कराडमधून निघून रात्री उशिरापर्यंत परत असे सहलीचे नियोजन आहे.\nसर्व ठिकाणच्या स्थलदर्शन तिकिटासह सर्व खर्च सहल खर्चामध्ये समाविष्ट असणार आहे. मर्यादित आसन क्षमता असल्याने सदस्यांनी लवकरात लवकर आपली सिट बुक करावी. प्रथम येणार्‍यास प्रथम सिट अशी बैठक व्यवस्था असल्याने त्वरीत सिट बुक करावी.\nअधिक माहितीसाठी श्रुती कुलकर्णी मो. 8805023653 यांच्याशी संपर्क साधावा.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/karmala-market-committee-election/", "date_download": "2018-11-20T21:41:37Z", "digest": "sha1:TXKG4PGIRSQCQP42B4FLQNIZ333Z7SQM", "length": 6293, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत चौरंगी लढत? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत चौरंगी लढत\nकरमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत चौरंगी लढत\nकरमाळा कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर चौरंगी लढतीचे स्पष्ट संकेत दिसू लागलेले आहेत.\nकरमाळा कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 18 जागेसाठी 181 उमेदवारी अर्ज कायम राहिलेले असताना त्यामध्ये व्यापारी मतदारसंघातील दोन जागा बिनविरोध निघालेल्या आहेत. तर हमाल व तोलार मतदारसंघातील 1 जागा अविरोध निघणार असल्यामुळे खरी लढत आता शेतकरी मतदारसंघातील 15 जागांसाठी होणार आहे. या 15 जागांसाठी 178 उमेदवारी अर्ज आजही कायम असताना त्यामध्ये 30 ऑगस्टपर्यंत 15 जागांसाठी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये कायम राहणार यावर बाजार समितीच्या निवडणुकीचा रणसंग्राम अवलंबून आहे.\nसध्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधारी माजी आ. जयवंतराव जगताप यांच्या गटासोबत आ. नारायण पाटील यांच्या गटाची युती असल्याने या युतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. त्याशिवाय विरोधी माजी आ. शामल बागल यांच्या गटाकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तर जि.प.अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटाने त्याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेले असल्याने या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार, हे चित्र सध्यातरी स्पष्टपणे दिसू लागलेले आहे.\nसध्या चारही पॅनेलच्या नेतेमंडळींकडून आपल्या पॅनलेमध्ये सक्षम उमेदवार उभा करून बंडखोरी टाळण्यासाठी विशेष प्रयत्न केला जात आहे. चौरंगी लढतीमध्ये आपला उमेदवार सक्षम देण्याच्या द‍ृष्टीने गटाच्या नेतेमंडळींकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे 15 जागांसाठी 60 उमेदवार निवडणुकीमध्ये कायम राहिले, तर उर्वरित 118 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज 30 ऑगस्टपर्यंत मागे घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे 118 जणांना उमेदवारी रिंगणातून बाहेर काढण्यासाठी चारही पॅनेलच्या नेतेमंडळींकडून वेगवेगळ्या राजकीय खेळी सुरू असल्याचे राजकारण सुरू आहे. 30 ऑगस्टनंतर बाजार समितीच्या निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर खरी लढाई सुरू होणार आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/from-the-next-year-the-school-curriculum-is-half-yearly/", "date_download": "2018-11-20T21:48:35Z", "digest": "sha1:G6QDBRQCDNOX7UDERUCBP66GZFZWH7MM", "length": 7208, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुढील वर्षांपासून शालेय अभ्यासक्रम निम्म्यावर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुढील वर्षांपासून शालेय अभ्यासक्रम निम्म्यावर\nनवी दिल्ली : विद्यार्थांवरील बोजा कमी करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षांपासून शालेय अभ्यासक्रम निम्म्यावर आणण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.\nराष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने (NCERT)हा निर्णय घेतला आहे. सध्याचे शालेय अभ्यासक्रम हे कला आणि वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तसेच शिक्षकांच्या गुणवत्तेवरही शंका उपस्थित करतांना. जावडेकर म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या जमेच्या बाजू आणि कमकुवत गोष्टी शिक्षकांनी समजून घ्यायला हव्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना पुढील तयारीस मदत करायला हवी.”\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/minister-ramdas-kadam-criticize-on-raj-thackeray-over-plastic-ban-issue/", "date_download": "2018-11-20T21:49:22Z", "digest": "sha1:KUCSYS7ZR7QCCYNPKEOVAPRLPH34B774", "length": 7871, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काकांना पुतण्याची भीती कधीपासून; रामदास कदमांचा राज ठाकरेंवर निशाना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाकांना पुतण्याची भीती कधीपासून; रामदास कदमांचा राज ठाकरेंवर निशाना\nमुंबई: राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिक बंदीवरून मनसे आणि शिवसेनेमध्ये नवीन कलगीतुरा निर्माण झाला आहे. प्लास्टिक बंदी मान्य आहे पण दंड आकारणी जास्त असल्याचा आक्षेप मनसेकडून घेण्यात आला आहे. मनसेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेचा समाचार घेताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.\nआदित्य ठाकरेंनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानेच मनसेकडून विरोध होतो आहे, पण काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली असा प्रश्न राज ठाकरेंना विचारायचा असल्याची टीका कदम यांनी केली आहे. प्लॅस्टिक बंदीबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्लॅस्टिक बंदीविषयी प्रबोधन करणाऱ्या माध्यमांचे कदम यांना आभार मानले.\nयावेळी कदम म्हणाले कि, प्लास्टिक बंदीचा निर्णय नोटाबंदीप्रमाणे नसून सहा महिन्यांआधी घोषणा करण्यात आली होती, यावर न्यायालयाने तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली. मात्र तरीही राजकीय पुढाऱ्यांना याची कल्पना नसल्यास तो त्यांचा दोष असल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला.\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर…\nपुणे- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nagarpalika-result-bjp-won-5-seats-of-nagaradhyaksh-in-14-nagarpalika/", "date_download": "2018-11-20T22:05:37Z", "digest": "sha1:2J6E7C7QZEV4353JIBDPG2SEKK5IB4PB", "length": 7689, "nlines": 113, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "14 नगरपालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n14 नगरपालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष\nमुंबई : नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही भाजपला चांगलं यश मिळालं आहे. पुणे आणि लातूरच्या 14 नगरपालिकांच्या नगराध्यक्षांच्या निवडणुकीतही इतर पक्षांना मागे टाकत भाजपने मुसंडी मारली आहेय\n14 पैकी 5 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी 2 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर एका नगरपालिकेत शिवसेनेच्या नगराध्यक्षाचा विजय झाला आहे. याशिवाय उर्वरित चार नगरपालिकांचं नगराध्यक्षपद हे इतर पक्षांकडे गेलं आहे.\nमाझा जिल्हा, माझी नगरपालिका\nया नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष\nकोणत्या नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष\nराष्ट्रवादीच्या पौर्णिमा तावडे बारामतीच्या नगराध्यक्ष\nइतरांकडे चार नगरपालिकांचं नगराध्यक्षपद\nदौंड – नागरिक हित आघाडी\nसासवड – जनमत विकास आघाडी\nशिरुर – शहर विकास आघाडी\nअहमदपूर – बहुजन विकास आघाडी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/gurdaspur-election-results-congress-candidate-sunil-jakhar-wins-77451", "date_download": "2018-11-20T22:05:28Z", "digest": "sha1:QPQBTTWCBDIKS3HUW66HX73U6CJ3EXSN", "length": 9373, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gurdaspur By-Election Results Congress Candidate Sunil Jakhar wins गुरुदासपूरमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपला झटका | eSakal", "raw_content": "\nगुरुदासपूरमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपला झटका\nरविवार, 15 ऑक्टोबर 2017\nकाँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनीही काँग्रेसच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले आहे, की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पंजाबने दिलेले ही दिवाळी भेट आहे. अकाली दल आणि भाजपला या निकालातून सणसणीत चपराक बसली आहे.\nगुरुदासपूर - पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांनी तब्बल 1,93,219 मतांनी विजय मिळवला असून, भाजपला मोठा झटका बसला आहे.\nविनोद खन्ना यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुक घेण्यात आली होती. भाजपने लोकसभेची ही जागा टिकवण्यासाठी स्वरण सलारिया यांना उमेदवारी दिली होती. तर, काँग्रेसने सुनील जाखड यांना आणि आम आदमी पक्षाने (आप) निवृत्त मेजर जनरल सुरेश खजुरिया यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत काँग्रेसने दीड लाखांहून अधिक फरकाने विजय मिळविला आहे. तर, आपच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली आहे.\nकाँग्रेसने पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवीत सत्ता स्थापन केली होती. आता लोकसभा पोटनिवडणुकीत मिळविलेल्या विजयामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपला आपली जागा टिकवण्यात अपयश आल्याने मोठा झटका बसला आहे.\nकाँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनीही काँग्रेसच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले आहे, की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पंजाबने दिलेले ही दिवाळी भेट आहे. अकाली दल आणि भाजपला या निकालातून सणसणीत चपराक बसली आहे. हा नरेंद्र मोदी सरकारला इशारा असल्याचे वक्तव्य सुनील जाखड यांनी केला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://murkhanand.blogspot.com/2012/02/blog-post_24.html", "date_download": "2018-11-20T22:28:27Z", "digest": "sha1:RYH4C6K2RCXX2RDN3T7UY3PRYZ3DRRIO", "length": 22323, "nlines": 125, "source_domain": "murkhanand.blogspot.com", "title": "विमुक्त: पुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... पहिला दिवस - पुणे ते श्रीवर्धन", "raw_content": "\nपुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... पहिला दिवस - पुणे ते श्रीवर्धन\nजानेवारीतला ३ रा आठवडा उजेडला आणि अजून फक्त ५ दिवसांनी ट्रीप सुरु होणार हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता... पण, नेमकं कधी नाही तर ह्याच आठवड्यात ऑफिसमधे भरपुर कामं आलं... कामाच्या गडबडीत ट्रीपसाठी खुपशी तयारी नाही करता आली, पण एका अर्थी ते बरच झालं कारण... \"आपण ट्रेकला कसं खुप प्लान न करता जातो, अगदी तसंच ट्रीपला जावूया... सगंळच जरा फ्लेक्झीबल ठेवूया... मग जास्त मजा येते...\" असं यशदीपच म्हणनं होतं...\n२० जान ला ऑफिसहून घरी यायला रात्रीचे साडेसात होवून गेले... सोबत खूप सामान वाहायच नाही असं आधीच ठरलं होतं, म्हणून एक जोडी टी-शर्ट - हाफ चड्डी आणि एक टॉवेल पाठपिशवीत भरले आणि \"ऑल सेट आणि रेडी टू हीट द रोड...\" असं म्हणत ट्रीपची तयारी संपवली...\nठरल्या प्रमाणे पहाटे पावूणे-सहाला घराबाहेरच्या गणपती मंदिरा जवळ आम्ही तीघेजण आणि आमच्या घरची माणसं जमा झालो... गणपती-बाप्पाचा आशिर्वाद घेतला... घरच्यां कडून थोडं कौतुक, थोड्या सुचना आणि भरपूर शुभेच्छा घेवून बरोबर सहा वाजता ट्रीपचा श्रीगणेशा केला... तसा अजून काळोखच होता... रस्त्यावर खूपच कमी वाहनं होती... पहाटेच्या गारव्यात चांदणी-चौकाचा चढ चढू लागलो... छोटा असला तरी चांगलाच स्टीप आहे हा चढ... पेडलवर उभा राहीलो, मान खाली टाकली आणि हळू-हळू पेडल मारत पीरंगुटच्या रस्त्याला लागलो... गेले कित्येक दिवस ट्रीप बद्दल डे-ड्रिमींग चालू होतं... \"सकाळ-दुपार-संध्याकाळ नुसती सायकल चालवायची... सायकलवर गोवा गाठायचं... गोव्याला पोचल्यावर काय भारी वाटेल...\" असे बरेच विचार डोक्यामधे सारखे चालू असायचे आणि आज एकदाची ट्रीप सुरु झाली होती... भलत्याच आनंदात आणि उल्हासात एक-एक पेडल आम्हाला गोव्याच्या जवळ ढकलत होतं... मानस सरोवरचा चढ संपवला आणि काळोखातच पीरंगुट ओलांडून पौडच्या रस्त्याला लागलो... थंडी चांगलीच बोचत होती... हात तर खुपच गारठले होते... नारायणाच दर्शन झालं तेव्हा आम्ही पौड मागे टाकून मुळशीच्या दिशेने सुटलो होतो...\nशनीवारचा दिवस आणि सकाळची वेळ असल्यामुळे, रस्त्यावर शाळेला चाललेल्या मुलांची किलबिल चालू होती... सायकलवर आम्हाला बघून काहीजण छानस हसत होते, काहीजण थोडावेळ सायकलच्या मागे धावत... 'डबल-सीट घे ना' म्हणत होते तर काहींना अजिबातच इंटरेस्ट नव्हता... त्यांना टाटा करत आम्ही पुढे निघालो... कोवळ्या उन्हात न्हालेला सभोवताल लोभसवाणा वाटत होता... गारठलेल्या हातांना उन्हामुळे जरा उब मिळत होती... कधी गप्पा मारत तर कधी एकमेकांना फॉलो करत मुळशी धरणाच्या भींतीजवळ पोहचलो... डावी कडे वळलो आणि चढ सुरु झाला... चढ तर होताच आणि त्यात रस्त्याचे बारा वाजलेले, त्यामुळे चढताना चांगलीच दमछाक होत होती... सगळ्यात पुढे यशदीप, मग मी आणि एकदम माघे प्रसाद असे आम्ही चढत होतो... चढावर यशदीप फॉर्मात असतो, त्यामुळे एका शार्प यू-टर्न नंतर तो दिसेनासा झाला... प्रसाद तर अगदीच हळू पुढे सरकत होता... मी सीट वरुन उठलो, शरीराचा तोल जरा पुढे टाकला आणि एका लयीत पेडलींग सुरु ठेवलं... त्या शार्प यू-टर्न नंतर तर चढ अजूनच वाढला... पाठीवरच्या पाठपीशवीमुळे चढताना अजूनच कस लागत होता... छातीची धडधड वाढत होती आणि पेडलींगचा स्पीड कमी होत होता... पण न उतरता तो चढ पार करुन हॉटेल Paradise cafe जवळ पोहचलो... चढावर सायकल चालवायला खरंच एक्स्ट्रीम एफर्स्ट लागतात... संपुर्ण शरीर एका लयीत काम करावं लागतं... आणि चढ सर केल्याच फिलींग तर भन्नाटच असतं... ही तर सुरुवातच होती, असे बरेच चढ पुढच्या सहा दिवसात चढायचे होते...\nतीघांना पण भुक लागली होती, पण गर्दी असल्यामुळे 'इथं नको, जरा पुढे खाऊ...' असं करत-करत आम्ही पळसे गाव माघे टाकलं... आता तर हॉटेल्स पण नव्हती... मग एक छोटा ब्रेक घेतला आणि मुळशी काठी बसून सोबत आणलेल्या केळ्यांचा नाष्टा उरकला...\nह्या हंगामात पळसाला बहर येतो... हा संपुर्ण परीसर पळसांनी फुललेला असतो... आकाशाच्या निळ्या पार्श्वभुमीवर लाल-केशरी रंगानी बहरलेला पळस तर खासच दिसतो...\nइथून पुढे ताम्हीणी पर्यंतचा रस्ता मुळशीच्या पाण्याला चिकटूनच जातो... वर्दळ अगदीच कमी होती... पळस, पाणी, जंगल आणि डोंगर ह्यांचे नजारे बघत निवांतपणे आम्ही पुढे सरकत होतो...\n(यशदीप आणि प्रसाद )\nडोंगरवाडीचा स्टॉप आला आणि आम्हीपण ब्रेक घेतला... इथून खुपदा मी खालच्या दरीत उतरलोय...एकदा तर दरीत मुक्कामपण केलाय... पण इथून पुढचा रस्त्यावरचा प्रवास तर फार कमी वेळा केलाय...\nपुन्हा पेडलींग सुरु झालं आणि आम्ही माणगावच्या दिशेने पुढे सरकु लागलो... रोड खरंच खुप बाद होता... सारख्या, नेता लोक आणि गव्हर्मेंटला शिव्या घालतच होतो... खड्डा लागला कि एक शिवी, असं पार विळे फाट्याला पोहचे पर्यंत चालू होतं... माझ्या सायकलची तर सारखीच चैन (chain) पडत होती... एखादा मोठ्ठा घाट चढताना, 'हा घाट कधी संपेल' असं जितक्या प्रखरतेने वाटत असतं... त्यापेक्षा कितीतरी पटीने हा ताम्हीणी घाट उतरताना मला तसं वाटत होतं... रस्त्यावरच्या खड्यांमुळे बसणारे हादरे सोसल्यामुले मनगटं आता दुखायला लागली होती... भर दुपारी साडे-बारा वाजता घाटाच्या पायथ्याशी विळे फाट्याला पोहचलो... आता तर भुकेने पुरते व्याकुळ झालो होतो, तरी माणगावलाच जेवण करु असं ठरवून पुढचा प्रवास सुरु केला... अर्ध्या तासात निजामपुर गाठलं... यशदीप आधीच पोचला होता आणि एका रसवाल्याशी गप्पा मारत आमची वाट पाहत होता... प्रत्येकी दोन ग्लास रस प्यायलो आणि माणगावचा रस्ता धरला... वाटेत काही दुचाकीवाले स्लो होवून आमच्याशी गप्पा मारत... 'कुठुन आलात' असं जितक्या प्रखरतेने वाटत असतं... त्यापेक्षा कितीतरी पटीने हा ताम्हीणी घाट उतरताना मला तसं वाटत होतं... रस्त्यावरच्या खड्यांमुळे बसणारे हादरे सोसल्यामुले मनगटं आता दुखायला लागली होती... भर दुपारी साडे-बारा वाजता घाटाच्या पायथ्याशी विळे फाट्याला पोहचलो... आता तर भुकेने पुरते व्याकुळ झालो होतो, तरी माणगावलाच जेवण करु असं ठरवून पुढचा प्रवास सुरु केला... अर्ध्या तासात निजामपुर गाठलं... यशदीप आधीच पोचला होता आणि एका रसवाल्याशी गप्पा मारत आमची वाट पाहत होता... प्रत्येकी दोन ग्लास रस प्यायलो आणि माणगावचा रस्ता धरला... वाटेत काही दुचाकीवाले स्लो होवून आमच्याशी गप्पा मारत... 'कुठुन आलात कुठे चाललात' असे बरेच प्रश्न त्यांना पडलेले असायचे... उत्तरं मिळाली की प्रोत्साहन देवून पुढे निघून जायचे...\nदुपारी दीड वाजता माणगावला पोहचलो... जेवणासाठी हॉटेलची शोधा-शोध सुरु केली आणि एका खानावळीत जेवणासाठी थांबलो... जेवता-जेवता बाहेर लावलेल्या सायकलवर पण लक्ष होतं... काही उत्साही आणि काही उपद्रवी मुलं आमच्या सायकलींशी खेळत होते... जेवण संपवल आणि गावा बाहेर एका झाडाच्या सावलीत विश्रांती साठी थांबलो... अजून बराच पल्ला गाठायचा होता म्हणून फक्त १०-१५ मिनीटं आराम केला आणि पुन्हा प्रवास सुरु केला... आधी म्हसळा आणि मग हरीहरेश्वर असा प्लान होता...\nइथून पुढे आता घाट वगेरे लागणार नाहीत असा आमचा समज होता... पण माणगाव सोडलं आणि अर्धा-तासाच्या आत घाट लागला... दुपारच डोक्यावर आलेलं उन्ह, उघडा-बोडका घाट, एक इंच सुद्धा सावली नाही, नुकतच जेवण झालेलं आणि दमलेलं शरीर... अश्या अवस्थेत तो घाट चढताना प्रत्येक पेडलवर स्व:ताशीच झगडत होतो... घामाच्या धारा डोळ्यात गेल्यामुळे डोळे चुरचुरत होते... एका हाताने घाम पुसत पेडलींग चालूच होतं... कोणाच्या नावाने बोंब मारायला पण चान्स नव्हता, स्वःतालाच शिव्या घालत होतो... 'अरे, कोणी सांगीतलं होतं... इतक्या उन्हात झाडाखाली निवांत झोप काढायची सोडून, असं हे हा-हू करत सायकल चालवायची कसली हौस... इतक्या उन्हात झाडाखाली निवांत झोप काढायची सोडून, असं हे हा-हू करत सायकल चालवायची कसली हौस...' अश्या अनेक प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची डोक्यात मारामारी चालू होती... पण कसाबसा तो घाट सर केला आणि मघाशी चालू असलेल्या मारामारीत उत्तरांचीच जीत झाली हे कन्फर्म झालं...\nघाट संपला आणि साई नावाच गाव लागलं... अजून थोडा चढ-उतार आणि मग एक मोठ्ठा घाट उतरुन म्हसळा गावात पोहचलो... थोडी चौकशी केल्यावर कळलं की दिवेआगारला सरळ सपाट रस्ता आहे आणि श्रीवर्धन-हरीहरेश्वरला अजून एक घाट चढावा लागेल... खरंतर अंगात अजिबात त्राण नव्हते, पण ठरलेल्या जागीच मुक्काम करु म्हणून घाटाचा रस्ता धरला... वाटलं होतं की हा तरी छोटा असेल, पण नाही इथे सुद्धा बराच चढ होता... आता सुर्य पण कलायला लागला होता... ट्रीपच्या पहिल्याच दिवशी काळोखात सायकल चालवायची वेळ येते कि काय असं वाटू लागलं... पण परत एक-एक पेडल वर कॉन्संट्रेट करुन स्वःताशीच झगडायला सुरुवात केली... मान खाली घालूनच प्रवास चालू होता... असंच जरा मान वर केली आणि समोर खूपच सुंदर नजारा होता...\nदिवसभर आमची साथ देवून आता नारायण आपल्या घरी निघाला होता... आमचा प्रवास मात्र चालूच होता... चढ संपला आणि आम्ही जोरात सुटलो... उतारावर काही चार-चाकी वाहनांना मागे टाकून संध्याकाळी साडे-सहा वाजता श्रीवर्धनला पोहचलो... आता हरीहरेस्वर केवळ १५ कि.मी. होतं, पण काही केल्या प्रसाद पुढे यायला तयार होईना म्हंटल्यावर, श्रीवर्धनलाच मुक्काम करायच ठरवलं... घरगुती राहण्याची सोय झाली... तीघेजण मस्त गरम पाण्याने अंघोळ करुन रेडी झालो आणि रात्रीच्या जेवणासाठी बाहेर पडलो... जवळच एका हॉटेलात जेवण केलं आणि रुम वर येवून आडवे झालो... 'पहिला दिवस संपला... खूपच दमलो राव आपण, पण ठीक आहे १६५ कि.मी. अंतर आपण एका दिवसात कापलं... बरेच घाट चढलो... ट्रीपची सुरुवात मस्तच झाली... उद्या पासून समुद्र किनारीपण सायकल चालवायला मिळणार... ' असे अनेक विचार करत शांतपणे झोपी गेलो...\nतुम्ही खरे मर्द मावळे शोभता.\nखुशाली लेखरुपाने येत राहु द्यात.\nजमल्यास गुगल मॅप वर नकाशा काढुन इथे टाकावा.\nम्हणजे आम्हाला ही उपयोग होईल.\n\"शुरा मी वंदिले\" गाणारा.\nखुपच छान लिहिले आहे\nभन्नाट.. एका दिवसात १६५ किमी\nपुढचे भागही पटपट टाका :)\nमाझ्या अंतरीची मला साद आहे... आयुष्य माझे खुळा नाद आहे...\nपुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... दिवस दुसरा... श...\nपुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... पहिला दिवस - पु...\nपुणे ते गोवा... कोकणमार्गे... सायकलवर... पुर्वतयार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/sports-teacher-prof-ghawali-retired/", "date_download": "2018-11-20T22:27:20Z", "digest": "sha1:AD3HXLEODBFJ2W5I4EHV6O7H3LKNVPVL", "length": 7470, "nlines": 127, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. चंद्रकांत घवाळी सेवानिवृत्त | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nअभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. चंद्रकांत घवाळी सेवानिवृत्त\nअभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. चंद्रकांत घवाळी सेवानिवृत्त\nअभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. चंद्रकांत घवाळी यांना महाविद्यालयातील प्रदीर्घ सेवेनंतर समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य, डॉ. किशोर सुखटणकर, प्रशाकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. विशाखा सकपाळ, क्रीडा विभागातील सौ. लीना घाडीगावकर, प्रबंधक श्री. मोहन कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.\nमहाविद्यालयात १९८६ पासून कार्यरत असलेले प्रा. घवाळी या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी विद्यार्थीदशेत एन.सी.सी. तसेच विद्यापीठ स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले होते. एन.सी.सी.मध्ये त्यांनी सुवर्ण पदकासह शिष्यवृत्ती प्राप्त केली होती. खो-खोमध्ये राष्ट्रीय स्तरावर, कबड्डीमध्ये राज्य स्तरावर तर अॅथलेटीक्समध्ये विद्यापीठ स्तरावर उल्लेखनिय कामगिरी केली आहे. महाविद्यालयातील ३२ वर्षांच्या सेवेच्या काळात त्यांनी खो-खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल आणि अॅथलेटीक्समध्ये अनेक नैपुण्य प्राप्त करणारे विद्यार्थी घडवले आहेत.\nत्यांच्या सत्कार समारंभानंतर बोलताना प्राचार्य, डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले, प्रा. घवाळी यांचा प्रेमळ स्वभाव, कामातील नेमकेपणा, कोणत्याही कामात झोकून घेण्याची सवय आणि उत्साह हे गुण अनुकरणीय आहेत. महाविद्यालयाला भविष्यात त्यांची गरज लागणार असून ते आम्हाला निश्चितच सहकार्य करतील असा विश्वास वाटतो असे सांगून त्यांचे भावी आयुष्य सुखी व समाधानाने व्यथित व्हावे म्हणून शुभेच्छा व्यक्त केल्या.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ६० वा कालिदास स्मृति समारोह संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कोकण प्रज्ञा शोध अंतिम निवड परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ दि. ५ मार्च २०१७ रोजी\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=28%3A2009-07-09-02-01-56&id=260697%3A2012-11-09-21-41-51&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2018-11-20T22:24:12Z", "digest": "sha1:4HZG3DBJ25FOD7CLKMKRJBRH4LEYR2AV", "length": 2779, "nlines": 7, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पश्चिम, मध्य रेल्वे उपांत्यपूर्व फेरीत", "raw_content": "पश्चिम, मध्य रेल्वे उपांत्यपूर्व फेरीत\nमुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे संघांनी आरसीएफ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. पश्चिम रेल्वेने यजमान राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सचा २२-१० असा सहज पाडाव केला, तर मध्य रेल्वेने आपल्या भक्कम बचावाच्या आधारे देना बँकेला ६-५ असे हरवले.\nयुनियन बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्यात निर्धारित वेळेत ४-४ अशी बरोबरी झाल्याने ५-५ डावांच्या ‘टायब्रेक’मध्ये पोलिसांनी ९-६ अशी बाजी मारली. पहिल्या तीन चढायांमध्ये ५-१ अशी आघाडी पोलिसांनी घेताच युनियन बँकेला आपल्या पराभवाची जाणीव झाली होती. मुंबई पोलिसांना सीमा सुरक्षा दलाने २३-२० असे हरवले.\nआता उपांत्यपूर्व फेरीत ओएनजीसी वि. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे वि. भारत पेट्रोलियम, केंद्रीय राखीव पोलीस दल वि. सीमा सुरक्षा दल आणि एअर इंडिया वि. महाराष्ट्र पोलीस अशा लढती होतील.\nमहाराष्ट्र राज्य पोलिसांच्या महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत महात्मा गांधी अकादमीला ३२-२३ असे पराभूत केले. चेंबूर क्रीडा केंद्राने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्सला २६-२२ असे नमवले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Murder-of-former-mayor-of-police-in-Dandeli-Belgaum-protests/", "date_download": "2018-11-20T21:38:26Z", "digest": "sha1:5VKSWYB4ZI3QOOGJR5VUWTWN5OPEVJKC", "length": 9390, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दांडेलीत माजी नगराध्यक्षांचा खून, बेळगावात निदर्शने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › दांडेलीत माजी नगराध्यक्षांचा खून, बेळगावात निदर्शने\nदांडेलीत माजी नगराध्यक्षांचा खून, बेळगावात निदर्शने\nदांडेलीचे माजी नगराध्यक्ष. वकील संघटनेचे अध्यक्ष आणि दांडेली तालुका विकास आंदोलन समितीचे माजी अध्यक्ष अजित एम. नाईक यांचा खून झाला आहे. त्या खुनाचे पडसाद बेळगाव आणि खानापुरातही उमटले असून, वकिलांनी न्यायालयीन कामावर बहिष्कार टाकून आंदोलन केले.\nशुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अ‍ॅड. नाईक यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांचा त्यांच्या कार्यालयासमोरच खून केला.\nअ‍ॅड. नाईक यांचे जेएनरोड मार्केट भागात कार्यालय आहे. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास कार्यालय बंद करून ते खाली येत असताना मारेकर्‍याने पायरीवरच त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर ते रस्त्यावर आले असताना लोकांसमोरच त्यांच्या छातीवर, पोटावर, गळ्यावर आणि डोक्यावर तलवारीने सपासप वार केले. जबर हल्ल्यामुळे ते रस्त्यावरच कोसळले. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.\nसीपीआय मुजावर आणि पीएसआय यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन तक्रार नोंद केली. तपास सुरू झाला आहे.\nअ‍ॅड. नाईक यांच्या खुनाच्या निषेधार्थ दांडेली वकील संघटना, दांडेली ब्लॉक काँग्रेस आणि दांडेली तालुका अभिवृध्दी आंदोलन समितीने शनिवारी पुकारलेला बंद शांततेत पार पडला. शनिवारी दांडेलीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, खासगी शिक्षण संस्था, सर्व दुकाने, हॉटेल्स् बंद ठेवण्यात आली होते. बस वाहतूक आणि वडाप सुरू होते.\nअ‍ॅड. नाईक यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करून सकाळी 10 वा. नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर नगराध्यक्ष एन. जे. साळुंके, हल्याळचे नगराध्यक्ष शंकर बेळगावकर, दांडेलीचे तहसीलदार श्रीशैल परमानंद, यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रुद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nअ‍ॅड. अजित नाईक हे गेल्या 25 वर्षांपासून दांडेलीत वकिली करीत होते. ते नाडवरे समाजाचे संस्थापक अध्यक्ष होते. दोन दिवसापूर्वीच काही व्यक्तींबरोबर त्यांचा वाद झाला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.\nबेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nदांडेली बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अजित नाईक यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बेळगाव जिल्ह्यातील वकिलांनी काम बंद पुकारुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तात्काळ तपास करुन संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व बेळगाव बार आसोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. एस. किवडसन्नावर यांनी केले.\nजिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अ‍ॅड. अजित नाईक यांचा खून केलेले हल्लेखोर सापडलेले नाहीत. हे पोलिस दलाचे अपयश आहे. तपास जलदगतींने करुन संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी.अलिकडच्या काळात वकीलावर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत योग्य ती कारवाई करावी.\nवकिलांना आपली सेवा देणे अवघड बनत चालले आहे. यासाठी वकिलांना संऱक्षण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान आज दिवसभर वकिलानी न्यायालयीन कामकाजामध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे पक्षकार आणि वकील दिवसभर बसूृन होते.\nआंदोलनामध्ये उपाध्यक्ष मुरगेंद्र पाटील, हणमंत कोंगोळी, प्रवीण अगसगी, शेखर जनमट्टी, बसवराज मदगौडर, बसवराज कोलीन, प्रभाकर पवार, संतोष कुडची, सुभाष देसाई, श्रीमती गिरीजा काननोडी आदी सहभागी झाले होते.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/ZipCoin-fraud-The-accused-arrested-Balaji-Gange/", "date_download": "2018-11-20T21:55:41Z", "digest": "sha1:TW6BJDNHJ2OG5JNINOEJGH2DMVDUKXAU", "length": 5038, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झिपकॉईन फसवणूक; सूत्रधार बालाजी गणगे याला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › झिपकॉईन फसवणूक; सूत्रधार बालाजी गणगे याला अटक\nझिपकॉईन फसवणूक; सूत्रधार बालाजी गणगे याला अटक\nबिटकॉईन लाभांशाच्या आमिषाने गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणार्‍या टोळीचा म्होरक्या व मास्टरमाईंड बालाजी ऊर्फ बाळासाहेब भरत गणगे (45, पुणे) याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषणने सोमवारी रात्री मुसक्या आवळल्या. एजंटासह मित्रांना भेटण्यासाठी गणगे कोल्हापूर बसस्थानकावर आला होता.\nराजेंद्र नेर्लेकर, अनिल नेर्लेकर व संजय कुंभारच्या सहाय्याने गणगे याने नोव्हेंबर 2017 मध्ये ‘झिपकॉईन क्रिप्टो’ या कथित कंपनीचे लक्ष्मीपुरीतील कोंडाओळ येथील व्यापारी संकुलात कार्यालय थाटले होते. गुंतवणुकीवर बिटकॉईनच्या स्वरूपात दरमहा पंधरा टक्के लाभांश देण्याच्या आमिषाने टोळीने कोल्हापूर, सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील अनेक बड्या व्यावसायिकांना कोट्यवधीचा गंडा घालून पोबारा केला होता.\nफसवणूकप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नेर्लेकर बंधूसह तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. मास्टरमाईंड गणगे हा कुटुंबीयासह पुण्यातून पसार झाला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेंडे यांनी छडा लावून गणगे याला रात्री उशिरा ताब्यात घेतले.\nनेर्लेकर बंधूसह तिघांना सोमवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, दि. 12 मेपर्यंत पोलिस कोठडी वाढवून देण्यात आल्याचेही शेंडे यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही साथीदारांची नावे निष्पन्‍न झाली आहेत, असेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/konkan-nanar-refinery-project/", "date_download": "2018-11-20T22:21:30Z", "digest": "sha1:2WIMFGPKXAUFKL462JUCF4PIGNQUJPYW", "length": 7337, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव\nभूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव\nविकासाच्या नावाखाली निसर्गाने नटलेला कोकणचा प्रदेश भकास करून येथील भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव असून शिवसेनाही त्यामध्ये सामील आहे. मात्र, जनतेला नको असलेल्या रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायम येथील जनतेसोबत राहील, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रवक्‍ते खा. हुसेन दलवाई यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्तांना दिली.\nकेंद्र शासनाने रिफायनरी प्रकल्प उभारणीसाठी सौदी अरेबियातील कंपनीशी करारही केला आहे. त्यामुळे प्रकल्पविरोधी वातावरण अधिकच आक्रमक झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रकल्प होत असलेल्या गावांचा दौरा करून तेथील जनतेच्या भावना जाणून घेतल्या. खा. हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखालील आलेल्या या शिष्टमंडळात माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, आ. हुस्नबानू खलिफे, प्रदेश प्रवक्‍ते हरीष रोग्ये, अशोक जाधव, रमेश कीर, राजन भोसले, महिला आघाडीच्या आगाशे, अविनाश लाड आदींसह काँग्रेस पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाने गुरूवारी डोंगर दत्तवाडी तसेच गाव पडवे येथे प्रकल्पग्रस्तांच्या बैठका घेऊन संवाद साधला. रिफायनरी प्रकल्पाला आमचा ठाम विरोध असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमची जमीन शासनाला देणार नाही, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी यावेळी व्यक्‍त केला.\nयावेळी खा. दलवाई यांनी सांगितले की, जर येथील जनतेला हा प्रकल्प नको असेल तर काँग्रेस पक्षही तुमच्या बाजूने या प्रकल्पाच्या विरोधात उभा राहील. प्रकल्पग्रस्तांनी अशीच एकजूट कायम ठेवून प्रकल्पविरोधी लढा सुरू ठेवा, काँग्रेस पक्ष सदैव तुमच्या सोबत राहील, अशी ग्वाही दिली. तसेच रिफायनरी प्रकल्पाला सेनेचा असलेला विरोध हा बेगडी असून जर खरोखरच सेनेचा प्रकल्पाला विरोध असेलआणि शिवसेना जनतेच्या बाजूने असेल, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार येथे सभा घेण्यापूर्वी सेनेच्या उद्योगमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश रद्द करायला लावून नंतरच नाणार येथे सभा घ्यावी, असे आव्हानही दलवाई यांनी दिले आहे.\nयावेळी रिफायनरी प्रकल्प विरोधी मुंबई समितीचे अध्यक्ष अशोक वालम, ग्रामीण समितीचे अध्यक्ष ओंकार प्रभुदेसाई, मजिद भाटकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शुक्रवारी हे शिष्टमंडळ नाणार, इंगळवाडी मच्छीमार समाज बांधव, तारळ, चौके, पाळेकरवाडी आदी गावांना भेटी देणार असून तेथील प्रकल्पगस्तांची मते जाणून घेणार आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/8/11/Piper.aspx", "date_download": "2018-11-20T21:41:19Z", "digest": "sha1:VWRFFY2Z7AKQF47GOGPQOTZXC6F6BR3C", "length": 7086, "nlines": 55, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "पाईपर", "raw_content": "\n या शॉर्टफिल्मविषयक सदरात आज प्रथमच आपण एका ऍनिमेटेड शॉर्टफिल्मविषयी जाणून घेणार आहोत. या शॉर्टफिल्मचं नाव आहे 'पाईपर' (Piper).\nनुकताच आपण सर्वांनी मैत्रीदिवस, अर्थात फ्रेंडशिप डे साजरा केला. मैत्री म्हणजे नेमकं काय असं विचारलं तर प्रत्येकाच उत्तर वेगवेगळं असू शकेल. पण मैत्रीसाठी खूप कालावधीचा सहवास जरुरी आहे का काहीजण म्हणतील हो, काहीजण म्हणतील नाही. पण अगदी छोट्याशा कालावधीतही आपण केलेली छोटीशी गोष्ट मैत्रीच्या दृष्टीने टाकलेलं पुढचं पाऊल असू शकतं.. हो नं\nआता पाईपर या शॉर्टफिल्मविषयी विस्ताराने बोलूयात. ऍनिमेशन क्षेत्रात डिस्ने ही संस्था आघाडीची संस्था मानली जाते. तर डिस्ने पिक्सर यांनी बनवलेली ही शॉर्टफिल्म केवळ ३ मिनिटे ६ सेकंदाची आहे, पण शॉर्टफिल्मद्वारे पोचवला जाणारा संदेश फार मोठा आहे. या शॉर्टफिल्ममध्ये जेमतेम ४ पात्रं आहेत. एक माणूस, त्या माणसाचं छोटसं कुत्रं, एक बगळा (पाणपक्षी) आणि त्या बगळ्याची छोटी पिल्लं. माणूस निघाला आहे मासेमारी करायला. मोक्याची जागा हेरून आपली नाव त्या जागी थांबवून त्या माणसाचा मासेमारी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याने आधी काही खेकडे, अळ्या संध्याकाळच्या जेवणाची तजवीज व्हावी म्हणून आधीच नावेत आणून ठेवल्या आहेत. म्हणजे या अळ्या गळाला लावायच्या, गळ पाण्यात सोडायचा, अळ्या खाण्याच्या हेतूने मासे गळाच्या जवळ येतील की मग मासे पकडायचे असा त्या माणसाचा हेतू आहे. संध्याकाळची वेळ आहे, वातावरण खूप शांत आहे. तो माणूस आणि त्याचा कुत्रा मासे गळाला लागण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. इतक्यात येतो बगळा, नावेत ठेवलेल्या अळ्या उचलायला. नावेतल्या अळ्या अशा सहज कशा नेऊ देईल तो कुत्रा कुत्रा आणि बगळ्यात वादावादी, भांडाभांडी होते. असं एकदा होतं, दोनदा होतं; पण बगळा परत परत अळ्या नेण्यासाठी धडपड का करतोय कुत्रा आणि बगळ्यात वादावादी, भांडाभांडी होते. असं एकदा होतं, दोनदा होतं; पण बगळा परत परत अळ्या नेण्यासाठी धडपड का करतोय एवढं जीवावर उदार होऊन, कुत्र्याशी भांडून त्या बगळ्याला अळ्या का हव्या आहेत एवढं जीवावर उदार होऊन, कुत्र्याशी भांडून त्या बगळ्याला अळ्या का हव्या आहेत उत्तर पुढच्या काही सेकंदात मिळतं आणि कुत्रादेखील बगळ्याला नावेतले अळ्या, खेकडे नेण्यापासून अडवत नाही उत्तर पुढच्या काही सेकंदात मिळतं आणि कुत्रादेखील बगळ्याला नावेतले अळ्या, खेकडे नेण्यापासून अडवत नाही कुत्र्यात अचानक हा बदल कसा घडतो कुत्र्यात अचानक हा बदल कसा घडतो शॉर्टफिल्मच्या शेवटी अजून एक सुंदर प्रकार घडतो. जसा कुत्रा बगळ्याला मदत करतो त्या बदल्यात बगळाही दिवसभर गोळा केलेले मासे त्या कुत्र्याला आणून देतो.\nजमेल तेव्हा, जमेल तेवढी मदत आपण प्रत्येकाला केली पाहिजे हा सुंदर संदेश या शॉर्टफिल्मद्वारे दिला गेलाय. त्यात ऍनिमेशनने बहार आणली आहे. ही अतिशय गोड ऍनिमेटेड शॉर्टफिल्म तूम्ही यु ट्यूबवर पाहू शकता. लिंक खालीलप्रमाणे\nसौजन्य - यु ट्युब\nशॉर्टफिल्म्स परिचय -भाग 3\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5.html", "date_download": "2018-11-20T22:21:45Z", "digest": "sha1:MUF4P43X3CSNQRVM7S6W7DQ3ZBCCWXYH", "length": 34170, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | निराधार आरोप करणार्‍यांवर अब्रुनुकसानीचा दावा : खडसे", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » निराधार आरोप करणार्‍यांवर अब्रुनुकसानीचा दावा : खडसे\nनिराधार आरोप करणार्‍यांवर अब्रुनुकसानीचा दावा : खडसे\nमुंबई, [१६ मे] – महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात गजानन पाटील याने ३० कोटी रुपयांची कथित लाच मागितल्या प्रकरणी माझ्यावर निराधार आरोप करणार्‍या व्यक्तीवर मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेणार आहे. मी स्वत: चौकशीची मागणी यापूर्वीच केली आहे. सीबीआयच काय, पण अन्य कोणत्याही मोठ्या यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी केल्यास त्यासाठीही आपली तयारी आहे. याप्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही, असे राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे सांगितले.\nखडेस म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष डॉ. जाधव यांनी लेखी पत्राद्वारे संचालक, नगर रचना तसेच मंत्रालयातील नगरविकास विभाग, मनपा आयुक्त, एम. एम. आर. डी. ए. यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एवढ्यावरच न थांबता जाधव यांनी फेब्रुवारी २०१३ मध्ये या जमिनीसंदर्भात दिल्ली येथील नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टच्या अध्यक्षांना निवेदन देऊन नांदीवली येथील मागणी केलेल्या जमिनीसंदर्भात शासनाविरुध्द जातीयवाद, वंशवाद व भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याबाबत कमिशनने राज्य शासनाशी पुन्हा पत्रव्यवहार केलेला नाही.\nजाधव यांनी नगरविकास विभाग, तत्कालीन महसूल सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे जातीयवादी अधिकारी असल्याने निर्णय घेण्यात दिरंगाई करून बळी घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nमंत्रालयातील उपसचिव घरत यांचेविरुध्दसुध्दा पैसे मागीतल्याबाबत जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. एवढ्यावरच न थांबता अर्जदाराने सार्वजनिक हिताची याचिका दाखल करणारा अर्जदार त्यावर निर्णय देणारे न्यायाधीश, अर्जदाराला मदत करण्यासाठी दिलेले सरकारी वकील (मिकस क्युरी) या सर्वांवर देखील अर्जदाराने ते भ्रष्ट आहेत, असे लेखी आरोप केले आहेत.\nमंत्रालयातील तत्कालीन परिवहन सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा, तत्कालीन प्रधान सचिव महसूल प्रवीण परदेशी, तत्कालीन प्रधान सचिव नगरविकास मनूकुमार श्रीवास्तव, परिवहन आयुक्त सहस्रबुध्दे, एम. एम. आर. डी. ए. चे संपतकुमार यांनी बैठकीमध्ये सदर जमीन परिवहन विभागाला देण्याबाबत घेतलेला निर्णय अर्जदारावर अन्यायकारक असून यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असाही अर्जदाराचा आरोप आहे.\nखडसे पुढे म्हणाले की, गजानन पाटील हा माझ्या मतदार संघातील आहे. तो वारकरी असल्यामुळे आषाढी वारीच्या वेळेला वारीमध्ये तो अनेकवेळा आला आहे. त्यामुळे तो परिचित आहे, असे सांगत याप्रकरणातील काही बाबी पत्रकारांना सांगितल्या. ते म्हणाले की, डॉ. आर. के. जाधव यांच्या इंटरनॅशनल सोसायटी फॉर एक्सलन्स इन प्रोजेक्ट्स मॅनेजमेंट ऍण्ड रीसर्च या संस्थेकरिता ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील मौजे निळजे येथील सर्व्हे नं. ६३ पैकी १० हेक्टर ७८ आर. ही जमीन शैक्षणिक प्रयोजनासाठी मिळावी म्हणून २० ऑगस्ट २०११ रोजी अर्ज केला होता. या जागेची सरकारी किंमत ५ कोटी ५३ लाख रुपये एवढी होती. ही जमीन गायरान संवर्गातील असल्याने ती त्यांना मंजूर करता येणार नाही, असे १२ सप्टेंबर २०१२ रोजी कळविले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ जुलै २०११ रोजीच्या गायरान जमिनीसंदर्भातील शासन निर्णयाच्या अनुषंगाने संस्थेची विनंती फेटाळली होती. नांदीवली ग्रामपंचायतीने व ग्रामसभेने ना-हरकत दाखला मिळण्याबाबत जाधव यांच्या संस्थेची विनंती फेटाळण्यात आल्याचे त्यांना कळविले होते. आरक्षणाबद्दलची वस्तुस्थिती देखील संचालक, नगर रचना यांच्या पत्रान्वये स्पष्ट केली होती. एम.एम.आर.डी.ए. यांनी २७ गावाची सुधारीत विकास योजना शासनाने अद्याप मान्य केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.\n२१ जून २०१२ रोजी मंत्रालयास लागलेल्या आगीत संस्थेचे जागा मागण्यासंदर्भातील प्रकरण जळून नष्ट झाल्यामुळे या प्रकरणाची पुनर्बांधणी करून १ सप्टेंबर २०१२ रोजी ते प्राप्त करून घेण्यात आले. याच संस्थेने सामाजिक प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील नांदीवली येथील १२ हेक्टर ९५ आर. एवढ्या जमिनीची देखील मागणी केली होती. या जमिनीचे सन २०११ च्या शीघ्र सिध्द गणकानुसार ७७ लाख ४० हजार रुपये एवढे मूल्यांकन होते. या जमिनीसंदर्भात राज्य शासनामार्फत अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वीच जाधव यांनी १ फेब्रुवारी २०१३ च्या पत्रान्वये ७७ लाख, ४० हजार रकमेचा आगाऊ धनादेश अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या नांवे जमा केला होता. परंतु असा धनादेश स्वीकारण्याची तरतूद नसल्याने तो त्यांना परत करण्यात आला होता. आज सदर जागा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत असून सन २०१६ च्या सरकारी मूल्यांकनानुसार या जमिनीचे मूल्यांकन १५ कोटी रुपये एवढे आहे.\nदरम्यानच्या काळात मुंबई उच्च न्यायालयातील एका जनहित याचिकेवरील निर्णयानुसार नांदीवली येथील उपरोक्त जमीन राज्य शासनाच्या परिवहन विभागास अद्ययावत प्रशिक्षण केंद्र तयार करण्यासाठी मंजूर करण्यात आली व या जागेचा आगाऊ ताबा देखील त्यांना देण्यात आलेला आहे. यानंतरही जाधव यांच्या संस्थेने जागा मंजूर करण्याबाबत पुन्हा विनंती केली होती. तथापि, सदर जमिनीचा ताबा जनहित याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून परिवहन विभागास देण्यात आल्यामुळे संस्थेची विनंती २७ एप्रिल २०१४ रोजीच्या पत्रामुळे पुन्हा एकदा फेटाळण्यात आली.\nखडसे पुढे म्हणाले की, ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आपण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. जाधव यांनी संस्थेच्या वतीने २४ नोव्हेंबर २०१४ रोजी अर्ज पाठवून वरील जागेच्या मागणीची विनंती फेटाळण्यात आल्याबाबतच्या २७ एप्रिल २०१४ रोजीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मला विनंती केली. त्यानंतर सदर संस्थेचा अर्ज मी स्वत: पुनर्विलोकन अर्ज म्हणून सुनावणीस घेण्याचे निश्‍चित केले व सुनावणी घेण्यात आली. यावेळी संस्थेची बाजू ऐकून घेण्यात आली. सुनावणीच्या वेळेस संस्थेचे अध्यक्ष डॉ. जाधव यांना या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती समजावून देण्यात आली. तसेच सार्वजनिक प्रयोजनासाठी परिवहन विभागास जागा मंजूर करण्याच्या बाबतीत खाजगी संस्थेच्या तुलनेने प्राधान्य असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच ही मंजुरी उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेच्या निर्णयानुसार देण्यात आली असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.\nसंस्थेचा पुनर्विलोकन अर्ज २५ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या निर्णयानुसार आपण फेटाळला होता व परिवहन विभागास जागा मंजुरीचा आदेश सार्वजनिक प्रयोजनास्तव असल्याने कायम करण्यात आला. महसूल व वन विभागाकडून २५ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या माझ्या निर्णयाची प्रत १० मार्च २०१६ रोजीच्या पत्रान्वये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व अर्जदार संस्थेत पाठविण्यात आली होती. शासनाचा २७ एप्रिल २०१४ रोजीचा प्रशासकीय आदेश व २५ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या पुनर्विलोकन अर्जावरील निर्णय अर्जदार संस्थेस मान्य नसल्यास त्यांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान देणे योग्य ठरले असते.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nमाफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई\n=किरीट सोमय्यांची शिवसेनेच्या मुखपत्राला नोटीस= मुंबई, [१६ मे] - भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविषयी खोटी व बदनामीकारक बातमी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A5%A9%E0%A4%85", "date_download": "2018-11-20T21:27:13Z", "digest": "sha1:RFRFRSEY32QOTCFQWGOOLV6MTQZZEHDA", "length": 10100, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इन्सॅट-३अ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइन्सॅट-३अ (इंग्लिश: INSAT-3A) हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था\nभूस्थिर ७४ रेखांश पूर्व\n१२ सी बँड ट्रांसपाँडर, ६ केयु बँड ट्रांसपाँडर, हवामानासंबंधी निरीक्षणासाठी VHRR सीचीडी कॅमेरा, डाटा रिले ट्रांसपाँडर\nदळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र,\nअवकाशात प्रक्षेपण- एप्रिल १० २००३\nप्रक्षेपक यान - एरियन-५\nप्रक्षेपक स्थान - फ्रेंच गयाना\nकाम बंद दिनांक - १९९०\nवजन - २९५० किलो\nविद्युत पुरवठा - ३.१ किलोवॅट\nउपग्रहावरील यंत्रे - १२ सी बँड ट्रांसपाँडर, ६ केयु बँड ट्रांसपाँडर, हवामान संबंधी निरीक्षणासाठी VHRR सीचीडी कॅमेरा, डाटा रिले ट्रांसपाँडर\nउपग्रह कक्षा - भूस्थिर ७४ रेखांश पूर्व\nउपनाभी बिंदू- ३६००० कि.मी.\nअपनाभी बिंदू- ८५९ कि.मी.\nकार्यकाळ - ७ वर्ष\nउद्देश्य - दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व 'गगन' नावाची स्वदेशी जीपीएस यंत्रणा\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१६ रोजी ०९:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/free-1gb-4g-data-with-cadbury-dairy-milk-chocolate-from-jio-1747337/", "date_download": "2018-11-20T21:57:36Z", "digest": "sha1:BTZ7TK3UGOP7LGOWY7XF7CGAMH6Z6TXS", "length": 11775, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Free 1GB 4G data with Cadbury Dairy Milk chocolate from jio | ५ रुपयांचं चॉकलेट खा, जिओचा 1 GB डेटा मिळवा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\n५ रुपयांचं चॉकलेट खा, जिओचा 1 GB डेटा मिळवा\n५ रुपयांचं चॉकलेट खा, जिओचा 1 GB डेटा मिळवा\nयात डेअरी मिल्क क्रॅकल, डेअरी मिल्क रोस्ट बदाम, डेअरी मिल्क फ्रूट अॅण्ड नट आणि डेअरी मिल्क लिकेबल्स यांचा समावेश आहे. याची किंमत ५ रुपयांपासून १००\nमोबाईल कंपन्या बाजारात आपले स्थान निर्माण करण्यासाठी आणि बाजारातील स्पर्धेत स्वत:ला आघाडीवर ठेवण्यासाठी एकाहून एक उत्तम शक्कल लढवतात. नुकताच जिओने एक आकर्षक प्लॅन आणला असून त्यामध्ये कंपनीने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचे तोंड गोड करण्याबरोबरच कंपनी तुम्हाला इंटरनेट डेटाही देणार आहे. जिओला बाजारात येऊन दोन वर्षे पूर्ण होत आल्याने कंपनीने ही अनोखी ऑफर आणली आहे. यामध्ये जिओ आपल्या यूजर्ससाठी ५ रुपयांच्या चॉकलेटसोबत १ जीबी डेटा देत आहे. हा डेटा ४ जी असेल असे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे जिओने कॅडबरीसोबत टायअप केले आहे.\nया मोफत डेटासाठी कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटचे रॅपर लागणार आहे. त्यावर असलेला बारकोड स्कॅन केल्यावर तुम्हाला डेटा मिळणार आहे. ही ऑफर कंपनीने आपल्या ठराविक उत्पादनांवर लागू केली आहे. यात डेअरी मिल्क क्रॅकल, डेअरी मिल्क रोस्ट बदाम, डेअरी मिल्क फ्रूट अॅण्ड नट आणि डेअरी मिल्क लिकेबल्स यांचा समावेश आहे. याची किंमत ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आहे. यामध्ये जिओने आणखी एक सुविधा दिली आहे. मोफत डेटासोबत रिलायन्स जिओने ही ऑफर घेणाऱ्या युजरला दुसऱ्या जिओ सबस्क्रायबरला फ्री डेटा ट्रान्स्फरची सुविधा दिली आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या युजलाही डेटा देऊ शकता. ही सुविधा ३० सप्टेंबरपर्यंत लागू आहे. मात्र त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये MyJio अॅप असणं गरजेचं आहे.\n१. माय जिओ अॅपच्या होमस्क्रिनवर मोफत डेटा ऑफरचा बॅनर लाईव्ह झाला आहे, त्यावर क्लिक करा.\n२. त्याठिकाणी असणाफ्या Participate Now बटणावर क्लिक करा.\n३. यानंतर डेअरी मिल्कच्या रिकाम्या पाकीटावरील बारकोड स्कॅन करा. मग तुम्हाला हा मोफत डेटा मिळेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/green-signal-for-superspeciality-kidney-transplant-center-1163699/", "date_download": "2018-11-20T21:56:49Z", "digest": "sha1:BOL4EW3TECIM42HREQBDNI3ZCFTU5QRN", "length": 16457, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सुपर स्पेशालिटीच्या किडनी प्रत्यारोपण केंद्राला प्रदूषण महामंडळाकडून हिरवा कंदील | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nसुपर स्पेशालिटीच्या किडनी प्रत्यारोपण केंद्राला प्रदूषण महामंडळाकडून हिरवा कंदील\nसुपर स्पेशालिटीच्या किडनी प्रत्यारोपण केंद्राला प्रदूषण महामंडळाकडून हिरवा कंदील\nनागपूरसह संपूर्ण देशात किडनीच्या आजाराचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.\nकिडनी प्रत्यारोपणाकरिता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी मिळाली आहे.\nमध्य भारतातील पहिली शासकीय संस्था ठरणार\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या अखत्यारित असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण युनिटला महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडून परवानगी मिळत नसल्याने रखडले होते. परंतु नुकतीच महामंडळाकडून या प्रकल्पाकरिता परवानगी मिळाल्याचे एक पत्र मेडिकल प्रशासनाला मिळाले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काही प्रक्रिया पूर्ण होताच किडनी प्रत्यारोपण सुरू झाल्यास ही मध्य भारतातील पहिली शासकीय संस्था ठरेल, हे विशेष.\nनागपूरसह संपूर्ण देशात किडनीच्या आजाराचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. किडनीचा विकार जडल्याने मध्य भारतातील हजारो रुग्ण डायलिसीसवर आपले आयुष्य जगत आहे. शेकडो रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची गरज असतानाही किडनी उपलब्ध होत नसल्याने अनेकांचा मृत्यूही होतो. या रुग्णांना दिलासा देण्याकरिता नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मध्य भारतातील पहिल्या किडनी प्रत्यारोपण युनिटची घोषणा महाराष्ट्र शासनाकडून अनेक वर्षांपूर्वी विधानसभेत करण्यात आली होती. परंतु शासनाकडून आवश्यक निधीसह या विभागाकरिता तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक कर्मचारी, तंत्रज्ञ उपलब्ध करून दिल्या गेले नसल्याने हा प्रकल्प रखडला होता.\nपरंतु सुपर स्पेशालिटी रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी विशेष कार्य. अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांची नियुक्ती झाली. त्यांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मदतीने या प्रकल्पाकरिता शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. दरम्यान, या प्रकल्पाकरिता महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाची परवानगी आवश्यक असल्याचे पुढे आले. तातडीने प्रस्ताव सादर केल्यावरही प्रदूषण मंडळाकडून परवानगी मिळत नसल्याने हा प्रस्ताव रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. हा विषय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मेडिकलमध्ये घेतलेल्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीतही पुढे आला होता. तातडीने ही परवानगी देण्याच्या सूचना गडकरींकडूनही संबंधित विभागाला दिल्या होत्या.\nशेवटी या प्रकल्पाकरिता महामंडळाची परवानगी मिळाल्याचे एक पत्र नुकतेच मेडिकल प्रशासनाला मिळाले आहे. दरम्यान, मेडिकल व सुपर प्रशासनानेही किडनी प्रत्यारोपणाकरिता काही दिवसांपूर्वी काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीही केल्या आहे. तेव्हा इतर आवश्यक कर्मचारी, तंत्रज्ञ उपलब्ध होण्यासह आरोग्य विभागाकडूनच्या औपचारिकता पूर्ण होताच येथे किडनी प्रत्यारोपण सुरू होण्याच्या आशा बळावल्या आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास मध्य भारतातील किडनी प्रत्यारोपण होणारी सुपर स्पेशालिटी ही एकमात्र शासकीय संस्था ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मध्य भारतातील शेकडो रुग्णांचे जीव वाचविणे शक्य होणार असल्याचे बोलले जाते.\nशस्त्रक्रियागार तयार -डॉ. श्रीगिरीवार\nकिडनी प्रत्यार्पनाकरिता विशिष्ट शस्त्रक्रियागाराची गरज आहे. सुपरला ते तयार झाले असून त्यात किडनी दान करणाऱ्यासह ती प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णाकरिता दोन स्वतंत्र विशिष्ट टेबल लावण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून एक महत्त्वाचे पत्र येताच या किडनी प्रत्यार्पनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल, अशी माहिती सुपरचे विशेष कार्य. अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी व्यक्त केले.\nप्रत्यारोपण लवकरच -डॉ. निसवाडे\nकिडनी प्रत्यारोपणाकरिता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून काही प्रक्रिया पूर्ण होताच सुपरला किडनी प्रत्यारोपणाचे काम सुरू केल्या जाईल. निश्चितच त्याने किडनीच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असे मत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी व्यक्त केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/595041", "date_download": "2018-11-20T22:06:07Z", "digest": "sha1:2XBEQL6T66ILOWNGR2ACYGVFMZLKJYYA", "length": 8188, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पूर्ण तंदुरुस्तीनंतर इंग्लंड दौऱयास सज्ज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » पूर्ण तंदुरुस्तीनंतर इंग्लंड दौऱयास सज्ज\nपूर्ण तंदुरुस्तीनंतर इंग्लंड दौऱयास सज्ज\nदौऱयावर रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीचे प्रतिपादन\nभारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याच्या फिटनेसबाबत असालेल्या सर्व शंका दूर केल्या असून आयपीएलमध्ये खेळताना झालेल्या दुखापतीतून आपण पूर्णपणे तंदुरुस्त झालो असल्याचे त्याने इंग्लंड दौऱयावर प्रयाण करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेशत सांगितले. या दुखापतीमुळे मिळालेल्या ब्रेकनश इंग्लंड दौऱयाच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळाल्याचेही त्याने सांगितले.\n‘मी शंभर टक्के तंदुरुस्त असून मानेच्या दुखापतीतून मी पूर्णपणे सावरलो आहे. आता मानेचा कोणताही त्रास होत नाही. मुंबईमध्ये सहा ते सात सत्रांचा सराव केल्यानंतर मी आता इंग्लंड दौऱयासाठी सज्ज झालो आहे. याशिवाय तंदुरुस्ती चाचणीलाही मी सामोरे गेलो असून कोणताही त्रास जाणवत नाही. खरे सांगायचे तर मी प्रत्यक्ष मैदानात उतरण्यास आतुर झालो आहे. सतत क्रिकेट खेळत असूनही अशा भावना मनात येणे हे खरे तर दुर्मीळच असते. छोटे ब्रेक्स खूपच मोलाचे ठरतात. ताजेतवाने झाल्यामुळे पुन्हा मैदानात उतरण्यास उत्साह निर्माण होतो,’ अशा भावना कोहलीने व्यक्त केल्या.\n‘इंग्लंडमध्ये आम्ही क्षमतेनुसार खेळ केलेला नाही. तेथील सतत बदलणारे वातावरण विदेशी खेळाडूंना आव्हानात्मकच असते. त्याचा अनुभव मिळण्यासाठी कौंटीमध्ये जाण्याचा विचार केला होता. पण दुखापतीमुळे तेथे जाता आले नाही. मात्र ब्रेकमुळे पूर्ण तंदुरुस्त होता आले आणि रिफ्रेशही होता आले. दीर्घ दौऱयासाठी या गोष्टी आवश्यक असतात,’ असेही तो म्हणाला. पत्रकार परिषदेला प्रशिक्षक रवि शास्त्रीही उपस्थित होते.\nदोन महिन्यांच्या इंग्लंड दौऱयात भारतीय संघ 5 कसोटी, 3 वनडे, 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. 2002 नंतर प्रथमच भारतीय संघ या दौऱयात कसोटीआधी मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्याने त्याची सुरुवात येत्या बुधवारपासून होणार आहे. मागील दौऱयात भारताने इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली होती. पण यावेळी इंग्लंड संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने टीम इंडियाला कडवा प्रतिकार होण्याची शक्मयता आहे. सध्या त्यांनी वनडे मालिकेत ऑस्टेलियावर 4-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.\nविशेष ऑलिम्पिकमध्ये दिव्यांग खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी\nविद्यमान विजेती केर्बर पहिल्याच फेरीत गारद\nभारतीय महिला उपांत्यपूर्व फेरीत,\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्यावर बीसीसीआय नाराज\nहिजबुलचे 4 दहशतवादी ठार\nदिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली\nराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान\nबँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले\nराणेंनी मगोच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे : दीपक ढवळीकर\nनामवंत अर्थतज्ञ दिनकर हरि पै पाणंदीकर यांचे निधन\nपक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा\nसुभाष शिरोडकरसह दयानंद सोपटे यांना अपात्र ठरवा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-crocodiel-born-2168308.html", "date_download": "2018-11-20T21:19:37Z", "digest": "sha1:REMSDOEWAOGH3B74ZYXYGSFQSN6ZQ6PV", "length": 7891, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "crocodiel born | मगरीची 350 पिल्ले वेळेआधीच जन्मली", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमगरीची 350 पिल्ले वेळेआधीच जन्मली\nएका मगरीने 350 पिल्लांना दोन जून रोजी जन्म दिला. सर्व पिल्ले सुखरूप असून सध्या ती दिल्लीमध्ये आहेत.\nएका मगरीने 350 पिल्लांना दोन जून रोजी जन्म दिला. सर्व पिल्ले सुखरूप असून सध्या ती दिल्लीमध्ये आहेत. चंबळअभयारण्यातील देवरी इको सेंटर येथून आणण्यात आलेल्या मगरीच्या पाचशे अंड्यांपैकी साडेतीनशे पिल्लांनी जन्म घेतला आहे. या अंड्यांतून वेळेच्या आधीच मगरीची पिल्ले जन्म घेतील, असा अंदाज तज्ज्ञांनी आधीच वर्तवला होता.\nमगरीच्या अंड्यातून साधारणपणे 65 दिवसांनंतर पिल्ले जन्म घेतात. मात्र, या वेळी मगरीची 350 पिल्ले 45 ते 50 दिवसांमध्येच बाहेर आली. वाढत्या तापमानामुळे वेळेच्या आधी या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतील, असा अंदाज शास्त्रज्ञांना आधीच होता.\nनैसर्गिक प्रक्रिया कशी आहे : मादी मगर 14 एप्रिलच्या दरम्यान अंडे देते. त्याच्या 65 दिवसांनंतर या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. शास्त्रज्ञांच्या मते, मगर मादी या आधी 25 एप्रिलपर्यंत अंडे देत होती. मात्र, काही काळापासून मगर मादी खूप लवकर अंडी द्यायला लागली आहे.\nया वेळी काय झाले : या वेळी 14 एप्रिलच्या दरम्यान मादी मगरीने अंडी दिली. त्यांना 15 ते 20 मेपर्यंत देवरी येथे आणण्यात आले. साधारणपणे 46 दिवसांनी म्हणजेच दोन जून रोजी मगरीच्या 350 पिल्लांनी जन्म घेतला. सध्या ही पिल्ले सुरक्षित असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.\n : तापमानात होणार्‍या वाढीमुळे अंड्यांवर परिणाम होतो आणि अंड्यांमधून पिल्ले लवकर बाहेर येण्याची शक्यता आहे, असे चंबळ अभयारण्यातील अधिकार्‍यांनी आधीच सांगितले होते. त्याचप्रमाणे 10 ते 15 दिवस आधीच या पिल्लांनी अंड्यातून जन्म घेतला.\nडिस्नेचे मिकी माऊस हे पात्र झाले 90 वर्षांचे, मिकीच्या वाढदिवसानिमित्त वाचा काही रंजक माहिती\nचांदपुरींनी 120 जवानांच्या बळावर रात्रभर 2000 पाक सैनिकांना पिटाळले, सनी देओलने 'बॉर्डर'मध्ये केली होती त्यांची भूमिका\nसंपूर्ण देशात महाअाघाडी हाेणे अशक्य, माेदींच्या ‘नामदार विरुद्ध कामदार’चे उत्तर देऊ शकतात मायावती : राजदीप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/bio-information-technology-workshop/", "date_download": "2018-11-20T22:38:00Z", "digest": "sha1:4O7RHS4VNU5EYFLX3YPFQV34N6W37VVM", "length": 7065, "nlines": 128, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्स विभागातर्फे जैवमाहिती तंत्रज्ञान विषयक कार्यशाळेचे आयोजन | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्स विभागातर्फे जैवमाहिती तंत्रज्ञान विषयक कार्यशाळेचे आयोजन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्स विभागातर्फे जैवमाहिती तंत्रज्ञान विषयक कार्यशाळेचे आयोजन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्स विभागातर्फे ‘जैवमाहिती तंत्रज्ञान आणि त्याची उपयुक्तता’ या विषयावर दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे उपस्थित होते.\nअध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले, बयोइंफर्मेटिक्स ही बायोलॉजीकल सायन्स, संगणकशास्त्र आणि गणितीशास्त्र यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेली जैवतंत्रज्ञानाची नवी शाखा असल्याचे सांगितले. डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी जनुकीय आणि प्रथिनांच्या संशोधनात तसेच औषध निर्मिती क्षेत्र, उत्क्रांती संशोधन, मुलभूत संशोधन यांमध्ये जैवतंत्रज्ञानाचा मोलाचा वाटा असल्याचे विषद केले.\nया कार्यशाळेला डॉ. राजीव सप्रे, डॉ. अजय पाठक आणि प्रा. मंदार सावंत हे मार्गदर्शक म्हणून लाभले. डॉ. राजीव सप्रे यांनी जैवतंत्रज्ञानाची ओळख आणि त्यातील करियरच्या संधी याविषयी तर डॉ. पाठक आणि सावंत यांनी जैवतंत्रज्ञान विषयातील विविध सखोल माहिती सोप्या पद्धतीने दिली.\nया कार्यशाळेकरिता महाविद्यालयातील प्रा. महेश नाईक, इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ०४ मार्च २०१७ रोजी पदवीदान समारंभ\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-2/", "date_download": "2018-11-20T22:22:08Z", "digest": "sha1:TLNVBG3AQ4OOKMO5U6UNSKCJLJOYLU35", "length": 6739, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nटायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर\nसातारा,दि.7 – राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या टायपिंग तसेच लघुलेखन (शॉर्ट हॅन्ड) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. टायपिंग परीक्षेचा निकाल 80.01 टक्‍के लागला असून लघुलेखन परीक्षेचा निकाल 38.17 टक्‍के लागला असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी दिली.\nपरिषदेमार्फत 2 ते 6 जुलैदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. याचा निकाल 6 सप्टेंबर रोजी परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरुन निकालाची ऑनलाईन प्रिंट घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांची परिषदेकडून देण्यात येणारी गुणपत्रिका संस्थेकडे पाठविण्यात येतील.\nया टायपिंगच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 74 हजार 942 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 59 हजार 962 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 600 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत तर राज्याचा एकूण निकाल 80.01 टक्‍के लागला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतातून चोरीला गेलेल्या “त्या’ दोन मुर्त्या अमेरिकेने केल्या परत\nNext articleएका अाठवड्यात स्वाईन फ्लूचे 50 रुग्ण\nटपऱ्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहने रस्त्यावर\nसाताऱ्यात एकच चर्चा, खासदार होणार कोण\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nपेन्शनर सिटी स्मार्ट होणार तरी कधी\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/health/what-is-the-causes-of-kidney-failure-new/444211/amp", "date_download": "2018-11-20T21:55:23Z", "digest": "sha1:T7M3KY5PZJQIUD4C7Z7D2L6NL63LBQGN", "length": 6096, "nlines": 44, "source_domain": "zeenews.india.com", "title": "या गोष्टीकडे लक्ष द्या अन्यथा होऊ शकते किडनी फेल | What is The causes of kidney failure", "raw_content": "\nया गोष्टीकडे लक्ष द्या अन्यथा होऊ शकते किडनी फेल\nकिडनी फेल होण्यामागची कारणे\nमुंबई : किडनी निकामी होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. अनेकांना अचानक जेव्हा या गोष्टीची माहिती तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की असं का झालं. जाणून घ्या काय आहे किडनी खराब होण्यामागची कारणे...\n1. जास्त मीठ खाणं\nजास्त प्रमाणात मीठ खाल्याने त्याचा किडनीवर परिणाम होतो. मीठमध्ये सोडियम असतं ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. ज्याचा परिणाम किडनीवर होतो.\nमटणमध्ये मोठ्य़ा प्रमाणात प्रोटीन असतं. पण जास्त प्रमाणात प्रोटीन डाइट घेतल्याने त्याचा परिणाम किडनीवर होतो. यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील वाढू शकते.\n3. औषधांचं जास्त प्रमाण\nछोट्या-छोट्या समस्यांवर अँटीबायोटिक किंवा पेनकिलर घेण्याची सवय किडनीवर परिणाम करतो. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नये.\nनियमित दारु पिल्याने त्याचा परिणाम किडनीवर होतो. लिवर आणि किडनीवर दारुचा विपरीत परिणाम होतो. कोल्ड ड्रिंक देखील किडनीसाठी हानिकारक आहे.\n5. सिगरेट किंवा तंबाखू\nसिगरेट किंवा तंबाखू हे देखील शरिरासाठी तितकच हानिकारक आहे. याच्या सेवनाने टॉक्सिंस जमा होतात. ज्यामुळे किडनी डॅमेज होते. याच्यामुळे बीपी देखील वाढतो. ज्यामुळे किडनी फेल होऊ शकते.\n6. यूरिन थांबवून ठेवणे\nलघवी थांबवून ठेवल्यामुळे ब्लॅडर फुल होतं. यूरिन रिफ्लॅक्सच्या समस्येमुळे किडनीवर जोर येतो. यामुळे बॅक्टेरिया किडनीला इंफेक्शन करतात.\n7. पाणी कमी किंवा जास्त पिणे\nरोज 8-10 ग्लास पाणी पिणे खूप आवश्यक आहे. यामुळे शरीरातील टॉक्सिंस बाहेर पडतात. टॉक्सिंसचा किडनीच्या क्रियेवर परिणाम होतो. पण जास्त पाणी पिल्याने देखील त्याचा किडनीवर दबाव येतो आणि किडनी खराब होण्याची शक्यता असते.\n8. जास्त प्रमाणात खाणे\nसामान्य लोकांच्या तुलनेत किडनी खराब होण्याचं प्रमाण जाड व्यक्तींमध्य़े अधिक असतं. पोट भरुन खाणे किंवा मर्यादेपेक्षा अधिक खाणे यामुळे किडनीवर याचा परिणाम होतो.\n9. पूर्ण झोप न घेणे\nरोज 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक असतं. कमी झोप घेतल्याने हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीज सारख्या समस्या उद्भवतात. यामुळे किडनीवर परिणाम होतो.\nनागराजच्या 'नाळ'ची बॉलिवूडला टक्कर\nVIDEO : लग्नाच्या वर्षपूर्तीआधीच विराटची अनुष्काविषयी तक्रार, पण...\nमुख्यमंत्र्यांवर लाल मिरचीपूड फेकून हल्ला, चष्माही तोडला\nऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी-20 साठी भारतीय टीमची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2017/gauri-welcomes-in-pune-268673.html", "date_download": "2018-11-20T21:33:47Z", "digest": "sha1:WDU3IZCZN5E544J3Z3OPZWLPMBJEEQV5", "length": 13480, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आली गौराई अंगणी...", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nबाप्पा मोरया रे - 2017\nकपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप\nबाप्पाला निरोप द्यायला लोटला जनसागर\nपुण्याच्या 'या' गणेश मंडळाने साकारला डीजेमुक्तीचा देखावा\nभक्तांना पावणारा गुपचुप गणपती\nपुण्याचा प्रसिद्ध गुंडाचा गणपती\nकोल्हापूरच्या गणेशोत्सवात अवतरलं विमान\nव्यासरत्न डॉ. सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत बुद्धी आणि सिद्धीचं महत्त्व\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे करत आहे गणपतीचं वर्णन\nरोबो करतो बाप्पाची आरती\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : शिवसम्राट मिजगर, मालाड\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : आशिष गोलतकर, दादर\nशिवडीच्या राजाचा नदी संवर्धनाचा देखावा\nगणपती विसर्जनासाठी 'अमोनियम सल्फेट'चा वापर\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणेशाच्या दंतकथांचे अर्थ\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणपतीला का म्हणतात 'एकदंत'\nअकोल्याचा प्रसिद्ध बारभाई गणपती\nजीएसबी गणपतीचं झालं विसर्जन\nगणेशोत्सवात केलं मैदानी खेळांचं आयोजन\n'ओम ईश गणाधीश स्वामी'\nऔरंगाबादच्या इमारतीला गणेशोत्सवात भरपूर मागणी\nसोनाळी गावचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nVastushastra- या ७ गोष्टींमुळे येतं ‘badluck’, कधीच होणार नाही प्रगती\nअनोखी श्रद्धांजली- एका व्यक्तीने पाठीवर गोंदवून घेतले ५७७ शहीदांचे टॅटू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/latest-update-hunger-strike-and-fast-day-of-bjp-narendra-modi-chief-minister-on-fast-286825.html", "date_download": "2018-11-20T22:15:12Z", "digest": "sha1:2B2ONPPEWPU63EVDD3FBFE6FCUD7M6T6", "length": 13933, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्री मुंबईत उपवासाला बसले", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुख्यमंत्री मुंबईत उपवासाला बसले\nया उपोषणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह देशभरातील भाजपचे सर्व खासदार सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत उपोषणाला बसणार आहेत.\n12 एप्रिल : विरोधक गदारोळ घालून सातत्यानं संसदेची कोंडी करत असल्याचा निषेध करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपवास करतायेत. या उपवासात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह देशभरातील भाजपचे सर्व खासदार सहभागी होणार आहेत.\nआज देशभर भाजप नेत्यांचा उपवास आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही उपवास केलाय. ते विलेपार्लेमध्ये पोहोचलेत. विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाजाचे बहुतांश दिवस वाया गेलेत. ही बाब जनतेपुढे आणण्यासाठी तसंच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून घातल्या जाणाऱ्या गदारोळाचा विरोध करण्यासाठी हा उपवास केला जाणार आहे.\nदरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर परिसरात खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, पालकमंत्री गिरीश बापट उपवासाला बसले आहेत. विशेष म्हणजे या तिघांमधलंही सख्य पुणेकरांना सर्वश्रूत आहे. त्यामुळे आजच्या या तिघांना एकत्र उपवासाला बसलेले बघताना भाजप कार्यकर्त्यांना नक्कीच आवडेल.\nभाजपा अध्यक्ष अमित शहा हुबळी येथे आंदोलनाला बसणार आहेत. तर मंत्री प्रकाश जावडेकर बंगळूरला, सदानंद गौडा, अनंथ कुमार हे दिल्लीला उपवास उपोषण करणार आहे.\nसुरेश प्रभू, मनेका गांधी पटण्याला उपोषण करणार आहेत तर रवी शंकर प्रसादही उपोषणाला बसले आहेत.\n- अमित शहा - हुबळी\n- स्मृती इराणी - अमेठी\n- राजनाथ सिंह - लखनौ\n- रविशंकर प्रसाद - पाटणा\n- मुख्तार अब्बास नक्वी - रांची\n- नितीन गडकरी - नवी दिल्ली\n- डॉ. हर्ष वर्धन - नवी दिल्ली\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/devendra-fadnavis/all/page-38/", "date_download": "2018-11-20T21:31:29Z", "digest": "sha1:K6G2NBBSJX5NQNM6VEOGI2VHX3P4RMMT", "length": 10286, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Devendra Fadnavis- News18 Lokmat Official Website Page-38", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nअहवाल स्वीकारला, अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न\nचितळे समितीचा अहवाल आज विधानसभेत सादर होणार\nसिंचन घोटाळ्यासाठी केवळ अधिकार्‍यांना जबाबदार धरणं योग्य आहे का \nफडणवीसांनी फोडला चितळे समितीचा अहवाल, अजित पवारांवर ठपका \n'जुन्या बाटलीत नवी दारू'\nराज्य सरकारने राजीनामा द्यावा -फडणवीस\n'न्यूजरूम गप्पा'मध्ये देवेंद्र फडणवीस\nफडणवीस यांची संपूर्ण मुलाखत\nयाद्यात घोळ हे काँग्रेस-राष्ट्रवादीचं षडयंत्र -नांदगावकर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/all-13-rescued-from-flooded-cave-says-thailand-navy-seal-unit-295338.html", "date_download": "2018-11-20T22:33:22Z", "digest": "sha1:R2A6FVZZFIUUQFWC3FM7IQU4EE3OWE6D", "length": 15419, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोहिम फत्ते! थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका\nथायलंडमधल्या टॅम लुंग गुहेत अडकलेल्या सर्व मुलांना आज मदत पथकाने सुरक्षित बाहेर काढलं. आज सकाळी 10 वाजता सुरू झालेली मोहिम सायंकाळी संपली\nता.10 जुलै : थायलंडमधल्या टॅम लुंग गुहेत अडकलेल्या सर्व मुलांना आज मदत पथकाने सुरक्षित बाहेर काढलं. आज सकाळी 10 वाजता सुरू झालेली मोहिम सायंकाळी संपली आणि गेली 16 दिवस जीवाचं रान करणाऱ्या एक हजार जणांच्या मदत पथकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. 16 पाणबुड्यांच्या टिमने आज दुपारी तीन मुलांना बाहेर काढलं आणि नंतर एक मुलगा आणि कोच सुखरूप बाहेर आला. ऑक्सिजनची कमतरता, अरूंद मार्ग आणि वाढत जाणारं पाणी अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मदत पथकानं ही मोहिम फत्ते केलीय.\nThailand Cave Rescue : गुहेत अडकलेल्या 6 मुलांना सुरक्षित बाहेर काढले\nआता गुहेतच 'त्या' मुलांना दिलं जाणार पोहण्याचं प्रशिक्षण\nउत्तर थायलंडमधील टॅम लुंग गुहेत गेल्या आठवडाभरापासून फुटबॉल खेळाडू असलेली ही 12 मुले आणि त्यांचा कोच अडकले आहेत. बचाव पथकात थायलंड नौदलाचे 5 आणि अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, यूकेसह अन्य 10 देशांचे तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. रविवारी 6 मुलांना गुहेतून सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांना यश आलं होतं. त्यांना तात्काळ रुग्णसेवा उपलब्ध व्हावी यासाठी जवळच एक अस्थायी रुग्णालय उभारण्यात आलंय. गुहेतून बाहेर पडण्याची जागा छोटी असल्यामुळे गुहेत अडकलेल्या इतर 7 जणांना काढण्यासाठी आणखी 2 - 4 दिवसांचा अवधी लागू शकतो, असं बचाव पथकाच्या एका अधिकाऱ्यांने स्पष्ट केलंय.\nThai Cave Rescue: मुलांना वाचवताना माजी नेव्ही सिल कमांडोचा मृत्यू\nथायलंडः गुफेत अडकलेल्या मुलांनी असा साजरा केला वाढदिवस\n'वाईल्ड बोअर' नामक ही फुटबॉल टीम २३ जून रोजी गुहा पाहण्यासाठी गेली होती. गुहेत फार आत गेल्यावर अचानक पावसाचा जोर वाढला आणि त्यांना बाहेर पडणं अशक्य झालं. मुसळधार पाऊसामुळे गुहेत मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असून, गडद अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे येत असले तरी, मुलांना अधिकाधिक मानसिक बळ देण्याचे सर्वपरिने प्रयत्न केले जात आहे. दरम्यानच्या काळात बचाव पथकातील माजी अधिकारी सामन कुनोंट यांचा गुहेमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. आम्ही हे कार्य तडीस नेऊ याचा आम्हाला विश्वास आहे असे चिआंग राय प्रांताचे गव्हर्नर नारोंगसक ओसातानाकोर्न यांनी स्पष्ट केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pune-station-shivajinagar-railway-station-connected-metro-78611", "date_download": "2018-11-20T22:39:55Z", "digest": "sha1:XJPB3LB5XJIAST2OWIGKE4P5J5UKGA2J", "length": 12967, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pune station shivajinagar railway station connected with metro पुणे स्टेशन, शिवाजीनगर रेल्वे स्थानकही मेट्रोशी जोडणार | eSakal", "raw_content": "\nपुणे स्टेशन, शिवाजीनगर रेल्वे स्थानकही मेट्रोशी जोडणार\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nपुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात पुणे रेल्वे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशनलाही सामावून घेण्याचा निर्णय सोमवारी झाला. त्यामुळे मेट्रो स्थानकांभोवतालच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात आता रेल्वेचाही समावेश झाला आहे. परिणामी लोणावळा किंवा दौंडवरून येणारे प्रवासीही दोन्ही शहरांतून धावणाऱ्या मेट्रोतून प्रवास करू शकतील.\nपुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात पुणे रेल्वे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशनलाही सामावून घेण्याचा निर्णय सोमवारी झाला. त्यामुळे मेट्रो स्थानकांभोवतालच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात आता रेल्वेचाही समावेश झाला आहे. परिणामी लोणावळा किंवा दौंडवरून येणारे प्रवासीही दोन्ही शहरांतून धावणाऱ्या मेट्रोतून प्रवास करू शकतील.\nरेल्वे मंडळाच्या अभियांत्रिकी मंडळाचे सदस्य, मध्य रेल्वेचे अधिकारी यांचा एक अभ्यास गट सोमवारी पुण्यात आला होता. मेट्रो प्रकल्पाबाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांची भेट घेतली. मेट्रो प्रकल्पात शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनला सामावून घेण्याची चर्चा त्या वेळी झाली. त्याला दीक्षित तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही अनुकूलता दर्शविली. शिवाजीनगर एसटी आणि रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मेट्रोच्या स्थानकापर्यंत भुयारी मार्गातून जाता येईल, तर पुणे स्टेशनवरून प्रवाशांना रस्त्यावरील (एलिव्हेटेड) मार्गातून जाता येईल, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले. हडपसर, खडकी, कासारवाडी आदी रेल्वे स्थानकांनाही मेट्रो मार्गाशी सुसंगत करण्यात येणार आहे, त्यामुळे लोणावळा किंवा दौंडवरून येणारे प्रवासीही मेट्रोतून प्रवास करू शकतील. त्यासाठी रेल्वे स्थानकातूनच मेट्रो स्थानकात जाता येईल, अशी रचना करण्यावर एकमत झाले आहे. यापुढील काळात शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनचा आराखडा मेट्रोशी सुसंगत करण्यात येईल. त्यानुसार त्या स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.\nवनाज - रामवाडी मेट्रो मार्गावरील एलिव्हेटेड पद्धतीने मेट्रो धावणार आहे. या मार्गावरील पहिला खांब येत्या महिनाभरात उभारला जाणार आहे. पहिला खांब उभारल्यावर पुढील खांबही वेगाने उभारले जातील. दरम्यान, शिवाजीनगर स्थानक ते कसबा पेठ दरम्यान आणि जंगली महाराज दरम्यानच्या पादचारी पुलाचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या पुलाचा आराखडा तयार झाल्यावर त्याला मंजुरी घेऊन निविदा मागविल्या जातील, असेही दीक्षित यांनी सांगितले.\nभुयारी मेट्रोचे काम फेब्रुवारीपासून\nपिंपरी- स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू झाले आहे. त्यातील शिवाजीनगर- स्वारगेट हा टप्पा भुयारी असेल. त्याची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपासून या मार्गाचे काम सुरू होणार आहे. पुढील अडीच वर्षे ते सुरू राहणार आहे. या काळात तेथील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी महामेट्रो आणि वाहतूक पोलिस संयुक्तपणे आराखडा तयार करीत आहेत. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल, असेही दीक्षित यांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://letstalksexuality.com/tag/periods/", "date_download": "2018-11-20T22:30:29Z", "digest": "sha1:ZCOEYLRB2VXZKWD6VMUMU5ZK2CWZ5LG5", "length": 10938, "nlines": 145, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "periods – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nचाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक १\nसुरमई – कवी किरण येले\nमाझा स्वत:ला शोधण्याचा प्रवास\n…तर बाळाच्या विश्वात बाबाचाही प्रवेश होईल; अगदी कायमचा\nसेक्स आणि बरंच काही…सिझन २ : एपिसोड १\nलेखांक ३ : पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार\n#metoo च्या वादळानंतर आता सहमतीच्या सेक्ससाठी ‘कन्सेण्ट अ‍ॅप’\nमासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध\nवेबसाईटवर काही वाचकांनी मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध ठेवावेत की नाही असा प्रश्न विचारला होता, म्हणून त्यावर आधारित लेख देत आहे. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान…\nकाय आहे मेन्स्ट्रुअल कप\nभारतात स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान सुती कपडे अथवा सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. यासाठी आता आणखी एक पर्याय समोर येतो आहे तो म्हणजे मेनस्ट्रअल कप अर्थात मासिक पाळी दरम्यान वापरायचा कप. त्याविषयी माहिती देणारा गौरी दाभोळकर यांच्या लेखातील…\nचर्चा ‘त्या’ चार दिवसांची – ले. अमृता वाळिंबे\n‘यूझ अॅण्ड डिस्पोजल ऑफ सॅनिटरी नॅपकिन्स इन गोवा’ या सर्वेक्षणाच्या निमित्ताने मुली-महिला बोलत्या झाल्या; तेव्हा काय अधोरेखित झालं ............. अडचण... शीऽऽ किती इरिटेटिंग... त्रास... बाजूला बसणं... कंटाळा, मासिक कटकट... सोऽऽ…\nमासिक पाळी आणि जननचक्र\nमासिक पाळी आणि जननचक्र – स्त्रियांचं पाळी चक्र आणि जननक्षमतेचं चक्र म्हणजेच नवा जीव निर्माण करण्याच्या क्षमतेचं चक्र एकामेकात गुंतलेलं असतं. पाळीची संपूर्ण प्रक्रिया चक्रांमध्ये घडते. पाळीचा पहिला दिवस ते पुढची पाळी सुरू होण्याच्या आधीचा…\nशबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नको अशा हट्टामुळे आपण समाज म्हणून मागे जात आहोत का\nमाझ्या बायकोची डिलेवरी होऊन महिना झाला आहे, तरी मला इतक्यात दुसरे मुल नको आहे. दुसरा गर्भ राहु नये म्हणुन काय केले पाहिजे म्हणजे दुसरे मुल किती दिवसांच्या अंतराने जन्माला येऊ द्यावे. म्हणजे ते आम्हा दोघांना तसेच आमच्या पहिल्या बाळाला फायदेशीर राहील. समाधानकारक उत्तर अपेक्षित आहे\nसिझेरियन डिलेवरी नंतर किती दिवसांनी सेक्स करावा\nसेक्स करताना अगोदर ताठ असलेलं लिंग वीर्यपतन होताच लगेचच शिथिल का होत\nलग्नानंतर मुल होण्यास दोन तीन वर्षाचा प्लॅनिंग करण्यासाठी काय करावे व कधी करावे\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nलैंगिक अत्याचार पीडितांना ‘We Together’ समिती कायदेशीर मदत पुरवणार\nकौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट-तामचीकरला गरबा खेळण्यास मज्जाव\nसमलैंगिक संबंध गुन्हा नाही: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nचेन्नई मूकबधिर बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ पालघरमध्ये मूकबधिरांची रॅली\nमुंबईत कर्णबधिर मुलीवर बलात्कार\nदेवरिया बालिकाकांडाची सी.बी.आय चौकशी\nसरोगसी मदर्सना पैशाऐवजी धमक्या; उपराजधानीतील वास्तव\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-10-april-2018/", "date_download": "2018-11-20T22:31:07Z", "digest": "sha1:LR6P3NK73H44ZFYCYKZULO2WYCLQMSIH", "length": 10464, "nlines": 117, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 10 April 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 391 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nथिएटर ऑलिंपिकचे आठ संस्करण भारताच्या 17 शहरांमध्ये 51 दिवसांच्या शानदार धावपट्टीनंतर मुंबई येथे संपन्न झाले.\nबॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला निर्माती म्हणून आपल्या यशस्वी चित्रपटांसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार आहे.\n‘जल, पर्यावरण आणि हवामानातील बदल: ज्ञान सामायिकरण आणि भागीदारी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद काठमांडू, नेपाळमध्ये सुरू झाली आहे.\nस्टेट बँक (SBI) नेपाळच्या अरुण-III जलविद्युत प्रकल्पात 80 अब्ज रुपये गुंतवणार आहे.\nउपाध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत जागतिक होमिओपॅथी डेवर वैज्ञानिक परिषदेचे उद्घाटन केले.\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाज हिना सिंधूने महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.\nPrevious (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n»(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n»(ICG) भारतीय तटरक्षक दल नाविक (DB) 01/2019 बॅच प्रवेशपत्र\n» UGC NET 2018 परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2018 (कर सहायक) प्रवेशपत्र\n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-15-august-2018/", "date_download": "2018-11-20T22:36:00Z", "digest": "sha1:MFATVWF7DIYLVMRBCRWCW2IBOAL65KUG", "length": 12463, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 15 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 391 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nस्टेट बॅंक ऑफ इंडियाने भारतातील सर्वात देशभक्त ब्रॅंड म्हणून स्थान पटकावले आहे.\nकोटक वेल्थ आणि हूरून अहवालाच्या मते, गोदरेज ग्रुपच्या स्मिता क्रिशना, एचसीएलचे रोशनी नाडर आणि बेनेट कोलमनचे इंदू जैन भारतातील टॉप 10 धनाढ्य महिलांपैकी एक आहेत.\nशास्त्रज्ञांनी असे आढळले की समुद्र खडक ग्लोबल वॉर्मिंगमध्ये टिकून राहू शकतात कारण कोरल खडक आणि म्युच्युअल मायक्रो शैवाल यांचे मिश्रण मेसोझोइक युगपासून विविध हवामान बदलाच्या घटनांना प्रतिबंध करते.\nसरकारी मालकीच्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पीएफसी) ने प्रवीण कुमार सिंग यांना कंपनीच्या संचालक (व्यावसायिक) म्हणून नियुक्त केले आहे.\nन्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी विद्युत मंत्रालय मध्ये विद्युत अपिलीय न्यायाधिकरण अध्यक्षपदाची शपथ घेतली.\nवरिष्ठ मंत्रिमंडळातील आशीष कुमार भूटानी यांची प्रधान मंत्री फसल विमा योजना (पीएमएफबीवाय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगढमध्ये संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर सुरू केले आहे.\nहरियाणाचे पहिले परवानाधारक हिसार विमानतळाचे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी 15 ऑगस्ट रोजी उद्घाटन केले.\nछत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.\nआशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेते अब्दुल हकम सिंग यांचे निधन झाले. ते 64 वर्षांचे होते.\nPrevious (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n»(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n»(ICG) भारतीय तटरक्षक दल नाविक (DB) 01/2019 बॅच प्रवेशपत्र\n» UGC NET 2018 परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2018 (कर सहायक) प्रवेशपत्र\n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5613535541104540839&title=piyano%20of%20Musician%20Shankar%20in%20NFAI&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2018-11-20T21:18:18Z", "digest": "sha1:N66LVKXUG73FC5C4W7HMLGYSLS4J4FBX", "length": 8245, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "संगीतकार शंकर यांचा पियानो ‘एनएफएआय’मध्ये", "raw_content": "\nसंगीतकार शंकर यांचा पियानो ‘एनएफएआय’मध्ये\nपुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील (एनएफएआय) दुर्मीळ ठेवा आणखी समृद्ध झाला असून, त्यात एका अनमोल वस्तूची भर पडली आहे. प्रख्यात संगीतकार शंकर यांचा पियानो येथे दाखल झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या मधुर संगीताने राज्य करणाऱ्या शंकर-जयकिशन या जोडीतील शंकर यांचा हा पियानो, त्यांचा नातू संतोषकुमार याने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्रदान केला आहे. हा पियानो सुमारे ९० ते शंभर वर्षे जुना आहे.\n८८ बटणे आणि साडेसात सप्तके (ऑक्टेव्ह) असलेला, जर्मनीतील स्टुटगार्ट येथे बनविण्यात आलेला हा पियानो म्हणजे हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे. त्यामुळे तो अमूल्य ठेवा आहे. यावरच शंकर यांनी अवीट गोडीच्या अनेक चाली रचल्या. पियानो हे खरे तर पाश्चात्य वाद्य; मात्र हिंदी चित्रपट संगीताला नवीन आयाम देताना शंकर यांनी या वाद्याचा लीलया वापर केला. पारंपारिक संगीताचा गाभा कायम ठेवून, त्याला आधुनिक रूप देण्यात पियानोची भूमिका महत्त्वाची ठरली. हिंदी चित्रपटाचे नायकदेखील पियानो वाजवताना दिसू लागले.\nकाळाच्या पुढे जाऊन भारतीय चित्रपट संगीतात नवनवीन प्रयोग करणाऱ्या शंकर-जयकिशन या जोडीने संगीत दिलेली गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. शंकर-जयकिशन यांचे चाहते असलेले संदीप आपटे यांच्या प्रयत्नांमुळे हा पियानो राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आला आहे. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.\nTags: पुणेसंगीतकार शंकरशंकर -जयकिशनहिंदी चित्रपटराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयएनएफएआयप्रकाश मगदूमसंदीप आपटेसंतोषकुमारPuneNFAIShankarShankar-JaikishanMusicianHindi Film IndustryRaj KapoorBarsaatShri 420BOI\n‘मधुमती’च्या आठवणी जागवणारा कार्यक्रम ‘नकारात्मक व्हायला मला वेळच नसतो’ ‘आर्ट पुणे’च्या वतीने ‘शून्य घर’ चित्रपटाचे स्क्रीनिंग जल साक्षरतेसाठी ‘नीर ध्वनी’महोत्सवाचे आयोजन ‘‘सिनेमा डायरी’ हा महत्त्वाचा संदर्भग्रंथ’\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nतहानलेल्या निरगुडीला मिळाले पाणी\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/6/1/Lekh-4-Sang-na-Snehaltai.aspx", "date_download": "2018-11-20T22:14:05Z", "digest": "sha1:RWVCYKSGOK4G6XZC6524OPXG7EFKHCM6", "length": 16539, "nlines": 103, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "लेख ४ - सांग ना स्नेहलताई", "raw_content": "\nलेख ४ - सांग ना स्नेहलताई\nआज सगळी मुलं जमली पण स्नेहलताईचाच पत्ता नव्हता. खरं तर ती नेहमीच वेळेवर येते. अगदी तिच्या येण्या जाण्याच्या वेळेवर घड्याळ लावून घ्यावं इतकी वेळेवर. मग आजच काय झालं. वाट बघून सगळे कंटाळायच्या आतच, केतकी सर्वांसमोर येऊन उभी राहिली. म्हणाली, \"स्नेहलताई आली नाही अजून म्हणून काय झालं. ताई नेहमी सुरुवातीला खेळ घेते, तसा मी घेऊ का आम्ही आजीकडे जातो ना, तिथे नेहमी हा खेळ खेळतो. \"\n\"हो ऽऽऽऽ ...\", सगळ्यांनी एकसुरात होकार दिला.\nकेतकी म्हणाली, \"अगदी सोप्पा खेळ आहे. आपण कितीतरी प्रकारची फुलं पाहतो किनई. तर आपण फक्त फुलांची नावं आठवायची. ती सुद्धा अगदी तालाच्या ठेक्यात बरं का.... प्रत्येकानं एका फुलाचं नाव सांगायचं.\nचला गोल करून बसा बरं सगळ्यांनी.... हा...\nआता एक दोन तीन चार.........अशा चार टाळ्यांचा ठेका पकडायचा.\nसांगा सांगा ...... लवकर सांगा ..... काही फुलांची .......नावं सांगा.....\nकवठी चाफा..... जास्वंद......तगर.......बकुळ.......कमळ........अस्टर...... लीली...... रातराणी......आर्किड...\nखेळ अगदी रंगात आला होता. सुरुवातीला फुलांची नावं पटापट येत होती, पण नंतर आठवून आठवून सांगावी लागत होती. जवळजवळ पन्नास एक नावं जमा झाली.....\nहा खेळ चालू असतानाच स्नेहलताई कधी मागे येऊन उभी राहिली, कोणालाच कळलं नाही. खेळ संपताच ताईनं जोरजोरात टाळ्या वाजवून सर्वांचं कौतुक केलं. ताईला बघताच सगळ्यांनी एकच गलका केला. स्नेहलताईनं सर्व मुलांची चक्क माफी मागितली. म्हणाली....., \"मला दहा मिनिटं उशीर का झाला याची कारणं मी सांगत बसणार नाही. कारण, वेळेत काम पूर्ण करणं, दुसऱ्याला दिलेली वेळ पाळणं हे मी कटाक्षानं करत असते. त्यामुळे मला आज उशीर झाला याबद्दल मी खरंच माफी मागते....\"\n चालायचंच थोडं मागे पुढे....हा अाकाश तर नेहमीच सांगितल्या वेळेपेक्षा उशीरा येतो...\", निखिल म्हणाला.\n\"अहं.... अजिबात नाही. या गोष्टीसाठी No Compromise \n\"Time is Money......असं म्हणतात हे माहिती आहे ना वेळेला कां बरं एवढं महत्त्व द्यायचं माहिती आहे वेळेला कां बरं एवढं महत्त्व द्यायचं माहिती आहे\nकारण गेलेली वेळ परत कधीच येत नाही. मुठीत धरून ठेवलेली वाळू जशी घट्ट पकडून नाही ठेवता येत, ती हळूहळू हातातून निसटून जाते. तसंच आयुष्यात ही एकच गोष्ट अशी आहे की ती धरून नाही ठेवता येत. पुढे पुढे सरकत जाते. आणि म्हणूनच ती काटेकोरपणे, विचारपूर्वक वापरावी लागते. आपण आपल्या वेळेचं मोल समजून घ्यायला लागलो की आपोआपच दुसऱ्याच्या वेळेचीही किंमत समजून घेता येते. आपल्यासाठी दुसऱ्याला ताटकळत ठेवणं कधीही चांगलं नाही. झालाच आपल्याकडून कधी उशीर, तर त्याची निदान जाणीव तरी झाली पाहिजे आणि त्यासाठी 'दिलगिरी व्यक्त केली पाहिजे.'........ म्हणजे साॅरी म्हंटलं पाहिजे.\nतुम्हाला जाणवणारही नाही पण कित्येक गोष्टी नेमानं होत असतात, म्हणून आपलं आयुष्य सुरळीत चालू असतं. आणि ही गोष्ट आपल्याला निसर्गाकडून शिकायला मिळते. \"\nसर्वजण मनांतल्या मनात ताईच्या बोलण्याचा विचार करू लागली होती.\nस्वानंदी दीदी म्हणाली, \"ताई, तू बोलतेच असं की त्याकडे दुर्लक्ष करताच येत नाही. त्याहीपेक्षा तुझ्या बोलण्याची पद्धत अशी की समोरचा गुंग होऊन ऐकत राहतो. त्यावर विचार करू लागतो. आणि मुख्य म्हणजे त्यावर आपलं मत तो सांगू शकतो.\", स्नेहलताई हसली.\nलगेच निखिलने स्वानंदीच्या बोलण्याला पुस्ती जोडली.....\"ताई, फक्त बोलत नाही, तर समोरच्याला बोलतं करते, त्याचं म्हणणं ऐकूनही घेते. \"\n\"अरे, वा तुम्ही तर माझ्यासारखंच बोलायला लागलात. याला काय म्हणतात माहितीये....\n'वाण नाही पण गुण लागला......'\nम्हणजे तुम्हाला कळलं किनई, आपण नुसतं बोलायचं नाही तर समोरच्याचं ऐकूनही घ्यायचं शांतपणे. त्यावर विचार करायचा, मग आपली प्रतिक्रिया द्यायची. एवढी एक गोष्ट पाळलीत, तर कितीतरी भांडणं, गैरसमज आपोआप मिटतील.....\nबरं मग सांगा बरं निसर्ग कसा काय वेळेवर कामं करतो ते....\"\nनिखिल - \"रोज सूर्य उगवतो .... मावळतो... त्यामुळे दिवस रात्र होतात.....\"\nस्वानंदी - \"रोज समुद्राला भरती ओहोटी येते....\"\nवेदा - \"दर वर्षी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीन ऋतू येतात.\"\nसायली - \"दर वर्षी मे महिन्याच्या सुट्टीत आंबे खायला मिळतात.\" सारे खुदुखुदू हसले.\nअमेय - \"झाडांची जीर्ण झालेली पानं गळतात आणि पुन्हा नवी पालवी फुटते.\"\nसमीर - \"दर वर्षी शेतकरी शेतात बियाणं पेरतात आणि धान्य, फळं आपल्याला मिळतात.\"\nनेहा - \"उन्हाळ्यात आटलेले नदी नाले पावसामुळे तुडुंब भरतात.\"\nस्नेहल ताई खूश झाली. \"बघा.... तुम्हालाही जाणवलं ना वेळेवर गोष्टी होण्याचं महत्त्व...\nसूर्य नेहमीसारखा उगवलाच नाही तर \nनळाला पाणीच आलं नाही तर \nस्वयंपाकाचा गॅस नसला तर \nरात्र झाल्यावर वीज गेली तर \nवाय फायवरचं नेट गेलं तर \nगाडीत भरायला पेट्रोलच नाही मिळालं तर \nआपल्या आजूबाजूला घडणाऱ्या या घटनांकडे पाहिलं की जाणवतं, जे सहज विनासायास उपलब्ध होतं, त्यांचं महत्त्व आपल्याला वाटत नाही. पण एखादी गोष्ट एखादं वेळेस नाही मिळाली की त्याचं महत्त्व पटतं. \"\n\"जशी तू आज नेहमीसारखी आली नाहीस आणि आम्हाला पटलं ताईचं महत्त्व....\", सलील दादा उत्तरला आणि टाळ्या वाजवून सगळ्यांनी त्याला दाद दिली.\n\"आणि म्हणूनच या गोष्टी जपून, विचारपूर्वक वापरायला हव्यात. पाणी, वीज, सौरउर्जा, इंधन आणि वेळ.... काटेकोरपणे, जपून वापरा, पुरवून वापरा. \"\n\"ताई, आत्ता मराठी महिना कोणता चालू आहे गं\" छोट्या वेदाचा प्रश्न.\n\"चैत्र, वैशाख झाला, आता ज्येष्ठ असणार.....हो किनई ताई\", सायलीचा निरागस प्रश्न.\n\"हो ...पण आत्ता चालू आहे तो 'अधिक ज्येष्ठ ' ....\"\n\"कोणाला माहिती आहे, अधिक महिना म्हणजे काय ...\n\"मला थोडं थोडं माहिती आहे.....\", निखिल सांगू लागला...\" इंग्रजी कॅलेंडर आणि मराठी कॅलेंडर यांच्यात सारखेपणा राहावा म्हणून असतो हा अधिक महिना ...\"\nकेतकी पुढे सांगू लागली....\"इंग्रजी कॅलेंडरमध्ये सात महिने ३१ दिवसांचे, तर पाच महिने ३० दिवसांचे आणि एक महिना २८ दिवसांचा. पण मराठी कॅलेंडरमध्ये तर सगळेच महिने तीस दिवसांचे. म्हणून हा फरक पडतो.\"\n\"बरोब्बर.....\", स्नेहलताईनं शाब्बासकी दिली.... \"म्हणूनच दर ३२ महिन्यांनी, म्हणजे साधारण पावणे तीन वर्षांनी असा हा एक 'अधिक महिना' .... extra month ... मराठी वर्षात घातला जातो. त्याला अधिक महिना, धोंड महिना, पुरुषोत्तम मास अशी पण नावं आहेत. यामुळे दोन्ही कॅलेंडरमधला फरक कमी होतो.\nम्हणून आत्ता चालू आहे तो अधिक ज्येष्ठ .....नंतर येईल नेहमीचा ज्येष्ठ. ....कळलं\nचला.....आता अधिक महिन्यात अधिक उत्साहानं, अधिक चांगलं काहीतरी करायचं ठरवा आणि ....\nटाईम अप नाऊ.....पळा घरी.....\"\n“दुसऱ्याशी सतत तुलना न करता, आपली स्पर्धा आपल्याशी.’’ सांगतेय स्नेहलताई खालील लेखात.\nलेख ३ - सांग ना स्नेहलताई\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/all/page-2/", "date_download": "2018-11-20T22:09:00Z", "digest": "sha1:6VZUXLKNEO4FG2KGC23O6Y4GELQR6TK4", "length": 10383, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काव्य- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचे निधन\nब्लॉग स्पेस Mar 7, 2016\nब्लॉग स्पेस Sep 27, 2015\n पुढच्या वर्षी लवकर या \nब्लॉग स्पेस Feb 25, 2015\nमायबोलीला श्रीमंत करणारा अमृतपुत्र\nढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'सारं काही समष्टीसाठी' कार्यक्रमाचं आयोजन\nब्लॉग स्पेस Dec 25, 2014\nफ्लॅशबॅक 2014 : आता उरल्या आठवणी...(भाग १)\nज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांचं निधन\nभारतीय वंशाचे विजय शेषाद्री यांना पुलित्झर पुरस्कार\nमहाराष्ट्र Feb 27, 2014\nपराक्रमी प्रतापराव आणि वीर मराठे \nनामदेव ढसाळ यांचा जीवनप्रवास\n'तोच खरा मर्द आहे..', महिलांसाठी सचिनचा 'आवाज'\nमंगेश पाडगावकर यांच्याशी बातचीत\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95/", "date_download": "2018-11-20T22:18:08Z", "digest": "sha1:FJYTAFL24DGPNI7FBXQIUBD5HVIAVG5G", "length": 11531, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लोकमान्य टिळक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुंबईकरांसाठी खुशखबर, परळ रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा\nरेल्वे प्रशासनाने परळ रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा दिला असून, लवकरच म्हणजे नवीन वर्षात परळ टर्मिनसवरुन ट्रेन सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय.\nलोकमान्य टिळक टर्मिनर्सवरून महागड्या सामानाची चोरी करणाऱ्या टोळीला अटक\nगणेशोत्सवाचं मॅनेजमेंट : प्रबोधनाचा संपन्न वारसा जपणारा ‘केसरीवाड्याचा गणपती’\n'काशिनाथ घाणेकर' सिनेमात सुमित राघवननं पेललंय हे शिवधनुष्य\nहा पहा सुबोध भावेचा 'काशिनाथ घाणेकर' लूक\nपवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का \nVIDEO : टिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला, भाषणावेळी घसरले विखे पाटील\nमुंबई आणि इतर जिल्ह्यातील या 10 ठिकाणी कोसळतोय मुसळधार पाऊस\nमराठी रंगभूमीवरचा अजरामर सुपरस्टार मोठ्या पडद्यावर\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nपत्नीशी अनैतिक संबंध ठेवले, मित्राला दारू पाजून जीवे मारले\nज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसैन यांचं निधन\nब्लॉग स्पेस Aug 24, 2017\nगणेशोत्सवाच्या 'उत्सवीकरणा'मुळे गणेशभक्ती लोप पावतेय \n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/rumour/all/page-3/", "date_download": "2018-11-20T21:34:29Z", "digest": "sha1:7OU57ISN4T7XPCEGMAL6O3WW6ZQREJVT", "length": 8910, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rumour- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nपंतप्रधान राजीनामा देणार ही अफवा - पंतप्रधान कार्यालय\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-24-june-2018/", "date_download": "2018-11-20T22:32:38Z", "digest": "sha1:HPLDDZJD7YTIF5P3APXXINYVH5KEGNYM", "length": 11513, "nlines": 115, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 24 June 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 391 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n25-26 जून रोजी मुंबईत एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) च्या तिस-या वार्षिक बैठकीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल.\nसिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड (सेबी) ने बायबॅक आणि टेकओव्हल नियमांमधील सुधारणांना मंजुरी दिली आहे आणि प्रारंभिक सार्वजनिक भत्ता (आयपीओ) च्या प्राइस बँडची घोषणा करण्यास वेळ दिला आहे. नवीन नियमांप्रमाणे, पाच दिवसांपूर्वी आयपीओ प्राइस बँडची घोषणा करण्याची वेळ कमी करण्यात आली आहे.\nदिल्लीतील लोढ़ी रस्त्यावर स्थित “इंडियन एक्सेंट”, विलियम रीड बिझनेस मिडियाने तयार केलेल्या जगातील 100 सर्वोत्तम रेस्टॉरन्टमध्ये 90व्या स्थानी आहे.\nतेहरान विरूद्ध अमेरिकेच्या परवाने रद्द करण्याच्या धमकीने 201 9 पर्यंत इराणमधील चाबाहेर बंदर बनविण्याचा भारत प्रयत्न करीत आहे. परिवहन आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी या विधानात सीआयएस देशांना सुलभ प्रवेश मिळण्याची ऑफर दिली आहे.\nपुलित्झर पुरस्कार विजेता, हार्वर्ड-प्रशिक्षित मनोचिकित्सक आणि बेस्ट सेलिंग चार्ल्स क्रौथमॅमर यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते 68 वर्षांचे होते.\nPrevious (Sahyadri Sahakari Bank) सह्याद्री सहकारी बँक, मुंबई येथे 73 जागांसाठी भरती\nNext (Indian Navy) भारतीय नौदलात ‘स्पोर्टस कोटा सेलर’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n»(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n»(ICG) भारतीय तटरक्षक दल नाविक (DB) 01/2019 बॅच प्रवेशपत्र\n» UGC NET 2018 परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2018 (कर सहायक) प्रवेशपत्र\n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-twenty-million-tired-fee-refund-78751", "date_download": "2018-11-20T22:40:33Z", "digest": "sha1:ZN6X3WRAP7EHB5MLPUSX5RM3F2WAGAEK", "length": 16448, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news Twenty million Tired of the fee refund शुल्क परताव्याचे १२ कोटी थकले | eSakal", "raw_content": "\nशुल्क परताव्याचे १२ कोटी थकले\nबुधवार, 25 ऑक्टोबर 2017\nपिंपरी - शहरातील १६२ इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी गेल्या पाच वर्षांत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर सात हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे १७ हजारांचे शुल्क परतावा राज्य सरकारने जाहीर केला होता. मात्र त्याचा एकही पैसा मिळाला नाही. या परताव्याची थकीत रक्कम १२ कोटींवर पोचली आहे. त्यामुळे राखीव प्रवेश अडचणीत आले आहेत.\nपिंपरी - शहरातील १६२ इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी गेल्या पाच वर्षांत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर सात हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे १७ हजारांचे शुल्क परतावा राज्य सरकारने जाहीर केला होता. मात्र त्याचा एकही पैसा मिळाला नाही. या परताव्याची थकीत रक्कम १२ कोटींवर पोचली आहे. त्यामुळे राखीव प्रवेश अडचणीत आले आहेत.\nआरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी प्रवेश दिलेले आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१७ या पाच वर्षांत ७ हजार २०५ विद्यार्थ्यांना हक्क मिळाला आहे. सरकारकडून प्रति विद्यार्थी १७ हजार रुपये दिले जातात. केंद्रातील आघाडी सरकारने ही योजना कार्यान्वित केली.\nसुरवातीच्या दोन वर्षांच्या परताव्यापैकी ३४ टक्के रक्कम शाळांना दिली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने परताव्याविषयी धोरणनिश्‍चिती नसल्याने २०१५नंतर ८० टक्के शाळांना एक दमडीदेखील दिलेली नाही.\nप्रियदर्शनी इंग्लिश स्कूलचे संचालक राजेंद्र सिंह म्हणाले, ‘‘माझ्याच शाळेची सरासरी एक कोटी रुपये परताव्याची थकबाकी सरकारकडे आहे. याबाबत सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. आंदोलने केली. ‘ब्लॅक डे’ साजरा केला. परंतु सरकार काही निर्णय घेत नाही. आता एक तर शाळा बंद होईल, नाही तर मुलांचे प्रवेश बंद होतील.’’\nअभिषेक विद्यालयम्‌चे संस्थाचालक गुरुराज चरंतीमठ म्हणाले, ‘‘सरकारने दरवर्षी नियमितपणे शाळांना पैसे दिले, तरच २५ टक्के आरक्षणातंर्गत प्रवेश देणे शक्‍य होईल. अन्यथा, शाळांचे आर्थिक नियोजन बिघडेल. दरवर्षी कायद्यानुसार मुलांना प्रवेश दिले जातात. सरकारनेही शाळांची आर्थिक स्थिती जाणून घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत हे प्रवेश कसे देणार\nनॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक अमित गोरखे म्हणाले, ‘‘गेल्या तीन वर्षांत जवळपास ४० प्रमाणे १२० विद्यार्थ्यांना राखीव जागांवर प्रवेश दिला आहे. या विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. पण ही रक्कम मिळालेली नाही.’’\nप्रतिविद्यार्थी खर्च : १७ हजार\nएकूण रक्कम : १२ कोटी २४ लाख ८५ हजार\nप्रवेशित विद्यार्थी : ७ हजार २०५ (५ वर्षांत)\nथकीत शुल्क परताव्याविषयी तालुका स्तरावर बैठक घेतली आहे. या संदर्भाने शाळांची माहिती मागविली आहे. यापैकी सात तालुक्‍यांची माहिती प्राप्त झाली आहे. तरी लवकरच निर्णय घेण्यात येईल.\n- शैलजा दराडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद\n२५ टक्के आरक्षणामुळे गरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळत आहे. परंतु सरकारकडून विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा मिळत नसल्याने शाळा आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत. ज्या शाळांनी नर्सरीला प्रवेश दिले त्यांना परतावा दिला नाही. आजवर केवळ आश्‍वासने मिळाली आहे. शाळांची कागदपत्रे मागवून घेतली आहेत. प्रत्यक्षात कृती काहीच केली नाही.\n- जागृती धर्माधिकारी, अध्यक्षा, इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन\nमहापालिका विद्यार्थीही गिरवणार संगीताचे धडे\nपिंपरी - गणिताचे पाढे, विज्ञानाचे धडे, भाषेचे व्याकरण यांची घोकंपट्टी होणाऱ्या वर्गांमध्ये आता संगीताचे सूरही निनादणार आहेत. पिंपरी- चिंचवड...\nसोलापूर : दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारपासून (ता. 19) जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, ब्लेझरने पहिलाच दिवस गाजला. प्रशासनाने शिक्षकांना...\nशिवरायांचे स्वराज्य बनवू तंबाखूमुक्त\nछत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रणनीतीद्वारे हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला; तीच महान रणनीती आपण आपल्या महाराजांचे स्वराज्य तंबाखूमुक्त आणि...\nशिक्षकांना अतिदुर्गम शाळांचा रस्ता\nपुणे - जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये विशेष सूट मिळण्याच्या उद्देशाने ऑनलाइन चुकीची माहिती भरून जिल्हा परिषदेची दिशाभूल करणाऱ्या शिक्षकांना आता...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nbyobo.com/mr/large-trunk-organizer-yobo-d19.html", "date_download": "2018-11-20T22:22:05Z", "digest": "sha1:OCPIGJWQWVKNYO2W6NFZ7AAK4J2KLQ5Q", "length": 10603, "nlines": 258, "source_domain": "www.nbyobo.com", "title": "मोठ्या ट्रंक आयोजक आक्रमक-D19 - चीन निँगबॉ आक्रमक SCM", "raw_content": "\nपाळीव प्राण्याचे कार सीट कव्हर\nउटणे पिशवी / वॉश पिशवी\nसूर्याच्या उन्हापासून रक्षण करणारी छत्री\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपाळीव प्राण्याचे कार सीट कव्हर\nउटणे पिशवी / वॉश पिशवी\nसूर्याच्या उन्हापासून रक्षण करणारी छत्री\nलहान मुले कार विंडो सूर्याच्या उन्हापासून रक्षण करणारी छत्री आक्रमक-509\nकार सीट आरशात पहा आक्रमक-510\nकार लहान मुले प्रवास ट्रे आक्रमक-G07\nकार कचरा पिशवी रिक्त आक्रमक-F07\nमोठ्या ट्रंक आयोजक आक्रमक-D19\nकार किक मॅट आक्रमक-C08\nकार सीट स्टोरेज कप्पा आक्रमक-B01\nकार आसन संरक्षण आक्रमक-A07\nमोठ्या ट्रंक आयोजक आक्रमक-D19\nएफओबी किंमत: यूएस $ 0.35-10 / तुकडा\nपुरवठा योग्यता: 200000 तुकडा / दरमहा तुकडे आम्ही 25 दिवसांच्या आत वितरीत\nपोर्ट: निँगबॉ आणि शांघाय\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने, इतर\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nव्यवसाय प्रकार: कारखानदार, ट्रेडिंग कंपनी\nमुख्य उत्पादने: मुलांची काळजी घेणे उत्पादने, मुले कार ऍक्सेसरीसाठी, कार आसन ऍक्सेसरीसाठी, stroller ऍक्सेसरीसाठी, इतर प्रवासी सुटे ...\nकर्मचारी संख्या: 51 - 100 लोक\nस्थान: Zhejiang, चीन (मुख्य भूप्रदेश)\nमॉडेल नाही .: कार ट्रंक संयोजक साहित्य: ऑक्सफर्ड 600D\nनमुना वेळ: 3-7 दिवस वापर: कार स्टोरेज\nवर्ण: पॅक करण्यासाठी वापरण्यास सुलभ आणि उपलब्धता: ग्राहक 'आवश्यकता\nMOQ: 1000pcs लोगो: सानुकूलित लोगो स्वीकारा\nट्रेडमार्क: आक्रमक कार स्टोरेज बॅग मूळ: Zhejiang, चीन (मुख्य भूप्रदेश)\n3.1 की वैशिष्ट्य / खास वैशिष्ट्ये\nमॉडेल क्रमांक: आक्रमक-D19 आकार: 41.5 * 29 * 28CM\nउत्पादन नाव: मोठा ट्रंक संयोजक रंग: फोटो रंग किंवा सानुकूलित\nप्रकार: कार स्टोरेज शैली: कार ट्रंक संयोजक\nकार, ​​बाहेरची, प्रवास, stroller आहे.\n3.4 मुख्य निर्यात बाजारपेठा\nउत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका\nआग्नेय आशिया मिड पूर्व\nउत्तर युरोप मध्य अमेरिका\nपश्चिम युरोप पूर्व आशिया\n3.5 पॅकेजिंग आणि Shippment\nएफओबी पोर्ट: निँगबॉ वितरण वेळ: 25-30 दिवस\nपुठ्ठा आकार: सानुकूल पॅकेजिंग तपशील: पीई पिशवी + पुठ्ठा\n3.6 भरणा & डिलिव्हरी\nदेयक पद्धत: आगाऊ टीम, टी / तिलकरत्ने, पोपल एल / सी.\nडिलिव्हरी तपशील: ऑर्डर खात्री करून 25-30days आत.\n3.7 प्राथमिक स्पर्धात्मक फायदा\nअनुभवी कर्मचारी इको फ्रेंडली उत्पादन लहान ऑर्डर स्वीकारले\nकिंमत उत्पादन वैशिष्ट्ये उत्पादन गुणवत्ता\nगुणवत्ता मंजूरी मूळ प्रतिष्ठा देश\nसेवा नमुना उपलब्ध वारंवारता सानुकूल\nमागील: ट्रंक आयोजक आक्रमक-D18 प्रवास\nपुढे: कार आक्रमक-E01 साठी पाळीव प्राणी आसन कव्हर\nकार प्रवास ट्रंक आयोजक\nकार ट्रंक बूट आयोजक\nकार ट्रंक आयोजक बॉक्स\nकार ट्रंक स्टोरेज आयोजक\nसंक्षिप्त कार ट्रंक आयोजक\nफोल्डिंग कार ट्रंक आयोजक\nकार ट्रंक साठी खोके\nथंड सह ट्रंक आयोजक\nट्रंक आयोजक आक्रमक-D18 प्रवास\nसुंदर कार ट्रंक आयोजक आक्रमक-D15\nट्रंक आयोजक foldable आक्रमक-D03\nमल्टीपर्पज स्टोरेज बॉक्स आक्रमक-D11\nट्रंक आयोजक आक्रमक-D16 प्रवास\nझाकण आक्रमक-D07 सह कार स्टोरेज कंटेनर\nयुनिट ब, 16 / महिला, CKK व्यावसायिक केंद्र, क्रमांक 289-295 Hennessy व्या वण चाय, हाँगकाँग\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/599204", "date_download": "2018-11-20T22:08:00Z", "digest": "sha1:AXQD7UC3ODWLGQGB5QXNCYMNH3KS4MJD", "length": 3644, "nlines": 37, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऍण्ट मॅनचा अनोखा अवतार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ऍण्ट मॅनचा अनोखा अवतार\nऍण्ट मॅनचा अनोखा अवतार\n1987 साली जॅनेट अर्थात वॅस्प मरण पावली असा समज ऍण्टमॅनचा होतो. तो जॅनेटच्या मुलीचा म्हणजेच होपचा सांभाळ करतो. यावेळी होप आपल्या आईच्या शोधात निघते आणि ऍण्ट मॅनला अडचणींचा सामना करावा लागतो त्यातून तो कसे यश मिळवतो ते ‘ऍण्ट मॅन ऍण्ड द वॅस्प’ या चित्रपटातून दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पेटॉन रीड यांनी केले असून पॉल रूड, मायकेल पीएना, ज्युडी ग्रीर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nनोकरीला रामराम करून एतशा संझगिरी झाली छोटी मालकीण\nरिंगणफेम मकरंद मानेचा यंग्राड\nहिजबुलचे 4 दहशतवादी ठार\nदिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली\nराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान\nबँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले\nराणेंनी मगोच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे : दीपक ढवळीकर\nनामवंत अर्थतज्ञ दिनकर हरि पै पाणंदीकर यांचे निधन\nपक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा\nसुभाष शिरोडकरसह दयानंद सोपटे यांना अपात्र ठरवा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4634453254304828487&title=Display%20Of%20'Art%20Walk%20And%20Grafity%20Wall%202017-18'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-20T22:05:29Z", "digest": "sha1:355VUEO2AN5I6VF3735D6DRM4GFMW2S6", "length": 8479, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "गाजलेल्या चित्रकारांची चित्रे झाली ‘जिवंत’", "raw_content": "\nगाजलेल्या चित्रकारांची चित्रे झाली ‘जिवंत’\nपुणे : गणपतराव म्हात्रे, पाब्लो पिकासो, एडवर्ड मूंच, वैन गो, साल्व्हादोर दाली, फ्रीडा काहलो, लिओनार्डो व्हिन्सी या चित्रकारांची पारंपरिक चित्रे प्रदर्शनात सजीव झाली. यामध्ये महाराष्ट्रीयन स्त्री, द स्क्रीम (किंकाळी) अशा प्रकारच्या अनेक कलाकृती प्रदर्शनात जिवंत होऊन उभ्या होत्या. निमित्त होते ते ‘आर्ट वॉक अँड ग्राफिटी वॉल २०१७-१८’ प्रदर्शनाचे\nमहाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी संचालित ‘स्कूल ऑफ आर्ट अँड आर्ट अ‍ॅकॅडमी’तर्फे ही नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आली होती. प्रजासत्ताक दिनी या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. टी. एस. भाल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘एमसीई सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते.\nया प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वेशभूषा आणि रंगभूषा करून गाजलेल्या चित्रकारांच्या चित्रांना जिवंत रूप दिले होते. त्यात ऋषिकेश कुचेकर, गणेश आर. पै, शाहीन मिसाळ, क्षितिजा शहा या विद्यार्थ्यांनी चित्रस्वरूप भूमिका केल्या. आकाश लष्करे, अमित ढावरे, शाहीन इनामदार, मंदार जोशी, ओंकार पवार या विद्यार्थ्यांनी रंगभूषा केली होती.\nअशा स्वरूपातील प्रदर्शनाची प्रा. महेश निरंतरे आणि कपिल अलास्कार यांची मूळ संकल्पना असून, सुभाष खंडाळे, भारत लोंढे आणि हेमा जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.\nया वेळी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, सहसचिव इरफान शेख, ‘स्कूल ऑफ आर्ट अँड आर्ट अ‍ॅकॅडमी’च्या संचालक हेमा जैन, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.\n‘अँग्लो उर्दू’ शाळेच्या प्रकल्पाची निवड प्रजासत्ताक दिनी आझम कँपसमध्ये कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन प्रजासत्ताक दिनी ‘आर्ट वॉक अँड ग्राफिटी वॉल’ प्रदर्शन ‘एमसीई’मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nडोंबिवलीत वर्षावास सांगता समारंभ व धम्म रॅली\nऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...\nपिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/10/16/jalchakra.aspx", "date_download": "2018-11-20T21:56:54Z", "digest": "sha1:6RERK5COANJRK45ZGLMMW7THMEYSBRMV", "length": 5377, "nlines": 86, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "जलचक्र", "raw_content": "\nमाहितीये का गं तुला\nरूप बदलून होते ती\nआपण म्हणतो, पडला -\nइकडे पाणी, तिकडे पाणी\nकळलं का रे बाळा \n_ _ होय आई, कित्ती छान\nकळलं गं मला सारं\nतुझं माझं असंच चक्र\nजलचक्र म्हणजे पाण्याचे चक्र .\nचक्र म्हणजे चाक, एक गोलाकार वस्तू, ज्याला शेवटची टोके नसतात, ज्याची सुरुवात आणि शेवट सांगता येत नाही. कागदावर वर्तुळ काढताना आपण कंपासचे एक टोक स्थिर ठेवून दुसरे पेन्सिल लावलेले टोक गोलाकार फिरवतो. ज्या बिंदूपासून सुरुवात केली, त्याच बिंदूवर गोल फिरून येतो, तेव्हा वर्तुळ पूर्ण होते.\nजलचक्रात असेच होते. पाहा हं ..\nएप्रिल- मेमध्ये कडक उन्हामुळे समुद्रातील पाण्याची वाफ होते - ती हलकी असल्याने वरवर जाते - त्यांचे एकत्रित ढग बनतात - त्यात पाणी असल्याने ते जड होतात - थंड हवा लागून त्या ढगांतून पाणी खाली जमिनीवर पडते - हे पावसाचे पाणी नदी - ओढ्यातून वाहत जाऊन पुन्हा समुद्राला मिळते . म्हणजे समुद्रापासून निघून वेगवेगळ्या स्थितीतून प्रवास करत पाणी पुन्हा समुद्राला येऊन मिळते. म्हणजेच एक चक्र पूर्ण होते. पुन्हा पुढचं चक्र सुरू होते.\nअसं आहे हे जलचक्र. पाणी-वाफ- ढग- पाणी. कधीकधी अतिथंड हवेमुळे पाण्याचे बर्फ होते आणि आपण म्हणतो, गारा पडल्या.\nहेच जलचक्र वाचा वरील कवितेत - आई- मुलाच्या संवादातून आणि सांगा कसं वाटलं ते ...\n- सुखेशा ( स्वाती दाढे)\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/rahul-dravid-ricky-ponting-inducted-icc-hall-fame-127806", "date_download": "2018-11-20T22:27:48Z", "digest": "sha1:E7CBBIMU6GAIAO2664IEBQYOM2LVJJPI", "length": 9334, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Dravid, Ricky Ponting Inducted Into ICC Hall Of Fame राहुल द्रविड, रिकी पॉटिंगचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश | eSakal", "raw_content": "\nराहुल द्रविड, रिकी पॉटिंगचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश\nमंगळवार, 3 जुलै 2018\nभारत आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अनुक्रमे राहुल द्रविड आणि रिकी पॉंटिंग यांचा आयसीसीच्या ङॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. या दोन पुरुष क्रिकेटपटूंसह इंग्लंडची माजी क्रिकेटपटू यष्टिरक्षक क्‍लेरी टेलर हिचाही समावेश करण्यात आला आहे. डब्लिन येथे हा सोहळा पार पडला.\nदुबई - भारत आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अनुक्रमे राहुल द्रविड आणि रिकी पॉंटिंग यांचा आयसीसीच्या ङॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. या दोन पुरुष क्रिकेटपटूंसह इंग्लंडची माजी क्रिकेटपटू यष्टिरक्षक क्‍लेरी टेलर हिचाही समावेश करण्यात आला आहे. डब्लिन येथे हा सोहळा पार पडला.\n\"आयसीसी'च्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारा द्रविड भारताचा केवळ पाचवा खेळाडू ठरला आहे. भारताकडून यापूर्वी बिशनसिंग बेदी, सुनील गावसकर, कपिलदेव आणि अनिल कुंबळे यांचा समावेश करण्यात आला आहे.\nद्रविडने या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, \"\"आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. क्रिकेट विश्‍वात आपल्या कामगिरीचा अमूल्य ठसा उमटविणाऱ्या \"लिजेंड'बरोबर आपले नाव घेतले जाणार याचा मला आनंद आहे.''\nआयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी या तिघांचेही या सन्मानाबद्दल अभिनंदन केले आहे. क्रिकेट विश्‍वात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाच यात समावेश होतो. द्रविड, पॉंटिंग, क्‍लेरा यांना हा मान मिळाला. आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/beatrice-chepkoech-world-record-steeplechase-competition-132517", "date_download": "2018-11-20T22:01:40Z", "digest": "sha1:GV25RK4YO7ZBG6IO5BYQNBZWTJ4ELQ77", "length": 10361, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "beatrice chepkoech world record in steeplechase competition बीट्रीसचा स्टीपलचेस शर्यतीत विश्‍वविक्रम | eSakal", "raw_content": "\nबीट्रीसचा स्टीपलचेस शर्यतीत विश्‍वविक्रम\nरविवार, 22 जुलै 2018\nमोनॅको - केनियाच्या बीट्रीस चेपकोएच हिने ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत विश्‍वविक्रम नोंदविला आहे. आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्‍स महासंघाच्या डायमंड लीग हर्क्‍युलस स्पर्धेत तिने ही कामगिरी केली.\nबीट्रीसने आठ मिनिटे ४४.३३ सेकंद वेळेचा उच्चांक प्रस्थापित केला. यापूर्वीचा उच्चांक आठ मिनिटे ५२.७८ सेकंद वेळेचा होता. बहारीनच्या रुथ जेबेटने दोन वर्षांपूर्वी पॅरिसमधील स्पर्धेत ही कामगिरी केली होती.\nमोनॅको - केनियाच्या बीट्रीस चेपकोएच हिने ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत विश्‍वविक्रम नोंदविला आहे. आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्‍स महासंघाच्या डायमंड लीग हर्क्‍युलस स्पर्धेत तिने ही कामगिरी केली.\nबीट्रीसने आठ मिनिटे ४४.३३ सेकंद वेळेचा उच्चांक प्रस्थापित केला. यापूर्वीचा उच्चांक आठ मिनिटे ५२.७८ सेकंद वेळेचा होता. बहारीनच्या रुथ जेबेटने दोन वर्षांपूर्वी पॅरिसमधील स्पर्धेत ही कामगिरी केली होती.\nबीट्रीस २७ वर्षांची आहे. तिने आधीच्या उच्चांकात आठ सेकंदांपेक्षा जास्त सुधारणा केली. विशेष म्हणजे या शर्यतीचा विश्‍वविक्रम स्वतःच्या नावावर असलेली ती केनियाची पहिलीच महिला धावपटू ठरली. तिच्यासाठी ही कामगिरी बहुमोल ठरली. रिओ ऑलिंपिक तसेच जागतिक स्पर्धेत तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. या शर्यतीत तिने निर्विवाद वर्चस्व राखले. तिने तीन ‘लॅप’ बाकी असतानाच इतर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. १६ सेकंदांपेक्षा जास्त फरकाने तिने शर्यत जिंकली. अमेरिकेच्या कोर्टनी फ्रेरीच्सने (९ः००.८५) वेळेसह दुसरे स्थान मिळविले. तिने अमेरिकी राष्ट्रीय विक्रम केला.\nबिट्रीसने मोसमाच्या प्रारंभापासून विश्‍वविक्रमाची तयारी केली होती.\nमोनॅकोतील हवामान, उत्साही प्रेक्षक आणि एकूणच वातावरण प्रेरक असल्यामुळे येथे सर्वोत्तम संधी असल्याचे तिला वाटले होते. ही सारी योजना सफल झाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.\nपहिल्या लॅपपासून मी स्क्रीनवरील वेळेवर लक्ष ठेवत होते. विश्‍वविक्रम नोंदविण्याची मला खात्री होती. मी कृतार्थ झाले आहे.\n- बिट्रीस चेपकोएच, केनियाची धावपटू\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/600458", "date_download": "2018-11-20T22:06:56Z", "digest": "sha1:QD3DJG6RR6GRDIK2HV53VQE26JLWU3LJ", "length": 6734, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चूक मनपाची, मनस्ताप हेस्कॉमला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चूक मनपाची, मनस्ताप हेस्कॉमला\nचूक मनपाची, मनस्ताप हेस्कॉमला\n- अशाप्रकारे खोदकाम करताना तोडण्यात आलेली वीज वाहिनी.\nशहरात सध्या स्मार्टसिटीअंतर्गत शहरातील अनेक रस्त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. या कामादरम्यान भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी शिवबसवनगर येथे अशाप्रकारे वीजवाहिनी तोडण्यात आल्याने पुन्हा एकदा वीज पुरवठा ठप्प झाला होता. तो सुरळीत करण्यासाठी हेस्कॉमला विशेष मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे चूक मनपाची आणि फटका हेस्कॉमला अशी परिस्थिती उद्भवली आहे.\nबुधवारी शिवबसवनगर येथील 11 केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. जेसीबीने खोदकाम करताना वीज वाहिनीला धक्का लागला. यामुळे युजा rकेबल नादुरुस्त झाली. यामुळे परिसरातील काही भागात विद्युत पुरवठा ठप्प झाला. हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी मोठय़ा शर्थीने व पावसाचा सामना करत वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला.\n24 वेळा तोडण्यात आलेली वीजवाहिनी\nस्मार्टसिटी कंत्राटदारांकडून मागील दोन महिन्यात 24 वेळा वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार घडले आहेत. वारंवार ताकीद देऊनही कंत्राटदाराकडून हा निष्काळजीपणा सुरूच आहे. खोदकाम करण्यापूर्वी हेस्कॉमच्या अधिकाऱयांना माहिती द्या, असे सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्या वेळेस खोदकाम करणाऱया जेसीबीला विजेचा धक्का बसल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.\nए. एम. शिंदे (साहाय्यक कार्यकारी अभियंता)\nविकासकाम राबविताना अशाप्रकारे सिव्हिल हॉस्पिटल रोड व शिवबसवनगर येथे अशा वीजवाहिन्या तोडण्यात येत आहेत. याचा शहरातील विद्युत पुरवठय़ावर परिणाम होत असून वारंवार वीज पुरवठा ठप्प होत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने खोदकाम करण्यापूर्वी हेस्कॉमला माहिती देणे गरजेचे आहे.\nकर्माशिवाय मनुष्य महान होवू शकत नाही\nनाथ पै सर्कलनजीक अपघातात महिला ठार\nमहांत शिवयोगी स्वामीजींवर आज अंत्यसंस्कार\nरोप बाजाराला नागरिकांचा प्रतिसाद\nहिजबुलचे 4 दहशतवादी ठार\nदिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली\nराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान\nबँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले\nराणेंनी मगोच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे : दीपक ढवळीकर\nनामवंत अर्थतज्ञ दिनकर हरि पै पाणंदीकर यांचे निधन\nपक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा\nसुभाष शिरोडकरसह दयानंद सोपटे यांना अपात्र ठरवा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/got-success-in-chaos/articleshow/64949257.cms", "date_download": "2018-11-20T22:59:59Z", "digest": "sha1:362L7SHCJE6TGTHN3YMOVUNMRBGEOZUX", "length": 10789, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: got success in chaos - अखंड कोलाहलात मिळवले कौतुकास्पद यश! | Maharashtra Times", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'न्यूजरूम लाइव्ह'चे प्रकाशन\nउद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'न्यूजरूम लाइव्ह'चे प्रकाशनWATCH LIVE TV\nअखंड कोलाहलात मिळवले कौतुकास्पद यश\nदिवसभर सुरू असणारी वर्दळ, लहान मुलांचा गोंगाट, फेरीवाल्यांच्या आरोळ्या... अशा साऱ्या कोलाहलात १० बाय १०च्या खोलीमध्ये अभ्यास करून ९१.४० टक्के मिळवणारी स्नेहल कादगे इथल्या रहिवाशांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nकांदिवली पूर्वेतील लोखंडवाला संकुलाजवळ निम्नमध्यमवर्गीयांची मोठी वस्ती असून त्यात चाळवजा छोटेखानी घरे आहेत. अत्यंत गजबजलेला, अनेक गल्ल्यांमध्ये पसरलेला परिसर, चिंचोळ्या रस्त्यांवर साचलेला कचरा असे चित्र इथे दिसते. त्यातच दिवसभर सुरू असणारी वर्दळ, लहान मुलांचा गोंगाट, फेरीवाल्यांच्या आरोळ्या... अशा साऱ्या कोलाहलात १० बाय १०च्या खोलीमध्ये अभ्यास करून ९१.४० टक्के मिळवणारी स्नेहल कादगे इथल्या रहिवाशांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. भविष्यात इंजिनीअर होण्याचा तिचा ध्यास आहे. मात्र कंत्राटी पद्धतीने गॅस सिलिंडर घरोघरी पोहोचविणाऱ्या तिच्या वडिलांना आपल्या तुटपुंज्या उत्पन्नात स्नेहलचे पुढील शिक्षण कसे करायचे याची चिंता भेडसावत आहे. स्नेहलची आई गृहिणी असून लहान भाऊ शाळेत शिकत आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:९१.४० टक्के|स्नेहल अनिल कादगे|शिक्षण|success|snehal anil kadge\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nछत्तीसगडः अशा अवस्थेतही 'त्यांनी' मतदान केले\nउद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'न्यूजरून लाइव्ह'चे प्रकाशन\nउद्धव ठाकरेंनी जागवल्या 'शिवसेना' गीताच्या आठवणी\nदिल्लीत दोन दहशतवादी घुसले, अॅलर्ट जारी\nशीखविरोधी दंगल: दोषीला फाशी, एकाला जन्मठेप\nदिल्लीः मुख्यमंत्री केजरीवालांवर मिरचीपूड फेकली\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nMaratha Reservation: मागासलेपण सिद्ध करण्याची कसोटी\nत्याचा पुतळा होतो तेव्हा...\nम्हाडाची घरे आणखी स्वस्त\n४८ सीसीटीव्ही असतानाही दागिन्यांची चोरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअखंड कोलाहलात मिळवले कौतुकास्पद यश\nमहिला मोटर सायकल कोच चेतना पंडितची आत्महत्या...\nमुंबईत पावसाचा जोर ओसरला...\nबोगस लॅबबाबत सरकारकडून दिशाभूल...\nक्षयरुग्णांना हवा मोकळा श्वास...\nपत्नीला बेघर करण्याचा डाव फसला...\n...तर तुमच्याविरुद्धच गुन्हा नोंदवू...\n‘त्या’ स्कूल व्हॅन्सवर कारवाई करा...\nमहिला पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/334", "date_download": "2018-11-20T22:38:05Z", "digest": "sha1:SWQDH7KNZUF5IOOOE7LUB6LIEFEKURLX", "length": 31324, "nlines": 96, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "भाषा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारतात एकूण बोलल्या जाणार्‍या भाषा एकोणीस हजार पाचशेएकोणसत्तर आहेत (2011 ची जनगणना). भाषाशास्त्र बोली आणि भाषा असा फरक करत नाही. जी बोली बोलली जाते ती भाषाच असते. भारतात इतक्या भाषा बोलल्या जातात ही इतर देशांच्या तुलनेने डोळे दिपवणारी बाब आहे. (अनेक लहान भाषा दिवसागणिक नामशेष होताहेत या पार्श्वभूमीवर ही एक चांगली बातमी. यात आतापर्यंत मेल्या त्या भाषा किती याच्या नोंदी नाहीत.) पंधरा ते अठरा हजार भाषा भारतात बोलल्या जातात असे स्थूलपणे समजले जात होते.\nदहा हजारांहून अधिक लोक एकच बोली बोलणारे आढळले, अशा भाषांची संख्या आज एकशेएकवीस इतकी आहे. दहा हजारांपेक्षा जास्त लोक एका विशिष्ट मातृभाषेचे आहेत अशा एकशेएकवीस मातृभाषा आढळल्या. मात्र देशात एकशेएकवीस पैकी फक्‍त बावीस भाषा अधिकृत समजल्या जातात. देशात भाषा दहा हजारांपेक्षा जास्त लोक बोलत असतील तरच ती भाषासूचीमध्ये समाविष्ट होण्याची अट आहे. भाषासूचीमध्ये समाविष्ट नसलेल्या भाषा नव्याण्णव आहेत.\nपावरी, नेमाडी हिंदीच्या बोलीभाषा\nभाषा जनगणना म्हणजे देशाचे भाषक-चित्र. त्या चित्रावरून स्पष्ट होते, की भारतात हिंदीचे अन्य भाषांवरील अतिक्रमण वाढत चालले आहे. इंग्रजीचा वापर प्रत्यक्ष शिक्षणात आणि व्यवसायात असूनही इंग्रजीचे स्थान न स्वीकारण्याचा ढोंगीपणा होत आहे. मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या काही कोटींमध्ये असली तरी प्रत्यक्ष मराठी भाषेला मात्र हानी पोचली जात आहे.\nदेशामध्ये जनगणना करण्याची पद्धत शंभर वर्षें जुनी आहे. जनगणना 1931 ला प्रत्येक जात-धर्म यांच्या माहितीसकट झाली होती. त्यानंतर भाषेच्या अंगाने सगळ्यांत महत्त्वाची जनगणना 1961 मध्ये झाली. त्या जनगणनेमध्ये एक हजार सहाशेबावन्न मातृभाषा अस्तित्वात असलेल्या दाखवण्यात आल्या होत्या. त्यानंतर, 1971 मध्ये झालेल्या जनगणनेमध्ये भाषांची माहिती देताना ज्या भाषांचे दहा हजार किंवा जास्त बोलणारे भाषक असतील, त्यांचीच माहिती देण्याची प्रथा सुरू झाली. त्या जनगणनेमध्ये एकशेआठ भाषांची यादी देण्यात आली होती. त्यानंतर 1971 पासून 2011 पर्यंत त्याच पद्धतीने भाषागणनेचे काम सुरू आहे.\nमहाराष्ट्राच्या बेचाळीस भाषांचे लोकसर्वेक्षण\nगणेश देवी यांच्या ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ ‘महाराष्ट्र’ या खंडात जवळपास बेचाळीस भाषा सर्वेक्षक व चर्चक यांचे प्रयत्न समाविष्ट आहेत. त्यांचे विभाग संपादक अरुण जाखडे यांनी महाराष्ट्रासंदर्भात भूमिका आणि पद्धत स्पष्ट केल्या आहेत. ते लिहितात, ‘महाराष्ट्राची भाषिक संस्कृती बहुआयामी आणि बहुविध आहे. ती दुर्मीळ होत आहे... या निमित्ताने ह्या प्राचीन भाषिक संस्कृतीचे, तिच्या परंपरेचे स्मरण झाले, नोंद करता आली.’ त्यांनी एकूण महाराष्ट्र भाषांचा हा दस्तऐवज आहे असे नोंदवले आहे. गणेश देवी यांनी या प्रकल्पाच्या निमित्ताने भारतीय भाषांचा दस्तऐवज वज्रलिपित केला आहे.\n‘महाराष्ट्र’ या खंडात चार विभाग आहेत. पहिल्या विभागात (अ) मध्ये - मराठी आणि मराठीची रूपे, अन्य रूपे आणि सामाजिक उपरूपे यांसह मराठी प्रकाशने आणि अभिजात मराठीची वाटचाल समाविष्ट असून; अहिराणी, आगरी, कोहली, खानदेशी, चंदगडी, झाडी, तावडी, पोवारी, मालवणी, वऱ्हाडी, वाडवळी, सामवेदी, संगमेश्वरी अशी मराठीची रूपे परिचित होतात. (ब) मध्ये - सिंधी आणि उर्दू या मराठीतर भाषांची रूपे पाहता येतात.\nसंत ज्ञानदेवांनी मराठी भाषेच्या संक्रमणाला प्रारंभ केला. संस्कृत ही भारताची ज्ञानभाषा म्हणून ओळखली जायची. त्यामुळे सर्व ज्ञान, तत्त्वज्ञान त्या भाषेत ग्रंथबद्ध होते. ती कोंडी फोडण्यासाठी ज्ञानदेवांनी ते ज्ञान लोकभाषेत प्रवाहित केले आणि ‘मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू’ केला. परंतु त्यानंतर ललित साहित्य वगळता इतर भाषांतील ज्ञान मराठी भाषेत आणून त्या भाषेला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला नाही. तो मान इंग्रजी भाषेने मिळवला. सर्व ज्ञानशाखांतील अद्ययावत ज्ञान त्या भाषेत बंदिस्त आहे. त्यामुळे ती भाषा अवगत करणे अपरिहार्य ठरते. ते ज्ञान मराठी भाषेत खुले केल्याशिवाय मराठी लोकांची भाषिक गुलामी संपुष्टात येणार नाही. ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात जसे कार्य केले तसे भाषिक कार्य सद्यकाळात करावे लागणार आहे. सर्वसामान्य माणसे त्यांच्या दैनंदिन लोकभाषेतूनच व्यक्त होत असतात. वारकरी पंथाने तसा अवसर त्यांना दिला. तसा प्रयोग सर्व ज्ञानशाखांत ‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ होताना दिसतो का पारमार्थिक क्षेत्रात ते कार्य संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबांनी केले.\nकोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर या गावी यादवकालीन शिलालेख आहे. तेथे शेतात काम सुरू असताना काही दगड, सतीची शिल्पे, गजलक्ष्मी शिल्प, गणेशमूर्ती आणि हा शिलालेख अशा गोष्टी मातीत गाडलेल्या अवस्थेत सापडल्या. शिलालेखावरील बरीच अक्षरे झिजलेली आहेत. शिलालेखाचे प्रथम वाचन डॉ. हरिहर ठोसर आणि अ.ब. करवीरकर यांनी केले. ते राजवाडे संशोधन मंडळ, धुळे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘संशोधक’ या त्रैमासिकाच्या सप्टेंबर 1990 च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. शिलालेखाच्या सतराव्या ओळीत काळाचा उल्लेख आलेला आहे, तर आठव्या ओळीत यादवराजा महादेवराय याचे नाव आलेले आहे. लेखात शके 1992 शुक्ल संवत्सर वैशाख अमावास्या असा काळाचा निर्देश आलेला आहे. ‘तथापी गत पंचांगानुसार काल आणि संवत्सर नामानुसार शिलालेखाचा काळ शके 1991 असा धरावा लागेल. तो इसवी सन 1269 असा येईल.’ (ठोसर, करवीरकर, 1990 : ३४) म्हणजे शिलालेख ज्ञानेश्वरीच्या अगोदर बारा वर्षांपूर्वी कोरला गेलेला आहे.\nमराठी भाषा आणि मराठी माणूस\nआजकाल साधी पण सुंदर मराठी भाषा कानावर पडत नाही; अथवा लिहिली जात नाही अशी खंत अरूण खोपकर यांनी एका टिपणाद्वारे व्यक्त केली. ती रास्त आहे. शांता शेळके यांचे ‘वडीलधारी माणसे’ हे पुस्तक अलिकडेच वाचले. त्यावेळीदेखील तसेच विचार माझ्या मनात आले, की त्या पुस्तकात आहे तशी सहजसुंदर, प्रसन्न मराठी भाषा कोठे हरवली माणसांच्या लिहिण्याबोलण्यातून मोठ्या प्रमाणात कानावर पडते ती इंग्रजाळलेली, कृत्रिम व धेडगुजरी मराठी. इंग्रजी शब्दांचा तिच्यातून इतका मारा होतो, की तिचे मराठीपण हरवून जाते. बोलण्या-लिहिण्यात एका वाक्यामध्ये पाचांपैकी तीन शब्द इंग्रजी वापरून ते फक्त मराठी विभक्ती प्रत्ययाने जोडणे हे मराठी नव्हे. शिवाय, विभक्ती-प्रत्यय कोठेही कोणताही जोडला जातो. त्यामागे असते मराठी भाषेचे अज्ञान आणि शब्दसंपत्तीचे दुर्भीक्ष्य. मराठीसारख्या अर्थसघन, समृद्ध भाषेला रोगट, अशक्त बनवण्यात वृत्तपत्रे व दूरदर्शन वाहिन्या यांनीही चोख भूमिका बजावलेली आहे. या माध्यमातून तरुणांना आकृष्ट करण्याच्या नावाखाली, ती बोलतात तसे इंग्रजाळलेले मराठी जाणीवपूर्वक वापरले जाऊ लागले, तेव्हा तशा बेगडी मराठीला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मग युवा पिढीवर रसाळ, सहजसुंदर मराठीचा संस्कार होणार कोठून\n‘वर्किंग लंच’ या मूळ शब्दाचा अर्थ व मराठीत या शब्दाने धारण केलेला अर्थ यांमध्ये तफावत आहे. तो मराठीत ज्या अर्थाने शब्द वापरला जातो. त्याकरता ‘लघुभोजन’, ‘चटभोजन’ इत्यादी पर्याय सुचवण्यात आलेले आहेत. परंतु मराठीत रुळलेला एक पर्याय ‘वर्किंग लंच’ला सुचवावासा वाटतो.\n‘डबा’ किंवा ‘जेवणाचा डबा’ हा मराठीत ‘कामाच्या दरम्यान छोटी सुट्टी घेऊन केलेले मर्यादित अन्नसेवन’ यासाठी सहज दैनंदिन व्यवहारात वापरला जाणारा शब्दसमूह आहे. तो ‘वर्किंग लंच’साठी वापरता येऊ शकेल. कामाच्या मध्ये थोडा वेळ काढून केले जाणारे अन्नसेवन; तसेच, जेवणाच्या पदार्थांची परंतु मर्यादित संख्या ह्या दोन्ही गोष्टी ‘जेवणाचा डबा’ ह्या शब्दप्रयोगात अभिप्रेत आहे. ‘वर्किंग लंच विल् बी सर्व्हड’ अशी चर्चासत्रांच्या आमंत्रण पत्रिकेत असणारी सूचना मराठीत ‘जेवणाच्या डब्याची सोय करण्यात येईल’ अशी देता येईल, नाही का\n(भाषा आणि जीवन, २०१३ वरून उद्धृत)\nमराठी भाषा आणि तिचा भाषिक समाज\nमराठी भाषेचे प्रमाणभाषा म्हणून जे रूप ओळखले जाते; ती मूळची पुणेरी बोली होय. ती बोली सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व यांमुळे ‘प्रमाणभाषा’ या मान्यतेपर्यंत पोचली. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक दृष्टीने कोकण, मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असे विभाग मानले जातात. मराठीचे ‘प्रमाण’ म्हणून मान्यता मिळालेले रूप व्यवहारात त्या सर्व विभागांमध्ये सर्वत्र वापरले जात नाही. ते व्यापक व्यवहारात म्हणजेच शासकीय आणि कार्यालयीन कामकाज, लेखन, प्रकाशन आणि इतर माध्यमांमध्ये वापरले जाते. दैनंदिन व्यवहारात अस्तित्व असते ते तिच्या बोलींचे. मराठीची बोलीरूपे अनेक अस्तित्वात आहेत. किंबहुना, बोलीची तीच गंमत आहे. एका प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलींमध्ये त्या प्रदेशातील सामाजिक-भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार भेद आढळतात. बोलीचा सूक्ष्म विचार केल्यास, बोलीरूप प्रत्येक व्यक्तिगणिकही भिन्न असल्याचे दिसून येते. प्रमाणभाषा ही कधीकाळी बोलीच असते. मराठी भाषेची ‘कोकणी’ ही बोली आज साहित्य अकादमीने स्वतंत्र भाषा म्हणून मान्य केली आहे. कोकणी, अहिराणी, वऱ्हाडी यांसारख्या मराठीच्या प्रमुख बोलींच्या प्रत्येकीच्या उपबोली आहेत. बोली निर्माण होण्याची कारणे अनेक असतात. बोली प्रमाणभाषेला नवनव्या शब्दांचे भांडार पुरवत असतात. बोली ही प्रमाणभाषेपेक्षा अधिक परिवर्तनशील असते. ती समाजातील बदल नैसर्गिकपणे स्वीकारते.\nमराठी भाषा आणि बदलत गेलेली मराठी संस्कृती\nबदलत्या जगात मराठीचा, किंबहुना कोणत्याही स्थानिक भाषेचा विचार अगदी वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. भाषा हे संस्कृतीचे मुख्य वाहन असते असा समज पूर्वापार आहे. परंतु तशी, संस्कृतिरक्षणाची व संवर्धनाची अनेक प्रभावी साधने - मल्टिमीडिया – उपलब्ध झाली आहेत. त्या ओघात भाषा हे साधन लोकप्रियतेच्या कसोटीवर निष्प्रभ होतानाही दिसत आहे. म्हणूनच महाविद्यालयांमध्ये अकरावी-बारावीच्या वर्गांत भाषेच्या पेपरला ‘कम्युनिकेशन स्किल’ असे नाव दिले गेले आहे. जुन्या इंग्रजीचा वा जुन्या मराठीचा भाषिक डौल लेखनात व संभाषणात राहिलेला नाही ही गोष्ट तर सर्वच सुशिक्षित व सुसंस्कृत लोकांच्या प्रत्ययाला येत आहे. म्हणजे काय तर जे भावनाविचार सूक्ष्म रीत्या निव्वळ भाषेतून जुन्या काळात व्यक्त करता येत होते, ते तसे करणे आता जमत नाही. शक्यता अशी आहे, की मानवी ज्ञानानुभव बराच विस्तारला हे त्याचे कारण असावे. मल्टिमीडियापैकी भाषा हे साधन सखोल परिणाम करणारे आहे, कारण भाषा कष्टसाध्य असते. ते तिचे वैशिष्ट्यसुद्धा ती लिखित/मुद्रित स्वरूपात समोर येते तेव्हा प्रकर्षाने प्रत्ययाला येते. ती जेव्हा बोली स्वरूपात पुढे येते तेव्हाही ती हावभावासारख्या अन्य माध्यमाच्या साहाय्याने आलेली असते (फोनवर वा रेडिओवरसुद्धा आवाजातील चढउतारांच्या व नकलांच्या साहाय्याने) व त्या भाषेचा परिणाम वेगळा असतो. व्हिज्युअल भाषा ही नव्या काळाची गरज असू शकते; नव्हे, ती असल्याचे जाणवते. भाषेचा प्रत्यय पाच इंद्रियांच्या साहाय्याने येत असतो. व्हिज्युअल भाषेमध्ये मोबाइलसारख्या आणखी एका ‘नव्या इंद्रिया’ची आवश्यकता भासेल. त्यामुळे व्हिज्युअल भाषेचा विचार अगदी वेगळा असणार आहे. तो समाजात टोकाला कोठेतरी चालू असेलही, पण मुख्य समाज रूढीने चाललेला असतो.\nमराठी लिहीता-बोलताना माझ्या भोवताली सतत होणारा इंग्रजी शब्दांचा वापर मला अनेक वर्षे त्रास देतो आहे.\nमाझ्या लहानपणी रसाळ, अर्थपूर्ण आणि साधे पण नेटके मराठी लिहीणारे आणि बोलणारे माझ्या वडिलांच्या पिढीतले कितीतरी लोक होते. त्यातले अनेक इंग्रजीही सफाईने बोलत व लिहीत. माझ्या वडलांचे मराठीचे शिक्षक आणि वसंत कानेटकरांचे वडिल कवी गिरीश आमच्या घरी अनेकदा उतरत असत. ते आल्यानंतर साहित्याशी जवळचे किंवा दूरचे संबंध असणारे कितीतरी जण घरी येत असत. अशा अनेक वेळी चूप बसण्याच्या अटीवर मला चर्चा ऐकायची परवानगी मिळत असे. रा. ग. गडकऱ्यांच्या आणि इतरांच्या कविता एकामागून एक म्हणायची चढाओढ होत असे. कवी गिरीश, यशवंत हे कविता सुंदर गात असत.\nवामन मल्हार जोशांच्यामुळे माझ्या बहिणीचे नाव रागिणी ठेवले होते. मी त्यांना पाहिले नाही. पण त्यांच्या सोप्या भाषेत मांडलेल्या तर्कशुद्ध विचारांबद्दल वडिलांनी मला कितीदा तरी सांगितले होते.\nप्र. के. अत्र्यांचा आचरटपणा वगळला तर त्यांचे अग्रलेखही वाचनीय असत - विशेषत: नेहरूंवरची 'सूर्यास्त' ही लेखमाला वाचताना लहानापासून मोठ्याचे डोळे सहज पाणावतील अशी त्यांची लेखणी स्रवली होती. त्यांनी लिहीलेल्या 'नवयुग वाचन माले'तल्या नादमधुर आणि सरळ मराठीचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही.\nकॉलेजमध्ये मला मराठी शिकवणारे म. वा. धोंड, रा. ग. जाधव, विजयाबाई राजाध्यक्ष यांनी कधी इंग्रजीची ठिगळे लावली नाहीत. अशोक केळकरसारखा गाढा विद्वान मित्र ज्याने हार्वर्ड, येल इ. जगप्रसिद्ध विद्यापीठात अध्यापन केले तोही किती सुरेख, अर्थवाही आणि नेमके मराठी बोलत असे. अशोक जर्मन, उर्दु, फ्रेंच ह्या भाषा जाणत होता. त्यातून मराठीत अनुवाद करत होता.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-11-20T21:45:04Z", "digest": "sha1:M4AAH54TOBREXKS3XAN23NHLTVU7TXCS", "length": 4661, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँड्रु स्टोड्डार्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nगोलंदाजीची पद्धत Right-arm medium\nफलंदाजीची सरासरी ३५.५७ ३१.१२\nसर्वोच्च धावसंख्या १७३ २२१\nगोलंदाजीची सरासरी ४७.०० २३.६३\nएका डावात ५ बळी ० १०\nएका सामन्यात १० बळी ० २\nसर्वोत्तम गोलंदाजी १/१० ७/६७\nक.सा. पदार्पण: १० फेब्रुवारी, १८८८\nशेवटचा क.सा.: २ फेब्रुवारी, १८९८\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://washim.gov.in/mr/notice/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-2/", "date_download": "2018-11-20T22:34:46Z", "digest": "sha1:PG2SA2R4OBL4JQJKPEMJV4KAMMIV2IBQ", "length": 4668, "nlines": 83, "source_domain": "washim.gov.in", "title": "कंत्राटी पद्धतीने वनमित्र मोहीम वनहक्क समिती वाशीम अंतर्गत DATA एन्ट्री सहायक लिपिक पदासाठी दिनाक २९/०९/२०१८ रोजी उमेदवारांची घेण्यात आलेल्या मुलाखतीची यादी | वाशिम जिल्हा", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nकंत्राटी पद्धतीने वनमित्र मोहीम वनहक्क समिती वाशीम अंतर्गत DATA एन्ट्री सहायक लिपिक पदासाठी दिनाक २९/०९/२०१८ रोजी उमेदवारांची घेण्यात आलेल्या मुलाखतीची यादी\nकंत्राटी पद्धतीने वनमित्र मोहीम वनहक्क समिती वाशीम अंतर्गत DATA एन्ट्री सहायक लिपिक पदासाठी दिनाक २९/०९/२०१८ रोजी उमेदवारांची घेण्यात आलेल्या मुलाखतीची यादी\nकंत्राटी पद्धतीने वनमित्र मोहीम वनहक्क समिती वाशीम अंतर्गत DATA एन्ट्री सहायक लिपिक पदासाठी दिनाक २९/०९/२०१८ रोजी उमेदवारांची घेण्यात आलेल्या मुलाखतीची यादी\nकंत्राटी पद्धतीने वनमित्र मोहीम वनहक्क समिती वाशीम अंतर्गत DATA एन्ट्री सहायक लिपिक पदासाठी दिनाक २९/०९/२०१८ रोजी उमेदवारांची घेण्यात आलेल्या मुलाखतीची यादी\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 17, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/tur-subsidy-new-rule-government-127203", "date_download": "2018-11-20T22:02:42Z", "digest": "sha1:UTKZLBCSGYNXU4MLA4EWU5SBA7VRG3AW", "length": 11090, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "tur subsidy new rule by government तूर-हरभरा अनुदानाचे नवे निकष जारी | eSakal", "raw_content": "\nतूर-हरभरा अनुदानाचे नवे निकष जारी\nशनिवार, 30 जून 2018\nमुदत संपूनही माहिती प्राप्त नाही\nराज्यातील ज्या-ज्या शेतकऱ्यांनी तूर व हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी केली. परंतु, त्यांची खरेदी हमीभाव केंद्रांमार्फत झाली नाही, अशा शेतकऱ्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिली जाणार आहे. त्याची मुदत उद्यापर्यंतच (शनिवार) आहे. तरीही बहुतांशी जिल्ह्यांची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडे आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल, असे राज्य मार्केटिंग कार्यालयाकडून सांगण्यात आले.\nसोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा शासनामार्फत हमीभावाने खरेदी करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा खरेदी झालेला नाही, अशांना शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. मात्र, शासनाने तयार केलेल्या निकषांमुळे राज्यातील सुमारे दोन लाख शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे.\nतूर व हरभरा मुदतीत खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या तीन लाख 61 हजार 188 इतकी आहे. परंतु, हमीभाव केंद्रांमार्फत तूर व हरभरा विक्रीसाठी आणावा, असा मेसेज पाठवूनही संबंधित शेतकऱ्यांनी तो विक्रीसाठी आणला नाही, अशांना अनुदान मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना मेसेजच पाठविण्यात आले नाहीत, त्यांनाच अनुदान दिले जाणार आहे. तसेच एका शेतकऱ्याला केवळ दोन हेक्‍टर क्षेत्राच्या अपेक्षित उत्पन्नानुसार 20 क्विंटलसाठीच अनुदान मिळणार आहे. या नव्या निकषांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नसल्याचे मार्केटिंग विभागाकडून सांगण्यात आले.\nमुदत संपूनही माहिती प्राप्त नाही\nराज्यातील ज्या-ज्या शेतकऱ्यांनी तूर व हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी केली. परंतु, त्यांची खरेदी हमीभाव केंद्रांमार्फत झाली नाही, अशा शेतकऱ्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिली जाणार आहे. त्याची मुदत उद्यापर्यंतच (शनिवार) आहे. तरीही बहुतांशी जिल्ह्यांची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडे आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल, असे राज्य मार्केटिंग कार्यालयाकडून सांगण्यात आले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m-marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/bhai-dooj-rituals-and-significance-118110600017_1.html", "date_download": "2018-11-20T21:24:13Z", "digest": "sha1:TJWMXTQVBJLFCRGMEXHJZAO6CKLBWD7I", "length": 4736, "nlines": 88, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "भाऊबीज: सण साजरा करण्याची योग्य पद्धत", "raw_content": "\nभाऊबीज: सण साजरा करण्याची योग्य पद्धत\nकार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भावाने बहिणीकडे जावे.\nशक्य असल्यास भावाला तेल-उटणे लावून अंघोळ घालावी.\nबहिणीने शुभ मुहूर्त बघून भावाला ओवाळावे.\nओवळताना भावाचे मुख पूर्वीकडे असावे.\nओवळ्यानंतर यमाच्या नावाने चौमुखी दिवा लावून उबंरठ्याबाहेर ठेवावे.\nबहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे.\nजेवणात तांदूळाचा पदार्थ अवश्य असावा.\nएखाद्या स्त्रीला भाऊ नसल्यास तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळावे.\nभावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी.\nश्रीकृष्णाच्या मृत्यूचे आश्चर्यजनक रहस्य, कोण होता त्याला मारणारा ...\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nबोधकथा : कुणाला कमी समजू नये\nअकाली मृत्यू टाळण्यासाठी धनत्रयोदशीला लावा दिवा\nप्राण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले यमराज\nमृत्यू जवळ असल्यास हे संकेत दिसून येतात\nलक्ष्मी पूजन करण्याची योग्य पद्धत व नियम\nतुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी हे लक्षात असू द्या\nप्रबोधिनी एकादशी अर्थात मोठी एकादशी\nएकादशीला या 9 पैकी करा 1 उपाय, धन वाढेल\n'क्रियामाण' कर्म म्हणजे काय\nआवळा नवमी: लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/gurupaurnima-celebrated-in-gogate-jogalekar-college/", "date_download": "2018-11-20T21:19:56Z", "digest": "sha1:RA2FUBVSZG5NZMR57ET3CYG46MS7F2CI", "length": 6365, "nlines": 128, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. प्रज्ञा भिडे आदि मान्यवर उपस्थित होते.\nप्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर श्रीम. प्रज्ञा भिडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी प्रेरणादायी असे प्रसंग कथन करून गुरुचे महत्व वर्णन केले. यानंतर पीएच.डी. प्राप्त झाल्याबद्दल रसायनशास्त्र विभागातील प्रा. अपर्णा कुलकर्णी यांचे श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.\nअध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी ‘ज्ञान कधीही बदलत नाही, विधान बदलणारे आहे’ असे म्हणून उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना संशोधन करण्याचे, देशाची मान उंच होईल असे कार्य करण्याचे आवाहन केले.\nयानंतर मंचावरील सर्व मान्यवरांनी उपस्थित सर्व प्राध्यापकांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. या कार्याक्रमचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. आरती पोटफोडे यांनी केले.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात विज्ञानविषयक उपक्रमांचे उद्घाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास दिन उत्साहात साजरा\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-zilla-parishads-earthcondo-civic-amenities-10318", "date_download": "2018-11-20T22:41:49Z", "digest": "sha1:YN6AEFWYKNGI4FY56NJTSZWTJS6KMR67", "length": 15969, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Zilla Parishad's EarthCondo for Civic amenities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनागरीसुविधांसाठी जिल्हा परिषदेची अर्थकोंडी\nनागरीसुविधांसाठी जिल्हा परिषदेची अर्थकोंडी\nशनिवार, 14 जुलै 2018\nजळगाव : जनसुविधा, नागरी सुविधा आरोग्य आदींच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला निधी देताना नियोजन समितीने हात आखडता घेतला आहे. यातच मागील वर्षातील देणे बाकी असल्याने यंदा प्राप्त होणाऱ्या निधीतून देणी द्यावी लागतील. त्यात खर्चाचे नियोजन करण्यावर आणखी मर्यादा येतील, असे चित्र आहे. सदस्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.\nजळगाव : जनसुविधा, नागरी सुविधा आरोग्य आदींच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला निधी देताना नियोजन समितीने हात आखडता घेतला आहे. यातच मागील वर्षातील देणे बाकी असल्याने यंदा प्राप्त होणाऱ्या निधीतून देणी द्यावी लागतील. त्यात खर्चाचे नियोजन करण्यावर आणखी मर्यादा येतील, असे चित्र आहे. सदस्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.\nअंगणवाड्यांच्या बांधकामासाठी २ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. परंतु, मागील वर्षी अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी झालेल्या कामांची देणी १ कोटी ४५ लाखांची आहेत. यंदाच्या मंजूर निधीतून ही देणी द्यावी लागतील. त्यामुळे यावर्षी बांधकाम खर्चासाठी फक्त ६५ लाख रुपये निधी मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nजनसुविधा कार्यक्रमासाठी २ कोटी ७० लाख मंजूर असून तो अपुरा आहे. यातून ग्रामपंचायतींचे बांधकाम, स्मशानभूमी, कब्रस्तान बांधकाम, स्मशानभूमी रस्ते विकास आदी कामे घेता येतात. परंतु, किमान ४ कोटी निधी त्यासाठी हवा होता. जिल्ह्यात ११५४ ग्रामपंचायती आहेत. निधीचे समान वाटप या तोकड्या रकमेतून होणार नाही, असे सदस्य प्रताप पाटील यांनी सांगितले.\nतीर्थक्षेत्र विकाससंबंधी १ कोटी ८० लाख आणि लघुसिंचन उपक्रमांसाठी १२ कोटी निधी मंजूर आहे. त्यात पाझर तलावांसाठी व केटी वेअरसाठी प्रत्‍येकी ६ कोटी रुपये निधी असल्याची माहिती मिळाली. रस्ते विकासासाठी १३ कोटी ५० लाख निधी मंजूर झाला आहे. यात मागील वर्षाची देणी सुमारे १ कोटी ७८ लाखांचे आहे. केवळ ८ कोटी २१ लाखांचा निधी नियोजनासाठी हाती असणार आहे.\nभूसंपादनासंबंधी जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असलेल्या दाव्यांसाठी २ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषद न्यायालयाच्या निर्देशानंतरही मध्यंतरी भूसंपादनाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना देऊ शकली नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांची वाहने, संगणक, खुर्च्या जप्तीची कारवाई झाली होती. आणखी ११ कोटी निधीची गरज असून, त्यासाठी शासनाकडे मागणी केली जाणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.\nआरोग्य health जिल्हा परिषद प्रशासन administrations\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nखरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...\nदुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nसोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/parabhani/", "date_download": "2018-11-20T22:46:28Z", "digest": "sha1:LZQ7WQOWW7RR4MJU5BWIC5T567SFXRF3", "length": 27549, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Parabhani News | Latest Parabhani News in Marathi | Parabhani Local News Updates | ताज्या बातम्या परभणी | परभणी समाचार | Parabhani Newspaper | Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nपरभणी : २५ कोटी ७७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर\nपरभणी: मोफत पास योजनेतून तीन तालुके वगळले\nपरभणी : गंगाखेड तहसीलसमोर धरणे\nपरभणी : पांढऱ्या ज्वारीने गाठला ३ हजार रुपयांचा टप्पा\nपरभणी : सीईओंवर अविश्वासाच्या हालचाली\nपरभणी : हॅण्डलिंग चार्जेसच्या नावाखाली लूट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनवीन वाहन खरेदी करताना मूळ वाहनाच्या किंमती व्यतिरिक्त हॅण्डलिंग चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम लावून जिल्ह्यातील दुचाकी, चारचाकी वितरकांकडून वाहनधारकांची सर्रास लूट केली जात आहे. ... Read More\nDrought In Marathwada : मराठवाड्यातील पशुधनाला जून २०१९ पर्यंत लागणार ४१४ कोटींचा चारा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपुढील सात महिन्यांत सुरू करावयाच्या छावण्यांत आणि लागणाऱ्या खर्चासह किती जनावरांना त्याचा लाभ होईल, याची गृहितके मांडणारा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. ... Read More\nपरभणी जिल्ह्यातील २० प्रकल्पांनी गाठला तळ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयावर्षीच्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला नाही़ सद्यस्थितीला येलदरीसह २० प्रकल्पांनी तळ गाठल्याने टंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे़ पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत पावसाची शक्यता नसल्याने याच पाणी ... Read More\nparabhaniwater scarcityIrrigation Projectsपरभणीपाणी टंचाईपाटबंधारे प्रकल्प\nपरभणी : किसान सभेचे रास्ता रोको आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ... Read More\nपरभणी : चार गावांचा वीजपुरवठा खंडित\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबाभळगाव शिवारातील टॉवरजवळ विजेची तार तुटल्याने लिंबा, तारुगव्हाण, आनंदनगर तांडा व लिंबा तांडा या चार गावांचा वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे ... Read More\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\nरस्त्यावर धावणारी 'ही' अनोखी ट्रेन पाहिलीत का\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nधूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली; माझगाव सर्वाधिक प्रदूषित\nसौरऊर्जेच्या माध्यमातून माहिम येथील मशिदीत विजेचा वापर\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/38129", "date_download": "2018-11-20T22:38:02Z", "digest": "sha1:RCTAHTLSP32RIHLEXY7BHVE4JLRN7JV2", "length": 46007, "nlines": 397, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जगायची जन्मठेप झाली! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जगायची जन्मठेप झाली\nहपापल्या या दिशा मधाला;\nस्फुरायची शायरी अशी की,\nसुगंध देण्यास जन्म झाला....\nनशाच होती तुझ्यात गझले\nहळू हळू तीळ तीळ तुटलो.....\nमुळात मी एक ओल होतो\nअसेन मी जन्मजात वणवा\nभूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,\nनौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.\nमुळात मी एक मायबोलीकर\nमुळात मी एक मायबोलीकर होतो\nगझला वाचायची जन्मठेप झाली...\nबीअरचा एक कॅन ढोसता मुतायची\nबीअरचा एक कॅन ढोसता\nबीअरचा एक कॅन ढोसता\nसचिन गोरे, चार दिवस तीन तासातच मुतायची वेळ आली म्हणजे कमाल म्हणायची.\n१८ मधील १० मात्रा रदीफेने चघळल्या आहेत, आठ मात्रांवर विश्वनिर्मीतीची मर्यादा\nहपापल्या या दिशा मधाला;\nस्फुरायची शायरी अशी की,\nहळू हळू तीळ तीळ तुटलो.....\nमुळात मी एक ओल होतो\nअसेन मी जन्मजात वणवा\n सुंदर गझल प्रोफेसर साहेब नो तकलादू शेर (दाद देताना काही शेर गाळले आहेत कारण त्यातील काही शेर मी खाली चर्चेस्तव घेतलेले आहेत. कृपया कोणताही गैरसमज नसावा. निव्वळ टाईमपास करणे शक्य आहे म्हणून चर्वीचरण\nयेथे मला 'वहायची' ऐवजी थिजायची हे अधिक भावले असते. कृ गै न\nसुगंध देण्यास जन्म झाला....\nयेथे मात्र झिजायची ऐवजी 'वहायची' हा काफिया अधिक भावला असता. (वैयक्तीक मत) कृ गै न\nनशाच होती तुझ्यात गझले\nसुटेल निर्दोष त्या गझलला\nरमायची जन्मठेप झाली (असा शेर सुचला. कृपया गैरसमज नसावा. निव्वळ वेळ आहे म्हणून काहीतरी चबकटबक करून पाहिले)\nहा शेर नीटसा पटला नाही.\nहळू हळू तीळ तीळ तुटलो.....\n उत्तम शेर प्रोफेसर साहेब (हेच लिहायला येथे रिपीट केला होता).\nदोन ओळीतील 'काळात' फरक आहे. 'जगलो' असेही चालावे बहुधा, की टायपो असावा\nपण जुगारी फक्त हारतोच का की जिंकतोही कधीकधी\nमुळात मी एक ओल होतो\nओल जी असते तिला 'ओल'च राहण्यात स्वारस्य असेल की मुरण्यात मुळात जी ओल आहे तिला ओलच राहण्यात स्वारस्य असेल असा माझा अंदाज आहे. म्हणून माझ्यामते येथे 'सुकायची जन्मठेप झाली' असा मिसरा अधिक संयुक्तिक ठरावा असे वाटते. (किंवा मग चक्क 'भिजायची जन्मठेप झाली' हाही मुळात जी ओल आहे तिला ओलच राहण्यात स्वारस्य असेल असा माझा अंदाज आहे. म्हणून माझ्यामते येथे 'सुकायची जन्मठेप झाली' असा मिसरा अधिक संयुक्तिक ठरावा असे वाटते. (किंवा मग चक्क 'भिजायची जन्मठेप झाली' हाही\nअर्थात, 'ओल' मुरतेही, पण ती तिची जन्मठेप असते की काय असते एक प्रकारे 'मुरायची जन्मठेप झाली' हा अप्रतिम मिसरा व शेर आहे. (पण मला हे माहीत नाही की मी ज्या दृष्टीने म्हणतोय त्याच दृष्टीने तो तुम्हालाही अभिप्रेत आहे का एक प्रकारे 'मुरायची जन्मठेप झाली' हा अप्रतिम मिसरा व शेर आहे. (पण मला हे माहीत नाही की मी ज्या दृष्टीने म्हणतोय त्याच दृष्टीने तो तुम्हालाही अभिप्रेत आहे का\nपण छान आहे ही गझल. काही काही\nपण छान आहे ही गझल. काही काही ओळी अगदी मस्त.\nक्या बात है प्रोफेसर\nक्या बात है प्रोफेसर साहेब..... सुंदर गझल.\nपुसायला आसवे जगाची; हसायची\nस्फुरायची शायरी अशी की,\nसुगंध देण्यास जन्म झाला....\n (चंदनाच्या खोडाचा संदर्भ स्पष्ट होत नाही. तरी आवडला.)\nहळू हळू तीळ तीळ तुटलो.....\nहपापल्या या दिशा मधाला;\nछोटया बहरातल्या गझलेत गझलीयत\nछोटया बहरातल्या गझलेत गझलीयत जास्त अन शब्दछ्ळ कमी अस मस्त समिकरण साधता आपण ( मावैम.)\nकाफियांच्या फेरबदलांबद्दल बेफिंशी सहमत .\nखरोखरच .............अनेक शेर फार म्हणजे फारच भारी झालेत सर\nसुप्रियातै शब्दःछल असे म्हणायचे आहे ना तुम्हाला \nत्या \"छळ\" वरून ...देवसरान्चा आजवरचा मायबोलीवरचा अख्खा वावर क्षणार्धात विश्वरूपदर्शन दाखवून गेला बुवा ज्जाम घाबरायला होतय आम्हाला\nतै ; जमल्यास प्रतिसादात शब्दःछल असा बदल कराच प्लीज \n(बाकी आपल्या मताशी सहमत आहोत ; हे वेगळे सान्गणे न लगे नाही का\nहपापल्या या दिशा मधाला;\nमुळात मी एक ओल होतो\nक्या बात है...सुरेख शेर आहेत..\n( पण 'मुरायची' शेरासाठी बेफिजींचे दोन्ही पर्याय जास्त आवडले...)\nछोट्या बहरातली एक सुंदर गझल...\nइथे रदीफ आहे.....जन्मठेप झाली\nजन्मठेप शब्द जेव्हा माझ्या मनात आला, त्या क्षणीच, काळजात ही गझल लकाकून गेली व नंतर ती कागदावर उतरवली.\nजन्मठेप या रदीफावर चिंतन करताना, मला त्यात अनेक शेड्स जाणवल्या.\nजन्मठेप या शब्दाचा शब्दश: अर्थ आहे आमरण कैद, तुरुंगवास, कारावास, बंधन, बेड्या वगैरे.\nजेव्हा एखादी गोष्ट आपण सतत/सातत्याने करतच राहतो जाणीवपूर्वक/अजाणता, तेव्हा त्या गोष्टीत आम्हाला जन्मठेप वा कैदच जाणवू लागली.\nमी अमूक होतो........अमुक आमरण झाले/करावे लागले............अशा अर्थाच्या ओळी व विधाने म्हणजे ही गझल नाही. वरवर ओळी सोप्या वाटतील, पण गुणगुणताना त्यांच्यातील खोली/गहनता निश्चितच जाणवेल\nजन्मठेपेचा असा व्यापक अर्थ लक्षात घेतला तर मला खात्री आहे की, प्रत्येक शेर हा काळजाला हात घातल्याशिवाय रहाणार नाही. असो.\nआपल्या प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद\nआता आपण सुचवलेल्या बदलाबाबत............\nइथे मला अभिप्रेत असलेला अर्थ असा......\nएखादा सुसाट वारा सुटावा, तसा मी देखिल आयुष्यात वागू लागलो. इथे सुसाट वहाणे हे वा-याबाबतीत आपण जाणतो. पण आमच्यासारखी काही वेडी माणसे पण असतात, जी वेगवेगळ्या बाबतीत आयुष्यात सुसाट मार्गक्रमण करत असतात, जणू काही त्यांना ते कुणी काम दिले आहे. हळू हळू तो आमचा स्वभावच होत असतो.\nकधीच थांबून आम्ही विचार करत नाही की, असे सुसाट वहाण्याची गरज आहे का का आपण असे करत आहोत का आपण असे करत आहोत\nइथे सुसाट वहाणे ही compulsive behavior होवून बसते म्हणून ती देखिल आम्हास जन्मठेपच वाटत आहे. कोणत्याही गोष्टीत आम्ही सुसाटच वहात असतो.\nआता बघा ना, एखदी ओळ/शेर/मतला काळजात घुसला की, झाले आम्हाला स्फुरण चढते, धुंद चढते व व झराझरा शायरीचे मिसरे आमच्या मुखातून बाहेर पडतात. त्याला मग ब्रेकच रहात नाही. आम्ही वहावतच जातो. अशी अनेक उदाहरणे आहेत, पण स्थळकाळाच्या मर्यादेमुळे सर्व इथे देता येत नाही. प्रत्यक्ष भेटीत बोलूच (केव्हा योग येणार आहे, देवालाच ठाऊक (केव्हा योग येणार आहे, देवालाच ठाऊक\nबोलत राहिलो तर, आम्ही तासंतास बोलतच रहातो. म्हणून ती सुद्धा आम्हाला बोलण्याची जन्मठेपच वाटते.\nआहो, आम्ही staffroom मधे पाऊल ठेवले की, रिकामटेकड्या व चकाटे पिटणा-या प्राध्यापक व प्राध्यापिकांचा गराडा आम्हास पडतो व वेळ वा मूड असो वा नसो, आमची दणादण शायरी सुरू होते मग भान नसते की, अरे आपल्याला व्याख्यान द्यायला जायचे आहे. थांबायचे कुठे हे माहितच नाही. ही न थांबण्याची जन्मठेपच जणू आम्हास झाली आहे. त्यामुळे आमच्या कडकलक्ष्मी आम्हाला नेहमी खेचत असतात, पण आम्ही मात्र सगळी दावणी तोडून चौफेर उधळतच असतो, असो\nआम्हाला वाटते आम्ही फारच विवेचन केले या शेरावर मामी घोरत पडल्याने आम्ही हे बिनघोरपणे व चपळाईने लिहीत आहोत\nथिजायची मधे ही न थांबण्याची, वहावत, वहात जाण्याची जन्मठेप व्यक्त होत नाही.\nपण तरीही भूषणराव, आपण सुचवलेल्या बदलांचा आम्हास आदर आहे. धन्यवाद\nसुगंध देण्यात जन्म गेला......\nइथे सुगंध व झिजणे अशा प्रतिमा आम्ही का वापरल्या\nसुगंध फुलांचा असतो. इतरही अनेक सुगंध असतात.\nसुगंध सुटणे, दरवळणे, घमघमणे, परिमळ येणे, सुगंध वहाणे, याकडे आमचे लक्ष नव्हतेच\nसुगंध व झिजणे या जोडप्रतिमा आमच्या मनात आल्या कारण, चंदनाचे खोड आमच्या मनात आले. चंदन उगाळताना चंदनाची झीज होते......चंदन कमी होते.\nपण, सुगंध सुटतो. तेव्हा सुगंध देण्यासाठी जणू चंदन झिजते हे काव्य आम्हास प्रकर्षाने जाणवले.\nशेवटी सुगंध हे एक प्रतीक आहे. कुठलीही चांगली गोष्ट जगाला द्यायची झाल्यास त्यासाठी दात्याला झीज/झळ ही सोसावीच लागते.\nअस्सल कलाकार आपल्या कलाकृतीने जगाला मोहून टाकतो. पण, त्याला कलाकृतीनिर्मितीच्या यातना (हव्याहव्या वाटणा-या) या सोसाव्याच लागतात. तेव्हा त्या कलाकृतीचा सुगंध जणू जगाला दिला जातो.\nगदिमांनी असंख्य अलौकिक गाणी जगाला दिली. पण ती गाणी देताना त्यांच्या प्रतिभेची, कल्पनाशक्तीची, मनाची, काळजाची किती झीज झाली असेल हे त्यांच्या आत्म्यालाच माहीत\nजगास येतो तो फक्त त्यांच्या गाण्यातला निखळ आत्मिक सुगंध म्हणूनच उला मिस-यात झिजायची जन्मठेप झाली, असा शब्दप्रयोग केला आहे.\nएखाद्या मतल्याने/काफियाने जेव्हा आम्ही रात्रंदिवस झपाटले जातो, तेव्हा आमची दिवसेंदिवस झीजच चालू असते. पण त्यातून सुंदर सुंदर मिसरे/शेर/गझला जेव्हा तयार होतात, तेव्हा त्या सुगंधात आम्ही स्वत: व श्रोते/वाचक/रसिक/विद्यार्थी नाहून निघतात. मला वाटते बरेच विवेचन झाले.\nतरी पण, आपल्या वहायची बदलाचाही आम्ही आदर करतो. धन्यवाद\nनशाच होती तुझ्यात गझले;\nइथे आमची आसक्ती, वहावत जाण्याचा स्वभाव वगैरे स्पष्ट झाले आहे. गझलेतील नशा आम्हास जाणवली, जणू गझलरुपी दारूची आम्हास चटक लागली\nएखाद्या मद्यपीडिताने पुन्हा पुन्हा मद्यपान करावे, गुत्त्यात डिंक लावल्यासारखे मद्य पीत बसावे/रमावे, तसे आम्ही गझलेच्या नशेत/धुंधीत सतत रमत/झिंगतच असतो.\nमाणसाला एखाद्या गोष्टीत गोडी वाटू लागली की, तो तासंतास तीच गोष्ट करू लागतो. त्या गोष्टीतच तो रमत असतो, रममाण होतो. म्हणून एखद्या गोष्टीत रमणे/ बुडून जाणे/वहावत जाणे, यालाही आम्ही एकप्रकारची जन्मठेप समजतो.\nसुटेल निर्दोष त्या गझलला व रमणे यातील नाते व अर्थ समजला नाही. कृपया समजावून सांगाल का\nया शेरात आमच्यासारख्यांच्या वाट्यास आलेले वास्तव मांडले आहे, ते म्हणजे.......\nआमचे आयुष्य इतके गतीमान (dynamic) आहे की, रडू आले तरी, रडायलाही आमची जिंदगी आम्हाला वेळ देत नाही अशा वेळी त्या रडण्याला/आसवांना कुठे तरी मोकळे व्हायला हवे ना(drive), तर ते कण्हण्याने होते. म्हणजेच आयुष्यात इतकी दु:खे, वाईट प्रसंग/गोष्टी/घटना झपाट्याने घडत गेल्या की, रडायला वेळ नसल्याने जगताना सतत कण्हण्याची सवय लागली की, आमच्या कण्हण्यातही आम्हाला जन्मठेप दिसू लागली\nआता देखिल जिने चढताना वजनामुळे (तसे आम्ही वजनदार/भारदस्त/भारग्रस्त आहोतच) त्रास होतो. पण, महाविद्यालयात ठायी, ठायी विद्यार्थीप्रेक्षक असल्याने मोठ्यांदी विव्हळताही येत नाही. पण, मनातून कण्हतच जिन्यांची चढउतार व्याख्यानांसाठी करावी लागते. परंतु काही कनवाळू भक्तविद्यार्थी/विद्यार्थिनी आमची हातातील अवजड(ज्ञानाने/वजनाने) पिशवी/आमचे दप्तर आपणहून वर्गात नेवून ठेवतात(देवमामींना आमच्या अवजड दप्तराची/ज्ञानाच्या पोतडीची प्रचंड तिडीक आहे) व आम्ही आपले मस्त धुंधीत, गुणगुणत व त्याबरोबर कण्हत देखिल वर्गात प्रवेश करतो. आमची ही कण्हण्याची जन्मठेप, भूषणराव, अजून चालूच आहे\nपहा पटतो का शेराचा अर्थ.\nजन्मठेप....आमरण कारावास...क्षणाक्षणाला मरत रहाणे व जगणे म्हणजेच हरघडी/रोज मरण्याची जन्मठेप आम्हास झाली असे आम्ही म्हणतो.\nइथे अजून आम्ही जिवंत आहोत. जगणे चालू आहे, म्हणून जगतो असे लिहिले पहिल्या मिस-यात, कारण काय तर, आम्हाला जणू सतत हरण्याची/हरायची जन्मठेप झाली(भूतकाळ) होती, असे आम्हास वाटते. ही जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली, म्हणून भूतकाळ. मला तरी त्यात काळाची गडबड वाटत नाही. पहा आता तो शेर गुणगुणून\nटीप: काही, निदान आमच्यासारखे जुगारी तर हरतातच व तरीही जगण्याचा जुगार चालूच असतो. जगायला जणू आमचा जीव शिवशिवत असतो, जसे जुगा-याचे हात शिवशिवतात तसे\nकधी कधी हरण्यातही जीत असते बर का भूषणराव\nमुळात मी एक ओल होतो;\nइथे ओल व मुरणे अशा प्रतिमा का वापरल्या\nओल म्हणजे आर्द्रता, भिजलेले असणे, आशास्थान, सुलभता वगैरे.\nएखादा द्रव पदार्थ घन पदार्थात शिरून त्यात राहणे, जिरणे, शोषून घेतल्यासारखे\nचांगले विरजणे (उदाहरणार्थ दूध)\nरुजणे, पक्व दशेस येणे (उदाहरणार्थ बी)\nगंभीर,शांत होणे, सवयीने तरबेज होणे, पूर्ण परिचित असणे\nइच्छा, क्रोध, वासना दबणे, कमी होणे\nबारीक ज्वर अंगात राहणे\nगळू/फोड न फुटता बसणे\nचिंतनात गढून जाणे, अपेक्षेपेक्षा जास्त खप होणे\nलाक्षणीक अर्थ तृप्त होणे वगैरे\nउरणे शब्दाची इतकी व्याप्ती आहे.\n आता पुन्हा शेर वाचा, पहा काय वाटते ते.\nआता ओल ही हळू हळू वाढू शकते, झिरपू शकते, कदाचित पाझरूही शकते (अधिक झाली तर)\n(आमच्यातला groundwater geologist बोलतोय भूषणराव\nया सगळ्या क्रियांना ओल मुरणे असे आम्ही म्हणतो म्हणजे ओल पसरणे/वाढणे वगैरे.\nआता ओल स्वत: मुरण्यात खुश असेल का\nबर, सारखे तिने मुरतच रहावे का\nतिला विश्रांती/चिरविश्रांती/बदल नको का\nआर्द्रतेचा source बंद झाला की, म्हणजेच गळती बंद झाली की, ओल सुकू लागते.\nआता मुळात मी एक ओल होतो......असे आम्ही का म्हणले ते सांगतो.........\nआमच्या व्यक्तीमत्वात/वागण्यात/बोलण्यात/शेरात/गझलेत एक ओलावा/आर्द्रता आहे. जिथे जातो तिथे आमची ही ओल पसरत जाते. मुरत जाते.\nहम छा जाते है\nआता आमच्या अस्तित्वाची ही ओल सगळ्यांनाच आवडेल का\n(अवांतर: आमच्या वरच्यांच्या न्हाणीघराची ओल सध्या आमच्या मोठ्या शयनगृहात मुरत आहे, कधी कधी पाझरत आहे. आमच्या कडकलक्ष्मी रोज त्यासाठी झुंजत आहेत व आम्ही या गझलेच्या धुंदीत रोज त्यांना बगल देत आहोत\nआम्हाला सुद्धा मुरण्याची, पसरण्याची इतकी सवयच लागली की, जणू मुरण्याचीच जन्मठेप झाली आहे(झिरपण्याची व पाझरण्याची)\nमला वाटते आम्ही शेरावर बरेच बोललो, थांबतो\nआपण केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. पहिल्यांदा आपला प्रतिसाद वाचत होतो तेव्हा चपापलो इतके शेर आपण कोट करत सुटलात, म्हटले शेवटी काय लिहितात भूषणराव, कुणास ठाऊक इतके शेर आपण कोट करत सुटलात, म्हटले शेवटी काय लिहितात भूषणराव, कुणास ठाऊक शालजोडीतले तर नाही मारत आहेत शालजोडीतले तर नाही मारत आहेत पण पुढे वाचत गेलो तेव्हा आपल्या प्रतिसादातले गांभिर्य समजले व त्यामुळे हा लिखाणाचा प्रपंच\nविस्तारीत प्रांजळ प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद भूषणराव\nआपली मते कळवलीत तर वाचायला व शिकायला आवडेल\nगझलीयत जास्त अन् शब्द्छळ कमी\n सुप्रियाताई, तुमच्या प्रतिसादाची शब्दकळा काळजाच्या आरपार गेली\nशब्दछळाचे शब्दच्छल करतोस काय\nबाकी आमच्या कडकलक्ष्मी देवमामी, हे काय शब्दच्छल करत बसताय तुम्ही/तू (लाडात आल्या तर), शब्द चिवडीत बसताय तुम्ही, असे घणाघाती घाव आमच्यावर करतच असतात पण, आम्ही मात्र मामींची पाठ कधी सोडत नाही, कारण त्या psychologist आहेत. शब्दांच्या बारिकसारिक छटा त्यांना माहीत असतात. म्हणून आम्ही मोठ्या चतुराईने व चपळाईने, लाडीगोडीने त्यांच्याकढून त्या छटा वदवून घेतो.\nवैभवा, अलीकडे मी त्यांना माझे निवडक (भारंभार नव्हे) शेर भीतभीत का होईना पण ऎकवत असतो, त्यांचा मूड व तुलनेने सौम्य अवतार बघून नाही तर शेर राहिले बाजूला आणि काही तरी कुस्पट काढून आमची हजामत सुरू होण्याचीच शक्यता जास्त असते. असो. (कळेल बेट्या तुलाही लग्न झाले की)\nछळ शब्दावरून आमचा मायबोलीवरचा अख्खा वावर क्षणार्धात विश्वरूप दर्शन देवून गेला काय..........घाबरतोस काय आणि वर हळूच बोचरे प्रतिसादही देतोस काय\n(थट्टेने म्हणतोय रे बाबा मला आता बोचरेपणा सोसण्याची कला अवगत झाली आहे, कारण, गेले ४४ वर्षांचा अनुभव आहे राव आमच्या गाठीला मला आता बोचरेपणा सोसण्याची कला अवगत झाली आहे, कारण, गेले ४४ वर्षांचा अनुभव आहे राव आमच्या गाठीला\nआमची एक अष्टाक्षरी कविता देण्याचा मोह अनावर होतोय, वैभवा म्हणून या अष्टाक्षरीचा काही भाग आम्ही तुला अर्पण करत आहोत, जी खूप जुनी रचना आहे.\nकृपया ही बोच बोचून घ्यावी...........\nफुले वेचता वेचता काटे परडीत आले\nमग, एकेका काट्याचे हळूहळू फूल झाले\nफुले उधळू लागली, माझ्या स्वप्नांचा सुगंध;\nकळ वेदनेची माझ्या झाली आपोआप मंद\nआता फुले आणि काटे असा भेद कुठे वाटे\nजशी हासतात फुले, तसे हासतात काटे\nआता सांग वैभवा, आमचा छळ देखिल शेवटी हवाहवासा वाटतो की नाही\nप्रामाणिकपणे कबूल करायचे बर का\nवैभवा, ही सगळी देवमामींची कृपा बर का\nटीप: सुप्रियाताईंचा आता कुठे लोभ आमच्यावर रिमझिमू लागला, तेवढ्यात त्यांना\n बिलंदर, लब्बाड....अजून खूप काही विशेषणे उचंबळत आहेत, पण आम्हाला आता महाविद्यालयात जायचे आहे, म्हणून थांबतो आहोत.....वाचलास गड्या\n बिलंदर, लब्बाड....अजून खूप काही विशेषणे उचंबळत आहेत<<<\nवैभवा, ही सगळी मामींची कृपा\nवैभवा, ही सगळी मामींची कृपा बर का\nप्रोफेसर साहेब, देवमामी म्हणायचे विसरत जाऊ नका हो येथे मायबोलीवर दोन मामी आहेत. एक अश्विनीमामी आणि एक कार्तिकीमामी येथे मायबोलीवर दोन मामी आहेत. एक अश्विनीमामी आणि एक कार्तिकीमामी कार्तिकीमामींना नुसते मामी म्हंटले जाते\nदेवसर आज प्रथमच आम्हाला तुमचे\nदेवसर आज प्रथमच आम्हाला तुमचे प्रतिसादही मनापासून आवडले\nबेफीजीन्चे तर नेहमीप्रमाणे आवडलेच हे वेगळे सान्गायला का हवे\nबाकी आज प्रथमच आपली ; गझल /पर्यायी व्यतिरिक्त \"शुद्ध कविता\" वाचायचा योग आला हे भाग्यच (मस्तय कविता लैच भारीये\nकळेल बेट्या तुलाही लग्न झाले की>>>>> घाबरवू नका ना सर ......हे बरोबर नैये बरका \nबादवे : विषय निघालाच आहे म्हणून सान्गतो .....( तेवढीच जाहीरातही होईल बसल्या-बसल्या ;)).काल मी तो 'कनवाळू' चा शेर दिला होता ना त्या माझ्या प्रस्तावित गझलेची जमीन याच विशयावर आधारित अशीच आहे\nआईबाबा बोलत होते मी स्वप्नाळू झालो आहे\n...मी लग्नाळू झालो आहे\nमी बराच विस्तारीत प्रतिसाद दिला होता. आपली त्यावरील मते (विस्ताराने) वाचायला उत्सुक आहे. कृपया वेळ काढून लिहाल का म्हणजे माझ्या काही धारणा चुकीच्या असतील तर मला सुधारणा करता येतील.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=214928:2012-03-09-17-16-47&Itemid=1", "date_download": "2018-11-20T22:23:44Z", "digest": "sha1:VF7JC2IJ2WVWIG6LNTUHI7BMFRETTWN2", "length": 17681, "nlines": 239, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘डिपेस्क’ राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आज उद्घाटन", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘डिपेस्क’ राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आज उद्घाटन\nप्रतिनिधी ,९ मार्च / मुंबई\nतंत्रशिक्षण विद्यार्थी परिषद आणि सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डिपेक्स’ या अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, कृषी व पदव्युत्तर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’चे अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा यांच्या हस्ते शनिवारी (१०मार्चला) होणार आहे. ‘तंत्रशिक्षण विद्यार्थी परिषद’ ही ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची उपशाखा असून गेली अनेक वर्षे हा उपक्रम संघटनेतर्फे राबविण्यात येतो. १४ मार्चपर्यंत हे प्रदर्शन शीव येथील सोमय्या आयुर्विहार मैदानात आयोजित करण्यात आले आहे. यंदाचे वर्ष हे गणितज्ज्ञ श्री रामानुजम यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. केंद्र सरकारने ते ‘गणित वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्या निमित्ताने डिपेक्सच्या प्रांगणाला ‘रामानुजम नगर’ असे नाव देण्यात आले आहे.\nसायंकाळी ६ वाजता उद्घाटन समारंभ पार पाडल्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमाला ‘आयआयटी’चे प्राध्यापक डॉ. दीपक फाटक, ‘अभाविप’चे प्रदेश अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर देशपांडे, प्रदेश मंत्री राजू चौहान, मुंबई महानगर अध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक, मुंबई महानगर मंत्री रजनी भोसले आदी उपस्थित राहतील.\nपाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शन आणि स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोव्यातून २७३ प्रकल्प सादर केले जाणार आहेत. यात जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या शिवाय तंत्रज्ञानविषयक अभ्यास लेख कसे लिहावे, व्यवसाय- अभ्यासाबरोबरच कमाई कशी करावी, पुरातन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भारतीय नौदलातील करिअरच्या संधी, संशोधन पद्धती (पीएचडी मार्गदर्शकांसाठी), पर्यावरण आणि तंत्रज्ञान आदी विषयांवर आयआयटी, व्हीजेटीआय, निटी आदी शैक्षणिक संस्थांमध्ये शिकविणाऱ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि शिक्षकांना लाभणार आहे.\nशेवटच्या दिवशी स्वामी विवेकानंद यांच्यावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून बॉम्बे डाईंगचे जे. वाडिया आणि ‘अभाविप’चे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद मराठे यांच्या उपस्थितीत समारोप आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.\nअधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nआता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द\nविद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9A.html", "date_download": "2018-11-20T21:30:31Z", "digest": "sha1:J45ZOOCQ5CHX3XV3EJA3B3IHJRBJZD5Y", "length": 27171, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | टंचाईग्रस्त भागात सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवा", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » टंचाईग्रस्त भागात सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवा\nटंचाईग्रस्त भागात सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवा\nमुंबई, [५ मे] – राज्यासाठी पुढील दीड ते दोन महिन्यांचा काळ अत्यंत महत्त्वाचा असून या काळात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवाव्यात. टंचाई परिस्थितीत विविध उपाययोजना करता येण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वाधिकार देण्यात आले असून त्याचा उपयोग जनतेला दिलासा देण्यासाठी करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांना दिले.\nदुष्काळग्रस्त जिल्ह्यांत टंचाई निवारणासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये कृषी तथा मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे जळगाव येथून सहभागी झाले होते.\nचारा टंचाई, टँकरने पाणीपुरवठा, जलयुक्त शिवार अभियानातील प्रलंबित तसेच नवीन कामे, मागेल त्याला शेततळे, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना करण्यात आलेली मदत, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, मनरेगा, सिंचन विहिरींची निर्मिती आदी विविध बाबींचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचेही निदर्शनास आले. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nमुख्यमंत्री पुढे म्हणाले, जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीनेही पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने जलयुक्त शिवार अभियानाची कामे, मागेल त्याला शेततळे तसेच मनरेगाची कामे गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. शेततळी बनविताना ती तांत्रिकदृष्ट्‌या योग्य जागेत बनविणे गरजेची आहेत. त्यादृष्टीने भूजल विभागातील अधिकार्‍यांकडून जागेची पडताळणी करून त्याच जागेमध्ये शेततळ्याची निर्मिती करण्यात यावी. जलयुक्त शिवार अभियान आणि मागेल त्याला शेततळे योजनेची कामे मागे पडलेल्या जिल्ह्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन ती गतिमान करावीत, असे आदेशही त्यांनी यावेळी संबंधित सचिवांना दिले. कृषी सहायक, तंत्रज्ञ, भूजल तज्ज्ञ आदींच्या जागा कमी असणार्‍या जिल्ह्यांमध्ये त्यांची पदभरती करण्यात यावी, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.\nदुष्काळमुक्तीसाठी दीर्घकालीन उपाययोजना : खडसे\nदुष्काळमुक्तीच्या दृष्टीने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांना गती देण्याची गरज आहे. जलयुक्तशिवार अभियानाची कामे जास्तीत जास्त १० जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावीत. ती दर्जेदार होण्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष देण्यात यावे. मनरेगा, मागेल त्याला शेततळे अशा विविध योजनांमधून शेततळ्यांच्या बांधकामास गती देण्यात यावी. टंचाई निवारणासाठी शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करून, आवश्यकता वाटल्यास जिल्हा स्तरावर विविध निर्णय घेऊन लोकांना या दुष्काळी परिस्थितीत दिलासा द्यावा, असे ते म्हणाले. जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. त्यानुसार मराठवाड्यात मनरेगाअंतर्गत सध्या ९ हजार १०४ कामे सुरू असून त्यावर १ लाख ६५ हजार ४७७ मजूर उपस्थित आहेत. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये ३७१ चारा छावण्या सुरू असून त्यात ४ लाख ५ हजार ७३४ जनावरे आहेत. राज्यात ४ हजार ६४० टँकर्सद्वारे ३ हजार ५५८ गावांना व ५ हजार ९९३ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nपरराज्यातील गोमांस बाळगण्याला हायकोर्टाची परवानगी\nमुंबई, [६ मे] - परराज्यातून महाराष्ट्रात येणार्‍या गोवंश मांस (बीफ) विक्रीला मुंबई उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-funny-sms-sms/what's-app-exam/msg10164/", "date_download": "2018-11-20T22:20:11Z", "digest": "sha1:4OXEL4XTTGAQRJX6CVPTZQLWDWK4IUJG", "length": 3535, "nlines": 85, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "What's app exam", "raw_content": "\n* महाराष्ट्र राज्य whatsapp परीक्षा 2016*\n* उन्हाळी परीक्षा *\nवेळ: 3 तास गुण :80\n- सर्व प्रश्न सोडवणे .\n-कॉपी करु नये .\nप्र.1 निबंध लिहा 10 गुण\n1) शांताबाई एक वादळ\n2) अजय देवगन आणि काजल यांची प्रेमकथा\n3) नरेंद्र मोदी जी अछे दिन कब लाएंगे\nप्र.2 रिकाम्या जग भरा\n1) मरिती चकरा नकरा चकरा नखरा .............\n2) शिट्टी वाजली गाड़ी सुटली\nपदर गल वर जपुन ......... धर.\nप्र.3 योग्य शब्द निवडा .\n1) ही पोली साजुक ........\nप्र.4 एक वाक्यात उत्तर द्या.\n1) शांताबाई कोण होती\n2) जानव्हीला बाळ कधि झाले \n3) बाजीरावने मस्तानी सोबत लग्न का केले\n4) कटप्पा ने बाहुबली ला का मारले \nप्र.5 चुक की बरोबर लिहा\n1) रात्रि डोळ्यांना जास्त दिसते.\n2) जेवण करताना कांदा खाऊ नये .\n80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा.\n1) शांताबाई चा इतिहास लिहा\n2) शांताराम शांताबाई चा कोण पडत होता \n1) बाजीराव मस्तानी प्रेमकथा\n2)चिमणी उडाली आणि पोपट उडाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-state-government-directed-fill-all-crop-insurgence-form-maharashtra-10877", "date_download": "2018-11-20T22:41:09Z", "digest": "sha1:CKIRBKFVFKXMYKCNIMZGUKAJP5EMLI45", "length": 16454, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, state government directed, fill up all crop insurgence form, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपोर्टलवर गावे दिसत नसली तरी विमा हप्ता स्वीकारा : राज्य शासनाच्या सूचना\nपोर्टलवर गावे दिसत नसली तरी विमा हप्ता स्वीकारा : राज्य शासनाच्या सूचना\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nपुणे: प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी पोर्टलवर काही गावांची नावे उपलब्ध होत नसली तरी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा हप्ते बॅंकांनी भरून घ्यावेत, अशा सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत.\nमंगळवारी दुपारपर्यंत राज्यातील ७६ लाख शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले होते. रात्री बारा वाजेपर्यंत हा आकडा ८० लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. बुधवारपासून विमा तपशील भरण्याची सुविधा पोर्टलवर आता फक्त बँक व जिल्हा सहकारी बँकांकरिताच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.\nपुणे: प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी पोर्टलवर काही गावांची नावे उपलब्ध होत नसली तरी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा हप्ते बॅंकांनी भरून घ्यावेत, अशा सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत.\nमंगळवारी दुपारपर्यंत राज्यातील ७६ लाख शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले होते. रात्री बारा वाजेपर्यंत हा आकडा ८० लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. बुधवारपासून विमा तपशील भरण्याची सुविधा पोर्टलवर आता फक्त बँक व जिल्हा सहकारी बँकांकरिताच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.\n‘‘पोर्टलवर काही गावांची नावे उपलब्ध होत नाहीत. मात्र, बॅंकांनी अशा गावांमधील शेतकऱ्यांचा विमाहप्ता भरून घेणे नाकारू नये. शासनाने त्या गावांचे महसूल मंडळ अधिसूचित केलेली असतील तर अशा गावांतील शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकांनी स्वीकारावा. मान्यता दिलेल्या तारखांनुसार विमा प्रस्ताव तयार करून बॅंकांकडून विमा कंपनीकडे पाठवता येतील,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nविम्यासाठी नोंदणी करण्याकरता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै अंतिम मुदत होती. त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्र, बँक, विमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी यांच्या मदतीने शेतकरी मंगळवारी दिवसभर अर्ज भरण्यात व्यस्त होते. त्यामुळे सर्व्हरवरील ताणदेखील वाढलेला होता. बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज आपले सरकार सेवा केंद्र व विमा कंपन्या केवळ मंगळवारच्या रात्री १२ वाजेपर्यंत पोर्टलवर अपलोड केले जात होते.\nराष्ट्रीयकृत, व्यापारी व जिल्हा बँकांमार्फत शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आपला विमा हप्ता रोख, ऑनलाइन, डिमांड ड्रॉफ्टद्वारे रात्री बारापर्यंत बँकेकडे जमा करता करण्याची संधी होती. आजपासून (ता.१) ही सुविधा मात्र उपलब्ध नसेल. शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव आता ग्रामीण बँका, व्यावसायिक बँका, खासगी बँकांकडून विमा कंपनीकडे ९ ऑगस्टपर्यंत जातील. तसेच, प्राथमिक कृषी सहकारी संस्थांकडून जिल्हा सहकारी बँकांकडे ९ ऑगस्टला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nविमा कंपनी सरकार जिल्हा बँक\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Green-Refinery-Project-against/", "date_download": "2018-11-20T21:39:34Z", "digest": "sha1:SFINWHGZPLFKVBFHT652KOGRVTFHXUMX", "length": 7052, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रामेश्‍वर ग्रामस्थांचाही ग्रीन रिफायनरीला कडाडून विरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रामेश्‍वर ग्रामस्थांचाही ग्रीन रिफायनरीला कडाडून विरोध\nरामेश्‍वर ग्रामस्थांचाही ग्रीन रिफायनरीला कडाडून विरोध\nग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत शुक्रवारी दुसर्‍या दिवशी झालेल्या सुनावणीवेळी रामेश्‍वर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित जमीन संपादनास व प्रकल्पास लेखी हरकतीद्वारे तीव्र विरोध दर्शविला.\nगिर्ये प्रमाणेच रामेश्‍वर भागातील ग्रामस्थांना जमीन संपादनाबाबत नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.या भागातील मोठ्या प्रमाणात जमीन,घरे,आंबा बागा भूसंपादनात जात असल्याने तसेच हा प्रकल्प प्रदूषणकारी असल्याचा दावा करत नागरिकांनी आपला या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला.\nशुक्रवारी देवगड तहसील कार्यालयात कणकवलीच्या प्रांताधिकारी नीता शींदे व देवगड तहसीलदार वनीता पाटील यांच्या उपस्थितीत रामेश्‍वर ग्रामस्थांच्या हरकती नोंदवून घेण्यात आल्या. यावेळी 677 भूधारकांपैकी 558 भूधारकांनी हरकती नोंदविल्या. कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची माहिती ऐकण्याची तयारी ग्रामस्थांची नसल्याने कंपनीच्या लोकांनी ग्रामस्थांसमोर येणे तसेच पत्रक वाटणे टाळले. या प्रकल्पासाठी आमची एक इंचही जागा देणार नाही.\nप्रकल्पाला आमचा कायम विरोध राहील, असा इशारा रामेश्‍वर येथील उपस्थित महिला वर्गांनीही दिला. प्रकल्पाविरोधात महिलांनीही आपली एकजूट दाखविली. माजी उपसभापती नासीर मुकादम, मुनाफ ठाकूर, सुरेश केळकर या प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी माध्यमांसमोर प्रकल्पविरोधाची भूमिका मांडून मरेपर्यंत या प्रकल्पाला आमचा विरोधच राहील असे स्पष्ट केले.येत्या काही दिवसात या प्रकल्पाविरोधात गिर्ये-रामेश्‍वर भागातील नागरिकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले.\nया सुनावणीवेळीही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.देवगड पोलिस निरिक्षक जयकुमार सूर्यवंशी, विजयदुर्ग पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासहीत 40 हून अधिक पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्तासाठी ताफा होता.\nगुहागर, चिपळूणमधील जमीनधारक अडचणीत\nचिपळूण-कराड रेल्वेमार्गाबाबत खा. राऊत यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट\nमहाड : माजी उपनगराध्यक्षा प्रणाली म्हामुणकर यांचे निधन\nचिपळूण न.प. कारभाराची चौकशी सुरू\nसागरमालातून बंदरांसह बेटांचा होणार विकास\n‘रिफायनरी’बाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/co-operative-society-devlopment-issue-mangle-sangli/", "date_download": "2018-11-20T21:39:17Z", "digest": "sha1:UIPIF7WDV4HVURPVH3NWW4JXAF3I7AAK", "length": 4925, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विकास सोसायट्या सक्षम होण्याची गरज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › विकास सोसायट्या सक्षम होण्याची गरज\nविकास सोसायट्या सक्षम होण्याची गरज\nविकास सोसायट्या या जिल्हा बँकेचा पाया आहेत, त्या सक्षम झाल्या तर बँक समृध्द होईल. यासाठी जिल्हा बँकेने विकास सोसायट्यांना भक्कम करण्याचे धोरण ठेवले असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले.\nमांगले येथे मांगले विकास सोसायटीचा शतकपूर्ती महोत्सव व पाणी फिल्टर युनिट उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, ज्येेष्ठ नेते शंकरराव चरापले प्रमुख उपस्थित होते. दिलीप पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते शंकरराव चरापले यांच्या पन्नास वर्षाच्या कुशल मार्गदर्शनामुळे ही संस्था सक्षमपणे शेतकर्‍यांना मदत करत आहे. आ. नाईक म्हणाले, शंकरराव चरायले यांचे गावच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. सत्यजित देशमुख म्हणाले, शंकरराव चरापले यांनी अत्यंत संघर्षातून वाटचाल केली आहे. आ. शिवाजीराव देशमुख यांना प्रामाणिकपणे, निष्ठेने साथ दिली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.\nडॉ. संतोष चरापले यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या पाणी फिल्टर युनिटचे उद्घाटन झाले. माजी आमदार विनय कोरे, शंकरराव चरापले, सत्यजित देशमुख, उदयसिंग नाईक, डॉ. संतोष चरापले, रणजित नाईक, हणमंतराव पाटील, जिल्हा बँक संचालिका डॉ. सौ. श्रद्धा चरापले, सौ. उषाताई चरापले, अध्यक्ष संपतराव चरापले, सरपंच सौ. मीना बेंद्रे, उपसरंपच धनाजी नरुटे, सुरेश पाटील, अभिजित पाटील उपस्थित होते. अधिक चरापले यांनी आभार\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1919", "date_download": "2018-11-20T21:57:48Z", "digest": "sha1:EP4AXYVE4FIWSKTQC6WOJ6VKH4AAOUJN", "length": 13445, "nlines": 110, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nक्रिकेटचा वारसा जपणारा सॅम\nक्रिकेटचा वारसा जपणारा सॅम\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nभारताविरुद्धच्या बर्मिंगहॅम येथील कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला नवा ‘मॅच विनर’ गवसला. कसोटी कारकिर्दीत अवघ्या दुसऱ्या सामन्यात त्याने सामनावीर पुरस्कार जिंकत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सॅम करन हे या नवोदित क्रिकेटपटूचे नाव. तो अवघ्या वीस वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकतीच त्याची सुरवात आहे, अष्टपैलुत्वाच्या बळावर त्याने अपेक्षा उंचावल्या आहेत. विशेष बाब म्हणजे तो ‘करन’ घराण्याचा क्रिकेटमधील वारसा जपत आहे. झिंबाब्वेचे माजी अष्टपैलू केविन करन यांचा तो मुलगा. सॅम याचे आजोबाही क्रिकेटपटू होते. केविन यांनी झिंबाब्वेचे १९८३ व १९८७ मधील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. केविन प्रथम श्रेणी क्रिकेट भरपूर खेळले. इंग्लिश कौंटीत त्यांनी ग्लुस्टरशायर व नॉर्दम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले. केविन यांचे तिघेही मुलगे क्रिकेटपटू. मोठा टॉम आहे २३ वर्षांचा. तो वेगवान गोलंदाज असून इंग्लंडतर्फे दोन कसोटी, आठ एकदिवसीय व सहा टी-२० सामने खेळला आहे. मधला बेन हा २२ वर्षांचा असून फिरकी गोलंदाज आहे, मात्र त्याने मोठा पल्ला गाठलेला नाही. सर्वांत लहान सॅम याने भारताविरुद्धची कसोटी गाजविली. वडील व थोरल्या बंधूपेक्षा हा वेगळा. डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी टाकतो, फलंदाजीही डावखुरीच करतो. कौंटी क्रिकेटमध्ये सरे संघाकडून टॉम आणि सॅम एकत्रित खेळले आहेत. तीन वर्षांपूर्वी या दोघांनी मिळून नॉर्दम्प्टनशायरच्या डावातील सर्व दहाही गडी बाद करण्याचा पराक्रम बजावला होता.\nसॅम याने यावर्षी पाकिस्तानविरुद्ध लीड्‌स येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सामना तीन दिवसांतच संपला. इंग्लंडने डावाने विजय मिळविला ती तारीख होती ३ जून. सॅमचा विसावा वाढदिवसही इंग्लंडच्या विजयाने साजरा झाला. डावखुऱ्या सॅमने जिगरबाज कामगिरीने क्रिकेट जाणकारांची शाबासकी मिळविली आहे. भारताविरुद्ध त्याने पहिल्या डावात चार गडी बाद केले, नंतर फलंदाजीत आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येत अर्धशतकी चमक दाखविली. त्याने भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवत केलेल्या झुंजार ६३ धावांमुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात ७ बाद ८७ वरून १८० धावांची मजल मारली. भारताला १९४ धावांचे आव्हान मिळाले, पण विराट कोहलीच्या संघाने फलंदाजीत निराशा केली. इंग्लंडने सामना ३१ धावांनी जिंकला. निर्णायक अर्धशतक नोंदविलेला सॅम सामनावीर ठरला. इंग्लंडच्या संघात बेन स्टोक्‍स, ख्रिस वोक्‍स, स्टुअर्ट ब्रॉड असे वेगवान गोलंदाजी टाकणारे अष्टपैलू आहेत. त्यांच्या सोबतीला आता युवा सॅम करन आला आहे. यामुळे इंग्लंडची ताकदही वाढली आहे. सॅमच्या डावखुऱ्या शैलीमुळे इंग्लंडच्या माऱ्यात वैविध्यता आली आहे.\nकरन कुटुंबीय झिंबाब्वेत रमले होते. केविन निवृत्तीनंतर प्रशिक्षक बनले. त्यांचे बोट पकडून तिघेही मुलगे क्रिकेट मैदानावर आले. जीवन सुसह्य असताना संकटाचे आगमन झाले. झिंबाब्वेचा माजी राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी २००४ मध्ये जमीन सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे त्या देशातील गोऱ्या नागरिकांना त्यांच्या ताब्यातील जमिनीवर पाणी सोडावे लागले. करन कुटुंबीयांवरही ही वेळ आली. केविन यांच्या आईच्या आठवणी असलेले ‘फार्महाऊस’ सोडावे लागले. तेव्हा झिंबाब्वेचे प्रशिक्षक असलेले ऑस्ट्रेलियन जेफ मार्श यांनी हरारेतील आपल्या सदनिकेत करन कुटुंबीयांना आसरा दिला होता. सहा वर्षांपूर्वी करन भावंडांना आणखी एक जबर धक्का बसला. १० ऑक्‍टोबर २०१२ रोजी वयाच्या ५३व्या वर्षी केविन यांचे ह्रदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. तिघेही भाऊ पितृछत्राला मुकले. वडिलांचा आधार तुटल्यानंतर टॉम, बेन व सॅम यांना इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायची संधी लाभली. टॉम व सॅम सरे संघाकडून खेळू लागले. येथूनच या दोघांनी इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान मिळविण्यापर्यंत प्रगती साधली.\nपहिला कसोटी बळी ः शादाब खान, विरुद्ध पाकिस्तान लीड्‌स येथे, १-३ जून २०१८\nपहिला एकदिवसीय बळी ः ॲलेक्‍स कॅरे, विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅंचेस्टर येथे,\nक्रीडा भारत कसोटी क्रिकेट\nसंधी हुकली, कामगिरी आश्‍वासक\nभारताची कामगिरी विजयी विरुद्ध व्हिएतनाम १-० बरोबरी विरुद्ध...\n‘दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...’ असे आपण सहजच म्हणून जातो....\nमलेशिया हा असा देश आहे जेथे मलाया, चायनीज, भारतीय व श्रीलंकन अशा विविध वंशाचे लोक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-40-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-11-20T21:16:42Z", "digest": "sha1:A74P7HOZ5EIYK5R4ZNKDPVIKN4I567IO", "length": 5898, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चोरट्याने पळवले 40 हजाराचे सोने | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचोरट्याने पळवले 40 हजाराचे सोने\nसातारा- सातारा शहरातील एका महिलेकडून चोरट्याने सोन्याचे दागिने पळवले आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.\nअनिता ज्योतीराम घोरपडे रा. देशमुख नगर, सातारा या हॉटेल प्रिती जवळील बस स्टॉपला थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांची नजर चुकवुन चोरट्याने दागिने पळवले. यामध्ये 32 हजाराचे गंठण, 6 हजाराचे मिनी गंठण, सोन्याच्या साखळ्या असे 40 हजाराचे दागिने होते. घोरपडे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याचा तपास पो.ना. गावीत करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘भारतीय खेळाडूंची विक्रमी कामगिरी हे चांगल्या दिवसांचे संकेत’\nNext articleचांदणी चौक उड्डाणपुलासाठी अटींचे “त्रांगडे’\nटपऱ्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहने रस्त्यावर\nसाताऱ्यात एकच चर्चा, खासदार होणार कोण\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nपेन्शनर सिटी स्मार्ट होणार तरी कधी\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-20T21:17:10Z", "digest": "sha1:ESSQYCAGF3FVZQWM4N4HJ7CLTGFUZ5CP", "length": 7085, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संचालकाच्या मालमत्ता जप्त करून पैसे वसुल करा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंचालकाच्या मालमत्ता जप्त करून पैसे वसुल करा\nएस. के. पाटील सह. बॅंक घोटाळा : हायकोर्टाचे अवसायकाला निर्देश\nदोन महिन्यांत प्रगत अहवाल सादर करा\nमुंबई – आर्थिक गैरव्यवहारामुळे अवसायानात आलेल्या एस के पाटील सहकारी बॅंकेला डबघाईत आणण्यास जबाबदार असलेल्या संचालकांविरोधातील कारवाई सुरूच ठेवा. त्यांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव प्रकिया सुरू करा आणि पैसे वसुल करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने अवसायकाला दिले.\nबॅंकेच्या अवसायकाने प्रतिज्ञापत्र सादर करून या प्रकरणी संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती न्यायालयात देताना या संचालकांच्या नावे असलेल्या मालमत्तांसह त्यांच्या नातेवाईकांच्या नावे हस्तांतरीत केलेल्या मालमत्ताही जप्त करण्याची प्रक्रिया लवलकरात लवकर पूर्ण केली जाईल, अशी हमी दिली. याची दखल घेऊन न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या खंडपीठाने हे आदेश देताना कारवाईचा प्रगत अहवाल दोन महिन्यांत सादर करा, असे निर्देश देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकंगना आणि सोनू सूदमध्ये जोरदार भांडण\nNext articleअखेर मुंबईतील बेपत्ता पाच विद्यार्थिनी सापडल्या\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\n……तरच राफेलच्या किंमतींवर चर्चा होऊ शकेल\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण: पुरवणी आरोपपत्रासाठी मागितली मुदतवाढ\nनोटा द्या, चिल्लर घ्या\nपुणे कॅन्टोन्मेंट बॅंकेची “भारत बिल पेमेंट सुविधा’\nकोठडीत पोलिसांनी केली मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/savantwadi-morle-pargad-road-issue/", "date_download": "2018-11-20T22:19:03Z", "digest": "sha1:SAAFL4HJCTOIEEISBR45BAWIC7VJ2IXQ", "length": 5966, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोर्ले-पारगड रस्त्यासाठी ग्रामस्थांचा वन विभागास घेराव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मोर्ले-पारगड रस्त्यासाठी ग्रामस्थांचा वन विभागास घेराव\nमोर्ले-पारगड रस्त्यासाठी ग्रामस्थांचा वन विभागास घेराव\nसावंतवाडी : शहर वार्ताहर\nमोर्ले-पारगड रस्ता न होण्यास येथील वन विभाग जबाबदार आहे. पालकमंत्री व उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी रस्त्याबाबत दिलेले आश्‍वासन पाळले नाही. दोन दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देत मोर्ले ग्रामस्थांनी बुधवारी वन विभागास घेराव घातला.\nमोर्ले-पारगड रस्ता कामावरून मोर्ले ग्रामस्थांनी बुधवारी वन विभागास स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली घेराव घातला. या रस्त्यासाठी आजपर्यंत तीन उपोषणे झाली. कागदोपत्री लिहून आश्‍वासने भरपूर दिली गेली; परंतु पदरात काहीच पडले नाही. रस्त्याचे काम या दोन दिवसांत सुरू न झाल्यास 18 डिसेंबरला सावंतवाडी वनाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा मोर्लेवासीयांनी दिला.\nमोर्ले-पारगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. दोडामार्ग आणि चंदगड रस्ता झाला तर पन्नास खेड्यांचा विकास होणार आहे. मोर्ले-पारगड रस्त्याचे भूमिपूजन झाले आणि रस्त्याचे काम थोड्या दिवसांत पूर्ण होईल, असे आश्‍वासन पालकमंत्री दीपक केसरकर व उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिले होते. या रस्त्यासाठी मोर्लेवासीयांनी उपोषण केले होते. त्यात समाधान चव्हाण यांनी एका महिन्यात झाडी काढली जाईल, असे सांगितले होते. तर बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरू करणार, असे आश्‍वासन दिले होते. ‘अन्यथा आत्मदहन करू’\nराजापूर पं.स. शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश\nकोकणातील पहिल्या शहीद जवान स्मारकासाठी रणगाडा मंजूर\n‘ओखी’च्या लाटांमध्येच जवानांचे नौकानयन\nकोकण रेल्वे मार्गावर २६ पासून ‘विंटर स्पेशल’\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/medical-system-of-the-corporation-combat-and-the-private-hospitals-combine/", "date_download": "2018-11-20T22:50:40Z", "digest": "sha1:WO7ZC62K2CKRHHY57LJ4NMAWDJDQHYCP", "length": 10794, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिकेची वैद्यकीय यंत्रणा कोमात अन् खासगी रुग्णालये जोमात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पालिकेची वैद्यकीय यंत्रणा कोमात अन् खासगी रुग्णालये जोमात\nपालिकेची वैद्यकीय यंत्रणा कोमात अन् खासगी रुग्णालये जोमात\nनेहरूनगर : बापू जगदाळे\nपिंपरी - चिंचवड शहरात गेले सहा दिवस पडत असलेल्या पावसामुळे वातावरण रोगट बनले असून सर्दी, ताप, खोकला अशा आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. आजारपणामुळे शहरातील महापालिका रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करत खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करावे लागत आहेत. ऐन पावसाळ्यात महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा कोमात गेली असून खासगी रुग्णालये मात्र जोमात असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे.\nसंततधार पावसामुळे गारठा वाढला आहे. तसेच वातावरण दूषित बनले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन ते साथीच्या आजारांना बळी पडत आहेत. संसर्ग होऊन वृद्ध आणि लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नागरिकांची गर्दी होत असून वैद्यकीय नियोजनाचा अभाव असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.\nमहापालिका प्रशासन अद्याप नागरिकांना पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊ शकली नाही, असा आरोपही नागरिकांमधून होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात व्यवस्थित उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. खराब वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचा फायदा काही खासगी रुग्णालये घेत असून उपचाराच्या नावाखाली भरमसाट ‘फी’ आकारली जात आहे, अशा प्रतिक्रिया रुग्णांमधून व्यक्त होत आहेत.पावसाळ्यात साथीच्या आजाराचे प्रमाण दरवर्षी वाढत असते. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने अगोदरच उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र, नागरिकांच्या आरोग्याबाबत महापालिका प्रशासनाला काहीच देणेघेणे नाही, अशा संतप्त प्रतिक्रियाही नागरिकांमधून उमटत आहेत.\nनवीन रुग्णालयाच्या इमारती धूळ खात\nमहापालिका प्रशासनाने नागरिकांना चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नवीन रुग्णालये उभारली आहेत. भोसरीत अनेक वर्षांपासून नवीन रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे, पण महापालिकेकडे डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग नसल्यामुळे नवीन रुग्णालये धूळ खात पडून आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधलेली नवीन रुग्णालये महापालिका प्रशासनाने सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.\nहंगाम पाहून दरात वाढ\nपावसाळा सुरू झाला की साथीचे आजार डोके वर काढतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतो. साहजिकच पावसाळ्यात रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी वाढत असते. या संधीचा फायदा घेण्यासाठी पावसाळ्यात खासगी रुग्णालये आणि ओपीडी चालविणारे डॉक्टर आपली फी भरमसाट वाढवतात. त्यांच्यावर कुणाचाच अंकुश राहिलेला नाही. महापालिकेचा आरोग्य विभाग ढिम्म झाल्यामुळे रुग्णांना नाइलाजास्तव आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत.\nअपुरा कर्मचारी वर्ग आणि नियोजनाचा अभाव\nशहरातील नागरिकांना कमी खर्चात चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिका प्रशासनाने रुग्णालये सुरू केली आहेत. मात्र, रुग्णालयातील अपुरा कर्मचारी वर्ग आणि नियोजनाचा अभाव याचा फटका रुग्णांना बसू लागला आहे. पावसाळ्यात साथीच्या आराजांचे प्रमाण वाढते. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.\nरोगट हवामानामुळे संसर्गजन्य आजारांचा फैलाव होत असून शहरातील नागरिकांचे स्वास्थ्य बिघडले आहे. महापालिकेची रुग्णालये नावाला उरली असून रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहेच; पण लोकप्रतिनिधीदेखील बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. शहरात साथीच्या आजारांनी लोक हैराण झाले असताना लोकप्रतिनिधी कसे काय शांत बसू शकतात, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Mayor-trophy-international-wrestling-preparation-In-the-final-stage/", "date_download": "2018-11-20T21:43:34Z", "digest": "sha1:JIRWCFONHIWB6RHOHLJ7HHHM6YB7QT3L", "length": 5634, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्तीची तयारी अंतिम टप्प्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्तीची तयारी अंतिम टप्प्यात\nपुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्तीची तयारी अंतिम टप्प्यात\nपुणे महापालिकेच्या वतीने व भारतीय कुस्ती संघ, महराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने ‘पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्‍पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ही स्पर्धा दि २३ ते २५ मार्च दरम्यान कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे.\nया स्पर्धेच्या निमिताने महापौर मुक्ताताई टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, एमआयटीचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, आयुक्त कुणाल कुमार, हिंद केसरी गणपतराव आंदळकर, रूस्तुम ए हिंद पै. दादू चौगुले, हिंद केसरी दिनानाथ सिंग, ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार व आशियाई पदक विजेती गीता फोगट आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.\nस्पर्धेचे वैशिष्टय म्हणजे हिंदुस्तानी व तुर्कस्थानी मल्लादरम्यान कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तुर्कस्थानचे ईयुप ओरमान, गुऱ्ह्न बलकल, मेटीन टेमिझेक, अहमत सलबस्ट, इस्माईल इरकल हे सहा आंतरराष्ट्रीय मल्ल यावेळी भारतीय मल्लाशी दोन हात करणार आहेत. यांच्या समोर हिंदकेसरी साबा, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, राष्ट्रीय खेळाडू माउली जमदाडे व मुन्ना झुंझुरके यांचे आव्हान राहणार आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/without-faith-on-dr-ambedkars-thought-acclaim-is-not-useful-210099/", "date_download": "2018-11-20T22:26:34Z", "digest": "sha1:L44PZCTGUZFAVTPHMDGANLGIHOHNYZMA", "length": 12589, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा नसेल, तर जय जयकाराचा उपयोग नाही’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\n‘डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा नसेल, तर जय जयकाराचा उपयोग नाही’\n‘डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा नसेल, तर जय जयकाराचा उपयोग नाही’\nजाती व्यवस्था वाढतच असून, पोटजातींमध्येही वाद होत आहेत. डॉ. आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा नसेल, तर त्यांचा जयजयकार करून उपयोग नाही.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समानता हवी होती. मात्र, जाती व्यवस्था वाढतच असून, पोटजातींमध्येही वाद होत आहेत. डॉ. आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा नसेल, तर त्यांचा जयजयकार करून उपयोग नाही, असे मत गुजरातमधील दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मार्टिन माकवान यांनी व्यक्त केले. ब्राह्मण, क्षत्रिय समाज दलितांचा शत्रू नाही, तर मनातील भीती हा खरा शत्रू आहे, असेही ते म्हणाले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दलित अत्याचार विरोधी परिषदेत ते बोलत होते. अविनाश महातेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला मंगला खिवंसरा, डॉ. मिलिंद आवाड, प्रियदर्शी तेलंग, परशुराम वाडेकर, डॉ. नितीन नवसागरे आदी उपस्थित होते.\nमकवाना म्हणाले की, ब्राह्मण, क्षत्रिय समाज नव्हे, तर मनातील भीती ही दलितांचा शत्रू आहे. ही भीती डोक्यातून जात नाही तोवर दलित शक्ती बाहेर येणार नाही. देशाचा उद्धार हा दलित शक्तीच्या माध्यमातूनच होऊ शकतो.\nमहातेकर म्हणाले की, दलितांवर अत्याचार होणाऱ्या ठिकाणी जाऊन अत्याचार विरोधी परिषदांचे आयोजन करायला हवे. एखादा अत्याचार झाल्यानंतर प्रतिक्रिया देण्यापेक्षा इतर वेळेला आपण काय भूमिका घेतो या गोष्टीला महत्त्व आहे. राज्यामध्ये दलित अत्याचार विरोधी कायद्यानुसार शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे.\nखिवंसरा म्हणाल्या की, गावकुसाबाहेरची माणसे बोलायला व विरोध करायला लागली म्हणून अत्याचार वाढले आहेत. अत्याचार सहन करणे हा देखील गुन्हाच आहे. दलितांची वाढती पत पाहून तिरस्कार केला जात आहे.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक वाडेकर यांनी केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n..अखेर डॉ. आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना न्याय\n‘स्टँड अप इंडिया’ योजनेस डॉ. आंबेडकरांचे नाव\nरायगड जिल्हा परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र गायब\nविविध उपक्रमांनी सव्वाशेव्या जयंतीनिमित्त घटनेच्या शिल्पकाराला अभिवादन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/zep-cultural-festival-2016/", "date_download": "2018-11-20T21:38:35Z", "digest": "sha1:IEDZ756CH7OMSRS3DBT7GGITPQZGMQH4", "length": 9449, "nlines": 128, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप’ सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप’ सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप’ सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ\nरत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या “झेप” या वार्षिक सांस्कृतिक युवा महोत्सवाला दि. २२ डिसेंबर २०१६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. ‘गो डिजिटल’ या मुख्य विषयावर आधारित हा सांस्कृतिक युवा महोत्सव दि. २४ डिसेंबर पर्यंत विविध बहारदार कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यावर्षी प्रथमच तीन दिवसात विविध १०० प्रकारच्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने विक्रमाकडे पाऊल टाकले आहे.\nया बहारदार महोत्सवाची सुरुवात जीजीपीएस प्रशाला ते खातू नाट्यमंदिर अशा शोभा यात्रेने झाली. नटराजाची प्रतिमा असलेली पालखी, पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थी, ढोल-ताशे आणि लेझीम पथक या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. यानंतर खातू नाट्य मंदिरात “झेप”चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, सहकार्यवाह श्री. नरेंद्र पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाचे उपप्राचार्य अनुक्रमे डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. मकरंद साखळकर आणि डॉ. मिलिंद गोरे, उद्योजक व माजी विद्यार्थी श्री. विवेक देसाई, श्री. निलेश भोसले, पत्रकार श्री. सचिन देसाई, महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण समन्वयक प्रा. उदय बोडस, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. यास्मिन आवटे, झेपचे समन्वयक प्रा. आनंद आंबेकर आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर सादर झालेल्या नांदी, भरतनाट्यम, ढोलकी वादन, पाश्चात्य नृत्य यांनाही सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.\n“झेप”च्या पहिल्या दिवशी संस्कृत, गणित, भौतिकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, वनस्पतीशास्त्र या विभागांनीही विविध प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. तसेच निसर्ग, संस्कार भारती, डिजिटल इंडिया यांसारख्या विषयांवर रांगोळी स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. याच दिवशी अंताक्षरी, वादविवाद, वक्तृत्व, फिल्म मेकिंग आणि अत्यंत मानाची समजली जाणारी ‘दांडेकर मानचिन्ह एकपात्री अभिनय स्पर्धा’ ही संपन्न होणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी थाटलेल्या फूड स्टॉलवरही लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी रोझ किंग आणि रोझ क्वीन तसेच चॉकलेट किंग आणि चॉकलेट क्वीन स्पर्धांचाही शुभारंभ झाला.\nआगामी दोन दिवसात “झेप” या वार्षिक सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये फोटोग्राफी, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, गायन, मिमिक्री, नृत्य, विविध प्रकारची प्रदर्शने, फूड स्टॉल यांची रेलचेल असणार आहे.\nकोंकण प्रज्ञाशोध परिक्षा २०१ ६-१७\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय एम.एस्सी. सेमिस्टर २ आणि सेमिस्टर- ४ करिता महत्त्वाची सूचना\nकै. बाबुराव जोशी ग्रंथालयात 'दिवाळी अंकांचे' उदघाटन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'संशोधन उपकरणे ओळख' कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे\nमुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शानदार उदघाटन संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-15-acres-land-export-facility-center-3117", "date_download": "2018-11-20T22:47:14Z", "digest": "sha1:SF6YDXV5KFBIJ2KDVU2LPE5OMDZ75TEV", "length": 17312, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 15 acres of land for the export facility center | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिर्यात सुविधा केंद्रासाठी पणनला १५ एकर जागा\nनिर्यात सुविधा केंद्रासाठी पणनला १५ एकर जागा\nशनिवार, 18 नोव्हेंबर 2017\nपुणे : महाराष्ट्रातून शेतमाल निर्यातीला अधिक चालना देण्यासाठी पणन मंडळाला निर्यात सुविधा केंद्रासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)मध्ये १५ एकर जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध झाली आहे. ही जागा निर्यातीसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीकरिता उपलब्ध करून दिलेली आहे. पाेर्ट ट्रस्टच्या वतीने विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण करण्यात येत आहे. या क्षेत्रातून शेतमाल निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख प्रयत्नशील हाेते.\nपुणे : महाराष्ट्रातून शेतमाल निर्यातीला अधिक चालना देण्यासाठी पणन मंडळाला निर्यात सुविधा केंद्रासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)मध्ये १५ एकर जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध झाली आहे. ही जागा निर्यातीसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीकरिता उपलब्ध करून दिलेली आहे. पाेर्ट ट्रस्टच्या वतीने विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण करण्यात येत आहे. या क्षेत्रातून शेतमाल निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख प्रयत्नशील हाेते.\nपणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘देशातील एकूण हाेणाऱ्या शेतमाल निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा माेठा आहे. भविष्यातील वाढणाऱ्या निर्यातीसाठी नवी मुंबई येथे निर्यात सुविधा केंद्रासाठी जागा आवश्‍यक हाेती. यासाठी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार जागेचा प्रस्ताव बंदरे व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात आला हाेता. त्यानुसार ही जागा उपलब्ध झाली आहे.’’\nया जागेवर निर्यातीच्या पायाभूत सुविधा पी.पी.पी. तत्त्वावर उभारण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई येथील फळे व भाजीपाला निर्यातदार असोसिएशन आणि अपेडाबराेबर चर्चा सुरू आहे. याबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात येणार आहे. निर्यातीसाठी कृषिमालाचे कंटेनर वेळेत जहाजावर पोचण्यासाठी कंटेनरची वाहतूक ग्रीन चॅनलच्या माध्यमातून स्वतंत्रपणे करण्याकरिता व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.\nया निर्यात सुविधा केंद्रामुळे शेतमाल निर्यातीमधून शेतकऱ्यांना परकीय चलन उपलब्ध हाेईल. तसेच देशांतर्गत कृषिमालाचे दर स्थिर राहण्यास आणि यामुळे कृषी विकासदर वाढण्यास चालना मिळेल, असा विश्वासदेखील पवार यांनी व्यक्त केला.\nया सुविधा मिळणार पाेर्ट ट्र्स्टमध्ये उपलब्ध झालेल्या जागेवर विविध पायाभूत सुविधा उपलब्ध हाेणार आहेत.\nयामध्ये प्रीकूलिंग चेंबर्स, हॉट वॉटर ट्रिटमेंट सुविधा, शीतगृह, प्लॅंट क्वॉरंटाइन प्रयोगशाळा, रायपनिंग चेंबर, पॅक हाउस, एक्स्प्रेस फीडर, व्हेपर हिट ट्रिटमेंट प्रकल्प, कंटेनर टर्मिनल, इलेक्ट्रिकल सबस्टेशन, फायर स्टेशन, वजनकाटे, यांबरोबरच क्वॉरंटाइन विभागाचे कार्यालय, निर्यातदार आणि समन्वय संस्थेचे कार्यालय, आयातदारांना नमुने दाखविण्यासाठी प्रदर्शन हॉल आदी सुविधा उभ्या करण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र सुभाष देशमुख नवी मुंबई मुंबई नितीन गडकरी nitin gadkari\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathinovels.net/2008/01/ch-18-2.html", "date_download": "2018-11-20T22:14:00Z", "digest": "sha1:LWD5RYR7U2P3ASFQ3NCWVPMVLVXY4ETN", "length": 11775, "nlines": 103, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Ch-18: कमांड2चा डाव ... (शून्य- कादंबरी )", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nCh-18: कमांड2चा डाव ... (शून्य- कादंबरी )\nकमांड2ने ओळखले की हीच योग्य वेळ आहे.....\n...की कमांड1ला बोलतं करून त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी काढता येतील...\nतो एकेका घोटाने त्याला साथ देत त्याला चांगली नशा चढण्याची वाट बघायला लागला. थोड्या वेळाने कमांड1ला बऱ्यापैकी नशा चढली आणि ही संधी साधून कमांड2ने आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.\n\"कमांड1, मला एक सांग ...\"\nकमांड2 ने विचारण्याच्या आधी मुद्दाम थांबून कमांड1ला चढलेल्या नशेचा अंदाज घेतला.\nकमांड2ला थांबलेलं पाहून कमांड1 बरळल्यासारखा म्हणाला, \" बोल काय सांगायचं तुला ... एक का दोन विचार... तीन विचार ... तुला पाहिजे तेवढं विचार\"\nत्याचे ते हाल बघून कमांड2 त्याला न दिसण्याची खबरदारी घेत कुत्सीतपणे हसला.\n\"नाही म्हणजे......ती घडी सुदैवाने तुमच्यासाठी चांगली होती आणि 45 मिनिटं अलिकडे किंवा पलिकडे असतात तर तुम्हाला कोणीही वाचवू शकले नसते असं बॉस का म्हणाला मला तर काहीच कळत नाही आहे\" कमांड2ने कमांड1 ला विचारलं.\nकमांड1 ला आता चांगलीच चढली होती.\n\" ते तुला नाही कळणार. ती एक लंबी स्टोरी आहे\" कमांड1 म्हणाला.\nकमांड2 विचार करू लागला\nआता याला बोलतं कसं करावं...\nत्याने काम्प्यूटरवर बसून बॉसने मागे एकदा दिलेला मेसेज उघडला.\n\" आणि हे बघं मागे बॉसने पाठविलेल्या संदेशातसुध्दा 11 तारखेचा रात्री 3 ते 4 चा काळ तुमच्यासाठी योग्य आहे आणि 4 ते 7 चा काळ अतिशय धोकादायक आहे असं बॉसने लिहिलं होतं. त्याचा भविष्यावर जरा जास्तच विश्वास दिसतो. \" कमांड2 कमांड1 ला अजून खुलविण्याचा प्रयत्न करू लागला.\n\" भविष्यावर विश्वास नाही. पक्की खात्री असते त्याची. आत्तापर्यंत त्याने सांगितलेल्या वेळेत कधीच दगा फटका झालेला नाही \" कमांड1 म्हणाला.\n\" तो एक केवळ योगायोग असू शकतो\" कमांड2 अजून त्याला डीवचण्याच्या उद्देशाने म्हणाला.\n\" योगायोग नाही. बॉसजवळ अशी एक गोष्ट आहे की जिच्यामुळे कोणती गोष्ट कोणत्या वेळी लाभदायक होईल हे तो आधीच वर्तवू शकतो\"\nकमांड1च्या तोंडून आता बऱ्याच त्याच्या पोटातल्या गोष्टी बाहेर येऊ पाहत होत्या.\n\" मला नाही खरं वाटत\" कमांड2 ने असहमती दर्शवित आपले शेवटचे हत्यार वापरले.\n\" तुलाच काय कुणालाही खरं वाटणार नाही\"\n\" या एकाच गोष्टीवरून तू निष्कर्ष काढतो आहेस की अजूनही काही पुरावे आहेत\" कमांड2ने मधेच विचारले.\n\" ही एकच गोष्ट नाही ... अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत...बॉसजवळचा पैसा बघ ... बॉसजवळ एवढा पैसा कुठून आला ही पूर्ण संघटना चालविणं काही सोपं नाही आणि तो त्याच्या एकट्याच्या पैश्यावर ही पूर्ण संघटना चालवितो \" कमांड2 म्हणाला.\n\" त्याच्याजवळ असलेल्या विद्येच्या सहाय्याने. कोणत्या वेळी कोणता शेअर लाभदायी ठरू शकतो हे त्याला आधीच कळतं आणि असं म्हणतात की आत्तापर्यंत त्यात तो कधीच तोट्यात राहिला नाही\" कमांड1 आता चांगलाच मोकळा बोलू लागला होता.\n अशी कोणती विद्या आहे त्याच्याजवळ\" कमांड2ने उत्सुकतेने विचारले.\n\" सांगतो\" कमांड1 आपला व्हिस्कीचा ग्लास पुन्हा भरीत म्हणाला.\n\" अन बॉसनं ही विद्या मिळविली तरी कुठून \" कमांड2 आतुरतेने प्रश्नावर प्रश्न विचारायला लागला.\nकमांड2 कान टवकारून कमांड1 काय सांगतो ते ऐकण्यासाठी उतावीळ झाला होता.\n\" सांगतो बाबा, सगळं सांगतो\" म्हणत कमांड1 उभा राहिला.\nआपल्या उजव्या हाताची करंगळी दाखवत कमांड1 म्हणाला,\n\" एक मिनिट थांब मी जरा इकडून येतो\"\nकमांड1 झोकांड्या देत बेडरूमकडे जायला लागला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sangli/sangli-bhushan-award-ramchandra-velankar/", "date_download": "2018-11-20T22:49:55Z", "digest": "sha1:C2CCV7BL2BZV5HZQYYDLDTCV3AOQ5JFK", "length": 33794, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sangli Bhushan Award For Ramchandra Velankar | सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रामचंद्र वेलणकरांना सांगली भूषण पुरस्कार | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nसांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रामचंद्र वेलणकरांना सांगली भूषण पुरस्कार\nउद्योगविश्वात वेगळी ओळख निर्माण करतानाच सामाजिक मार्गानेही वाटचाल करणारे उद्योगपती व गजानन विव्हिंग मिल्सचे मालक रामचंद्र विष्णुपंत वेलणकर यांना यंदाचा विश्व जागृती मंडळाचा सांगली भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.\nठळक मुद्दे गरजू लोकांना विविध ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो रुपयांचे दानकारखान्याचे नेतृत्व मुलींना देऊन उद्योग क्षेत्रात नवा पायंडाकार्याला सन्मानित करण्याच्या उद्देशाने विश्व जागृती मंडळाचा सांगली भूषण पुरस्कार रोख २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप\nसांगली ,दि. ११ : उद्योगविश्वात वेगळी ओळख निर्माण करतानाच सामाजिक मार्गानेही वाटचाल करणारे उद्योगपती व गजानन विव्हिंग मिल्सचे मालक रामचंद्र विष्णुपंत वेलणकर यांना यंदाचा विश्व जागृती मंडळाचा सांगली भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी दिली.\nविविध क्षेत्रात सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तिस दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. सांगलीतील हा मानाचा पुरस्कार समजला जातो. यंदा हा पुरस्कार रामचंद्र वेलणकरांना जाहीर करण्यात आला. रोख २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.\nवेलणकर यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सांगलीत उद्योगाचा पाया घालणाऱ्या वि. रा. वेलणकर यांचे रामचंद्र हे पुत्र आहेत. सध्या ते ९१ वर्षांचे आहेत.\nवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी ६३ वर्षे गजानन विव्हिंग मिल्सची जबाबदारी सांभाळली आहे. अनेक संकटातून हा उद्योग वाढवून त्यांनी या उद्योगात त्यांच्या मुलींनाही समावून घेतले.\nराज्यातील कापड आणि सूत उद्योग सध्या अत्यंत अडचणीत आहे. रामचंद्र आणि त्यांच्या मुलींनी अशा परिस्थितीत अत्यंत जिद्दीने आणि योग्य नियोजनाने मिल्स चालविण्याची अवघड गोष्ट लिलया साध्य करून दाखविली.\nउद्योगाबरोबरच चारित्र्य आणि नितीमूल्य जोपासण्यासाठी आपल्या वडिलांपेक्षाही जास्त कष्ट रामचंद्र यांनी घेतले. त्यांची सामाजिक जाणीवही अत्यंत तीव्र आहे. विविध सामाजिक कार्यात त्यांचा वेगळा ठसा दिसून येतो. प्रत्येक काम चिकाटीने आणि प्रामाणिकपणे करण्याचा मार्ग त्यांनी सोडला नाही.\nगरिब आणि अनाथ मुलींसाठी कार्यरत असलेल्या वेलणकर अनाथ बालकाश्रम या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांचे दान गरजू लोकांना दिले आहे.\nकारखान्याचे नेतृत्वही त्यांनी मुलींना देऊन उद्योग क्षेत्रात नवा पायंडा पाडला आहे. त्यांच्या या सर्व कार्याला सन्मानित करण्याच्या उद्देशाने सांगली भूषण पुरस्कार देण्यात येत असल्याचे दांडेकर यांनी म्हटले आहे.\nविश्व जागृती मंडळाने आजवर नेत्र विशारद भैय्यासाहेब परांजपे, खासदार आण्णासाहेब गोटखिंडे, प्रख्यात गायिका आशाा भोसले, राजमतीआक्का पाटील, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, स्वातंत्र्यसैनिक धोंडीरामबापू माळी, उद्योगपती बाबुकाका शिरगावकर, कवी सुधांशू, गोवा स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे, नटवर्य मास्टर अविनाश, सुवर्ण व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ, बुद्धिबळाचे भीष्माचार्य भाऊसाहेब पडसलगीकर, कृषीभूषण प्रं. शं. ठाकूर, क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, अ‍ॅड. शशिकांत पागे, डॉ. एस. बी. कुलकर्णी, प्रा. पी. बी. पाटील, प्रा. म. द. हातकणंगलेकर, नानासाहेब चितळे, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना सन्मानित केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सौद्यात १५ बेदाणा व्यापाऱ्यांना बंदी\nसांगलीत पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे आरोपीचा मृत्यू, सहआरोपीमुळे झाला पर्दाफाश, सहा पोलिसांविरोधात गुन्हा दाखल\nकुपवाडमध्ये माजी मंत्र्याच्या फार्म हाऊसला नोटीस, औद्योगिक विकास महामंडळाचा दणका\nसांगलीत पोलिस ठाण्यातून दोन आरोपींचे पलायन, पोलिसांच्या हातावर तुरी\nसांगलीत महापालिकेच्या कारवाईच्या निषेधार्थ राजकीय नेते, संघटना आक्रमक\nसाताऱ्यात पर्समधून लाखाचा ऐवज चोरीस, सोन्याच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश\nसांगली : कुकटोळीत घरावर सशस्त्र दरोडा दाम्पत्यास मारहाण : साडेअठरा लाखाची रोकड लंपास\nसांगली: विटा, किर्लोस्करवाडी, शेटफळे -वाळवा आणि परिसरातील गावांना सकाळपासून पावसाने झोडपले\nलुटमार करणारी टोळी सांगलीत जेरबंद -चौघांचा समावेश\nउटगी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या\nबेकायदा गर्भपातप्रकरणी पाच आमदारांची लक्षवेधी\nसांगली जिल्ह्यातही पावसामुळे शेतीचे नुकसान, जनजीवन विस्कळीत, द्राक्ष बागायतदार चिंतेत\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\nरस्त्यावर धावणारी 'ही' अनोखी ट्रेन पाहिलीत का\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nधूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली; माझगाव सर्वाधिक प्रदूषित\nसौरऊर्जेच्या माध्यमातून माहिम येथील मशिदीत विजेचा वापर\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-09-april-2018/", "date_download": "2018-11-20T21:47:28Z", "digest": "sha1:46DY5EE7Z5S552JSGW4ELRADTA4VTSKK", "length": 13023, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 9 April 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 391 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nमहाराष्ट्र शासनाने कर्करोग रुग्णांना मोफत कीमोथेरेपी देण्याची घोषणा केली आहे.\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी दक्षिण कोरियाच्या चार दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत.\nकेंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानाने दिल्लीमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) योजना सुरू केली आणि लाभार्थ्यांना नवीन एलपीजी कनेक्शन आणि सिलेंडर वितरित केले.\nहरसिमरत कौर बादल यांनी उधम सिंह नगरात उत्तराखंडचे दुसरे मेगा फूड पार्कचे उद्घाटन केले.\nभारतीय वायु सेना पाकिस्तान आणि चीन सीमा वर सर्वात मोठा युद्ध अभ्यास “गगनशक्ति 2018” सुरू केला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी बिहारच्या मोतिहारी आणि नेपाळच्या अमलेखगंज यांच्यात पेट्रोलियम पाईपलाईनचा पाया रचला आहे. ही दक्षिण आशियातील पहिली आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम पाईपलाईन आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, 30 मार्चपर्यंत आठवड्यात 1.828 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्यानंतर भारताच्या परकीय चलन साठा 424.361 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या उच्चांकावर पोहोचला.\nभारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि इक्वेटोरीयल गिनीचे राष्ट्रपती तियोदोरो ओबियांग एन्गेमा एम्बासोगो यांनी मालाबो, ईक्वेटोरिअल गिनी येथे कृषि, खाण, आरोग्य, दूरसंचार आणि आयटी क्षेत्रातील चार करारांवर स्वाक्षरी केली.\nभारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज महिला क्रिकेटमधील सर्वाधिक एकदिवसीय सामना खेळणारी पहिली खेळाडू ठरली आहे.\n2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मानू भाकर यांनी भारताकरिता 6वे सुवर्णपदक पटकावले .\nNext (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n»(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n»(ICG) भारतीय तटरक्षक दल नाविक (DB) 01/2019 बॅच प्रवेशपत्र\n» UGC NET 2018 परीक्षा प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2018 (कर सहायक) प्रवेशपत्र\n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/57537", "date_download": "2018-11-20T22:42:24Z", "digest": "sha1:WYL3SRHZW2DSD5FBEEPS2GN4HKXECTGZ", "length": 52912, "nlines": 268, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काय वाट्टेल ते होईलः पुस्तक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /काय वाट्टेल ते होईलः पुस्तक\nकाय वाट्टेल ते होईलः पुस्तक\n(हा जुना लेख आहे, बर्‍याच वर्षापूर्वी ब्लॉग वर लिहीला होता.माझी काय वाट्टेल ते होईल ची घरातली कॉपी हरवली, आणि माहेरी गेल्यावर परत पूर्ण वाचले त्यामुळे आठवणी ताज्या झाल्या.याचे मूळ इंग्रजी पुस्तक दुर्मीळ साहित्य आहे आणि अमॅझॉन वर १६००० ला आहे.(एक पेपरबॅक एडिशन २००० ला आहे पण त्यावर क्लिक केल्यास ती फ्रेंच आहे असं दिसतं.) काही वेळा आपल्या स्वत:च्या व्हॅल्यूज, उसूल, आदर्श इंग्रजी वर्णमालेतली शेवटची दोन अक्षरं आहेत असं जेव्हा जेव्हा वाटते तेव्हा हे पुस्तक वाचते आणि खूप रिफ्रेश व्हायला होतं. जर कथा उघड झालेली आवडत नसेल तर हा लेख पुढे वाचू नका, स्पॉयलर अ‍ॅलर्ट.)\nपुस्तक : काय वाट्टेल ते होईल\nमाहिती :मूळ जॉर्ज व हेलन पापाश्विली यांच्या 'एनिथिंग कॅन हॅपन' या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद\nअनुवाद वाटतच नाही इतक्या सहजसुंदर भाषेत पु. लं. नी लिहिलेली ही एका अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या जॉर्जियन माणसाची आत्मकथा.\nजॉर्जियामधल्या लहानश्या खेड्यातून फक्त पडेल ते काम करण्याची तयारी आणि जगण्याचा उत्साह एवढंच भांडवल घेऊन एका ग्रीक बोटीने जॉर्जी आयव्होनिच अमेरिकेत प्रवेशतो. किनाऱ्यावर पोहचण्याआधीच या माणसाने खाण्यापिण्यात आपल्याजवळ असलेले तुटपुंजे पैसे संपवलेले. बोटीत शिरलेला एक टोप्या विकणारा जॉर्जीची नवीकोरी रशियन फरटोपी घेऊन त्याला बदल्यात एक डॉलर आणि दुसरी 'अस्सल अमेरिकन' टोपी देतो. 'अमेरिकेत गुजराण होण्याइतका पैसा' असल्याशिवाय अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी नाही. पण नोटांचे एक बंडल भाड्याने देणारा त्यांच्यातलाच एक माणूस जॉर्जी ला भेटतो आणि हे नोटांचे बंडल दाखवून झाल्यावर परतीच्या बोलीवर एक डॉलर भाड्याने घेऊन जॉर्जी अमेरिकेत प्रवेश करतो आणि अमेरिकेत आल्याआल्या परदेशी असल्याचा पुरावा असलेला आपला पासपोर्ट फाडून टाकतो.\nजॉर्जीचा अमेरिकेतील मार्ग खडतर आहे. त्याची आपल्या देशात वाखाणली गेलेली कौशल्ये, म्हणजे तलवारींना धार लावणे आणि चाबकाच्या चामडी मुठींवर नक्षीकाम करणे, यांना अमेरिकेत स्थान नाही. मित्र झुराबेगच्या मदतीने त्याला एका उपाहारगृहात बश्या-ग्लासे विसळायची नोकरी मिळते. पण पहिल्याच दिवशी धांदरटपणाने सर्व ग्लास फुटल्याने मालकीण त्याला नोकरीवरून जायला सांगते. ती निघताना त्याला देणार असलेले पाच डॉलरही जॉर्जी बाणेदारपणे नाकारतो. 'मी काम केलंच नाही तर पैसे कशाला घेऊ' म्हणून तो परत रिकाम्या पोटी आणि रिकाम्या खिशाने बाहेर पडतो. रात्री बाकावर झोपलेला असताना त्याच्यासमोर बंद पडलेली एका अमेरिकनाची गाडी तो चालू करून देतो आणि हा मनुष्य त्याला त्याच्या गॅरेजात नोकरी देतो.\nजॉर्जीच्या या आत्मचरित्रात त्याने अनेक नोकऱ्या धरलेल्या आणि सोडलेल्या दाखवलेल्या आहेत. हा माणूस कोणत्याही अडचणीने आणि अपयशाने खचला नाही. जॉर्जीला गॅरेजात नोकरी देणारा माणूस काही कारणाने त्याच्या गावी निघून गेला. मग जॉर्जीने प्लॅस्टरचे साचे बनवणाऱ्या छोट्या कंपनीत नोकरी धरली. ही नोकरी सुटण्याची कथा मोठी मजेशीर. जॉर्जीच्या शब्दातच सांगायचं झालं तर 'पेंटरसाहेबांनी मला उंटाचा ठसा करायला सांगितला. हा उंट अगदीच गायीसारखा दिसत होता. हे असलं येडंबिद्रं जनावर बनवायची मला अगदीच शरम वाटायला लागली. म्हणून मी इकडेतिकडे अदलाबदल करून त्याला जरा उंटांत आणायला गेलो. पेंटरसाहेबांनी हे पाहिलं. आपण लंडन, प्यारीस, ड्रेसडेन या गावांतल्या शाळांतून चित्रकलेचं शिक्षण कसं घेतलं हे सांगायला सुरुवात केली. आता जाताजाता माझा प्वाइंट इतकाच होता की या गावांत उंट राहत असल्याचं मी कधी ऐकलं नव्हतं. झालं आम्हाला तिथूनही नारळ मिळाला.' पुढे जॉर्जीची एका गोंदाच्या कारखान्यात नोकरी, तिथून इंग्रजी येत नसल्याने त्याला मिळालेला डच्चू, नंतर एका लाँड्रीत मिळालेली,विशेष न आवडणारी पण पोटापुरते देणारी नोकरी अशा अनेक नोकऱ्या धरसोड करून जॉर्जी शहरेही बदलत राहतो.\nस्वाभिमानी पण प्रेमळ, क्वचितप्रसंगी बिलंदर पण बहुतेकदा शक्यतो सत्याची कास धरणारा जॉर्जी आयव्होनिच मनाला भिडतो. जॉर्जीला पोट भरण्यासाठी नोकरीची गरज आहे. पण त्यासाठी त्याला दुसऱ्याचे पाय ओढायचे नाहीत.संपावर गेलेल्या कामगारांना 'काम तुमच्याशिवाय चालू आहे' हे दाखवून जेरीस आणण्यासाठी जॉर्जीला आणि इतर मोजक्या परदेशी माणसांना मिस्टर ब्लॅक नावाचा कारखानदार जवळजवळ दुप्पट रोजावर ठेवतो. इंग्रजी न कळणाऱ्या जॉर्जीला हे आपल्या रशियन सहकाऱ्यांकडून नंतर कळते.'मी स्वखुशीने नोकरी सोडून जात आहे' असे पत्र साहेबाकडून मागायला तो साहेबाकडे जातो. साहेब त्याला 'संपवाले बाहेर गेल्यावर तुला मारतील' अशी भीती दाखवतो. जॉर्जीचे त्यावर उत्तर 'एखाद्याची मी बायको चोरली..पैसे, पोरं चोरली तर तो मला रस्त्यात थांबवून जाब विचारेल. पण एखाद्याची चाकरीच चोरली तर हे सगळंच चोरल्यासारखं आहे. तो मला बडवेल नाही तर काय करेल मर्द असला तर असंच करेल.'\nफुले तोडत नसतानाही मित्रांनी फुले तोडली आणि हा फुले हातात घेऊन उभा म्हणून जॉर्जीला शिपाई पकडतो आणि कोर्टात बोलावणं येतं. इतर कामगार मित्र एक दिवसाचा पगार बुडेल म्हणून कोर्टात न जाता दंड पाठवून देण्याचा सल्ला देत असतानाही 'मी गुन्हा केलेला नसताना केला का म्हणू' म्हणून जॉर्जी कोर्टात जातो.जज्जाने विचारल्यावर पाठ केलेलं एकमेव इंग्रजी वाक्य पण चुकीचं बोलतो. 'नाकबूल,युवर ऑनेस्टी' म्हणतो. जज्जाने 'जॉर्जियात असताना कोणाचा खून, चोरी वगैरे केली आहे का' म्हणतो. जज्जाने 'जॉर्जियात असताना कोणाचा खून, चोरी वगैरे केली आहे का' 'खून ना, शेकड्याने केलेत. नंतर मोजणं पण सोडून दिलं' असं बेधडक उत्तर देतो. आणि जज्ज बुचकळ्यांत पडल्यावर 'कामच होतं आपलं,साहेब. दिसला जर्मन की घाल गोळी. सैन्यात होतो मी.' असे सांगतो. जॉर्जी प्रामाणिक आहे.लाच देऊन गोष्टी गुंडाळण्याऐवजी तो पैसे गेले तरी बेहत्तर, पण स्वतःचं निरपराधीत्व पटवून देण्याला जास्त महत्त्व देतो.\nमूळ इंग्रजी पुस्तक अद्याप वाचायचा योग आला नाही, पण पु. लं. ची भाषा इतकी खुमासदार आहे की हे अनुवादीत पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतेच. \"आनाबाईशी बोलणं म्हणजे भिजल्या स्पंजाशी बोलण्यागत. जरा दाबलं की पाणी\" लग्नाच्या मेजवानीत मुसे(डेझर्ट) आणू म्हटल्यावर \"मुसे बिसे ठीक आहे. मी कबाब करीन(मला वाटलं मुसे म्हणजे हरणासारखं काही तरी असेल.)\" दोन बुटांना पॉलिशसाठी दोन पोरं बोलावणाऱ्या मिस्टर ब्लॅकला बघून \"बरं झालं हा आठ पायाचा कोळी नाही,नाहीतर पायाशी पालिशवाल्या पोरांची पलटणच बसवावी लागली असती\" \"ल्यूबा तर आपलंच शेपूट आपणच तुडवलेल्या मांजरीसारखी फुसफुसत होती\",जॉनकाकाच्या अंत्यसभेत \"लोकांनी त्याच्या गुणाची वर्णनं करणारी भाषणं केली‍. जॉनकाकाला त्याची गरजच नव्हती.त्याने केलेली सत्कृत्यं त्याच्या पेटीभोवती जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर ठळक अक्षरात लिहिलेली होती.त्यांच्या मेणबत्तीच्या प्रकाशात चमकणाऱ्या आसवांच्या हिऱ्यात तोलली जात होती\" हे वर्णन, \"आम्हाला त्यांच्या विशाल टेबला भोवती बसण्याचा मान मिळाला आहे. हे विशाल टेबल म्हणजे अमेरिका. खूप वर्षं आम्ही त्या विशाल टेबला भोवती गोळा होऊन आमचा जो जो पाहुणचार ते करतायत त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करीत आहो. चांगले पाहुणे म्हणून राहण्याचा आमचा प्रयत्न आहे.\" ही चालिकोची आणि इतर परदेशी माणसांची अमेरिकेविषयी कृतज्ञता ही सर्व वाक्ये मनाला भिडून आपल्याच मनातलं काहीतरी आपल्यापुढे आणून जातात. जॉर्जी अमेरिकन मुलीशी लग्न करायला निघतो तेव्हा त्याच्या इतर मित्रांनी त्याला दिलेले सावधगिरीचे इशारे, \"अमेरिकन मुली बोजट(बजेट) बाळगतात. म्हणजे तुला काही खर्च करण्यापूर्वी त्यात मांडून ठेवावं लागतं लग्न झाल्यापासून सहा महिन्यात नुसत्या शरमेनेच खतम होशील\" लग्नाच्या मेजवानीत मुसे(डेझर्ट) आणू म्हटल्यावर \"मुसे बिसे ठीक आहे. मी कबाब करीन(मला वाटलं मुसे म्हणजे हरणासारखं काही तरी असेल.)\" दोन बुटांना पॉलिशसाठी दोन पोरं बोलावणाऱ्या मिस्टर ब्लॅकला बघून \"बरं झालं हा आठ पायाचा कोळी नाही,नाहीतर पायाशी पालिशवाल्या पोरांची पलटणच बसवावी लागली असती\" \"ल्यूबा तर आपलंच शेपूट आपणच तुडवलेल्या मांजरीसारखी फुसफुसत होती\",जॉनकाकाच्या अंत्यसभेत \"लोकांनी त्याच्या गुणाची वर्णनं करणारी भाषणं केली‍. जॉनकाकाला त्याची गरजच नव्हती.त्याने केलेली सत्कृत्यं त्याच्या पेटीभोवती जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर ठळक अक्षरात लिहिलेली होती.त्यांच्या मेणबत्तीच्या प्रकाशात चमकणाऱ्या आसवांच्या हिऱ्यात तोलली जात होती\" हे वर्णन, \"आम्हाला त्यांच्या विशाल टेबला भोवती बसण्याचा मान मिळाला आहे. हे विशाल टेबल म्हणजे अमेरिका. खूप वर्षं आम्ही त्या विशाल टेबला भोवती गोळा होऊन आमचा जो जो पाहुणचार ते करतायत त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करीत आहो. चांगले पाहुणे म्हणून राहण्याचा आमचा प्रयत्न आहे.\" ही चालिकोची आणि इतर परदेशी माणसांची अमेरिकेविषयी कृतज्ञता ही सर्व वाक्ये मनाला भिडून आपल्याच मनातलं काहीतरी आपल्यापुढे आणून जातात. जॉर्जी अमेरिकन मुलीशी लग्न करायला निघतो तेव्हा त्याच्या इतर मित्रांनी त्याला दिलेले सावधगिरीचे इशारे, \"अमेरिकन मुली बोजट(बजेट) बाळगतात. म्हणजे तुला काही खर्च करण्यापूर्वी त्यात मांडून ठेवावं लागतं लग्न झाल्यापासून सहा महिन्यात नुसत्या शरमेनेच खतम होशील आणि तुझी मर्तिकाची पेटी उचलणाऱ्यांना पण जेवण मिळेल असं समजतोस आणि तुझी मर्तिकाची पेटी उचलणाऱ्यांना पण जेवण मिळेल असं समजतोस छट फार फार तर एक कप चहा\" आणि यावर जॉनकाकाचे समजूत घालणे \"त्यांनी एकमेकांना वचन दिलं आहे. जी काही नुकसानी व्हायची ती झाली आहे.फिकीर करू नकोस, बिजो बेट्या\" आणि यावर जॉनकाकाचे समजूत घालणे \"त्यांनी एकमेकांना वचन दिलं आहे. जी काही नुकसानी व्हायची ती झाली आहे.फिकीर करू नकोस, बिजो बेट्या वीस वर्षं आपली तुपली दोस्ती आहे. इथून तुटणार नाही.\" जॉर्जी हा माणसातला आणि माणूसवेडा माणूस आहे. \"प्रत्येक कुटुंबात एक आजी हवी.त्याशिवाय घराला शोभा नाही.\" हे लग्न ठरल्यानंतर त्याचे आजेसासूबद्दलचे उद्गार अगदी आपल्या संस्कृतीतलेच वाटतात.\nपैसे कमावायला जोडधंदा म्हणून कातड्यासाठी सोनेरी कोल्हा कोल्ही पाळणे, 'खिंकाली' बनवून विकणे,अधेमधे शोध लावणे, शेती करणे,जॉनकाकाचा सँडविच चा धंदा चालवणे, भंगारवाल्याचं दुकान काढणे असे अनेक उद्योग जॉर्जी करताना दिसतो. हा माणूस हरहुन्नरी आहे. आपल्या धडपड्या आणि सव्तःची पर्वा न करता इतरांना मदत करण्याच्या स्वभावामुळे तो कधीकधी अडचणीत सुद्धा सापडतो. डिट्रॉय शहरात सट्टेबाजारामुळे मंदी आल्यावर स्वतःची नोकरी शाबूत असूनही \"इतर पोराबाळांच्या धन्यांच्या नोकऱ्या सुटलेल्या पाहून मला माझी नोकरी टिकवून धरणं पटेना.मीही सोडली.\" म्हणून तो भंगाराचे दुकान चालू करतो.त्याची घरमालकीण आनाबाई तिला आणि तिच्या दोन लहान मुलांना सोबत म्हणून जॉर्जीलापण शहर सोडून कॅलिफोर्नियाला यायला विनवते.आनाबाईचे वडील जॉर्जीला विश्रांती देण्यासाठी थोडावेळ ट्रक चालवतात तेही ट्रक गाळात रुतवून जॉर्जीला आणखीच अडचणीत आणतात. रेड इंडियन लोकांकडून ट्रक बाहेर काढून घेण्याच्या प्रयत्नात जॉर्जी असताना ते रेड इंडियन म्हणून त्यांच्याशी आनाबाई आणि कुटुंबीय फटकून वागतात. वाटेत प्रवासखर्चाचे पैसे कमी पडल्यावर सामान विकून सगळे पुढे जाण्याचा सल्ला नाकारून जॉर्जी आणि नादुरुस्त सामानाच्या ट्रकला एकटे सोडून इतर मंडळी पुढे निघतात. इतरांमुळे आलेल्या अडचणींवर मात करत आणि तरीही कोणाविषयी मनात कटुता न ठेवता परत इतरांना मदत करत जॉर्जीची जीवनाची वाटचाल चालू आहे.\n'जॉनकाका' हेही एक आगळं पात्र. ऐंशी पंचाऐंशी वर्षाच्या आसपास वय असलेला हा रशियन एक कुशल स्वयंपाकी आहे. पण त्याला पैशाची हाव नाही. एक छोटं उपाहारगृह चालवून आणि बऱ्याच गरजू माणसांना फुकटात जेवू घालून आधार देणं ही त्याची हौस.जॉर्जीला ब्लाडिओस्टॉकमध्ये योगायोगानेच भेटलेला हा म्हातारा त्याच्या रुक्ष उमेदवारीत थोडी रंगत आणतो.अमेरिकेतही जॉनकाका आलाय म्हटल्यावर जॉर्जी त्याच्या शहरात जाऊन सर्व हॉटेलं बघून त्याला शोधून काढतो. जॉनकाका जॉर्जीच्या लग्नातही त्याला भरघोस आहेर आणि मदत करतो. चांकोसारखा अर्धवट माणूस जवळ बाळगतो. कारण चांकोला जगानं वेडा ठरवलं, दगडं मारली तरी \"जग सर्वांसाठी आहे\" या तत्त्वाने जॉनकाका त्याला आपल्या हाताशी घेतो.मरणाच्या काही दिवस आधी जॉनकाका धंदा विकून आलेल्या पैशातून सर्व मित्रांना किंमती भेटवस्तू घेण्याच्या उपद्व्यापात असतो. सँडविचचा धंदा जॉर्जीला सांभाळायला देऊन तो आजारी मित्र बोरीसला पाहायला निघून जातो. धंदा तोट्यात चालत असल्याचं जॉर्जीने कळवल्यावरही \"येईल त्या किमतीला विकून टाका. धंदा परत उभा करता येईल पण बोरीससारखा मित्र परत नाही मिळणार\" असे कळवून धंद्यावरही पाणी सोडतो.\"पेट्रोग्राडला आयुष्य इथल्यासारखं भरभर जात नाही\" म्हणून मोठ्या शहरात आचारी बनणं टाळून छोट्याश्या शहरातच आपली खाणावळ चालवतो. जॉर्जीची बायको हेलेना हिला लग्नानंतर निरोप देताना तिच्या कानात \"जॉर्जियन माणसाला वाढत असशील तर त्याच्या पानात भरपूर वाढ. तेव्हा कुठे त्याला ते बेताचं वाटेल\" असा सल्ला देतो.\nहेलेना ,जॉर्जीची बायकोही एका परदेशी माणसाशी लग्न करून संसारात जुळवून घेणारी. त्याच्या मित्रांचा आणि आल्यागेल्यांचा अगत्याने पाहुणचार करणारी. हुशार आणि नवीन चालीरीती शिकण्यासाठी उत्सुक असलेली. आणि विशेष म्हणजे \"अमेरिकन मुलीशी लग्न करणं म्हणजे मोठी आफत पत्करणं\" हा जॉर्जीच्या मित्रांचा ग्रह आपल्या अगत्यशीलतेने खोटा ठरवणारी. जॉर्जीला तिच्याविषयी वाटणारा अभिमान पुस्तकाच्या पानापानातून जाणवतो.\nपुस्तकातले काही प्रसंग मजेशीर आहेत. भटारखान्यातून फुगणाऱ्या पावाच्या कणकेला बसमधल्या बाईने घाबरून रशियन माणसाने बाळगलेला बाँबगोळा समजणे, जॉर्जीने जुन्या बॅटरीतले शीसे वितळवून ते चाकाच्या सांध्यात ओतून दुसऱ्या मोठ्या गाडीचे चाक आपल्या ट्रकाला बसवणे, जमिनीच्या व्यवहारात जॉर्जीला फसवणाऱ्या दलालाला झापून पैसे परत घेण्यासाठी गेलेल्या मित्रांनी दलालाच्या भाषणाने प्रभावित होऊन स्वतःही जमिनीसाठी नाव नोंदवणे,उकाड्यात फक्त अर्ध्या चड्डीवर घड्याळ दुरुस्त करत असलेल्या जॉर्जीने शेजारीणबाई आलेली पाहून मोठ्या घड्याळात लपणे आणि घरातल्या वस्तू तिला कौतुकाने दाखवताना हेलेनने त्याच घड्याळाचे दार उघडून दाखवणे,चांकोने पाव डॉलरच्या सँडविचच्या काही खोक्यात एक एक डॉलर लपवून ठेवून विक्री वाढवणे,'बेथलेम' चा उच्चार फोनवर नीट न सांगितल्याने हेलेनच्या मैत्रिणीने जवळपासच्या सर्व गावांत जाऊन पाहणे, इलारियनचा नर्व्हस ब्रेक डाउन मारामारी केल्यावर बरा होणे इ.इ.\nपुस्तकाविषयी आणखी एक विशेष म्हणजे मूळ पुस्तकातील कोट्यांचे शब्दशः भाषांतर न करता समांतर मराठी शब्दप्रयोगांतून विनोदनिर्मिती. जॉर्जी लहानपणी पाण्यात पाहिलेल्या राक्षसांच्या() कवट्यांविषयी सांगत असताना मिस्टर मॉकेट त्याला विचारतात: \"मग तुम्ही यावर एखादा प्रबंध नाही लिहिला) कवट्यांविषयी सांगत असताना मिस्टर मॉकेट त्याला विचारतात: \"मग तुम्ही यावर एखादा प्रबंध नाही लिहिला\" जॉर्जीला \"प्रबंध\" शब्द न कळून \"मी कशाला त्यांना प्रतिबंध करू\" असे विचारतो. पुस्तकातली खाद्यपदार्थाची नावे आणि वर्णनेही रुचकर आहेत. '(खिमा भरलेल्या करंजीसारखी)खिंकाली','अंड्याची कचोरी उर्फ पिरोष्की','नऊ थराचा बकरीच्या लोण्याचा स्कापोर्सेला केक','लसणाच्या चटणीबरोबर कबाब','चाचोबिली(टॉमेटोत शिजवलेले मटन)','मर्तिकाचा मसालेदार शिलापुलाव','संत्र्याचा रस आणि व्हिस्कीची बनवलेली 'बायलो'','अंड्याचं लोणचं','अनेस्पेंदाल','लिंबाच्या फोडी तोंडात ठेवून भाजलेला कलमाकी मासा','गाभोळीचं लोणचं','बेशे(उकडलेल्या मुळ्या घालून बनवलेली सागुती)','चुचकेला म्हणजेच पाकात घोळवून ओवलेली द्राक्षांची माळ' या पदार्थांबद्दल कुतूहल चाळवतं. तसेच \"नमस्कार\" जॉर्जीला \"प्रबंध\" शब्द न कळून \"मी कशाला त्यांना प्रतिबंध करू\" असे विचारतो. पुस्तकातली खाद्यपदार्थाची नावे आणि वर्णनेही रुचकर आहेत. '(खिमा भरलेल्या करंजीसारखी)खिंकाली','अंड्याची कचोरी उर्फ पिरोष्की','नऊ थराचा बकरीच्या लोण्याचा स्कापोर्सेला केक','लसणाच्या चटणीबरोबर कबाब','चाचोबिली(टॉमेटोत शिजवलेले मटन)','मर्तिकाचा मसालेदार शिलापुलाव','संत्र्याचा रस आणि व्हिस्कीची बनवलेली 'बायलो'','अंड्याचं लोणचं','अनेस्पेंदाल','लिंबाच्या फोडी तोंडात ठेवून भाजलेला कलमाकी मासा','गाभोळीचं लोणचं','बेशे(उकडलेल्या मुळ्या घालून बनवलेली सागुती)','चुचकेला म्हणजेच पाकात घोळवून ओवलेली द्राक्षांची माळ' या पदार्थांबद्दल कुतूहल चाळवतं. तसेच \"नमस्कार युद्धात शत्रूपुढे तुमचा सदैव विजय असो युद्धात शत्रूपुढे तुमचा सदैव विजय असो\" हा एका जॉर्जियनाने दुसऱ्या जॉर्जियनाला केलेला रामरामही मजेशीर वाटतो.\nशेती न जमल्याची जॉर्जीची कबुली पण प्रांजळ आहे.\"धरती ओळखते\" म्हणून मेहनतीला मागेपुढे न पाहता भरपूर खपून स्वतः केलेली टॉमेटोची शेती वादळ आणि दलालांच्या व्यवहारांमुळे तोट्यात जाते तेव्हा असं का याचा विचार करताना जॉर्जी म्हणतो, \"स्वतःच्या जमिनीवर आपल्या दोन हातांनी राबणाऱ्याला शेतीवर भाकरी मिळवता येऊ नयेशक्य नाही.तसं असेल तर या जगाची सुरुवातच कशी झालीशक्य नाही.तसं असेल तर या जगाची सुरुवातच कशी झाली दुसरं एखादं कारण असेल.पण कोणतं कारण दुसरं एखादं कारण असेल.पण कोणतं कारण\" \"फक्त हौस आणि दुय्यम धंदा म्हणून सुकलेली फळफळावळ आणि मोरांचं संगोपन एवढंच केलं नव्हतं\" या शब्दात त्याचं शेतीच्या प्रयोगांबद्दलचं वर्णनच पुरेसं बोलकं आहे.\nया साऱ्या अनुभवांतूनच जॉर्जीला अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर आलेला आणि अनेक वर्षे अमेरिकेत राहून कायम असलेला अनुभव पक्का होत जातो. \"अमेरिका हा असा देश आहे जिथे काहीही घडू शकतं.काहीही होईल.काय वाट्टेल ते होईल.\"\nजॉर्जीचं आत्मचरित्र अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या आणि स्थायिक झालेल्या एका माणसाचा जीवनप्रवास रंगतदारपणे रेखाटतं. पु. लं. च्याच प्रस्तावनेतील शब्दात सांगायचं तर-\n\"सर्वांनी एकत्र बसून जेवावे, खावे,प्यावे,क्षुद्र भेदाभेद विसरावे,आनंदात राहावे या प्रार्थनेवरच हे पुस्तक संपते. हसतखेळत, खातपीत, माणुसकीचे साधेसुधे नियम पाळीत अवघ्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी इच्छा बाळगणारा जॉर्जी आपणा सर्वच सामान्य माणसांचे विचार बोलतो.दुर्दैवाने आजच्या जगातील असामान्यांना हे सामान्यांचे माणुसकीचे बोल कळत नाहीत. हा जॉर्जी मला आपला वाटला. म्हणून त्याच्या पुस्तकाचे हे मराठी रुपांतर मी केवळ मराठी जाणणाऱ्यांसाठी केले आहे.\"\nदुसऱ्या देशात त्या देशाबद्दल काहीही माहिती नसताना व भाषाही येत नसताना येऊन आपला जम बसवणाऱ्या या हिकमती जॉर्जियन माणसाची कथा सर्वांनी अवश्य वाचावी अशी वाटते.\nकाय वाट्टेल ते होईल\nवाचलं हे अनुवादित पुस्तक.\nवाचलं हे अनुवादित पुस्तक. आव्डलं.\nलेख सविस्तर वाचणार आहेच. पण\nलेख सविस्तर वाचणार आहेच. पण याला कृपया 'वाचू आनंदे' ग्रूपमध्ये हलवा.\nछान पुस्तकाची छान ओळख\nछान पुस्तकाची छान ओळख\nयातला हा 'मालकिणीबरोबर जाताना रेड इंडियनांनी अडवणे ' हा भाग पूर्वी कुठेतरी, की पाठ्यपुस्तकात वाचल्यासारखा वाटतोय.\nमस्त ओळख करुन दिली.. शोधायला\nमस्त ओळख करुन दिली..\nशोधायला हव आता.. अनुवाद..\nसुंदर परिचय करुन दिला आहे\nसुंदर परिचय करुन दिला आहे तुम्ही या पुस्तकाचा.\nपुलंचं हे पुस्तक मला माहीत नव्हतं (याचं मला एक पुलं फ्यान म्हणून आश्चर्य वाटतंय खूप.)\nआता हे नक्की मिळवून वाचणार.\nसुंदर ओळख.. पुलंच्या या\nसुंदर ओळख.. पुलंच्या या कामगिरीबद्दल कुठेही वाचलेले नव्हते याआधी मी.\n\"अमेरिका हा असा देश आहे जिथे\n\"अमेरिका हा असा देश आहे जिथे काहीही घडू शकतं.काहीही होईल.काय वाट्टेल ते होईल.\" >>\nछान पुस्तक आहे. लेखपण सुंदर\nछान पुस्तक आहे. लेखपण सुंदर झाला आहे.\nअरेच्चा पुलंचं पुस्तक आणि\nअरेच्चा पुलंचं पुस्तक आणि माझ्या वाचनात आलं नाही, असं कसं होऊ शकतं\nशिवाय हे नावही पहिल्यांदाच ऐकतोय. ठिक आहे- तसं असेल तर मग पुस्तक शोधायलाच लागेल.\nपुस्तकात काय आहे याची उत्सुकता तर आहेच; पण त्याचबरोबर नवीन काहीतरी वाचायला भेटणार याचाही आनंद होतोय.\nखरी तर इथेच सगळी कथा वाचून घेणार होतो पण तुमच्या पहिल्याच दिलेल्या (जर कथा उघड झालेली आवडत नसेल तर हा लेख पुढे वाचू नका, स्पॉयलर अ‍ॅलर्ट.) या सुचनेमुळे इथे वाचायचे धाडस झाले नाही.\nत्यामुळे कथा डायरेक्ट पुलंच्या शैलीतच वाचली जाईल.\nमायबोलीवर (मला वाटतं तुमच्याच\nमायबोलीवर (मला वाटतं तुमच्याच एखाद्या पोस्टवर) या पुस्तकाबद्दल वाचलं होतण आणि मग मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातून मिळवुन वाचलं. तिथेदेखिल या पुस्तकाबाबत विचारणा केली असतां मोठ्ठ प्रश्नचिन्ह त्या ग्रंथसेविकेच्या चेहर्‍यावर उमटलेलं.\nपुस्तकाबद्दलंच सर्व काही वर अनुराधा यांनी लिहिलेलं आहेच. मिळवुन वाचावंच असं पुस्तक एव्हढंच म्हणेन.\nपुस्तक वाचलेले नाही पण पुस्तक\nपुस्तक वाचलेले नाही पण पुस्तक ऐकून माहिती आहे. स्पॉयलर अलर्ट मुळे पुढचा लेख वाचला नाही.\nआता पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा मराठी अनुवाद कोणी प्रकाशित केला आहे याची माहिती मिळेल का पुस्तक कुठे मिळेल हे कळले तर अत्युत्तम\nपरचुरे प्रकाशन. out of print\nपरचुरे प्रकाशन. out of print आहे.\nबहुतेक परचुरे प्रकाशन चे आहे\nबहुतेक परचुरे प्रकाशन चे आहे पुस्तक.\nआप्पा बळवंत चौकातल्या मोठा दुकानांमध्ये मिळू शकेल.मी जयजयवंती शेजारच्या दुकानातून आणले होते २००३ साली.\nपण जास्त कोणाला माहिती नसल्याने आणि पु लं च्या 'पॉप्युलर आणि पब्लिसाइझ्ड' यादीत नसल्याने हे पण आता दुर्मीळ च्या मार्गावर आहे.\nओके. धन्यवाद भ्रमर, मी_अनु\nओके. धन्यवाद भ्रमर, मी_अनु\nपुण्यात कुठेसे आऊट ऑफ\nपुण्यात कुठेसे आऊट ऑफ प्रिंटची पुस्तके मिळतात असे ऐकले आहे.\nनेव्हर माईंड- कुठेतरी सापडेलच.\nइथे स्टॉक मध्ये आहे असे दाखवत आहेत.\nओह नाही.. फक्त रेंट साठी आहे..\nशोधायला गेल्यावर देवही भेटेल\nशोधायला गेल्यावर देवही भेटेल\nहे घ्या ऑनलाईन पुस्तक-\nआणि इथे सध्या स्टॉकमध्ये नाही, पण नोटीफाय मी येथे क्लिक केल्यावर ते उपलब्ध झाल्यावर नोटीफिकेशन मिळेल\nधन्यवाद अन्नू, लगेच ऑर्डर\nछान ओळख करुन दिली..वाचन यादीत\nछान ओळख करुन दिली..वाचन यादीत टाकते या पुस्तकाला\nसुंदर ओळख.. पुलंच्या या\nसुंदर ओळख.. पुलंच्या या कामगिरीबद्दल कुठेही वाचलेले नव्हते याआधी मी. >>>+११११११\nअमॅझॉन.कॉम (इन नाही) वर मूळ\nअमॅझॉन.कॉम (इन नाही) वर मूळ इंग्लिश पुस्तक काहीतरी १०-१५ डॉलर ला उपलब्ध आहे. अमॅझॉन.कॉम वर रजिस्टर करताना इंडिया लोकेशन मध्ये पण आले.\nपण माझा मोबाईल नंबर दिल्यावर अ‍ॅडिशनल नंबर्स रिक्वायर्ड असा काही तरी चक्रम मेसेज येऊन फॉर्म सबमिट झाला नाही.+९१ ने, ०९१ ने, नुसता, ०+नुसता असा विवीध प्रकारे देऊन पाहिला.\nते सुयश बुक गॅलरीमधुन कोणी ऑनलाईन मागवले आहे का पेमेंट गेटवे कोणता आहे पेमेंट गेटवे कोणता आहे विश्वासु आहे का हे दुकान\nअ‍ॅमेझॉन वर कोणताही कोड न\nअ‍ॅमेझॉन वर कोणताही कोड न देता नुसताच नंबर देउन बघा एकदा. रजिस्टर करताना कुठेही करा .कॉम / .ईन वर ते सगळीकडे लागु होईल.\nसगळं करुन पाहिलं.इन वर आधीच\nसगळं करुन पाहिलं.इन वर आधीच आहे रजिस्ट्रेशन.नुसता नंबर पण देऊन पाहिला.\nइन च्या रजिस्ट्रेशन ने कॉम ची प्रॉडक्टं खरेदी करता येतात का पाहते. माझ्या अंदाजानुसार लॉगिन केल्यावर ते आपोआप इन ला रिडायरेक्ट होईल.\nसुयश बुक गॅलरीमधुन कोणी\nसुयश बुक गॅलरीमधुन कोणी ऑनलाईन मागवले आहे का>> मी आत्ताच ऑर्डर दिली..\nटोटल ७ पुस्तक घेतली मी तिथुन..बरीच हवी असलेली मिळाली..\nपेमेंट करताना मोबाईल व्हेरिफिकेशन साठी ऑटीपी येईना म्हणून खाली कस्टमर सर्व्हिस ला फोन लावला.. कॅश ऑन डिलीव्हरी ने मिळतील मला पुस्तक.. त्यांनी मला पत्ता मागुन घेतला आणि ऑर्डर सुद्धा कन्फर्म करुन घेतली.. येत्या एक दोन दिवसात मिळुन जातील मला पुस्तक\nअग्गाऊ टाईमपास नै केला त्यांनी लगेच ऐकुन मग आणुन देतो म्हणाले..\nटेक्नीकल प्रॉब्लेम आला असावा काही .. असो.. पुस्तक मिळाल्यावर सांगतेच\nआत्ताच परत फोन केलेला\nआत्ताच परत फोन केलेला त्यांनी.. मला आयडी प्रोव्हाईड केला ऑर्डर ट्रॅक करायला..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m-marathi.webdunia.com/article/new-gadgets-marathi/xiaomi-smart-phone-118102400019_1.html", "date_download": "2018-11-20T22:46:33Z", "digest": "sha1:GXQTSUIOV4267YGHI6AN3QK2ZBQK7V4R", "length": 7053, "nlines": 88, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "10 GB आणि 5 GB सपोर्टचा स्मार्टफोन येतोय?", "raw_content": "\n10 GB आणि 5 GB सपोर्टचा स्मार्टफोन येतोय\nXiaomi मोबाइल कंपनीने आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi Mi MIX 3 ची माहिती जाहीर केली आहे. या स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट आणि 10 जीबी रॅम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीने एका टीझरमध्ये लाल रंगाच्या दोन हँडबुकवर 5जी आणि 10 जीबी असे लिहिले आहे. त्यामुळे असे समजते की, शाओमी स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट आहे. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी असणारी ही पहिली कंपनी असणार आहे. याशिवाय, 10 जीबी रॅम असणारा शाओमी कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट आणि 10 जीबी रॅम याशिवाय, टीझर पोस्टरवरुन Xiaomi Mi MIX 3 स्मार्टफोनमध्ये स्लायडर कॅमेरा सिस्टिम दिली जाणार आहे. कंपनीने याआधी वीवो आणि ओप्पो स्लायडर कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्टबाबत शाओमी कंपनीने स्पेनमध्ये स्पष्टीकरण दिले होते. कंपनीने वीबो पोस्टमध्ये 10 जीबी रॅम असल्याचा टीझर जारी केला आहे. दरम्यान, 2019 मध्ये जगभरातील अनेक भागात 5जी नेटवर्क होण्याची शक्यता आहे.\n350 रुपयांत घरीच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स\nबालात्कार झाला नाही, साक्ष फिरवली मुलीला कोर्टाचा दणका\nमहिलांनी पाळीच्या काळात पाळावयाचे काही नियम\nचालण्यावरून ओळखून घ्या मुलींच्या काही खास गोष्टी\nआता चेहरा बघूनच उघडेल व्हॉट्सअॅप, कोणीही पाहू शकणार नाही आपले चॅट\nवडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार\nविराटला १० हजार धावांचा विक्रमही खुणावतोय\nदेशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या आधीन\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी कंपन्यांची बादशहात\nजोगेंद्र कवाडे २६ नोव्हेंबरपासून लाँग मार्च काढणार\nम्हणून प्राध्यापकाने आपली शिक्षणाची प्रमाणपत्रे जाळली\nरोहितला रोखणे अवघड – मॅक्‍सवेल\nसिंधूची सईद मोदी स्पर्धेतून माघार\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.aksharyatra.com/2016/01/", "date_download": "2018-11-20T22:16:53Z", "digest": "sha1:XBWQ5FOIKRXN4XCOG7CW6YHKHZDCXPJO", "length": 27621, "nlines": 104, "source_domain": "www.aksharyatra.com", "title": "January 2016 | Aksharyatra | अक्षरयात्रा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nकालगणनेच्या चौकटी निर्देशित करणाऱ्या कॅलेंडरची काही पाने उलटली. एक आवर्तन पूर्ण झाले. स्वतःभोवती आखून घेतलेल्या लहान-मोठ्या चौकटीत जगलेल्या क्षणांच्या काही स्मृतिशेष रेषा मनःपटलावर रेखाटल्या गेल्या. काळाच्या प्रवाहात कितीतरी गोष्टी घडतात आणि बिघडतातही. त्याच्या परिणामांचे प्रासंगिक ठसे परिस्थितीवर अंकित होतात. काळाची पालखी पुढे निघते. माणसं सोबत चालत राहतात. त्याला कुणासाठी थांबण्याचे काही कारण नसते. सोबत कुणी असले काय आणि नसले काय, काही फरक पडत नसतो. काळाच्या पटावर माणसाचं अस्तित्व तसंही नगण्यच आहे. काळाचे विस्तीर्ण वर्तुळ आणि त्यातून आपल्या वाट्यास आलेली काही वर्षे यांना जोडणाऱ्या रेषेला आयुष्य असे म्हटले, तर त्या दोन बिंदूना सांधणारी रेषा काळाचा एक लहानसा तुकडा असते. त्यातही नियतीने कोणाच्या ललाटी तो किती लेखांकित केला आहे, हे सांगणं अवघड. म्हणूनच मनात कोणतीतरी नवी उमेद घेऊन आयुष्यात आलेली वर्षे साजरी करण्यासाठी कुठली ना कुठलीतरी निमित्ते माणसं शोधत असतात. आनंदाचा एक कवडसा आपल्या अंगणी आणण्याकरिता धावाधाव करीत असतात.\nकाळ बदलला तसे माणसांचे जगणेही बदलले आहे. बदल कधी ऐच्छिक नसतात. प्रवाहासोबत ते घडत असतात. कधीकाळी खूप मोठे वाटणारे जग आज मोबाईलच्या स्क्रीनवर सामावण्याएवढे लहान झाले आहे. गतिमान साधनांनी जगाचे संपर्कसूत्र एका क्लिकवर जुळण्याइतके सहज, सुगम केले आहे. अन्य सांस्कृतिक प्रवाहांशी घडलेल्या परिचयातून काही नवे विकल्प हाती लागले आहेत. नववर्षाच्या स्वागताची आतिथ्यशीलता त्यातील एक. नव्या वर्षाचे निमित्त करून आनंद साजरा करण्याची ही पाश्चात्य रीत देशप्रदेशाच्या सीमा पार करीत स्थानिक प्रवाहात येऊन सामावली आहे. प्रादेशिक प्रवाहाशी तिचा संगम घडणं संयुक्तिक आहे की नाही, हा मतभेदाचा विषय असू शकतो. पण आनंद साजरा करणाऱ्यांना निमित्त हवे असते, मग ते काहीही असो.\nमाझा एक मित्र आहे. नववर्षाच्या आगमनाप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या प्रासंगिक जल्लोषाबाबत नाराजीनेच मत व्यक्त करीत असतो. म्हणतो, ‘ही पाश्चात्य संस्कारांची बांडगुळे येऊन आपल्या संस्कृतीच्या विशाल वृक्षावर जगली आहेत. आपल्याकडे अशा गोष्टींची आवश्यकताच काय आनंद साजराच करायचा, तर निमित्त शोधायचेच कशाला आनंद साजराच करायचा, तर निमित्त शोधायचेच कशाला आणि शोधायचीच असतील, तर आपल्याकडे काय त्यांची कमी आहे आणि शोधायचीच असतील, तर आपल्याकडे काय त्यांची कमी आहे’ अर्थात त्याच्या विचारांच्या वर्तुळात हे म्हणणे ठीक असेलही. आनंदप्राप्तीला कसला आला देश आणि कसल्या आल्यात संदर्भांच्या सीमा. तो सहजपणे साजरा करता आला म्हणजे झाले. तसेही आनंद साजरा करताना त्यातील नितळपण जपणे आपल्याच हाती असते ना’ अर्थात त्याच्या विचारांच्या वर्तुळात हे म्हणणे ठीक असेलही. आनंदप्राप्तीला कसला आला देश आणि कसल्या आल्यात संदर्भांच्या सीमा. तो सहजपणे साजरा करता आला म्हणजे झाले. तसेही आनंद साजरा करताना त्यातील नितळपण जपणे आपल्याच हाती असते ना सरत्या वर्षाला निरोप देतांना सुटणारा संयम योग्य नाही, हे मान्य. वर्ष साजरंच करायचं तर बेताल, बेमुर्वत धिंगाणा करायची आवश्यकताच काय सरत्या वर्षाला निरोप देतांना सुटणारा संयम योग्य नाही, हे मान्य. वर्ष साजरंच करायचं तर बेताल, बेमुर्वत धिंगाणा करायची आवश्यकताच काय असेही वाटणे स्वाभाविक आहे.\nत्याचा आणखी एक आक्षेप याप्रसंगी घडणाऱ्या मद्यप्राशनाला आहे. म्हणतो, ‘अशावेळी आपलं राज्य महाराष्ट्र न राहता मद्यराष्ट्र होतं. अंधाराला उजळून टाकणाऱ्या असंख्य झगमगत्या दिव्यांच्या साक्षीने आनंदप्राप्तीच्या नावाखाली सामाजिक मर्यादांचे बांध सोडून हा पूर दुथडी भरून वाहत असतो. त्यास काही नियंत्रण असायला नको का’ त्याची मते कदाचित काहींना आवडणार नाहीत, पण त्यात काहीच तथ्य नाही, असेही नाही. अर्थात हे काही आपल्या समाजाचे सार्वत्रिक चित्र नाही. उत्साहाच्या उधानाला विधायक दिशेने वळते करणारे विचारही येथे आहेत. आपला आनंद कोणी कसा साजरा करावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकास आपल्यापरीने जगण्याचे स्वातंत्र्य आहे. पण जबाबदारीचे यथोचित निर्वहन करण्याची अपेक्षाही असतेच की. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही.\nयाहीवर्षी नेहमीप्रमाणे नववर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा केला जाईल. तो साजरा करतांना सामाजिक मर्यादांचे भान जपले जात आहे का असा प्रश्न समोर येतो, तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आपल्या वर्तनातूनच शोधायला लागते. आनंद साजरे करताना मर्यादांची जाणीव किती जणांच्या मनात असेल, हे सांगणे अवघड आहे. सुखाचे सोहळे साजरे करण्याचे मनसुबे मनात घेऊन माणसे अज्ञात परगण्याच्या शोधात निघतात. प्रासंगिक सुखाचा परीस हाती लागतोही, पण त्या नादात परिस्थितीने पुढ्यात मांडलेले वास्तव विसरतात. काळाने आखून दिलेल्या रेषेवर चालताना नियतीने आयुष्याला दिलेलं एक वर्ष कमी झालं, याचं दुःख वाटण्याऐवजी माणूस गेलेल्या वर्षाला निरोप देतांना आनंद साजरा करतो, हेपण एक नवलच वाटते. खरंतर आयुष्यातून कमी झालेल्या एका वर्षाचे परिशीलन घडायला हवे. गेलेल्या वर्षात काय मिळवले आणि काय मिळवायचे राहिले, याचा शोध प्रांजळपणे घ्यायला हवा. पण असं कितीजणांना वाटत असतं, कोणास माहीत. काही असतील असेही, जे चिंतनाच्या वाटेने हातून निसटलेल्या काळाची गणिते जुळवत आयुष्यातल्या आनंदाची बेरीज-वजाबाकी करीत असतील.\nवर्षे केवळ व्यक्तीच्या आयुष्यातूनच कमी होत नसतात, तर व्यवस्थेच्या वर्तुळातूनही अलगद निसटत असतात. व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणताना प्रत्येक बदलाला माणूसपणाच्या निर्णायक कसोट्यांवर घासून-पुसून स्वीकारणे आवश्यक असते. जगणं आनंदी करण्यासाठी निरामय विचारांची निरांजने प्रज्वलित करायला लागतात. परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून सुरक्षित सांभाळावीही लागतात. आजचे परिवर्तन उद्याचा आनंद असतो. सुख आपल्या अंगणी आणायचे, तर दुरितांचे तिमिर संपणे आवश्यक असते. वैगुण्यांचा नाश करण्यासाठी सद्विचारांचे संकल्प सोडायला लागतात. प्रासंगिक औचित्य पाहून ते करावे लागतात. नववर्षाचे संकल्प नव्याची नवलाई म्हणून नऊ दिवस सांभाळून पुन्हा पहिल्या वाटेला लागणारे अनेक संकल्पप्रिय माणसे आपण पाहतो. संकल्पसिद्धीसाठी संयम, सत्व आणि स्वत्व अंतर्यामी असायला लागते, तेव्हाच अपेक्षापूर्तीची इच्छित फळे हाती लागतात.\nमागचं वर्ष खूप भरभराटीचे गेलं, असं कुठल्याही वर्षाबाबत कोणी कधीच म्हटल्याचे निदान मला स्मरत नाही. आसमानी, सुलतानी संकटे घेऊन वर्षे येतात आणि व्यवस्थेवर ओरखडे कोरून जातात. हे वर्षसुद्धा असंच काहीसं संपल्याचं आपण अनुभवतो आहोत. पावसाने लोकांच्या तोंडचे पाणी पळवले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीने शेतीचा कणा मोडला. पावसाशी बांधलं गेलेलं कृषीकारण उध्वस्त झालं आणि अर्थकारणाला आचके यायला लागले. मातीशी बांधल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या जीवनाचा खेळखोळंबा झाला. नियतीच्या खेळाने अनेक अभाग्यांच्या जीवनाचा खेळ संपवला. कारुण्याची ही काळी किनार नववर्षाचा आनंद साजरा करताना स्मरणात असायला नको का नव्यावर्षाच्या स्वागताला पायघड्या घालताना मनात संवेदनांचा एक कोपरा जागा असावा.\nप्रतिष्ठितांच्या, प्रस्थापितांच्या जगातील पंचतारांकित सेलिब्रेशनच्या प्रचंड झगमगाटात कुठेतरी दूर पहाडाच्या पायथ्याशी अंधारा कोपरा सोबतीला घेऊन पडलेल्या वाडी-वस्तीवर जगणाऱ्यांची वंचना विस्मरणात जाणे विचारांचा विपर्यास आहे. डोंगरदऱ्यांच्या सांदेकपारीत राहणाऱ्या आदिवासींच्या अभावग्रस्त जगण्याला विसरणे सामाजिक अपराध आहे. स्वातंत्र्यसंपादनाला अडुसष्ट वर्षे होऊनही ज्यांच्या जगण्यात आनंदाचं वर्ष अद्याप आलंच नाही त्यांचं काय त्यांची अस्वस्थ वणवण स्वार्थाची झापडबंदपट्टी डोळ्यावर बांधून आनंदाच्या उन्मादात झुलणाऱ्या मनांना कळणार आहे का त्यांची अस्वस्थ वणवण स्वार्थाची झापडबंदपट्टी डोळ्यावर बांधून आनंदाच्या उन्मादात झुलणाऱ्या मनांना कळणार आहे का धनिकांच्या घरात नांदणाऱ्या लक्ष्मीला वंचितांच्या वेदनांनी व्यथित होणं घडेल का धनिकांच्या घरात नांदणाऱ्या लक्ष्मीला वंचितांच्या वेदनांनी व्यथित होणं घडेल का प्रगतीच्या पंखांवर स्वार झालेल्या मूठभरांचा उन्मादी जल्लोष म्हणजे विकास. प्रगतीचा असा अर्थ होत नाही. समस्यांच्या निबिड अंधारात चेहरा हरवलेल्या माणसांचे उध्वस्त जगणे न दिसणे ही विसंगती आहे. आनंद साजरा करायचा, तर आसपासचं आसमंतही आनंदलहरींनी भरून यायला लागतं. एकीकडे जगण्याचे सगळेच सूर लागणे आणि दुसरीकडे जीवनाचं गाणं बेसूर होणं म्हणजे आनंद नसतो.\nजग अनेक कलहांनी फाटले आहे. अविचाराने उसवले आहे. त्याला टाके घालण्याचा संकल्प नव्यावर्षात घडणार आहे का जात, धर्म, पंथ नावाचे अभिनिवेश माणसातलं माणूसपण विसरण्यास कारण ठरत आहेत. ते संपवण्याचा विचार यानिमित्ताने घडणार आहे का जात, धर्म, पंथ नावाचे अभिनिवेश माणसातलं माणूसपण विसरण्यास कारण ठरत आहेत. ते संपवण्याचा विचार यानिमित्ताने घडणार आहे का विचारवंतांच्या विचारांचा, बुद्धीमंतांच्या प्रज्ञेचा प्रकाश आपल्यात सामावून घेण्याएवढं शहाणपण आम्हाला यायला काय हरकत आहे विचारवंतांच्या विचारांचा, बुद्धीमंतांच्या प्रज्ञेचा प्रकाश आपल्यात सामावून घेण्याएवढं शहाणपण आम्हाला यायला काय हरकत आहे माणसाचा माणूस म्हणून यथोचित सन्मान घडण्याची सहिष्णू मानसिकता जागी राहावी. न रूचणाऱ्या मतांनाही स्वीकारण्याइतके सहजपण आमच्यात यावे. माणसांच्या जगात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नको. मनभेदामुळे कलह विकोपास जाऊन माणूसच नको वाटणे, हा अविचार आहे. अविवेकी कृत्यांनी काजळलेलं जग विवेकी विचारधारांना प्रमाण मानून जगणाऱ्यांसाठी कधीच नसतं. ही जाणीव अंतर्यामी जागी राहावी.\nमाझं म्हणणं कदाचित वांझोटा आदर्शवाद आहे, असे काहींना वाटेल. नववर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना आपल्या विचारांत संवेदनांची किमान एक लहानशी पणती पावलापुरता प्रकाश निर्माण करण्यासाठी प्रज्वलित असावी. तिचा प्रकाश मनाच्या आसमंतात असावा. विसंगतीने विटलेले, अविवेकाने विसकटलेले आणि अविचाराने फाटलेले जग कसे जगते आहे, हे कळण्याइतपत संवेदना विचारांच्या वर्तुळात जिवंत असणे माणूस म्हणून आवश्यक आहे. जगात अज्ञान, अन्याय, अत्याचार, आतंक, उपासमार, विस्थापन, दैन्य, दास्य, वंचना, उपेक्षा अशी अनेक दुरिते असताना मी काहीही करू शकत नाही, ही खंत अंतर्यामी असली तरी खूप आहे. निष्क्रिय आदर्शवादाने जगाच्या परिस्थितीत कोणताही सकारात्मक बदल घडवता नाही येत. कोरड्या कर्मयोगात कुणाचे मंगल करण्याचे बळ नसते. कोणा एकट्याला हे शक्यही नाही. माझ्या अंगणी येणाऱ्या आनंदाच्या प्रकाशाचा एक कवडसा वंचितांच्या अंधाऱ्या जगात मला नेता यावा. तिमिराच्या सानिध्यात स्वतःला शोधण्याची धडपड करूनही हाती काही न लागल्याने विकल झालेल्या असहाय झोपडीपर्यंत ओंजळभर उजेड नेण्याइतके माझ्या विचारांना विशाल होता यावे. प्रश्न केवळ आनंदाचा नाहीये. संवेदनांचाही आहे. अविचाराने विसकटलेले जग नको असेल, तर अविवेकाचे जळमटे चढलेल्या विचारांना मूळापासून तपासून पाहावे लागेल. गरज भासल्यास त्यात बदल करावे लागतील. बदलांचा प्रारंभ स्वतःपासून करायला लागेल. परिवर्तन सांगणे सोपे आहे, घडवून आणणे कठीण आणि आचरणात आणणे त्याहून अवघड असते. पण मनात सत्यान्वेषी विचारांचा संचार असेल, तर ते घडणं अशक्यही नाही. कदाचित यासाठी काळाला आणखी काही पावलं पुढे चालायला लागेल. म्हणतात ना, चालणाऱ्याचे भाग्य चालते. भाग्योदयाचे साचे घडवावे लागतील. येणाऱ्या नव्यावर्षात ते तयार व्हावेत. अशी आशा आपण सगळ्यांना करायला काय हरकत आहे. कारण माणूस आशावादी असतो आणि कोणतीतरी स्वप्ने डोळ्यात घेऊन जगत असतो.\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nमानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. त...\nगंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून...\n शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुस...\nपाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार...\nवर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/view-leopard-umbarkhade-area-129241", "date_download": "2018-11-20T22:32:28Z", "digest": "sha1:EEM7YWOFGBXXAFUY5KH6TZIASPAF56FQ", "length": 10759, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "View of the leopard in Umbarkhade area उबंरखेडे परिसरात बिबट्याचे दर्शन | eSakal", "raw_content": "\nउबंरखेडे परिसरात बिबट्याचे दर्शन\nसोमवार, 9 जुलै 2018\nमेहुणबारे(ता.चाळीसगाव) - मागीलवर्षी गिरणा परिसरात थैमान घातलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतर उंबरखेड (ता. चाळीसगाव) शिवारात काही शेतमजुरांसह शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडले. या प्रकाराची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे या भागात बिबट्या असलेल्या वृत्तास वनविभागाने दुजोरा दिला.\nमेहुणबारे(ता.चाळीसगाव) - मागीलवर्षी गिरणा परिसरात थैमान घातलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतर उंबरखेड (ता. चाळीसगाव) शिवारात काही शेतमजुरांसह शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडले. या प्रकाराची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे या भागात बिबट्या असलेल्या वृत्तास वनविभागाने दुजोरा दिला.\nगेल्या अनेक दिवसापासून बिबट्याची भीती नष्ट झाली. होती. मात्र उबंरखेडे- दडपिप्री शिवारातील अनिल पाटील यांच्या शेतात राहणाऱ्या दिपक भील याला त्याच्या घरापासून काही अंतरावर निंब आणि चिंचोलाच्या झाडावर ठिपके असलेला बिबट्या झाडावर बसलेला दिसला. त्याने शेतमालक अनिल पाटील यांना कळविल्यानंतर तेही तात्काळ शेतात आले. बिबट्याला पाहताच एकच धांदल उडाली. ते इतरांना बोलविण्याच्या आत बिबट्या ऊसाच्या शेतात निघून गेला. या प्रकारामुळे शेतात वास्तव्यास असलेले कुटंब खुपच घाबरले होते.\nआज सकाळी नऊला वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांना ही घटना समजताच त्यांनी वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक संजय जाधव यांना घटनास्थळी पाठवले.त्यांना बिबट्याचे पायाचे ठसे मिळुन आले. वन विभागाने ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन केले. त्या ठीकाणी ग्रामपंचायतीची रितसर परवानगी घेवुन त्याठिकाणी पिंजरा लावण्यात येईल असे वन विभागाने सांगितले.\nउंबरखेड शिवारात आमच्या कर्मचार्यांनी प्रत्यक्ष जाऊन पहाणी केली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेली माहिती व चौकशी दरम्यान मिळुन आलेले ठसे यामुळे बिबट्याचे वास्तव दिसुन येत आहे. त्यामुळेच आमचे कर्मचारी या भागात गस्त ठेवणार आहेत. शिवाय ग्रामस्थांना सावधतेच्या सूचना दिल्या आहेत.\n- संजय मोरे, प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258199:2012-10-27-21-44-01&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4", "date_download": "2018-11-20T22:23:21Z", "digest": "sha1:YRHKCE4VX3JY6FJMIGQCHKFV44IKTITJ", "length": 14705, "nlines": 235, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘बेकायदा खाणींतून झालेल्या तोटय़ाचा आकडा प्रतिकात्मक’", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> देश-विदेश >> ‘बेकायदा खाणींतून झालेल्या तोटय़ाचा आकडा प्रतिकात्मक’\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘बेकायदा खाणींतून झालेल्या तोटय़ाचा आकडा प्रतिकात्मक’\nगेल्या १२ वर्षांत झालेल्या बेकायदा खाणकामांमुळे सरकारला अंदाजे ३५ हजार कोटी रुपयांचा झालेला तोटा प्रतिकात्मक असल्याचा निष्कर्ष शाह आयोगाने काढला असल्याचा दावा ‘गोवा मिनरल ओअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन’ ने केला आहे.\nगोव्यातील प्रत्येक कायदेशील तसेच बेकायदा खाणींमुळे नक्की किती तोटा झाला, याची वस्तुस्थितीवर आधारित तपासणी तज्ज्ञांमार्फत केली जावी, अशी शिफारस शाह आयोगाने केली होती, असे असोसिएशनचे अध्यक्ष शिवानंद साळगावकर यांनी सांगितले. भाडेपट्टीवरील खाणींबाहेर झालेल्या अतिक्रमणांची तपासणी आधुनिक अशा ‘थ्रीडी लेझर’ यंत्रणेच्या सहाय्याने करावी आणि ते करताना अन्य घटकही विचारात घेतले जावेत, असे न्यायिक आयोगाने सुचविले होते.\nशाह आयोगाने सांगितलेली हानी पूर्णपणे प्रतीकात्मक असून प्रत्यक्षात किती नुकसान झाले आहे किंवा न्या. शाह आयोगाने काय म्हटले आहे, हे कोणीही नीट सांगितलेले नाही, असे साळगावकर म्हणाले. सध्या दररोज आमच्या दिशेने टीकेचे बाण सोडले जात आहेत. त्यामुळे ३५ हजार कोटी रुपयांच्या नुकसानीबद्दल आम्हाला आमची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/maharashtra/ganesh-chaturthi-2018-ganapati-ghar-gharat-ganpati-namatnam/", "date_download": "2018-11-20T22:48:20Z", "digest": "sha1:A6S5FKZ2U2SD2G3GP2YWLIRSSNPVVYKJ", "length": 23460, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ganesh Chaturthi 2018: 'Ganapati Ghar Gharat - Ganpati Namatnam' | Ganesh Chaturthi 2018: 'गणपती घराघरात - गणपती मनामनात' | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nGanesh Chaturthi 2018: 'गणपती घराघरात - गणपती मनामनात'\nGanesh Chaturthi 2018: 'गणपती घराघरात - गणपती मनामनात'\nदेशभरात आज गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे, गणेश भक्तांकडून लाडक्या बाप्पांची मूर्ती वाजत गाजत आणण्यात आली.\nकेवळ मंडळाचेच नाही, तर घरात 10 दिवस मुक्काम करणाऱ्या गणरायाचेही बाप्पा मोरयाच्या जयघोषात आगमन झाले\nसँड आर्टीस्टने वाळूचा बाप्पा साकारून प्लॅस्टीकमुक्त आणि प्रदुषण मुक्त गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे\nगणेशोत्सवाचा आनंद हा सगळीकडे सारखाच असतो, राजाच्या महालात आणि गरिबाच्या झोपडीतही बाप्पांच्या आगमनाचा उत्साह सारखाच असतो हेच या फोटोतून दिसून येते.\nगणरायाचे थाटामाटात आगमन झाल्यानंतर बाप्पांची मूर्ती घरात विराजमान करण्यात आली. तर गणरायाच्या आरासासाठी सजावटही करण्यात आली आहे.\nकुणी वाजत गाजत रस्त्याने, कुणी दुचाकीवरुन तर कुणी चारचाकीतून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणले\nगणरायाच्या आगमनाचा आनंद हा चिमुकल्यांच्याही चेहऱ्यावर दिसून येत आहे, गणपती बाप्पा मोरया....\nपरंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते, गणरायाच्या मूर्तीची मनोभावे पूजा करताना काय बरं मागत असेल ही चिमुकली बाप्पाकडे\nगणेश चतुर्थी २०१८ गणेशोत्सव\nठाकरी बाणा... बाळासाहेब ठाकरे यांच्या धडाकेबाज गर्जना\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nकाका-पुतण्याची 'हिट' जोडी; कुठे भांडण, कुठे गोडी\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nराजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन\n'गोविंदा रे गोपाला, यशोदेचा नंदलाला'\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nधूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली; माझगाव सर्वाधिक प्रदूषित\nसौरऊर्जेच्या माध्यमातून माहिम येथील मशिदीत विजेचा वापर\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/decision-of-six-corporators-of-MNS-on-January-6/", "date_download": "2018-11-20T22:49:17Z", "digest": "sha1:XXD6UURDDEPKVVS7E6IZY7K6YXGWM7CC", "length": 6225, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनसेच्या सहा नगरसेवकांचा फैसला ६ जानेवारीला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेच्या सहा नगरसेवकांचा फैसला ६ जानेवारीला\nमनसेच्या सहा नगरसेवकांचा फैसला ६ जानेवारीला\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा फुटीर नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश नवीन वर्षात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 6 जानेवारीला या सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर कोकण आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. या सुनावणीत मनसे नगरसेवकांच्या अधिकृत शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. त्यामुळे पालिकेतील शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ 91 होणार आहे.\nमनसेचे गटनेते दिलीप (मामा) लांडे यांच्यासह सहा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पण हा प्रवेश बेकायदेशीर असल्याचे सांगत मनसेने कोकण आयुक्त कार्यालयात याचिका दाखल केली. विशेष म्हणजे याला भाजपाने पाठिंबा दिल्यामुळे मनसे नगरसेवकांचा शिवसेनेतील अधिकृत प्रवेश लांबला. मनसेच्या नगरसेवकांना शिवसेनेत आणण्यासाठी आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी फासे टाकले होते. या फाश्यात मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक अडकले.\nया नगरसेवकांचा स्वतंत्र गट न करता, त्यांना शिवसेना गटातच सामील करून घेण्यात आले. तसे पत्र शिवसेनेच्या वतीने कोकण आयुक्तांना सादर करण्यात आले. पण यावर तब्बल तीन महिने लोटले तरी, निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केलेले ते सहा नगरसेवक आजही तांत्रिकदृष्ट्या मनसेचे आहेत.\nदरम्यानच्या काळात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या महापालिका गटनेतेपदी संजय तुर्डे यांची नियुक्ती केली. पण शिवसेनेने मनसे गटनेतेपदाचा निर्णय महापालिका सभागृहात रोखून धरला. त्यामुळे गटनेता नेमून त्या सहा नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनसेचा डाव फसला.\nवसई-विरार महापौरपदी रुपेश जाधव निश्चित\nपो. नि. अभय कुरूंदकर निलंबित\n‘ठाकरे’ चित्रपटाचे इंग्रजी पोस्टर मराठीत आणा\nमनसेच्या सहा नगरसेवकांचा फैसला ६ जानेवारीला\nगावठाणावरील अतिक्रमीत घरे नियमित होणार\n'केमिस्‍ट्रीला चेमिस्‍ट्री म्‍हणलो म्‍हणून काय झाले...'\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/blog-space/cm-devendra-fadnavis-the-management-guru-285844.html", "date_download": "2018-11-20T22:12:15Z", "digest": "sha1:I7QH7NNQXSOABADKNSAT4VUBIFZSAVYZ", "length": 13593, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मुख्यमंत्री 'द मॅनेजमेंट गुरू'?–News18 Lokmat", "raw_content": "\nमुख्यमंत्री 'द मॅनेजमेंट गुरू'\nकेंद्र सरकारनं अण्णांच्या सर्वच मागण्या तत्वतः मान्य केल्याचं जाहीर केलं. पण हाती काय मिळेलं हे सरकार आणि अण्णांनाच माहित. आंदोलनाचं काहीही होवो पण एम.बी.ए. असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांचं आंदोलन खिशात घातलं. यातून दिसून आलं ते मुख्यमंत्र्यांचं ‘मॅनेजमेंट कौशल्य’\nप्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी,न्यूज18 लोकमत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर आपलं आंदोलन मागे घेतलं. केंद्र सरकारनं अण्णांच्या सर्वच मागण्या तत्वतः मान्य केल्याचं जाहीर केलं. पण हाती काय मिळेलं हे सरकार आणि अण्णांनाच माहित. आंदोलनाचं काहीही होवो पण एम.बी.ए. असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांचं आंदोलन खिशात घातलं. यातून दिसून आलं ते मुख्यमंत्र्यांचं ‘मॅनेजमेंट कौशल्य’देवेन तो बच्चा आहे... अशी शेरबाजी होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पद स्वतःकडे खेचून आणलं. नुसतं खेचूनच आणलं नाही तर आपल्या व्यवस्थापनाच्या कौशल्यावर टिकवलं देखील. त्यांच्या स्पर्धेतला एक एक मोहरा गळाला की गाळला हे गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रानं पाहिलंय. एकनाथ खडसे पदावरून दूर झाल्यानंतर पंकजा मुंडे, विनोद तावडे या नेत्यांचं तर अवसान गळालं होतं. सुधीर मुनगंटीवार, प्रकाश मेहता, यांच्यासारखे मोहरे फार काही करणार नाहीत यांची त्यांनी योग्य व्यवस्था उभी केली. राजकारणात खुर्ची मिळवणं एकवेळ सोपं असतं पण ती टिकवणं महाकठीण काम. त्यात दिल्लीतले सत्ताधारी हे कायम मुख्यमंत्री मजबूत होणार नाहीत याची काळजी घेत असतात. या प्रकाराची सुरुवात झाली ती काँग्रेसच्या काळात. मुख्यमंत्रीपदी एकाची निवड केली की प्रदेशाध्यक्षपद हे कायम उचापत्या करणाऱ्यांना दिलं गेलं हा इतिहास आहे. पण भाजपचं गणित वेगळं आहे. हुशारी, धडाडी आणि कष्टीची तयारी हे जमेचे गुण असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा देवेंद्र फडणवीसांवर पूर्ण विश्वास आहे. त्यात जमेची बाजू म्हणजे देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अतिशय जवळचे. याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी राज्यात भल्या भल्यांना गारद केलं.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचं नातं म्हणजे कधी राग तर कधी ‘अनुराग’. त्यामुळं कितीही कडवी टीका झाली तरी दोघांमधली केमेस्ट्री कायम राहिली. तेच त्यांच नातं विरोधी पक्षांशी. बाहेर एकमेकांवर जाहीर वार करत असताना बारामतीच्या वाऱ्या, शरद पवारांची भेट, कधी दादांना विमानात घे असं करत त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांशी फार कटूता येवू दिली नाही.यशस्वी होण्यासाठी प्रत्येक मोठा नेता आपल्या विश्वासाची माणसं हेरून त्यांची एक टीम तयार करत असतो. सुरवातीचा काही काळ सोडला तर नंतर देवेंद्र फडणवीसांनीही आपली एक टीम तयार केलीय आणि त्यातल्या प्रत्येकाचा अचूक वापरही त्यांनी केला. त्यांची ही स्टाईल विलासराव देशमुखांसारखीच. पण विलासरावांचा शांत संयमीपणा फडणवीसांना घेता आला नाही. त्यामुळं आक्रस्ताळेपणाची टीका त्यांच्यावर कायम होत असते. पण त्याचबरोबर विरोधकांना शांत नव्हे तर थंड करण्याचं दोघांचंही कसब सारखाच.सत्तेची घडी बसवताना एकनाथ खडसे, मुंबई महापालिकेत आशिष शेलार, प्रसाद लाड, जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत तयार केलेली कोअर टीम, मराठा मोर्चात चंद्रकांत दादा पाटील, शेतकरी संपात सदाभाऊ खोत, पण खोत शेतकरी कर्जमाफीत चालणार नाहीत हे लक्षात येताच चंद्रकांत दादा, कर्जमाफीत सुभाष देशमुख आणि पांडुरंग फुंडकर यांच्या पुढाकाराने शिष्टाई करत त्यांनी मोहीम फत्ते केली. एका नेत्याचा हस्तक्षेप दुसऱ्या ठिकाणी खुबीने टाळला आणि आपण कायम केंद्रस्थानी राहिल याची काळजीही घेतली.मोर्चा असो किंवा चर्चा प्रत्येक वेळी एक चेहेरा पुढे आला आणि तो म्हणजे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा. मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांच्यात वयाच अंतर असलं तरी त्यांची मैत्री घट्ट आहे. पदाची कुठलीही महत्वकांक्षा नाही, नेत्यापेक्षा कार्यकर्ता अंगात असलेले महाजन लक्ष्मण रेषा ओलांडणार नाहीत हे मुख्यमंत्र्यांना चांगलंच माहीत आहे. महाजान तयार झाले ते सुरेशदादा जैनांच्या तालमित. ती शिदोरी असल्यामुळेच गिरीश महाजन हे फडणवीस सरकारचे संकटमोचक झाले.जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेक पक्षांशी चांगले संबंध असल्यानं गिरीश महाजन यांनी संवादकाची भूमिका कायम बजावली. पण भाजपच्या ज्या नेत्यांना महाजन यांचा हा गुण आत्तापर्यंत दिसला नाही, तो देवेंद्र फडणवीस यांनी हेरला. समोरच्या व्यक्तिला माहिती देताना विश्वसनियता जपणं, त्यांच्या गळी ती भूमिका पटवून देणं, त्यांचं निरोपाचं उत्तर त्याच विश्वासनं परत आणणं ही जबादारी महाजन इमाने इतबारे बजावतात. त्यामुळच गिरीश महाजन मराठा आंदोलन, शेतकरी कर्जमाफी, शेतकरी मोर्चा आणि अण्णा हजारे यांचं उपोषण यात महाजन कायम मुख्यमंत्री यांचा दूत बनून वावरत राहिले.प्रत्येक आंदोलनावर तत्कालीक तोडगा काढत मुख्यमंत्र्यांनी कायम कुठलही आंदोलन मोठं होऊ दिलं नाही. आंदोलन मोठं झालं तर ते चिघळू दिलं नाही. मराठा समाजाचा मोर्चा, धनगर मोर्चा, शेतकऱ्यांचा संप, शेतकऱ्यांची कर्जमाफी यात कुणाला काय आश्वासनं मिळालीत, ते किती प्रत्यक्षात आलीत हा शोधाचा आणि वादाचा विषय नक्कीच आहे. पण 'सबका साथ, सबका समाधान' करत मुख्यमंत्रीनी प्रत्येक आंदोलन यशस्वीपणे हाताळत राजकारणात आवश्यक असलेला चाणाक्षपणा आणि मुत्सद्देगिरी भाजपमधल्या आणि विरोधीपक्षातल्या नेत्यांना दाखवून दिली यात शंका नाही.\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/shani-shingnapur-mandir-trust-government-take-over-transparency-293355.html", "date_download": "2018-11-20T21:36:07Z", "digest": "sha1:GVVFROGRMTITKE3JAUXKMKNLQHGVMLDI", "length": 6793, "nlines": 30, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शनी शिंगणापूरच्या ट्रस्टवर राज्य सरकार पाहारे'दार'–News18 Lokmat", "raw_content": "\nशनी शिंगणापूरच्या ट्रस्टवर राज्य सरकार पाहारे'दार'\nकोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवरच आता शनी शिंगणापूरचं ट्रस्टही राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येणार आहे.\nअहमदनगर,ता .20 जून : कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवरच आता शनी शिंगणापूरचं ट्रस्टही राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलं आहे.शिंगणापूरच्या या नव्या विश्वस्त मंडळात अध्यक्ष, कोषपाल आणि ९ सदस्य असणार आहेत. या व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. या निर्णयावर शनी शिंगणापूरच्या देवस्थान ट्रस्टने आमचा कारभार आधीपासून पारदर्शक असल्याचं सांगत तुर्तास तरी थेट विरोधी प्रतिक्रिया देणं टाळलंय.शरद पवारांचा 'खास' निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला\nज्या शिंगणापुरात गावकऱ्यांनी शनिदेवाच्या भरवशावर घराला साधे दरवाजेही लावलेले नाहीत. त्याच शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा, यासाठी सरकारने तिथं नवं ट्रस्टी मंडळ स्थापन्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे हे ट्रस्टी शनिभक्त असणे बंधनकारक आहे बरं...आता हा निकष नेमका कसा तपासला जाणार हे सरकारलाच ठाऊक, पण आणखी एक श्रीमंत देवस्थान सरकारने ताब्यात घेतलंय हे मात्र, नक्की.सध्याच्या देवस्थान ट्रस्टीने मात्र, आमचा कारभार पारदर्शकच असल्याचं सांगत या निर्णयावर थेट टीका करणं सध्यातरी टाळलंय.\nअखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे, 2 महिन्यात होणार वेतनवाढ\n, अमर होण्यासाठी पोटच्या गोळ्यासह 'त्या'ने पाच जणांना संपवलं\nशनि शिंगणापूरचा देशभरात खूप मोठा भक्तवर्ग आहे. दरवर्षी तिथे लाखो भक्त दर्शनाला येतात. मध्यंतरी महिला प्रवेश बंदीवरूनही हे देवस्थान चर्चेत आलं होतं. पण ग्रामस्थांनी ट्रस्टवर गावातल्याच महिलेची नियुक्ती करून या वादावर पडदा टाकला.असं असलं तरी शनिभक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होतेय, आता भक्त म्हटलं म्हटलं की देणगी आलीच. आजमितीला या ट्रस्टची आर्थिक उलाढालही कोट्यावधींच्या घरात आहे. भक्तांच्या या देणगीचं रक्षण व्हावं. म्हणून दार नसलेल्याबात शनि शिंगणापुरात सरकार पहरेदार असणार आहे.\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B", "date_download": "2018-11-20T22:21:58Z", "digest": "sha1:AHWFPRQJIPAAHDJODENC7FOCAF6WDEVW", "length": 6243, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एस.एस. लाझियो - विकिपीडिया", "raw_content": "\nजानेवारी ९, इ.स. १९००\nसोसियेता स्पोर्तिव्हा लाझियो (इटालियन: Società Sportiva Lazio) हा इटलीच्या लात्सियो प्रदेशामधील एक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब रोम येथे स्थित असून तो आपले सामने स्टेडियो ऑलिंपिको येथून खेळतो. रोममधील दुसरा क्लब ए.एस. रोमा सोबत लाझियोची तीव्र चुरस असून दोन्ही संघ इटलीच्या सेरी आ स्पर्धेत खेळतात.\nअतालांता बी.सी. • बोलोन्या एफ.सी. १९०९ • काग्लियारी काल्सियो • काल्सियो कातानिया • ए.सी. क्येव्होव्हेरोना • ए.सी.एफ. फियोरेंतिना • जेनोवा सी.एफ.सी. • इंटर मिलान • युव्हेन्तुस एफ.सी. • एस.एस. लाझियो • ए.सी. मिलान • एस.एस.सी. नापोली • यू.एस. पालेर्मो • पार्मा एफ.सी. • देल्फिनो पेस्कारा • ए.एस. रोमा • यू.सी. संपदोरिया • ए.सी. सियेना • तोरिनो एफ.सी. • उदिनेस काल्सियो\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१४ रोजी १२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://zampya.wordpress.com/tag/the-paradox-of-our-time/", "date_download": "2018-11-20T21:44:52Z", "digest": "sha1:LIHVLL4PK6RGO77NBREESEAGKKKD3VCN", "length": 24249, "nlines": 170, "source_domain": "zampya.wordpress.com", "title": "The paradox of our time | झम्प्या झपाटलेला!", "raw_content": "\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nव्हॉट गो् ज अराउंड कम् स अराउंड..\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nदुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये\nएका परप्रांतीयाची झपाटलेली गोष्ट\nमाझ्यासाठी मात्र तो एक हिरो होता…\nवयाच्या १६ व्या वर्षी मिलिओनेअर बनलेल्या मुलाची गोष्ट\nप्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा…\nआपले सण समजून घ्या.\nस्टार माझा – ब्लॉग माझा स्पर्धा ३\nब्लॉग माझा३ स्पर्धेचा निकाल\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nनुकतेच प्रकाशित झालेले झम्पोस्टस\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nत्रिपुरी पौर्णिमा….आपले सण समजून घ्या\nतुळशीचे लग्न….आपले सण समजून घ्या\nसर्वात जास्त आवडलेले झ्म्पोस्ट्स\nत्रिपुरी पौर्णिमा....आपले सण समजून घ्या\nतुळशीचे लग्न....आपले सण समजून घ्या\nदिवाळी....आपले सण समजून घ्या\nआपली प्रतिज्ञा आणि…..माझाही खो\nपोळा (बेंदूर)…. आपले सण समजून घ्या\nदसरा....आपले सण समजून घ्या\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nआपले सण समजून घ्या (16)\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग (7)\nब्लॉग आणी ब्लॉगर्स (6)\nशिकलेच पाहिजे असे काही\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nआपले सण समजून घ्या इंटरनेट झम्प्याचे उद्योग व उद्योजग झम्प्या झपाटलेला फोटोशॉप सर्वांसाठी ब्लॉग आणी ब्लॉगर्स शिकलेच पाहिजे असे काही\nलेबल्स ( टॅग )\nAarti download God Gods and Goddesses Hindu Hinduism India Maharashtra Marathi language rapidsahre Religion and Spirituality Remove Windows Genuine Notification Shiva surrender The paradox of our time WORDS APTLY SPOKEN zampya अक्कल अष्टमी आपले सण समजून घ्या आपल्या काळातील विरोधाभास इंटरनेट ऑर्कुट कविता कशी व का कॅमेरा क्लिक गूगल चांदनी चौक टू चायना चिकाटी जॉर्ज कार्लिन ज्ञानेश्वर झम्प्या झम्प्याचा फंडा झम्प्या झपाटलेला ट्विटर डाउनलोड तास नटरंग नागपंचमी नियम निर्धार पंचमी पॅशनेट प्रोडक्ट फेसबुक फोटोशॉप बाप बासरी बिल गेट्स ब्लॉग ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का ब्लॉगिंगसाठी अतिशय लोकप्रिय विषय ब्लॉगिंगसाठी अतिशय लोकप्रिय विषय भारत भारतीय संस्कृती मन मास्टर मी मूरहेड यशस्वी ब्लॉगर रॅपिड्शेअर लक्ष विडीओ विन्डोज जेन्युअन नोटीफिकेशन शिकवणी शैक्षणिक संयम सचिन सप्तमी सर्वांसाठी साहस हरिशचंन्द्राची फॅक्टरी हिंदू १०००० ८ मिनीटात\nतुमचा इमेल पत्ता येथे लिहा.व खाली क्लिक करा.\nPosted: ऑगस्ट 1, 2010 in शिकलेच पाहिजे असे काही\nटॅगस्आपल्या काळातील विरोधाभास, जॉर्ज कार्लिन, मूरहेड, The paradox of our time, WORDS APTLY SPOKEN\nआपल्या काळातील विरोधाभास हा आहे की आपल्या इमारती तर खूप उंच झाल्या पण आपली मने शुद्र झाली आहेत..आपले रस्तेतर खूप रुंद झाले पण दृष्टीकोन तितकेच संकुचित झाले. आपण खर्च तर भरपूर करत आहोत पण आपल्याकडे खास असे काहीही नाही. आपण खरेदी खूप करतो पण त्यातून आनंद मिळत नाही. आपली घरे जितकी मोठी झाली तितकेच आपले कुटुंब छोटे झाले. आपल्या सुविधा तर वाढल्या पण वेळ मात्र कमी झाला. आपल्याकडील महाविद्यालये पदव्या तर भरमसाठ वाटतात पण समज कोणत्याच शाळेत शिकवली जात नाही. वाद विवादांची संख्या वाढली पण निर्णय घ्यायची क्षमता कमी झाली. आजूबाजूला विशेषज्ञ खूप आहेत पण समस्या काही कमी होत नाही. औषधांनी कपाटांचे रकानेच्या रकाने भरले पण आरोग्याला जागा उरली नाही.\nआपण खूप पितो. खूप धूरपण काढतो. पैसा पाण्यासारखा खर्च करतो पण हसताना मात्र कंजुषी करतो. गाडी जितक्या वेगात चालवतो तितक्याच वेगात नाराजपण होतो. रात्री उशिरापर्यंत जागतो सकाळी उदास थकलेले उठतो. वाचनाशी आपला संबध उरला नाही. टी.व्ही. चे मात्र भक्त झालो. प्रार्थना तर आपण विसरूनच गेलो. संपत्ती आपण कैकपटीने वाढवली पण त्याचबरोबर किंमत आपली कमी झाली. बोलायला तर खूप लागलो. प्रेमाची भाषा विसरलो आणी तिरस्काराची भाषा मात्र शिकलो.\nजीवन कसे व्यतीत करायचे हे आपण व्यवस्थित शिकलो पण ते जगायलाच विसरलो. आपल्या आयुष्यातील वर्षे वाढली पण त्यातील जिवंतपणा कमी झाला. चंद्रावर फेऱ्या मारून आलो पण रस्ता ओलांडून नवीनच रहायला आलेल्या शेजाऱ्याकडे जायला कंटाळलो. बाह्याजगात भरपूर भटकलो पण आत्मजगाचा पत्ता हरवलो.\nआपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या. पण चांगल्या कीती केल्या ते माहीत नाही. हवेला तर आपण स्वच्छ केले पण आत्म्याला मात्र प्रदूषितच ठेवले. अणूवर तर जय मिळविला पण पूर्वग्रहापासून सुटलो नाही. लिहून खूप काही ठेवले पण शिकलो मात्र खूपच कमी. योजना तर मोठ्या बनवल्या प्रत्यक्षात मात्र उतरल्या कमी. घाई गडबड इतकी शिकलो की संयम हा शब्द्पण विसरलो. आपण कॉम्पुटर तर बनविले जे आपले काम करतील पण त्यांनी आपले मित्रच हिरावले.\nआपलं खातो फास्टफूड पण ते लवकर पचत नाही. शरीर मोठे पण चरित्र छोटे झाले आहे. नफा वाढला पण नाती तुटली. कुटुंबाचे उत्पन वाढले पण त्याचबरोबर घटस्फोटही वाढले. घरं जितकी सुंदर झाली तितकीच आतून तुटली.\nहा काळ आहे चुटकीसरशी कुठेही जाऊन फिरून येवू शकण्याचा, डिस्पोजेबल डायपरसचा, नैतिकतेची ऐसीतैसी करण्याचा, एका रात्रीपुरत्या संबंधांचा, बेढब शरीरांचा आणी अशा गोळ्यांचा ज्या काहीही करू शकतात एका क्षणात उत्साह तर दुसऱ्या क्षणात शांत इतकेच नव्हे तर क्षणात मृत्युही देवू शकणाऱ्या.\nहा काळ आहे शानदार दुकानांच्या दर्शनी भागात खाचाखच भरलेला माल दिसण्याचा पण गोदामे रिकामी असण्याचा. एका क्लिकमध्ये तुम्ही हे वाचू शकता, एका क्किकमध्ये दुसऱ्याला वाचवू शकता. तर एका क्लिक मध्ये डिलीटही करू शकता.\nलक्षात ठेवा: आपल्या जवळच्या लोकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. कारण उद्या ते तिथे असणार आहेत की नाही ह्याची कोणतीही खात्री नाही. विसरू नका: तुमच्याकडे अपेक्षेने बघणाऱ्या लहानातल्या लहान मुलाबरोबर पण प्रेमाने बोला. कारण लवकरच ते मूल मोठे होवून तुम्हाला सोडून जावू शकते.\nजवळच्यांना प्रेमाने आलींगन द्यायाला विसरू नका कारण ती एकच अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या हृदयाने देवू शकता व त्यासाठी तुम्हाला एका दमडीचाही खर्च येत नाही.\nमाझे तुझ्यावर खूप प्रेम आहे हे जादुई वाक्य नुसते तोंडाने बोलू नका तर कृतीतून पण व्यक्त करा.\nतुमच्या खूप आतून आलेले दोन प्रेमाचे शब्द वा आलींगन खूप जुन्या व कडवट जखमा भरू शकतात.\nएकमेकांचे हात सोडू नका. प्रत्येक क्षण साजरा करा. कदाचित तुम्ही शेवटच्याच वेळेला हात हातात घेत असाल.\nप्रेमासाठी वेळ द्या. स्वत:ला व्यक्त करण्यासाठी वेळ द्या. तुमच्या मनातील भावनाना इतरांपर्यंत पोचवण्यासाठी वेळ द्या.\nआणी हे तर अजिबात विसरू नका:\nआयुष्य श्वासात मोजू नका उलट अशा क्षणांना कैद करा ज्यांनी तुमचा श्वासच हिरावून घेतला होता.\nआयुष्य हे श्वासात मोजण्यासाठी नसते तर अशा क्षणासाठी असते जे तुमचे श्वासच हिरावून घेतात\nआणी आता हा निरोप तुम्ही फक्त आठ लोकांपर्यंतपण पोचवू शकला नाहीत तरी कोणाला त्याची फिकीर आहे.\nहा मेसेज (निरोप) इंटरनेट वर गेल्या १० वर्षांपासून भटकतोय. ह्याच्या मूळ लेखकाचे नाव पत्ता कोणालाच खात्रीशीर माहित नव्हता. जॉर्ज कार्लिन चा संदेश ह्याच नावाने हा निरोप इतकी वर्षे भटकत होता. परंतु आता सत्य समजले आहे. हा लेख डॉक्टर मूरहेड यांनी १९९० मध्ये लिहिला होता आणी नंतर १९९५ साली त्यांच्याच ‘WORDS APTLY SPOKEN’ ह्या पुस्तकात प्रसिद्ध झाला होता. हा मूळ संदेश इग्रंजीत कोणाला वाचायचा असेल तर खाली देत आहे.\nआपले सण समजून घ्या.\nझम्प्या(च) का व कशासाठी\nझम्प्याचे उद्योग व उद्योजग\nएका परप्रांतीयाची झपाटलेली गोष्ट\nदुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये\nप्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा…\nमाझ्यासाठी मात्र तो एक हिरो होता…\nवयाच्या १६ व्या वर्षी मिलिओनेअर बनलेल्या मुलाची गोष्ट\nझम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी\nव्हॉट गो् ज अराउंड कम् स अराउंड..\nस्टार माझा – ब्लॉग माझा स्पर्धा ३\nब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा\nब्लॉग माझा३ स्पर्धेचा निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-gandhis-view-independent-india-11726", "date_download": "2018-11-20T22:38:34Z", "digest": "sha1:KOO535I6WXXUZSQEN4IIDQLJFIPTPMI5", "length": 25536, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on Gandhi's view on independent india | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रत्येक डोळ्यातील अश्रू मिटवू या...\nप्रत्येक डोळ्यातील अश्रू मिटवू या...\nप्रा, एच, एम. देसरडा\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\n२ ऑक्टोबर २०१८ पासून गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सरकार, सार्वजनिक - शैक्षणिक संस्था व लोक अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. तथापि, हे एक नित्याचे सोपस्कार न होता बापूंच्या स्वप्नाच्या भारताकडे आगेकूच करण्याचा एक कृतिशील उपक्रम असावयास हवा.\n३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांच्या हत्येच्या भीषण घटनेनंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले, ‘आमच्या जीवनातून प्रकाश गेला आहे.’ लगोलग ते म्हणाले, ‘प्रत्येक डोळ्यातील अश्रू मिटवणं हे त्यांचे स्वप्न होते. या स्वप्नाची पूर्ती करणे हे अवघड काम आहे. मात्र, आपण अश्रू मिटवण्याचं हे काम करू या... हीच बापूला खरी आदराजंली होईल.’\n२१ व्या शतकात अवघ्या मानवसमाजाला भेडसावणारी सर्वोच्च समस्या हवामान बदल, जलवायू परिवर्तन आहे. याचे मुख्य कारण जीवाश्म इंधन हे आहे. याचा अर्थ ऊर्जा, वाहतूक, शेती व औद्योगिक उत्पादन, वस्तू व सेवासुविधांसाठी पेट्रोलियम पदार्थ व खनिज इंधनाचा जो बेसुमार वापर होत आहे, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड सह अन्य विषारी वायूंचे अफाट उत्सर्जन होत असल्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. ४६६ कोटी वर्षे आयुर्मानाच्या या पृथ्वी गृहाला गत ३०० वर्षांतील औद्योगिक क्रांतीनंतर आणि विशेष करून गत शंभरेक वर्षांत विनाशाच्या कडेलोटावर आणून ठेवले आहे. याचा गांभीर्याने विचार केल्याखेरीज एकएक व्यक्ती, कुटुंब, समाज, देश व जगातील ७५० कोटी लोकांच्या भरणपोषण व योगक्षेमाची सूतराम शक्यता नाही.\nतात्पर्य, विकासाच्या गोंडसनावाने नैसर्गिक संसाधनांची जी बरबादी चालली आहे त्याला आवर घालणे हे तातडीचे आव्हान आहे. एकतर मुळातच आज संपूर्ण जग पृथ्वीच्या धारणक्षमतेच्या जवळपास दीड दोन पट संसाधने दरवर्षी वापरतात. सोबतच निम्म्या लोकसंख्येला मानवी जीवनाला आवश्यक गरजांपासून वंचित राहावे लागते अर्थातच ही एक अन्याय विसंगती असून त्याचे समाजावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. प्रचलित विकास प्रकल्पांच्या परिणामी जगामध्ये विषमता, विसंवाद व निसर्गव्यवस्थेचा विध्वंस होत आहे. मानव हक्कांचे हनन होत असून हिंसा, उद्रेक, दहशतीमुळे स्थलांतर, प्रतिरोध, प्रतिशोधामुळे जग तणावग्रस्त बनले आहे.\nखरं तर वाढवृद्धीप्रवण, चैनचंगळवादी, निसर्गाची ओरबाड करणाऱ्या विकासप्रणालीला गांधीजींनी निःसंदिग्ध शब्दात विरोध दर्शविला होता. ‘हिन्द स्वराज’ या तत्त्वचिंतनात्मक परिवर्तनकारी पुस्तकात त्यांनी याकडे जगाचे लक्ष वेधले होते.\nनिसर्ग, मानव व समाज या त्रयीच्या परस्परावलंबनाविषयी मूलगामी विश्लेषण त्यांनी संपादक व वाचक याच्या संवाद स्वरूपात केले आहे. अर्थात गांधीजींच्या विश्वदृष्टीचे हे मौलिक चिंतन समजणे, त्याचे नीट व नेमके आकलन होणे हे एक आव्हानात्मक काम आहे. त्यांच्या या जेमतेम शंभरेक पानी छोटेखानी पुस्तिकेवर गत शंभर वर्षांत अनेकविध विचारव्यूह, राजकीय विचारसरणीच्या कोनातून पंडितचर्चा व राजकीय मंथन झाले आहे. उत्तरोत्तर त्यांचे युगप्रवर्तक विचार दिशादर्शक होत आहेत.\nसांप्रतकाळी भारत व जगासमोरील जीवनमरणाच्या प्रश्नांच्या संदर्भात गांधीजींच्या जीवनकार्य व तत्त्वज्ञानाचा विचार केल्यास हे स्पष्ट जाणवते की ते निसर्गवादी आहे. समता, सादगी व स्वावलंबन यावर त्यांचा विशेष भर आहे. याचे महत्त्व जगाला १९६० च्या दशकानंतर अधिक प्रकर्षाने जाणवू लागले. १९७२ मध्ये प्रसिद्ध झालेला क्लब ऑफ रोमचा अहवाल ‘लिमिटस टू ग्रोथ’ आणि त्याचवर्षी स्टॉकहोम येथे संपन्न, झालेली ‘ह्यूमन डेव्हलपमेंट कॉन्फरन्स’ यात जगाचे लक्ष गांधीच्या पर्यावरणस्नेही जीवनशैलीकडे वेधले गेले. १९९२ च्या वसुंधरा शिखर सम्मेलनांने गांधी विचारसरणीला वैश्विक परिमान लाभले. सारांश, गांधी हे नाव आज जगात चिरस्थायी विकासाचे मूर्तिमंत प्रतीक मानले जाते.\n‘जो बदल आपणास हवा तो स्वतः बना’ आणि ‘पृथ्वी सर्वांच्या गरजा भागवू शकते, परंतु हाव नाही’ ही दोन प्रख्यात गांधीवचने आतातर जगभर उदधृत केली जातात. थोडक्यात, जगाला विनाशापासून वाचवण्यासाठी ज्या पर्यावरणीय नि परिस्थितीकी तत्त्वविचारांची गरज मानवतावादी शास्त्रज्ञ, समाजधुरिण, प्रग्लभ राजकीय नेते, सच्चे पत्रकार आग्रहाने प्रतिपादन करत आहे त्याचा बीजरूप ठेवा गांधीच्या जीवन दृष्टीत आहे. म्हणूनच त्यांनी सांगितले; माझे जीवन हाच माझा विचार आहे. येथे हे ध्यानी घ्यावे की गांधीजींनी ‘संदेश’ असे म्हटले नाही. खेदाची बाब म्हणजे ज्यांना ते शुद्ध जीवन नाही ते उठबस संदेश देण्यात गर्क आहे. मन की बात करत आहेत. जनांचे काही देणे घेणे नाही\nतथापि, गांधीला आपण आज केवळ ‘निर्यातवस्तू’ ‘वंदनीयमूर्ती’ बनवले आहे. होय, मोदीजींना परदेशात गांधी गुणगाण फार सोयीचे असते. देशात मात्र अदानी अंबानीचे भागीदार असतात. काल लखनौमध्ये त्यांनी याची चक्क कबुली दिली, हे ही नसे थोडके ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन भारतातील २०१८ सालच्या सामाजिक - आर्थिक - सांस्कृतिक - राजकीय वास्तवाचा विचार केल्यास हे स्पष्ट जाणवते की, आपण आजघडीला यच्चयावत भारतीयांच्या शुद्ध हवा पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्यादी गरजा सहज भागवू शकतो. मुख्य म्हणजे आज देशात जेवढे उत्पादन व सेवासुविधा आहे त्यातच हे शक्य आहे. अधिक निरर्थक वाढ वृद्धीची अजिबात जरूर नाही.\nसोबतच हे स्पष्टपणे बजावले पाहिजे की मोटारवाहने, पेट्रोलियम पदार्थ, रसायने, प्लॅस्टिक आदी पर्यावरणाला व समाज स्वास्थ्याला घातक उत्पादने तात्काळ बंद केली पाहिजे. ‘विनाशाखेरीज विकास’ हीच विकासाची मुख्य कसोटी असावयास हवी. याचा अर्थ विकासाला आंधळा विरोध नाही, तर आंधळ्या विकासाला ठाम विरोध हा आहे. २१ व्या शतकात जगाला अगदी वेगळ्या विकासप्रणालीची, साधन स्त्रोतांची गरज आहे. १९ व्या व २० व्या शतकातील विषारीवायूंचे बेछूट उत्सर्जन करणाऱ्या विकास मार्गाची सद्यी केव्हाच संपली असून जीवाश्म इंधनाच्या विळख्यातून जगाची सुटका केल्याखेरीज मानवाची व वसुंधरेची सुरक्षितता सूतराम शक्य नाही.\nतात्पर्य, स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्षांत भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली समतावादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्था प्रग्लभ करण्यासाठी बुद्धांपासून गांधींपर्यंतचा पर्यावरणस्नेही अहिंसक मार्ग व फुले-आंबेडकरांनी विशेषत्वाने प्रतिपादन केलेला दलित-आदिवासी-शेतकरी-कष्टकऱ्यांच्या मानवतावादी, सत्याचा मार्ग याला आजच्या सत्ताधाऱ्यांकडून आव्हाने दिले जात आहे. या भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणे हे आज देशासमोरील प्रमुख आव्हान आहे, ही बाब विसरता कामा नये.\nप्रा, एच, एम. देसरडा ः ९४२१८८१६९५\n( लेखक ज्येष्ठ अर्थतज्‍ज्ञ आहेत. )\nसरकार government स्वप्न भारत उपक्रम जवाहरलाल नेहरू वन forest पूल हवामान इंधन विकास संप निसर्ग स्थलांतर पर्यावरण environment जीवनशैली मन की बात लखनौ शिक्षण आरोग्य health\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/600860", "date_download": "2018-11-20T22:25:38Z", "digest": "sha1:UQPEW4ZAY2PJ3766Q2GCA6S5JDVTIZL5", "length": 4691, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबईत अतिवृष्टीचा इशारा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमुंबईला गेले काही दिवस पावसाने झोपडल्यानंतर दोन दिवस काहीशी विश्रांती घेतली. मात्र येत्या 24 तासांत ठाणे आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबईत दुपारी 1 वाजून 1 मिनिटांनी 5मिटर उंचीचा लाटा उसळणार असल्याची माहिती मिळाली आहे. या मोसमातील ही सर्वात मोठी हाय टाईड आहे तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nकाल कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली तर राज्यातील बऱयाचा भागांमध्ये पावसाचा जोर मंदावलेला पहायला मिळतो. येत्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.\nUPDATES : मुंबईत शिवसेनेने ‘औकात’ दाखवलीच\nब्रेक फेल झालेल्या ट्रकची सहा वाहनांना धडक\nवाहन निरीक्षकपद भरती प्रक्रियेची तारीख जाहीर करावी\nकाश्मीर सांभाळण्याची पाकला कुवत नाही – शाहिद आफ्रिदी\nभारत-ऑस्ट्रेलिया संघर्षाला आजपासून प्रारंभ\nहिजबुलचे 4 दहशतवादी ठार\nदिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली\nराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान\nबँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले\nराणेंनी मगोच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे : दीपक ढवळीकर\nनामवंत अर्थतज्ञ दिनकर हरि पै पाणंदीकर यांचे निधन\nपक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80/news/", "date_download": "2018-11-20T21:51:48Z", "digest": "sha1:BMREX4DCZN5YALEHTRBHZGLZWCBDMRB4", "length": 10793, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कृष्णा नदी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nगावाकडचे गणपती : श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेला मश्रूम गणपती\nसोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या मश्रूम गणपतीची महती मोठी असून हा कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे.\nगावाकडचे गणपती : कृष्णा नदी तीरावरील वाईचा 'ढोल्या' गणपती\nमराठा आरक्षणासाठी निलेश राणे यांनी मुंबई गोवा हायवे रोखला\nपंचगंगेने आेलांडली धोक्याची पातळी; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद\nमुंबईत मुसळधार पाऊस, ठाणे आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा\nकुमारस्वामींच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी; पेट्रोल मात्र महागले\nसांगली : कृष्णा नदी पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधकार्य सुरू\nमहाराष्ट्र Feb 4, 2018\nप्रदूषणामुळे कृष्णा नदीत शेकडो माशांचा मृत्यू; प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष\nतेलंगणाच्या प्रकल्पात राज्यातील एकही गाव बुडणार नाही - देवेंद्र फडणवीस\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4/all/", "date_download": "2018-11-20T21:45:02Z", "digest": "sha1:5M2VLFRRFTXACL5CSYYIBEQMYSO6MMHP", "length": 11419, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बस अपघात- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nआंबेनळी घाटात पुन्हा अपघात, BMW कार कोसळली दरीत\nआंबेनळी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. पोलादपूरहून माथेरानला जात असताना एक BMW कार दरीत कोसळली आहे.\nआंबेनळी अपघात प्रकरण: बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांची अखेर बदली\nVIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण\nतेलंगणा बस अपघातातल्या मृतांची संख्या 51 वर, 9 जणांची प्रकृती गंभीर\nआंबेनळी बस अपघातापूर्वी दोनवेळा ड्रायव्हर बदलले, दापोली विद्यापीठाचा अहवाल\nआंबेनळी अपघात :प्रकाश सावंत देसाई सक्तीच्या रजेवर\nआंबेनळी अपघात : प्रकाश सावंतांना फाशी द्या,मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश\nआंबेनळी अपघात : मृतांच्या नातेवाईकांचा संयम सुटला, केली प्रकाश देसाईंच्या नार्को टेस्टची मागणी\nआंबेनळी घाटात जसा अपघात घडला तसे राज्यात 1 हजार 324 स्पाॅट \nआंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब\n'मी वाचलो,पण आता मलाच त्रास होतोय'\nVIDEO :'आंबेनळी घाटात बस कोसळली कशी \nआंबेनळी घाट अपघात कोणाच्या चुकीमुळे \n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech", "date_download": "2018-11-20T22:41:22Z", "digest": "sha1:SL5FRLTOH5DYVVBZP2P5DDGI6CX5UEYI", "length": 14367, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "साय-टेक | eSakal", "raw_content": "\nपबजी गेमला टक्कर; शाओमी मैदानात\nपबजी या तुफान लोकप्रिय झालेल्या गेमला टक्कर देण्यासाठी आता शाओमीने मैदानात उतरत सर्व्हायव्हल गेम\nव्हॉट्‌सऍप 'स्टिकर'चे बीटा व्हर्जन व्हायरल औरंगाबाद : सणवार आले की, मोबाईलवर मेसेज धडकायचे. नंतर लाभ उठविण्यासाठी कंपन्यांनी \"ब्लॅक डे'ची टूम काढली. ही मक्‍तेदारी व्हॉट्‌सऍप मेसेंजरने...\nभारत- पाकिस्तान आता अंतराळातही भिडणार नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानमधील संबंधांची चर्चा सतत होत असते. खेळ, राजकारणात प्रतिस्पर्धी असलेल्या या देशांमधील स्पर्धा आता अंतराळतही दिसणार...\nकोकणातील देशी गायींची ‘कोकण कपिला’ नावाने नोंदणी दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो, कर्नाल,...\nचार्जिंगदरम्यान शाओमीच्या 'Mi A1' स्मार्टफोनचा स्फोट\nनवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीच्या 'Mi A1' चा चार्जिंगदरम्यान स्फोट झाला. याबाबतची माहिती संबंधित मोबाईल युजर्सने दिली आहे....\n‘अल्झायमर’वर शिवाजी विद्यापीठात संशोधन\nकोल्हापूर - अल्झायमर (स्मृतिभ्रंश) हा विकार शक्‍यतो वृद्धांमध्ये आढळतो. विसरभोळेपणा, भ्रामकता आदींचा यामध्ये समावेश आहे. याचा स्मरणशक्तीवर खूप परिणाम होतो...\nसायबर हल्ल्याचा 'फेसबुक'ला फटका; पाच कोटी यूजर्सच्या माहितीची चोरी\nसॅनफ्रान्सिस्को : फेसबुकच्या कॉम्युटर नेटवर्कवर झालेल्या सायबर हल्ल्यात सुमारे पाच कोटी यूजर्सच्या खात्यांमधील माहितीची चोरी झाली असल्याचे कंपनीकडून शुक्रवारी...\nगुगल झाले वीस वर्षांचे...\nसगळ्यात लोकप्रिय सर्चइंजिन म्हणून गुगल आपल्याला माहित आहे. प्रश्न कोणताही असो गुगल सतत आपल्या मदतिला असते. या 'गुगल'चा आज २० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त गुगलने...\nज्या माहितीचा कोणालाही फायदा होणार नाही किंवा झालेच तर त्या माहितीने नुकसानच होऊ शकते, अशा कितीतरी पोस्टद्वारे आपण कचरानिर्मिती करत असतो. कचरा म्हणजे, मला जे...\nव्हॉट्‌सऍपची दोन नवीन फिचर\nमुंबई - सद्यस्थितीतील सर्वांत लोकप्रिय संदेश प्रणाली (इन्स्टंट मेसेजिंग) व्हॉट्‌सऍप नजीकच्या काळात आपल्या युजर्सना दोन नवीन फिचरची भेट देणार आहे. \"स्वाईप...\nविवाहानंतर 'ती' आत तर 'तो' बाहेर...\nबंगळूरूः शुभ मंगल सावधान झालं अन् बोहल्यावरून ती थेट परिक्षा देण्यासाठी वर्गात...\nपुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासूनच हेल्मेटसक्‍ती\nपुणे - सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवार (ता....\nकहाणी इंदिरा आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाची\nस्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. त्यांचा...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nकोरेगाव भीमा प्रकरणी काँग्रेसच्या दिग्विजयसिंह यांचाही सहभाग\nपुणे : बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याच्या...\nमर्यादा वाढविल्याशिवाय आरक्षण टिकणार नाही : प्रकाश आंबेडकर\nमुंबई : केंद्र सरकारने कायदा करून आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्‍क्‍यांवरून...\nपुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासूनच हेल्मेटसक्‍ती\nपुणे - सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवार (ता....\nधायरी फाट्यावरील पुलाला तडे\nधायरी : धायरी फाट्यावरील पुलाला तडा गेला असून पुलाची स्थिती धोकादायक आहे. तरी...\nजंगली महाराज मठाची सिमा भिंत धोकादायक\nपुणे : जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराज मठाची सिमा भिंती पदपथाच्या बाजूस...\nपीएमपीएमएल बसेसची देखभाल गरजेची\nपुणे : बीआरटीचे मार्गांचे तर बारा वाजलेलेच आहेत. त्यातच आता त्या मार्गांवर...\nविजांच्या कडकडाटासह आज पावसाची शक्‍यता\nपुणे - दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्या (बुधवारी) तुरळक ठिकाणी सोसाट्याचा...\nदेशात प्रथमच दुर्मिळ मोटारींचा ई-लिलाव\nमुंबई : काळाच्या पडद्याआड गेलेल्या, आलिशान तसेच राजघराण्यांच्या श्रीमंतीचा...\nराज्य सरकारने सुरू केली सहमती मोहीम\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीय सहमती निर्माण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/latur/strict-action-against-those-who-make-drone-priority-social-reconciliation/", "date_download": "2018-11-20T22:47:19Z", "digest": "sha1:REOQSZ2DYTEWEYCVUACZYZQFM2RL6VTT", "length": 32190, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Strict Action Against Those Who Make The Drone; Priority In Social Reconciliation | तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; सामाजिक सलोख्याला प्राधान्य | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nसरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार\nओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nतेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; सामाजिक सलोख्याला प्राधान्य\nतेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; सामाजिक सलोख्याला प्राधान्य | Lokmat.com\nतेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; सामाजिक सलोख्याला प्राधान्य\nपोलीस अधीक्षक आर. राजा : सोशल पोलिसिंगवरही भर\nतेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; सामाजिक सलोख्याला प्राधान्य\nउस्मानाबाद : समाजात वावरणाऱ्या प्रत्येक घटकाने कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. अवैध धंदे चालविणाºयांसह समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाºया गावगुंडांवर यापुढे धडक कारवाई केली जाईल. शिवाय, ठाणेस्तरावर सर्वसामान्यांशी संवाद वाढवून शांतता प्रस्थापित करणार असल्याचे उस्मानाबादचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक आऱ राजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.\nआर. राजा म्हणाले, गडचिरोली येथील कामकाज आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कामकाजात खूप मोठा फरक आहे़ उस्मानाबादचा पदभार हाती घेतल्यानंतर पोलिसिंगच्या दृष्टीने माहिती घेतली आहे़ यापुढील काळात वेळोवेळी ठाणेस्तरावर बैठका घेऊन सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहोत. 21 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात केवळ 1800 पोलीस कर्मचारी आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांनीही सत्याच्या मागे खंबिरपणे उभा राहून पोलिसांच्या प्रत्येक कामात आवश्यक ती मदत करणे गरजेचे आहे़ विविध कारणांवरून सतत भांडणे करून धार्मिक तेढ निर्माण करणाºयांवर आमचे विशेष लक्ष राहणार आहे़ यापूर्वीच्या घटनांमध्ये वेळोवेळी सहभाग असलेल्यांच्या याद्या तयार केल्या जात आहेत.\nपोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजून घेत ते सोडविण्यावर आपला अधिक भर राहणार आहे. पोलीस ठाणे, वसाहती दुरूस्तीसाठीही आपण पाठपुरावा करणार आहोत. शहरी भागातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. तुळजापूर शहरातील ट्रॉफिकचा प्रश्न सोडविण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत़ विशेषत: यात्रा कालावधीत वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे़ सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही आर. राजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.\nठाणेस्तरावर दाखल प्रलंबीत गुन्ह्यांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी वेळोवेळी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. गुन्ह्यांच्या तपासासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nमहिला, मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पथक कार्यरत असून, शाळेच्या वेळांमध्ये पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे़ लवकरच शाळा-महाविद्यालयात भेटी देऊन, विद्यार्थ्यांशी चर्चा केली जाणार आहे़ मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार आहेत.\nसोशल मीडियावर विशेष लक्ष\nसोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, फोटो टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवले आहे़ सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनीही कायद्याचे पालन करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक आ. राजा यांनी केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nlaturLatur S PPoliceOsmanabadलातूरपोलीस अधीक्षक, लातूरपोलिसउस्मानाबाद\nऔरंगाबादेत दोन चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त\nपरळीत ट्रक चोरीची फिर्याद देणाराच निघाला आरोपी\nरेल्वेतून मोबाईल पळविणारा सुरक्षा रक्षक अटकेत, ११ हँडसेट जप्त\nGanpati Festival : भेटा पोलीस बाप्पाला; मुंबई पोलीस अधिकाऱ्याने घरी आणलीय आगळी गणेशमूर्ती\nगुढ आवाजाने परंडा तालुका हादरला\nओडिशातून गांजाची तस्करी, तब्बल दोन हजार किलो गांजा जप्त\nसरकारकडून एकात्मतेच्या निव्वळ बाता : एस. एन. सुब्बाराव\nकुठे कुठे शोधू रोजगार मी; दुष्काळाची दाहकता\nआधुनिक कबड्डीसाठी नवतंत्र अवगत करा\nलातूर तालुक्यात वाळलेल्या उसात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या\nलातूरच्या बाजारपेठेत उडीद, सोयाबीनला मिळाला उच्चांकी भाव\nदुष्काळाच्या मागणीसाठी हाती तिरंगा घेऊन माजी सैनिक टॉवरवर\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\nरस्त्यावर धावणारी 'ही' अनोखी ट्रेन पाहिलीत का\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nमिरची परत करायला पाठविल्याचा रागात चिमुरड्याने सोडले घर\nव्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या\nपुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी\nधूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली; माझगाव सर्वाधिक प्रदूषित\nसौरऊर्जेच्या माध्यमातून माहिम येथील मशिदीत विजेचा वापर\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/koparkhairane-news-police-office-bribe-74605", "date_download": "2018-11-20T22:10:50Z", "digest": "sha1:BY6NLW3WBMNBM5YSPIJPYHCNXQUL3STE", "length": 7212, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "koparkhairane news police office bribe पोलिस उपनिरीक्षकाकडून अडीच लाखांची लाच | eSakal", "raw_content": "\nपोलिस उपनिरीक्षकाकडून अडीच लाखांची लाच\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nकोपरखैरणे - सीबीडी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षकाला अडीच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराच्या भावाला कमी दिवसांची पोलिस कोठडी मिळण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. सीबीडी पोलिसांनी वाहनचोरी प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. ते प्रकरण सहायक पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील वाघमारे हाताळत होते. या आरोपीला कमी दिवसांची पोलिस कोठडी व मदत करण्यासाठी वाघमारे याने अडीच लाखांची लाच मागितली. या प्रकरणी आरोपीच्या चुलत भावाने ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री सापळा रचून वाघमारेला लाच घेताना पकडण्यात आले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/599785", "date_download": "2018-11-20T22:11:56Z", "digest": "sha1:KJORR4RKR6YIT3S5L2RUDIJ2NRXE7HXD", "length": 6802, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विविधा » पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मान\nपद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मान\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमदर तेरेसा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि चार वेळस फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल यांना नुकतंच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने त्यांच्या संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल गौरविण्यात आले आहे. सदर सोहोळ्यास ब्रिटिश ऑल पार्टीचे संसद सदस्य, राजकारणी, एशियन रेडिओ, टीव्ही आणि प्रिंट मीडिया, तसेच यूकेमधील भारतीय संगीत क्षेत्रातील अग्रगण्य प्रतिनिधी उपस्थित होते.\nअनुराधाजींनी आजवर ४५ वर्षे अनेक भारतीय भाषांमधील 1500 हून अधिक गाणी गाऊन भारतीय संगीतसृष्टीत मानाचा तुरा रोवला आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील अजरामर कारकीर्द निभावणाऱ्या अनुराधाजी आपल्या सुरमधूर स्वरांनी श्रोत्यांची मनं जिंकण्याबरोबरचं इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने मिळालेल्या पुरस्काराबद्दल सांगताना म्हणतात की, “८०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या ब्रिटिश संसदेत पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी खूपच आनंददायी बाब असून आजवरच्या श्रोत्यांच्या वाढत्या प्रेमामुळेच हे सर्वकाही शक्य होऊ शकले आहे. आपण केलेले कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असून त्याची इतक्या मोठ्याप्रमाणावर दखल घेतली जात असल्याची जणीव हा पुरस्कार स्वीकारताना होत आहे.”\nसध्या, त्यांच्या जागतिक दौऱ्यांदरम्यान यूके आणि ऑस्ट्रेलियाला जाऊन आल्या असून पुढे श्रीलंका आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा प्रवास करणार आहेत व त्याचबरोबर एक प्रमुख भक्ती प्रकल्पावर काम देखील सुरु आहे.\nपुण्यात देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण\nराज्यातील हॉटेल , दुकाने आता 24 तास सुरू राहणार\nपंढरपुरच्या विकासासाठी कॅनडा सरकार देणार दोन हजार कोटी\nपैसे भरून प्रलंबित कृषीपंपांना आता एचव्हीडीएस योजनेतून कनेक्शन\nभारत-ऑस्ट्रेलिया संघर्षाला आजपासून प्रारंभ\nहिजबुलचे 4 दहशतवादी ठार\nदिंडी महोत्सवासाठी मठग्राम नगरी सजली\nराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार फिरोज लांडगे यांना प्रधान\nबँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले\nराणेंनी मगोच्या भूमिकेचे समर्थन करायला हवे : दीपक ढवळीकर\nनामवंत अर्थतज्ञ दिनकर हरि पै पाणंदीकर यांचे निधन\nपक्ष बदलू आमदारांवर कारवाई करा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/blog-space/article-91314.html", "date_download": "2018-11-20T21:48:03Z", "digest": "sha1:V6UNMEJSFTPQZ25PQDXW3ABMFTNYL5LX", "length": 12040, "nlines": 30, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पाकिस्तानात नवाझ राज–News18 Lokmat", "raw_content": "\n(Posted by -जतीन देसाई पत्रकार आणि पाकिस्तानातील राजकीय घडामोडींचे विश्लेषक)\nनवाझ शरीफ पाकिस्तानचे तिसर्‍यांदा पंतप्रधान झाले आहेत. तिसर्‍यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवणारे ते पहिले पाकिस्तानी. यावेळचे नवाझ शरीफ आधीच्या नवाझ शरीफपासून वेगळे असणार काय, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारात आपण आता वेगळे आहोत, असा संकेत नवाझनी दिला होता. भारतासोबत मैत्रीचा एक नवीन अध्याय सुरू करण्यात येईल अशी जाहीर भूमिका नवाझ व त्यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग (एन)नी घेतली आहे. त्यांचा पक्ष प्रामुख्याने पंजाब आणि पंजाबींचा असल्याने पाकिस्तानातील इतर तीन प्रांत - सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामधील लोकांना विश्‍वासात घेण्याची व त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याची मोठी जबाबदारी नवाझवर आहे.\nबलुचिस्तान विधानसभेचा विचार केल्यास कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. संमिश्र सरकारला पर्याय नाही. बलुचिस्तानचा इतिहास पाहिल्यास सहसा मुख्यमंत्री एखाद्या आदिवासी जमातीचा सरदार किंवा एखाद्या मोठ्या राजकीय घराण्यातील नेता होता. या वेळेस मात्र असं झालं नाही. अब्दुल मलिक नावाच्या नॅशनल पार्टीच्या नेत्याला मुख्यमंत्री बनविण्यात आलं. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मलिकला मुख्यमंत्री बनविण्याचं श्रेय नवाझ शरीफला निश्चित जातं. नॅशनल पार्टीपेक्षा आपल्याकडे अधिक जागा असताना आणि काही खासदार मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरत असाताना देखील नवाझनी मलिकचं नाव सुचवलं. मलिकांकडे संपूर्ण पाकिस्तानात आदराने पाहिलं जातं. काही वर्षांपूर्वी दिल्ली येथे भारत-पाकिस्तान संदर्भातील एका परिषदेत त्यांच्यासोबत सहभागी होण्याची मला एक संधी मिळालेली. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याचा मला योग मिळाला. अत्यंत सादा, सरळ माणूस नॅशनल पार्टीचा अध्यक्ष असल्याची मला माहिती होती, पण काही वर्षांत तो बलुचिस्तानचा मुख्यमंत्री होईल, असं वाटलं नव्हतं. राजकारण सरळ माणसांसाठी नाही, असं आपण अनेकदा म्हणत असतो पण सादा-सरळ माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो हे मलिकवरून स्पष्ट होतं.\nस्वाभाविक मलिकांकडून बलुची जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे तो म्हणजे अचानक गायब होणार्‍या तरुणांचा. स्वतंत्र बलुचिस्तानचं समर्थन करणारे किंवा गरीब बलुचींबद्दल बोलणारे तरुण अचानक गायब होतात आणि काही दिवसांनी त्यांचा मृतदेह दूर कुठेतरी सापडतो. यामागे आयएसआय असल्याचं बलुचिस्तानात उघड उघड म्हटलं जातं. बलुचिस्तानातील गरिबी हा दुसरा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. बलुचिस्तान खनिज आणि गेसनी समृद्ध आहे पण बलुचींना त्याचा फारसा फायदा होत नसल्याने ते गरीब आहेत. मोठ्या प्रमाणाने बलुचिस्तानातून लोक इतर प्रांतात किंवा इतर देशात जात आहेत. रोजगाराची फारशी संधी नसल्याने असं होणं स्वाभाविक आहे.\nमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी म्हटलं, ''लोकशाहीचा एकमात्र विकल्प आपल्यासमोर आहे. पाकिस्तानात राहूनच काम करावं लागेल. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.'' त्यांचं हे मत अत्यंत व्यावहारिक आहे. बलुचिस्तानचं वेगळं राष्ट्र होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत बलुचिस्तानसाठी अधिक स्वायत्ता मागण्याचा मलिकचा विचार योग्य आहे. बलुचिस्तानचा काही भाग इराणला लागून आहे. इराणात देखील बलुची बर्‍या प्रमाणात आहेत. अफगाणिस्तानला देखील बलुचिस्तानची सरहद्द लागते. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी काही नवीन नाही. या कारणाने देखील वेगवेगळ्या जागतिक शक्ती कुठल्या कुठल्या स्वरूपाने बलुचिस्तानात सक्रिय आहेत. अमेरिकन काँग्रेसात एका खासदाराने स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीचं समर्थन करण्यासाठी एक प्रस्ताव देखील सादर केला आहे. या प्रस्तावाची टीका करताना मलिकनी म्हटलं की, या प्रस्तावाला काही अर्थ नाही. गमतीत त्यांनी असंही म्हटलं की, पूर्वी क्रांती मॉस्कोहून यायची आणि आता वॉशिंग्टनहून. पाकिस्तान एकसंध राहण्यात भारताचा पण फायदा आहे.\nबलुचिस्तानात आपला प्रभाव वाढावा यासाठी साऊदी अरेबिया आणि इराणात होत असलेल्या स्पर्धेचा येथील हिंसाचाराशी संबंध असल्याचं मलिक यांचं म्हणणं आहे. इराण हे शिया मुस्लीम राष्ट्र तर साऊदी सुन्नी मुस्लीम. सबंध जगभर साऊदी अरेबिया वहाबीवादाचा निर्यात करतो. वहाबीवाद हा एक कडवा विचार आहे. तालिबान आणि इतर अतिरेकी संघटनांच्या मुळात वहाबीवाद आहे. शियाविरोधी लष्कर-ए-जांगवी व सिपाही-ए-साहेबादेखील वहाबीवादांनी प्रभावित आहे. या कडव्या विचारामुळे हझारा शियांची ते कत्तल करत आहेत. बलुचिस्तानात साऊदीचा वाढता प्रभाव कमी करण्याचं काम मलिक यांना करावं लागेल आणि ते पाकिस्तान सरकारच्या मदतशिवाय शक्य होणार नाही. शांतता चळवळीशी संबंध असलेल्या मलिकांवर एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/rakesh-bapat-spiritual-artists-savita-damodar-paranjape-302670.html", "date_download": "2018-11-20T21:33:18Z", "digest": "sha1:GPY5RIVBT6X3MRRLCRGHVGUS5I22Y6VV", "length": 5608, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अभिनेता राकेश बापट वळलाय अध्यात्माकडे–News18 Lokmat", "raw_content": "\nअभिनेता राकेश बापट वळलाय अध्यात्माकडे\nहिंदीसोबतच मराठीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा मराठमोळा अभिनेता राकेश बापटची पावलं अध्यात्माच्या दिशेने वळली आहेत.\nमुंबई, 27 आॅगस्ट : हिंदीसोबतच मराठीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा मराठमोळा अभिनेता राकेश बापटची पावलं अध्यात्माच्या दिशेने वळली आहेत. राकेशच्या जीवनात असं काय घडलं की त्याला अध्यात्माची ओढ लागली असावी असा प्रश्न पडणं साहजिक आहे, पण यातही ट्विस्ट आहे. मराठी चित्रपटात चॅाकलेट हिरो म्हणून नावारूपाला आलेला राकेश खऱ्या जीवनात नव्हे, तर चंदेरी दुनियेत अध्यात्माकडे वळला आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या आगामी चित्रपटासाठी राकेश अध्यात्मिक बनला आहे.१९९९ मध्ये ‘मि. इंडिया’चा रनर अप आणि ‘मि. इंटरकॉन्टिनेंटल’ स्पर्धेचा पहिला विजेता ठरलेल्या राकेशने ‘तुम बिन’, ‘दिल विल प्यार व्यार’ या हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. नेहमीच आव्हानात्मक भूमिकांच्या शोधत असणाऱ्या राकेशला ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या सिनेमात राकेशने ज्योतिषी साकारलाय.या सिनेमातील अशोकच्या भूमिकेबद्दल बोलताना राकेश सांगतो की, ‘आजवर मी नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ मधील व्यक्तिरेखाही त्याच वाटेवरील पुढचं पाऊल आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या शरद आणि कुसूम यांच्या जीवनाला कलाटणी देणारी माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल.'‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलं आहे. जॅान अब्राहमची पहिली मराठी निर्मिती असलेल्या या चित्रपटात राकेश सोबत सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत. येत्या शुक्रवारी सिनेमा रिलीज होतोय.\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/program/he-pahach/girls-who-love-gadgets-277299.html", "date_download": "2018-11-20T22:00:35Z", "digest": "sha1:IKAZNNDSQI4NLF3XOSOKLZUTIGGPYYLA", "length": 1508, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - गर्ल हू लव्हज गॅड्जेट्स (17 डिसेंबर 2017)–News18 Lokmat", "raw_content": "\nगर्ल हू लव्हज गॅड्जेट्स (17 डिसेंबर 2017)\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/sangli-police-murder-killed-by-sharp-weapons-on-the-spot-dead-cctv-footage-296365.html", "date_download": "2018-11-20T21:38:54Z", "digest": "sha1:I276VK3I4XXT7HPWSB7L2TMIZAJ4ZL7T", "length": 14459, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तो सपासप वार करत होता, आणि लोक पाहत होते!, पोलिसाची हत्या सीसीटीव्हीत कैद", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nतो सपासप वार करत होता, आणि लोक पाहत होते, पोलिसाची हत्या सीसीटीव्हीत कैद\nसांगलीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.\nसांगली, 18 जुलै : सांगलीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. समाधान मानटे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांच्यवर धारदार शस्त्राने वार करुन खून: करण्यात आला आहे. विश्रामबाग येथील कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्ना डिलक्स जवळ मध्यरात्री ही घटना घडली आहे. भर रस्त्यात हा प्रकार घडल्याने सांगली परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.\n2013साली सांगली जिल्हा पोलीस दलात भरती झालेले समाधान मानटे हे मुळचे बुलढाण्याचे आहेत. सामगसमाधान मानटे यांच्यावर तब्बल 18 वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. हाती लागलेल्या सीटीव्हीनुसार यात 2 हल्लेवार दिसत आहेत. काल रात्री ड्यूटी संपल्यानंतर ते रत्ना डिलक्समध्ये जेवण्यासाठी गेले होते. जेवून झाल्यानंतर बिल देत्यावेळी त्यांचा 2 ग्राहकांशी वाद झाला आणि यात त्यांनी धारदार शस्त्राने समाधान यांच्यावर 18 वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.\nवाशीच्या एमजीएम रुग्णालयाची सिस्टीम हॅक, बदल्यात हॅकरने मागितले...\nघटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थली दाखल झाले. दरम्यान सीसीटीव्ही तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने समाधा यांच्यावर हल्ला केला आहे. पण या सगळ्यात आजूबाजूच्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. कोणीही समाधान यांच्या मदतीला धावून आलं नाही.\nहॉटेलकडून हाती लागलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आता पोलीस तपास करत आहेत. पण नेमका कोणता वाद झाला आणि समाधान यांची ही निर्घृण हत्या करण्यात आली हे अद्याप समोर आलेलं नाही.\nHappy Birthday Priyanka Chopra: प्रियांका चोप्राच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nश्रेयस तळपदे झाला तब्बल तीन मुलांचा बाप\nITR फाईल करतेवेळी या 8 खर्चांवर क्लेम करायला विसरू नका\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746800.89/wet/CC-MAIN-20181120211528-20181120233528-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-devgad-hapus-will-be-available-late-market-4967", "date_download": "2018-11-21T00:46:00Z", "digest": "sha1:CET6KZV7X5YKJS6WFM7VG6AXYQZGBKO3", "length": 18112, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, devgad hapus will be available late in the market | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेवगडचा हापूस महिनाभर उशिराने बाजारात येणार\nदेवगडचा हापूस महिनाभर उशिराने बाजारात येणार\nबुधवार, 17 जानेवारी 2018\nसिंधुदुर्ग : ओखी वादळाचा फटका आता देवगडच्या प्रसिद्ध हापूसला बसत आहे. हंगामात सर्वांत आधी (अर्ली) बाजारात येण्याची ख्याती असलेला देवगडचा हापूस आंबा यंदा बाजारात वादळामुळे चक्क महिनाभर उशिरा येणार आहे. परिणामी सुरवातीच्या मिळणाऱ्या दराचा फायदा यंदा उत्पादकांना होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सध्या देवगड तालुक्यातील बहुतांशी हापूस आंब्याच्या बागा आता फळधारणेच्या अवस्थेत आहेत. यामुळे अपवाद वगळता हंगाम मार्चमध्येच सुरू होण्याची शक्यता असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.\nसिंधुदुर्ग : ओखी वादळाचा फटका आता देवगडच्या प्रसिद्ध हापूसला बसत आहे. हंगामात सर्वांत आधी (अर्ली) बाजारात येण्याची ख्याती असलेला देवगडचा हापूस आंबा यंदा बाजारात वादळामुळे चक्क महिनाभर उशिरा येणार आहे. परिणामी सुरवातीच्या मिळणाऱ्या दराचा फायदा यंदा उत्पादकांना होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सध्या देवगड तालुक्यातील बहुतांशी हापूस आंब्याच्या बागा आता फळधारणेच्या अवस्थेत आहेत. यामुळे अपवाद वगळता हंगाम मार्चमध्येच सुरू होण्याची शक्यता असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.\nपहिल्या टप्प्यातील मोहोरावर परिणाम\nआंब्याला ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत तीन टप्प्यांत मोहोर येताे. पहिला मोहोर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये, दुसरा डिसेंबर, जानेवारीमध्ये, तर तिसरा मोहोर फेब्रुवारीत येतो. ऑक्टोबरमध्ये जो मोहोर येतो तो आंबा साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात बाजारात येतो. हा आंबा बाजारात येण्यासाठी देवगड भागातील बागायतदारांची ख्याती आहे. लवकर आंबा आल्याने याला हंगामापेक्षा जवळ जवळ दुप्पट दर मिळतो. यंदा हवामान चांगले असल्याने नोव्हेंबरमध्ये मोहोर चांगला आला; पण अचानक वादळ झाल्याने थंडी कमी झाली, त्यातच कोकण किनारपट्टीवर पाऊस सुरू झाल्याने नोव्हेंबरमध्ये आलेल्या मोहोराचे अस्तित्वच संपुष्टात आले. या मोहोराचे नुकसान झाल्याने फळे लागण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.\nवादळानंतर डिसेंबरमध्ये मात्र हळूहळू थंडी वाढत गेली, त्याचा सकारात्मक परिणाम आंबा बागांवर झाला. ती फळे आता वाढीच्या अवस्थेत आहेत; पण ही फळे येण्यास मार्चचा मध्यच उजाडणार असल्याने यंदा फेब्रुवारीत देवगड हापूसचा आस्वाद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे देवगड तालुक्यातील चित्र आहे\n२५ टक्क्यांनी फटका बसणार\nगेल्या वर्षी हापूसचे उत्पादन उच्चांकी (बंपर क्रॉप) होते. केवळ देवगड तालुक्यातच ५० ते ६० हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी अनुकूल हवामान असल्याने देवगड हापूसचे उत्पादन चांगले झाले. बहुतांशी झाडांना एक वर्षाआड मोहोर येत असल्याने यंदा काहीसे उत्पादन घटण्याची शक्यता बागायतदारांची आहे. यातच अर्ली आंब्याचे उत्पादन होणार नसल्याने तो उत्पादन घटीचा तोटा ही गृहीत धरता एकूणच यंदा आंब्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nज्या वेळी वादळ झाले त्याच वेळी यंदा आमचा अर्ली हंगामातील आंबा बाजारपेठेत न जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे येत्या महिन्याच्या कालावधीत आंबा बाजारात येण्याची फारशी शक्यता नाही. दुसरा मोहोर चांगला आल्याने मार्चमध्येच पूर्ण वेगात हंगाम सुरू होण्याची दाट शक्यता आहे\n- ॲड. अजित गोगटे, अध्यक्ष, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था\nसिंधुदुर्ग ओखी वादळ हापूस हवामान कोकण पाऊस\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012713-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%85%28%E0%A4%A8%29%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-11-20T23:32:03Z", "digest": "sha1:LTZ2XABTCYMBX67Z6BW23P6EGQ7VL6PZ", "length": 4695, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी/अ(न)पेक्षीत क्रिया - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी/अ(न)पेक्षीत क्रिया\n< विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी\nमाहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. ) (चर्चा) १३:१४, ९ मे २०१३ (IST)\nसर कृपा चेक करा की मी मराठी विकिपीडियावर संपादन का नाही करू शकत. दुसऱ्या विकीवर सर्व बरोबर आहे. इथे मी एकही संपादन केले की ते अमराठी मजकूर आहे असे लिहून येते. -- टायवीन२२४०💬💌🍻 २२:२४, २४ ऑक्टोबर २०१७ (IST)\nअभय नातू द्वारे झाले. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:१३, १३ नोव्हेंबर २०१७ (IST)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०१७ रोजी २१:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012713-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/family-doctor/question-answer-26907", "date_download": "2018-11-20T23:57:29Z", "digest": "sha1:HXKQ4LKNMWT3XNYJ5AHQR433LKVTG3CR", "length": 18001, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "question & answer प्रश्नोत्तरे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nमाझे वय 25 वर्षे आहे. मला गेल्या पाच-सहा वर्षांपासून मलावष्टंभाचा त्रास होतो आहे. सकाळी उठल्यानंतर एक लिटर पाणी प्यायल्यानंतरच मला आवेग येतो. गेली दोन वर्षे मी प्राणायाम करते आहे, त्याचाही दिवसेंदिवस चांगला परिणाम होतो आहे. पण नैसर्गिकरीत्या पोट साफ होण्यासाठी काय करावे हे सांगावे. तसेच गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी असे पाणी पिणे योग्य आहे काय\nमाझे वय 25 वर्षे आहे. मला गेल्या पाच-सहा वर्षांपासून मलावष्टंभाचा त्रास होतो आहे. सकाळी उठल्यानंतर एक लिटर पाणी प्यायल्यानंतरच मला आवेग येतो. गेली दोन वर्षे मी प्राणायाम करते आहे, त्याचाही दिवसेंदिवस चांगला परिणाम होतो आहे. पण नैसर्गिकरीत्या पोट साफ होण्यासाठी काय करावे हे सांगावे. तसेच गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी असे पाणी पिणे योग्य आहे काय\nउत्तर - प्राणायाम करत राहणे उत्तम आहेच, बरोबरीने नियमित चालायला जाणे, सूर्यनमस्कार करणे हे सुद्धा शरीरातील हलनचलन व्यवस्थित होण्यासाठी सहायक असते. सकाळी एकदम लिटरभर पाणी पिण्याऐवजी रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप टाकून घेणे आणि सकाळी उठल्यावर पुन्हा एक ग्लासभर गरम पाणी पिणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी काही दिवस चमचाभर अविपत्तिकर चूर्ण किंवा \"सॅनकूल चूर्ण' घेण्याने पचन सुधारणे किंवा सकाळी उठल्यावर शौचाचा आवेग येणे, पोट साफ होणे शक्‍य होते. रोज काळ्या मनुका, सुके अंजीर, चार-पाच चमचे घरी बनविलेले साजूक तूप यांचा आहारात समावेश करणे हे सुद्धा चांगले. गरोदरपणातसुद्धा हे सर्व उपाय करायला हरकत नाही.\nमाझी मुलगी 35 वर्षांची आहे. ती व्यवसायाने शिक्षिका असून, रोज दुचाकीवर साधारणपणे तीस किलोमीटर प्रवास करते. तिचे खाणे, पिणे, झोपणे व्यवस्थित आहे, परंतु पथ्यकर खाणे खाऊनही तिला संपूर्ण डोके दुखण्याचा वारंवार त्रास होतो. मासिक पाळीत तर डोके नक्कीच दुखते. आतापर्यंत तिने एमआरआय, सीटी स्कॅन, रक्‍त-लघवीच्या अनेक वेळा तपासण्या करून घेतल्या आहेत. पण त्यात काहीच सापडले नाही. कृपया आपण काही उपचार सुचवावा. ...श्री. नेटके\nउत्तर - स्त्रियांच्या बाबतीत डोके दुखण्याचा त्रास सहसा स्त्री-असंतुलनाशी निगडित असतो. अशा वेळी मुख्यत्वे स्त्री-असंतुलनावर योग्य उपचार करणे महत्त्वाचे असते. यादृष्टीने \"फेमिसॅन तेलाचा पिचू' वापरणे, आठवड्यातून दोन-तीन वेळा \"संतुलन शक्‍ती धुपा'ची धुरी घेणे, सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर शतावरी कल्प घेणे, अंगावरून पांढरे जाणे किंवा पाळीमध्ये अधिक रक्‍तस्राव होण्याची प्रवृत्ती असेल तर अशोकारिष्ट, पुष्यानुग चूर्ण, \"अशोक-ऍलो सॅन गोळ्या' घेणे आवश्‍यक होय. दुचाकीवरून प्रवास करताना कपाळावर, कानावर स्कार्फ बांधणे, विंड चिटर घालणे चांगले. नियमित पादाभ्यंग करणे, \"संतुलन पित्तशांती गोळ्या' घेणे आणि पंधरा दिवसांतून एकदा दोन चमचे एरंडेल घेऊन पोट साफ होऊ देणे, या उपायांचाही डोकेदुखीवर उत्तम उपयोग होताना दिसतो. या उपचारांचा फायदा होईलच, पण गरज वाटल्यास वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणेही चांगले होय.\nमला दोन-तीन वर्षांपासून एका ठिकाणी बसले की लगेच झोप येते. रात्री चांगली व पुरेशी झोप झाली तरी दिवसा कामात नसले की झोप येते. फॅमिली डॉक्‍टरांच्या सल्ल्याने तपासण्या केल्या तर त्यात काही दोष आढळला नाही. तरी यावर काही औषध असेल तर ते सुचवावे. .... जयश्री\nउत्तर - काही कारणाने शक्‍ती कमी पडत असली किंवा शरीरात आमदोष अधिक प्रमाणात वाढलेला असला, तर त्यामुळे अशा प्रकारे वेळी-अवेळी झोप येऊ शकते. रक्‍ताच्या तपासणीमध्ये काही दोष आढळला नाही हे चांगलेच आहे. तरी शक्‍ती वाढण्यासाठी रोज च्यवनप्राश, धात्री रसायन, \"सॅन रोझ'सारखे रसायन घेणे, रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे, आहार वेळेवर व प्रकृतीचा विचार करून घेणे चांगले. रात्रीची झोप शांत व गाढ लागण्यासाठी अभ्यंग करण्याचा उपयोग होईल. बरोबरीने नाकपुड्यांमध्ये दोन-तीन थेंब घरी बनविलेले साजूक तूप किंवा औषधांनी संस्कारित केलेले \"नस्यसॅन घृत' घालण्याचाही फायदा होईल. आमदोष वाढण्याची इतर लक्षणे म्हणजे अंग आंबणे, दुखणे, अपचन होणे, अंग जड वाटणे, आळसावल्यासारखे वाटणे वगैरे जाणवत असल्यास लवकरात लवकर तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे, आहारात गरम पाणी, सूप, मऊ भात, मऊ खिचडी, ज्वारी किंवा तांदळाची भाकरी आणि साधी फोडणी घालून केलेल्या फळभाज्या वगैरे पचण्यास सोप्या पदार्थांचा समावेश करणे, वैद्यांच्या मार्गदर्शनाने योग्य वेळेस शास्त्रोक्‍त पंचकर्म करून घेणे उत्तम होय.\nमी 22 वर्षांची तरुणी आहे. मला दोन वर्षांपासून अचानक छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला आहे. जेव्हा त्रास होतो तेव्हा छातीत अक्षरशः कळा येतात. तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून तपासण्या करून घेतल्या, पण सर्व रिपोर्टस्‌ व्यवस्थित आहेत. त्यांनी पित्त कमी करण्याच्या गोळ्या दिल्या होत्या. मला यावर योग्य ते मार्गदर्शन करावे. ....माधुरी पाटील\nउत्तर - रात्री झोपण्यापूर्वी एक-एक चमचा अविपत्तिकर चूर्ण किंवा \"सॅनकूल चूर्ण' घेणे, सकाळ-संध्याकाळ मूठभर साळीच्या लाह्या पाण्यास भिजवून चार-पाच तासांनी गाळून घेतलेले पाणी पिणे, छाती-पोटावर \"संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेला'सारखे तेल लावणे हे उपाय करता येतील. सकाळी उठल्यावर चमचाभर गुलकंद आणि \"संतुलन पित्तशांती'च्या दोन गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. काही दिवस तिखट, आंबट या चवी वर्ज्य करणे, कच्चे मीठ टाळणे, गव्हाऐवजी तांदूळ, ज्वारी, मूग यांवर भर देणे, आहारात किमान चार-पाच चमचे इतक्‍या प्रमाणात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा समावेश करणे हे सुद्धा चांगले. या उपायांनी बरे वाटेलच, तरीसुद्धा दुखणे अंगावर न काढता एकदा तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम होय.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012713-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-21T00:16:57Z", "digest": "sha1:KFFL64DZZSL4H4NHIG6UQKO5ND6YXT4G", "length": 20949, "nlines": 129, "source_domain": "bigul.co.in", "title": "माणसं बेघर होताहेत – बिगुल", "raw_content": "\nघराच्या किमतीमधे एक कृत्रिमता आलेली आहे. केवळ मागणी आली म्हणून एकाद्या चित्राची किमत काही अब्ज होणं वेगळं आणि घराची किमत वाढून घरातला माणूस बेघर होणं वेगळं.\nन्यू झीलँड सरकारनं बाहेरून येणाऱ्या लोकांना घरं खरेदी करायला बंदी घातलीय.\nचीन आणि ऑस्ट्रेलियातल्या घरांच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्या मानानं न्यू झीलंडच्या शहरात जमीन आणि घरं स्वस्त असल्यामुळं भरपूर पैसे असलेले चिनी आणि ऑस्ट्रेलियन न्यू झीलँडमधे घरं विकत घेत आहेत. गेल्या १० वर्षात हा कल अधिक तीव्र झालाय.\nन्यू झीलँडमधे घरांची बाजारपेठ खुली होती, सरकारचं तिच्यावर नियंत्रण नव्हतं. चिनी लोक येत आणि वाट्टेल ती किमत द्यायला तयार होत. घरमालक म्हणे की चांगली किमत मिळत्ये ना, मग झालं तर. त्या घरातल्या भाडेकरूकडं मालक लठ्ठ भाडं मागू लागले. ते देता येणार नाही म्हटल्यावर मालकांनी घरं सोडण्याच्या नोटिसा दिल्या. घरांच्या किमतीही याच पद्धतीनं वाढल्यावर घरांची मालकीही बदलली.\nस्थानिक न्यू झीलँडर बेघर झालेत. न्यू झीलँडमधले २५ टक्के प्रौढ बेघऱ आहेत किंवा भाडेकरू झालेत. ते म्हणाताहेत आमच्याच देशात आम्हाला रहाणं मुश्कील झालंय. सरकारला मधे पडावं लागलं आणि सरकारनं घर खरेदीवर बंदी घातली.\nन्यू झीलँडमधे बाहेरून आलेली माणसं बाहेरच्या देशातून आली. पण जर्मनीत, बर्लीनमधे, देशातलीच श्रीमंत माणसं घरं आणि प्रॉपर्ट्या घेत आहेत. बर्लीन, बॉन, ड्युसेलडॉर्फ इत्यादी मोठ्या शहरात (कारभाराची किंवा औद्योगीक किंवा बिझनेस शहरं) श्रीमंतांनी प्रॉपर्टी विकत घेतल्यामुळं प्रॉपर्टीच्या किमती कायच्या कायच वाढल्या. किमती वाढताहेत म्हटल्यावर आणखी लोकांनी त्या विकत घेतल्या. त्यामुळं आणखी किमती वाढल्या.\nजुन्या घरात रहाणाऱ्या लोकांकडं मालक अधिक म्हणजे दुप्पट तिप्पट भाडं मागू लागले. पंचवीस तीस वर्षांपासून तिथं वास्तव्य करणाऱ्या माणसांनी ते भाडं कसं द्यायचं भाडं पटीत वाढलं पण उत्पन्न पटीत वाढलं नाही. सामान्यतः सत्तर ऐंशी टक्के मध्यम वर्गीय माणसांचं उत्पन्न काही एका ठरावीक वेगानं वाढतं आणि म्हातारपण आलं की उत्पन्न थिजतं. अशा लोकांनी जायचं कुठं\nसेंट्रल बर्लीनमधे ब्रिजिट लस्टिग नावाची ६१ वर्षाची महिला रहाते.त्याच ठिकाणी तिचा जन्म झाला. तिथंच ती वाढली. ब्रिजिटचं उत्पन्न आहे दर महा ८०० डॉलर. त्यातून ती भाड्यावर ३०० डॉलर खर्च करते. औषधं अन्नपाणी यावरचा खर्च जेमतेम भागतो. सेंट्रल बर्लीनमधे प्रॉपर्टीच्या किमती वाढू लागल्यावर एका माणसानं ब्रिजिट रहाते ती इमारत ६० हजार डॉलरला विकत घेतली. मालक म्हणतो की तो आता भाडं दुप्पट करणार. ब्रिजीटला तेवढं भाडं देणं शक्यच नाही. मालक ब्रिजिटला हाकलायच्या प्रयत्नात आहे.\nब्रिजीटला नोटीस आलीय. बर्लीनमधे भाडेकरूंना संरक्षण आहे, मालकांना मनास वाटेल त्या प्रमाणं भाडेकरून हाकलता येत नाही. मालकानं कारण सांगितलं की त्याला त्याच्या बहिणीसाठी जागा हवीय. बहीण वारलीय. आता मालक दुसरं काही तरी कारण शोधतोय. कायद्यातल्या खाचाखोच्या शोधून मालक ब्रिजीटला हाकलायच्या प्रयत्नात आहे. मालकाला कोर्टात तोंड देणं ब्रिजीटला शक्य नाही, वकीलाला द्यायला तिच्याकडं पैसे नाहीत.\nब्रिजीटसारखी हजारो माणसं जर्मनीत रस्त्यावर आलीत.\nअगदी असंच अमेरिकेत आयडाहोमधे घडतंय. आयडाहो हा अमेरिकेतला रखरखीत भाग. बटाटे, दूधदुभतं हा इथला प्रमुख व्यवसाय. श्रीमंत उद्योगी अमेरिकन भूभागाच्या तुलनेत तिथल्या जमिनी स्वस्त. आगी लागायला सुरवात झाल्यावर शेजारी कॅलिफोर्नियातल्या श्रीमंत लोकांनी आयडाहोत जमिनी आणि घरं खरेदी करायचा सपाटा लावला. भरपूर पैसे मिळतात म्हणून आयडाहोतल्या अनेकांनी घरं विकली आणि दुसरीकडं स्वस्त घरांच्या विभागात गेले. ज्यांना दुसरीकडं जायचं नाही, ज्यांची मुळं आयडाहोतच आहेत, ज्यांचं उत्पन्न आता थकलं आहे त्या माणसांनी काय करायचं\nजगभर हा कल दिसतोय.\nगिरगाव ते दादर ही मूळ मुंबई. मराठी संस्कृती या भागात वाढली. लेखक, कवी, पत्रकार, खेळाडू, राजकीय बुद्धीवंत इत्यादी माणसं या विभाात वाढली, त्यांनी मराठी संस्कृती वाढवली. काळाच्या ओघात गिरगावात पंजाबी, शिख, मारवाडी इत्यादी समाजातले व्यापारी आले. चाळीतल्या दोन खोल्यांच्या जागेला त्यांनी पाच पन्नास लाख मोजायला सुरुवात केली. शंभरावर एकाद दोन शून्य पहायची सवय असलेल्या मध्यम वर्गीयांनी जागा विकल्या आणि ते उपनगरात गेले. तेच नंतर पार्ल्यांतही झालं. मराठी मंडळी डोंबिवली आणि त्याही पलिकडं गेली.\nमुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सांगली. सर्व ठिकाणी घरांच्या किमती आणि भाडी आकाशात रवाना झालीत. कोणा तरुणाला आयुष्य सुरू करण्यासाठी शहरांत जायचं म्हटलं तर अशक्य आहे. नुकत्याच शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरला दवाखाना सुरु करायचा असेल तर ते आता अशक्य आहे. प्रचंड पैसे देऊन दवाखाना उभारणं आणि पेशंटांना अवास्तव फिया आकारून पैसे उभे करणं येवढा एकच मार्ग उरलाय.\nआता गिरगाव, दादर, पार्ले इत्यादी ठिकाणी मराठी शब्द कानावर पडणं कठीण झालंय. मराठी पदार्थ विकणारी चार दोन दुकानं शिल्लक आहेत, तिथला वडा-थालीपीठ एक्झोटिक फॅशन पदार्थ झालेत, त्याच्या किमती कायच्या काय वाढल्यायत. गिरगाव ते पार्ले, मराठी माणसं दिसेनाशी होताहेत.\nबाजाराच्या नियमानुसार हे सारं चालतंय. मागणी आणि पुरवठा या नियमानुसार किमती ठरत आहेत. किमत द्यायला माणूस तयार असेल तर किमती वाढत जातात. ते समजण्यासारखं आहे. पण जगात बाजाराच्या पलिकडंही काही गोष्टी असतात की नाही\nअसंख्य माणसं आयुष्यभर मेहनत करून एकादं घर उभारतात. त्यांची मेहनत कायदेशीर आणि नीताला धरून असते. त्या घरासाठी त्यानं खर्च केलेले पैसे येवढीच त्या घराची किमत असते काय दहा बारा लाख रुपये खर्च करून किवा भाड्याच्या रुपात देऊन एकादा माणूस घरात चाळीस वर्ष रहातो. एका दिवशी कोणी तरी येतो आणि म्हणतो की आता तुमच्या जागेची किमत दोन कोटी झालीय. पालिका आणि सरकारचा रेडी रेकनर समोर ठेवून तो ती किमत सांगतो. म्हणजे त्याच्या सांगण्याला सरकारचाही पाठिंबा असतो. शेजारी एकादा सिने नट, एकादा पुढारी, एकादा स्मगरल,एकादा गायक येऊन रहातो म्हणून घराची किमत दोन कोटी होते हे बाजाराचं म्हणणं ढीग खरं असेल पण रहाणाऱ्या माणसाचं काय. त्याची किमत वाढलेली नसते.\nघराच्या आणि जागेच्या किमतीमधे एक कृत्रीमता आलेली आहे. केवळ मागणी आली किंवा दुर्मीळ झाली म्हणून एकाद्या चित्राची किमत काही अब्ज होणं वेगळं आणि घराची किमत वाढून घरातला माणूस बेघर होणं वेगळं.\nसंपत्तीची निर्मिती हे एक स्वतंत्र शास्त्र आहे, त्याला काही एक अर्थ जरूर आहे. संपत्ती, धन हा माणसाच्या जगण्याचा एक अटळ, आवश्यक आणि चांगला भाग आहे. परंतू या संपत्ती निर्मितीचे नियम अतिरेकी होत असतील तर तेही समाजाच्या हिताचं नाही. तो अतिरेक आता जगात होतोय हे माणसं बेघर होण्याच्या लक्षणातून दिसू लागलंय. अमेरिका आणि जर्मनी या श्रीमंत देशातली बेघर माणसांची संख्या वाढणं हे त्या विकृत संपत्ती निर्मितीचं लक्षण आहे.\nआज मुंबईत जे होतंय तेच पुण्यातही होतंय. तेच प्रत्येक मोठ्या शहरात होऊ घातलंय. मुद्दा केवळ मराठी संस्कृती नष्ट होण्याचा नाहीये. माणसं जन्माला येताना भरमसाठ श्रीमंत नसतात. मेहनत करून ती मोठी होतात. पण बेघर अवस्थेतच जगायची वेळ आली तर माणसाचं जगणंच अशक्य होतं.\nप्रश्न गंभीर आहे पण बिकट आहे. प्रश्न सांस्कृतीक आहे आणि आर्थिकही आहे. दोन्ही घटक विचारात घेऊन उत्तर देऊ शकणारी विचारधारा सध्या दिसत नाही ही एक मोठीच अडचण आहे. पण प्रश्ण सोडवणं जमलं नाही तर मोठ्ठाच अनवस्था प्रसंग येणार आहे. हिंसा, गुन्हेगारी, मनोविकार इत्यादी घटनांच्या रुपात तोंड देण्याची पाळी येईल हे लक्षात घेऊन हालचाली व्हायला हव्यात.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012727-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-scheem-stop-farmers-suicide-5694", "date_download": "2018-11-21T00:39:53Z", "digest": "sha1:FTU522KRCX4BBNPLJWTC57LSZLX2F66J", "length": 18872, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on scheem to stop farmers suicide | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचांगल्या उपक्रमाचे परिणामही हवेत चांगले\nचांगल्या उपक्रमाचे परिणामही हवेत चांगले\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nगट-कंपन्या केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून अधिक फायद्याचा क्लस्टरनिहाय विकास हा उपक्रम चांगलाच म्हणावा लागेल.\nशेतीसाठी वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधांबरोबर उत्पादकता वाढीच्या अत्याधुनिक सोयीसुविधांचा अभाव आहे. निकृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठा अतिशय महागड्या दराने शेतकऱ्यांना खरेदी कराव्या लागतात. मजूर टंचाईच्या काळातही यांत्रिकीकरणाचे अपेक्षित लाभ शेतकऱ्यांच्या पदरात पडताना दिसत नाहीत. यामुळे राज्यातील शेतीची उत्पादकता घटत आहे. त्यातच नैसर्गिक आपत्तींचा कहर कधी होईल आणि कधी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल, हे सांगता येत नाही. या सर्व दृष्टचक्रातून हाती आलेले उत्पादन बाजारपेठेत नेले तर तेथेही त्याची मातीच होते. सोबत इतर बाजार लूटही काही कमी नाही. या सर्वांच्या परिणामस्वरूप शेती व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत असून, कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत आहेत.\nराज्यात कर्जमाफीच्या घोषणेनंतर आजतागायत सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यातील निम्मे शेतकरी विदर्भातील आहेत. यापूर्वी राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी वैयक्तिक लाभ, मदतीच्या अनेक योजना आल्या; परंतु त्या निष्फळ ठरल्या आहेत. म्हणून आता शेतीसाठीचे विविध उपक्रम समूह पद्धतीने राबविण्यासाठी क्लस्टर तयार करून त्याद्वारे क्षेत्रविकास आणि संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचे नियोजन करण्यात आले आहे. १४ जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी ११५० कोटी निधी उपलब्ध आहे.\nगावातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी सामूहिकपणे प्रयत्न करावेत व येणाऱ्या संकटांवर मात करावी, यासाठी विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये ‘केम’ (कॉन्झरव्हेशन ऑफ ॲग्रिकल्चरल इंटरव्हेशन्स इन महाराष्ट्र) प्रकल्प होता. यासाठीदेखील ६०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्याच प्रकल्पाचा विस्तार म्हणून क्लस्टनिहाय विकास या उपक्रमाकडे पाहिले जाते. त्यामुळे केम प्रकल्पाचे बरे-वाईट अनुभव राज्याच्या गाठीला आहेत. त्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करीत चांगल्या बाबी पुढे नेत हा उपक्रम राबवावा लागेल. गट-कंपन्या केंद्रस्थानी ठेऊन बीजोत्पादन, अवजारे बॅंक, निविष्ठांचे आउटलेट्स, गोदाम उभारणी, छोटे छोटे प्रक्रिया उद्योग, ब्रॅंडिंग, मार्केटिंग अशा एकात्मिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून अधिक फायद्याचा हा उपक्रम चांगलाच म्हणावा लागेल. या उपक्रमाद्वारे सध्याच्या शेतीमधील अनेक समस्यांवर मात करता येईल.\nमहत्त्वाचे म्हणजे बाजारातील शेतकऱ्यांची लूट कमी करून अपेक्षित लाभ शेतकऱ्यांच्या पदरात टाकता येतील. कागदोपत्री या सर्व बाबी चांगल्या असल्या तरी पुन्हा प्रश्न येतो तो प्रभावी अंमलबजावणीचा. शेतकऱ्यांची क्लस्टर निर्मिती तत्काळ करून त्याद्वारे योजनेतील विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे काम शक्य तेवढ्या लवकर सुरू करायला हवे.\nसंकटग्रस्त शेतकरी कुटुंबे शोधून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत हे काम आव्हानात्मक असून, ते अत्यंत पारदर्शीपणे करावे लागेल. असे झाले नाही, तर शासनाचा पैसा खर्च होईल; पण शेतकरी आत्महत्या काही थांबणार नाहीत. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन या पिकांशिवाय फारसे पर्याय उपलब्ध नाहीत आणि सध्या ही दोन्ही पिके संकटात आहेत. अशा वेळी विविध पिकांचे पर्याय शेतकऱ्यांना देऊन त्यास एखाद्या तरी जोडव्यवसायाची साथ हवीच, हेही हा उपक्रम राबविताना लक्षात घ्यायला हवे.\nविकास उपक्रम शेती वीज पायाभूत सुविधा infrastructure व्यवसाय शेतकरी आत्महत्या आत्महत्या कर्जमाफी विदर्भ महाराष्ट्र बीजोत्पादन seed production अवजारे equipments कापूस सोयाबीन\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012727-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-20T23:19:49Z", "digest": "sha1:FKZQHM2WTV24JNCRJE74BQYOUNRQ3E4G", "length": 7152, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अफगाणिस्तान बाबत पाकिस्तानकडून नव्या हालचाली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअफगाणिस्तान बाबत पाकिस्तानकडून नव्या हालचाली\nइस्लामाबाद – अफगाणिस्तानात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांना पाकिस्तानी भूमीतून प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप अफगाणिस्तानने सातत्याने केला आहे. पण तरीही पाकिस्तानी सरकारकडून त्याविषयी कोणतीही ठोस उपाययोजना केली गेली नव्हती.\nतथापी आता तेथे नवीन सरकार सत्तेवर आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता पाकिस्तानकडून अफगाणिस्तान धोरणाबाबत काही नवीन हालचाली सुरू होत असल्याचे संकेत मिळत आहेत. याच संबंधात चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी हे अफगाणिस्तानात दाखल झाले.\nपाकिस्तानी विदेश मंत्र्यांच्या प्रवक्‍त्याने सांगितले की प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी अफगाणिस्तानबरोबर एकजुटीने प्रयत्न करण्याचा पाकिस्तानचा इरादा असून त्याविषयी तेथील राष्ट्र प्रमुखांशी चर्चा करण्यासाठीच कुरेशी हे त्या देशाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुमारे 50 टक्के वेतन वाढ\nNext articleभाजपला 2014 ची पुनरावृत्ती करता येणे आता अशक्‍य – ममता बॅनर्जी\nट्रम्प यांच्या विधानावरून अमेरिकेच्या दूताची पाककडून खरडपट्टी\nलादेनला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला मदत का करायची\nखलिस्तानवाद्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानची के-2 योजना\nअर्थसहाय्याच्या अपेक्षेने इम्रान खान संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये\nसौदीच्या प्रिंसनेच केली खाशोगींची हत्या\nशस्त्रसंधी भंग केल्यास पाकला योग्य ती शिक्षा देऊ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012727-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8C%E0%A4%A1%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-21T00:37:36Z", "digest": "sha1:QZ2DGDF4MZ6X3GDNWCNQGBSS5UJ63JT5", "length": 9305, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "म्युच्युअल फंडाची घौडदौड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nऑगस्टमध्ये व्यवस्थापनाखालील मालमत्ता 25 लाख कोटी रुपयांवर\nमोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरातील किरकोळ गुंतवणूकदारांकडूनही म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढू लागली आहे. याबाबत देशभर सुयोग्य वातावरणनिर्मिती झाली आहे. बाजार नियंत्रक सेबी या घडामोडीकडे लक्ष देत आहे. या कारणामुळे गेल्या तीन वर्षांत म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.\n– एन एस व्यंकटेश,\nमुख्य कार्यकारी अधिकारी, ऍम्फी\nनवी दिल्ली: शेअरबाजार निर्देशांक आणि रुपया कमी होत असतानाच म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता मात्र झपाट्याने वाढत आहे. ऑगस्टअखेर म्युच्युअल फंडाखालील मालमत्ता 25 लाख कोटींवर गेली असल्याची माहिती फंडांची संघटना असलेल्या ऍम्फी या संस्थेने दिली आहे.\nएका महिन्यातच या मालमत्तेत 8.41 टक्‍क्‍याची वाढ झाली आहे. अम्फीने म्हटले आहे, की किरकोळ गुंवणूकदारांकडून मोठया प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. फंडांनी आणि फंडांच्या संघटनेने चांगली वातावरणनिमिती केल्यामुळे फंडांकडे गुंतवणूक आकर्षित होत असल्याचे या संघटनेला वाटते. जुलैमध्ये फंडाच्या नियंत्रणाखालील मालमत्ता 23.06 कोटी रुपये इतकी होती. देशात सध्या 42 फंड कंपन्या आहेत. गेल्या वर्षी फंडाकडे 20.6 लाख कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापनासाठी होती.\nसीप ही योजना किरकोळ गुंतवणूकदारांना फार आवडत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करू शकतात. यामुळे गुंतवणूकदारांना शेअरबाजारातील चढउताराकडे लक्ष देण्याची गरज पडत नाही. ऑगस्ट 2017 मध्ये फंडाकडील मालमत्ता 20 लाख कोटी रुपये होती. तर मे 2017 मध्ये फंडाकडील मालमत्ता केवळ 10 लाख कोटी रुपये इतकी होती.\nफंडाबाबत किरकोळ गुंतवणूकदारांत सकारात्मक वातावरण निर्मीती होत आहे. त्याचबरोबर फंडाच्या कामकाजाकडे सेबी लक्ष ठेवून आहे. शिवाय स्थूल अर्थव्यवस्था उत्तम असल्यामुळे आगामी काळातही या क्षेत्रात किरकोळ गुंतवणूकदार गुंतवणूक वाढविण्याची शक्‍यता आहे. एकीकडे म्युच्युअल फंडातील गुंतवणुक वाढत असताना सोने आणि रिऍल्टी क्षेत्रातील गुंतवणूक मात्र गेल्या काही वर्षापासून कमी होत असल्याचे दिसून येत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleधोकादायक आळस (अग्रलेख)\nNext articleपश्‍चिम बंगालमध्ये आणखी एक पूल कोसळला\nआरबीआय’च्या निधी हस्तांतरणासाठी समिती\nव्याजदर वाढीची शक्‍यता झाली धूसर\nनोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली\nअन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे दर घसरले\nइंधन कंपन्यांचे शेअर वधारले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012727-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-crime-news-5/", "date_download": "2018-11-20T23:19:01Z", "digest": "sha1:LVHWBAY6OQYUPNS5DV534W2RPITXMTHH", "length": 9887, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दरोडा आणि लुटमारीतील सहा जणांना अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदरोडा आणि लुटमारीतील सहा जणांना अटक\nनगर तालुका पोलिसांची कारवाई\nनगर – दरोडा आणि लुटमारीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील सहा जणांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा झाल्यापासून हे आरोपी पसार होते. अटक केलेल्या या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता आहे.\nअरुण ज्ञानदेव चव्हाण (वय 35, रा. बुरूडगाव, ता. नगर), बशीकर विलास काळे (वय 35, रा. भोसले आखाडा), प्रशांत सयाजी भोसले (वय 19, रा. शेवगाव) या तिघांनी बुरूडगाव शिवारात 11 ऑगस्टला 2017 रोजी 15 लाख रुपये लुटले होते. सतीश रघुनाथ रामाणे (रा. नवीमुंबई) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती.\nया गुन्ह्यातील हे तिघे आरोपी वर्षभरापासून पसार होते. पोलिसांनी त्यांना आज शिताफीने अटक केली. जालिंदर लक्ष्मण चव्हाण (वय 47), नागेश निंदुड्या चव्हाण (वय 21, दोघे रा. बुरूडगाव) या दोघांना सांडवा शिवारातील दरोड्यात अटक करण्यात आली आहे. 17 ऑगस्टला रात्री साडेबारा वाजता दरोडा टाकला होता. कुऱ्हाड आणि गजाचा दरोडेखोरांनी वापर केला होता. यात 80 हजार रुपयांची लुट झाली होती. जालिंदर व नागेश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.\nऔरंगाबाद रोडवरील पांढरीपुलावर लुटमार करण्याच्या टोळीतील नवनाथ बाळासाहेब चव्हाण (रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) या नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सोनई पोलीस ठाण्यात याच्याविरोधात 18 ऑगस्टला गुन्हा दाखल आहे. येथे लुटमार करताना चव्हाण याने ललनकुमार पासवान याच्याकडून 36 हजार 500 रुपयांची लूट केली होती. नवनाथ याला अटक करून नगर तालुका पोलिसांनी सोनई पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या टिमने ही कारवाई केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखाऊ राजकारण करणाऱ्यांना ‘धपाटा’\nNext article‘सायबर सेल’चा समाज माध्यमांवर वॉच\nसह्याद्रीचे पाणी पुर्वेस वळविण्यासाठी बेमुदत उपोषण\n50 टक्क्यांपेक्षा कमी वसुलीच्या गावांचे नळ कनेक्‍शन कट करा\nदहिगाव, बेलापूर महसूली मंडळात दुष्काळ जाहीर\nवरखेड येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई\nशेवगावात जुगार अड्ड्यावर छापा\nशासनकडून शेतकऱ्यांची होतेय गळचेपी – गडाख\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nजूना बोल्हेगाव रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये पाणी पुरवठा योग्य वेळेवर होतो. रस्तेदेखील याभागामध्ये सुस्थितीत आहेत. मात्र या भागामध्ये जूना बोल्हेगाव रस्ता आहे. या...\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012727-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/one-arrested-nagrota-military-camp-26517", "date_download": "2018-11-21T00:07:46Z", "digest": "sha1:BPSCUMSAXENQDY6GZ2IMJYDAK4BTFWAC", "length": 9298, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "one arrested in nagrota military camp नगरोटा लष्करी तळाजवळ घुसखोरास अटक | eSakal", "raw_content": "\nनगरोटा लष्करी तळाजवळ घुसखोरास अटक\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\nजम्मू : नगरोटा लष्करी तळामध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीस जखमी करून पकडल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्यांनी दिली. काल रात्री एक अज्ञात व्यक्ती संशयितपणे नगरोटा तळाजवळ तसेच तावी नदीच्या किनारी फिरताना आढळल्यानंतर आज सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.\nजम्मू : नगरोटा लष्करी तळामध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीस जखमी करून पकडल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्यांनी दिली. काल रात्री एक अज्ञात व्यक्ती संशयितपणे नगरोटा तळाजवळ तसेच तावी नदीच्या किनारी फिरताना आढळल्यानंतर आज सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.\nप्रवक्‍त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहारेकऱ्यांनी या व्यक्तीला इशारा दिला होता; परंतु त्याला या व्यक्तीने दाद न देता तळाच्या कुंपणाला ओलांडत आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पहारेकऱ्यांनी गोळीबार करत त्याला जखमी केले. यानंतर शीघ्र कृती दलाच्या जवानांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल केले.\nया घटनेबद्दल पोलिसांना कळविण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीची चौकशी सुरू असून, त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सुमारे दीड महिन्यापूर्वी नगरोटा भागातच लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन अधिकारी आणि पाच जवान हुतात्मा झाले होते.\n'दहशतवाद्यांना पाककडून मिळतात एक कोटी'\nमुझफ्फराबाद - आंतरराष्ट्रीय स्तरावर निरागस असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा वेळोवेळी उघड होत असतो. त्याचे पुरावेही मिळत असतात. त्यात आणखी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012727-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScIIgaPwU85Lk5ne0_G6q0sKUu-sOjFJhkQSslaxNYJ66p1yQ/viewform?usp=send_form", "date_download": "2018-11-21T00:50:40Z", "digest": "sha1:DHTU7FPKCKW7A2VQB3FHICNBGIPFS764", "length": 2376, "nlines": 36, "source_domain": "docs.google.com", "title": "आदिवासी यशोगाथा | Adivasi Success Story", "raw_content": "\nविविध क्षेत्रातील वयक्तिक आणि सामाजिक यश अनेकांना प्रेरणादायी असते. आपल्या समाजात हि अनेक यशस्वी उदाहरणे आहेत, अशी उदाहरणे संकलित करण्यासाठी प्रयत्न आहे.\nआदिवासी यशोगाथा या सदरात आपल्या माहिती असलेल्या वयक्तिक किंवा एकत्रित यशस्वी गाथा नोंदवावी. पडताळणी करून विविध समाज माध्यमातून या यशोगाथा प्रदर्शित केल्या जातील.\nक्षेत्र निवडा | Select Field *\nविज्ञान आणि तंत्रज्ञान | Science and Technology\nसामाजिक जागरूकता | Social Awareness\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012728-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dr-nimbalkar-says-research-institution-not-recommended-bt-maharashtra-11221", "date_download": "2018-11-21T00:43:47Z", "digest": "sha1:WAQR45ASAEMPUGJOQ6YVMN32GUMMTWC2", "length": 19483, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, dr. nimbalkar says, research institution not recommended to BT, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबीटीची संशोधक संस्थांकडून शिफारस नाही : डॉ. शरद निंबाळकर\nबीटीची संशोधक संस्थांकडून शिफारस नाही : डॉ. शरद निंबाळकर\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nयवतमाळ ः बीटी तंत्रज्ञान आणताना उत्पादकता वाढेल, असे स्वप्न रंगविण्यात आले. कंपनीकडून लाभ पोचलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून बीटी तंत्रज्ञानाचा प्रसार केला गेला. त्याकरिता मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतात आधी लागवड करुन त्याच्या शेतातील मोठ्या आकाराची बोंड दाखविण्यात आली. या तंत्रज्ञानाची राज्यातील कृषी संशोधक संस्थांनी कधीच शिफारस केली नाही; त्यामुळेच बोंड अळीसारखे आजचे गंभीर प्रश्‍न निर्माण झाले, असा आरोप डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केला.\nयवतमाळ ः बीटी तंत्रज्ञान आणताना उत्पादकता वाढेल, असे स्वप्न रंगविण्यात आले. कंपनीकडून लाभ पोचलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून बीटी तंत्रज्ञानाचा प्रसार केला गेला. त्याकरिता मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतात आधी लागवड करुन त्याच्या शेतातील मोठ्या आकाराची बोंड दाखविण्यात आली. या तंत्रज्ञानाची राज्यातील कृषी संशोधक संस्थांनी कधीच शिफारस केली नाही; त्यामुळेच बोंड अळीसारखे आजचे गंभीर प्रश्‍न निर्माण झाले, असा आरोप डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केला.\nबीटी बियाणे, गुलाबी बोंड अळी, फवारणी दरम्यान झालेल्या विषबाधा यावर विचारमंथनासाठी आयोजित ‘कपाशीचा चक्रव्यूह’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, शेतकरी न्यायहक्‍क आंदोलन समिती यांच्या संयुक्‍त सहकार्याने शुक्रवारी (ता.१० ) येथील कोल्हे सभागृहात ही कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.\nमाजी खासदार व कॉंग्रेस उपाध्यक्ष नाना पटोले, प्रगतीशील शेतकरी वामनराव कासावार, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे, पॅन इंडियाचे संचालक डॉ. डी. नरसिम्हा रेड्डी, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, कृषी अभ्यासक प्रा. मिलिंद राऊत, डॉ. व्ही.एस. नगरारे, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. कॅरो, डॉ. शरद पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, शेतकरी न्याय हक्‍क आंदोलन समितीचे देवानंद पवार, अमृतराव देशमुख, सकाळ विदर्भ आवृत्तीचे संपादक शैलेश पांडे यांची या वेळी उपस्थिती होती.\nडॉ. विजय वाघमारे म्हणाले, की बीटी तंत्रज्ञान आल्यामुळे फवारणीची गरज नाही, असा गोड गैरसमज कंपन्यांच्या माध्यमातून पसरविण्यात आला; परंतु बीटी तंत्रज्ञानाचे उत्पादकता वाढीत कोणतेच योगदान नाही. त्यासोबतच अशाप्रकारचे तंत्रज्ञान हे केवळ ठरावीक किडीच्या नियंत्रणासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे उर्वरित किडीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकाची फवारणी करावीच लागते; परंतु कंपन्यांच्या फसव्या आश्‍वासनाला फसलेल्या शेतकऱ्यांमुळे बोंड अळीकडे दुर्लक्ष झाले आणि या किडीचा उद्रेक वाढला.\nगुजरातमध्ये ३० ते ४० टक्‍के बोंड अळीचा प्रादुर्भाव होता. सिआयसीआरच्या शिफारसीनंतर हा प्रादुर्भाव आता ८ ते १० टक्‍क्‍यांवर आला आहे. नॉर्थ इंडियामध्ये नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कापूस काढून गहू, मक्यासारखे दुबार पीक घेतात तर राजस्थानमध्ये आजही देशी किंवा सरळ वाणांची लागवड होते. त्यामुळे या दोन्ही प्रदेशात बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाच नाही. महाराष्ट्रात देखील कापसाची काढणी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये करीत दुबार पीक घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच अशा प्रकारचा प्रादुर्भाव रोखणे शक्‍य होणार आहे. डॉ. कॅरो यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.\nकीडनाशकाची खरेदी ३ ते ४ हजार रुपयांत होते. त्याऐवजी मजुरांमार्फत तणनियंत्रण आणि निरीक्षणाची कामे केल्यास संबंधितांना रोजगार मिळून कीड नियंत्रणाचे काम कमी खर्चात होईल. त्याकरिता पूर्वीप्रमाणे सरळ वाणांवर भर दिला पाहिजे, असेही डॉ. शरद निंबाळकर यांनी सांगितले. त्यासोबतच कापसाचे मूल्यवर्धन झाल्याशिवाय शेतकरी कापसाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे शक्‍य नाही, असेही ते म्हणाले\nयवतमाळ बोंड अळी कृषी विद्यापीठ कापूस आंदोलन खासदार नाना पटोले विदर्भ गहू महाराष्ट्र रोजगार\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012729-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/wrong-education-system-will-be-disaster-country-c-vidyasagar-rao-150025", "date_download": "2018-11-21T00:37:07Z", "digest": "sha1:RWHTZINCQZKABB2SNU6IQMSAURO7QZEM", "length": 11623, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "wrong education system will be disaster for country c vidyasagar rao चुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव | eSakal", "raw_content": "\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित राहिली आहे. ती पद्धत मोडीत काढून जुन्या व नवीन शिक्षण पद्धतीचे सांग़ड घालत कौशल्याभिमुख उच्च शिक्षण देणे ही काळाची\nगरज बनली आहे. चुकीची शैक्षणिक पद्धती राबवली गेली तर ती देश तसेच\nलोकशाहीसाठी आपत्ती ठरेल, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे व्यक्त केले.\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित राहिली आहे. ती पद्धत मोडीत काढून जुन्या व नवीन शिक्षण पद्धतीचे सांग़ड घालत कौशल्याभिमुख उच्च शिक्षण देणे ही काळाची\nगरज बनली आहे. चुकीची शैक्षणिक पद्धती राबवली गेली तर ती देश तसेच\nलोकशाहीसाठी आपत्ती ठरेल, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे व्यक्त केले.\nयेथील राजर्षी शाहू महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील\nयांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित उच्च शिक्षणातील नवे पैलू या\nएकदिवशीय चर्चासत्राचे उदघाटन मंगळवारी (ता. १६) राव यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल शिवराज पाटील\nचाकूरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर,\nखासदार सुनील गायकवाड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे\nप्रभारी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. पाटील व संस्थेचे सचिव\nप्राचार्य अनिरुद्ध जाधव उपस्थित होते.\nदर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून नॅकची समिती आली. पण अनेक महाविद्यालये नॅकला काळजीपूर्वक घेत नाहीत. शार्टकटचा अवलंब करतात. अशी श़ॉर्टकटची पद्धत शिक्षण क्षेत्रासाठी घातक आहे. आज अनेक महाविद्यालये लग्नाच्या मंडपात भरल्या सारखी भरवली जातात. मुलभूत सुविधा देखील पहायला मिळत नाहीत, ही चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले.\nराज्यपाल म्हणून अनेक विद्यापीठात पदवीदान समारंभाला मी जात आहे.\nसुवर्णपदक विजेत्यात मुलींच अग्रेसर आहेत. पण पुढे उच्च पदावर किंवा\nकंपन्यातील उच्चस्थानी या मुली दिसत नाहीत. विवाह किंवा कौटुंबिक\nकारणामुळे त्या बाहेर पडत आहेत. ही देखील चिंताजनक बाब आहे, असे ते\nम्हणाले. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धती बदलली पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणात सॅटेलाईट पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. शिक्षणाला वयोमर्यादा नसते. जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्ती शिक्षण घेत असतो, असे चाकूरकर म्हणाले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012729-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://milindmahangade.blogspot.com/2015/03/blog-post.html", "date_download": "2018-11-21T00:29:00Z", "digest": "sha1:ZLMIDPPXT7REZZFPZXRUSIQOZCDM66FY", "length": 18527, "nlines": 92, "source_domain": "milindmahangade.blogspot.com", "title": "मनमौजी : लोकल डायरी -- ६", "raw_content": "\nलोकल डायरी -- ६\nमुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी 8 वाजून 24 मिनीटांची जलद लोकल आज 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे ..... मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस को जाने वाली 8 बजकर 24 मिनट की तेज लोकल आज 5 से 10 मिनट देरी से चलाई जायेगी .... mumbai chhatrapati shivaji ......\nप्लॅटफॉर्मवर शिरता शिरताच अनाउंसमेंट ऐकायला आली . सकाळ सकाळी फालतू बातमी मिळाली .... आता सगळा दिवस बकवास जाणार ... आपल्याला जेव्हा लवकर जायचं असतं नेमकं त्यावेळीच लोकलला असा काहीतरी प्रॉब्लेम येतो . मी आमच्या नेहमीच्या जागी जाऊन पाहतो तो प्लॅटफॉर्मवर नायर अंकल , सावंत उभे होते . भरत आणि भडकमकर गाडी पकडण्यासाठी प्लेटफॉर्मच्या अगदी टोकावर जाउन उभे राहिले... नेहमीप्रमाणे गाडी प्लॅटफॉर्म वर शिरता शिरताच ते चालत्या गाडीत चढतात . मीही पूर्वी तसं करायचो , पण एकदा धावती गाडी पकडण्याच्या नादात प्लॅटफॉर्मवरच साष्टांग नमस्कार घातल्याने मी तो नाद सोडून दिला .\n\" गुड मॉर्निंग नायर अंकल .... काय म्हणताय सावंत .... \" आल्या आल्या मी नेहमीप्रमाणे दोघांची विचारपुस केली .\n\" काही नाही बाबा... गाडीची वाट बघतोय ... दुसरं काय करणार \" सावंत गाडी येण्याच्या दिशेने डोकावून बघत होते .\n\" काय झालय गाडीला \n\" च्यायला , नेहमीप्रमाणे पेंटोग्राफ तुटला... \"\n\" ये साला पेंटोग्राफ बी अपने हिंदी फ़िल्म के हीरो के दिल जैसा लगता ए ... बार बार टूटता है ... \" नायर अंकल डोळा मारत म्हणाले आणि आम्ही त्यांच्या ह्या उपमेची दाद देत त्यांना टाळी दिली .\n\" रोजचं नाटक आहे यार ... आता उल्हासनगर वरुन सगळे लोक डाऊन करून येणार ... \" सावंत वैतागाने म्हणाले . आम्ही आमच्या आजुबाजुला पाहिलं .... प्लॅटफॉर्म इंडिया - पाकिस्तान मॅचच्या स्टेडियमसारखा लोकांनी खचाखच भरला होता.\n\" आज काय आपल्याला बसायला जागा मिळेल असं वाटत नाही. \"\n\" भडकमकर आणि भरत गेलेत पुढे .... बघू काय करतात ते ....\"\n\" शरद आज आला नाही काय \n\" नाय दिसला रे ... नायर साब आपको दिखा क्या शरद \n\" नय .... आज बी लेट आयेगा लगता ऐ .... कल तो किसीको कुछ बताए बिना चला गया ... क्या हुआ ए उसको ...\n\" हो , खरंच... काय झालं असेल हो सावंत त्याचं काल जाम टेंशन मधे वाटला ... \"\n\" हम्मम.... मला डाउट वाटतोय .... नक्की कायतरी पोरीबिरी चा मॅटर असेल ... \"\n\" अरे हे असं उदास उदास राहणं .... कुणाशी काहीही न बोलणं ....आणि मुख्य म्हणजे दाढी वावणं हे कशाचं लक्षण आहे असं तुला वाटतं \n\" आयला .... हे असं असेल का \n अनुभवाचे बोल आहेत बाबा ... \"\n\" अनुभवाचे बोल .. म्हणजे सावंत .... तुम्ही पण हे असं दाढी वाढवून .... म्हणजे सावंत .... तुम्ही पण हे असं दाढी वाढवून .... \" मी असं बोलत असतानाच नायर अंकल सावंतांना म्हणाले , \" वो लेडी आपको बुला रही है ...\"\nमी त्यांच्या मागे पाहिलं तर त्या ह्याच बाई होत्या ज्यांनी त्या दिवशी सावंतांकडे बघुन स्माईल केलं होतं . आणि सावंत सुद्धा एखाद्या प्रेमात पडलेल्या कॉलेजकुमारासारखे वागत होते . प्रेमाला वय नसतं हेच खरं ... सावंत तिकडे गेले . मी त्या दोघांकडे पहात उभा राहिलो . सावंतांच्या दाढी वाढवण्यासाठी ह्या बाई कारणीभूत असाव्यात का सावंत तिकडे गेले . मी त्या दोघांकडे पहात उभा राहिलो . सावंतांच्या दाढी वाढवण्यासाठी ह्या बाई कारणीभूत असाव्यात का एक शंका मनात येऊन गेली . विचार करता करता माझं लक्ष सहज समोरच्या प्लॅफॉर्म वर गेलं . पहातो तर समोरच्या प्लॅटफॉर्म वर अँटीव्हायरस उभी एक शंका मनात येऊन गेली . विचार करता करता माझं लक्ष सहज समोरच्या प्लॅफॉर्म वर गेलं . पहातो तर समोरच्या प्लॅटफॉर्म वर अँटीव्हायरस उभी अरे देवा तिने ट्रेन बदलली वाटतं ...\n\" ये लेडी कौन है पेहेले कबी देका नय पेहेले कबी देका नय \" नायर अंकल विचारू लागले . मी दचकलोच \" नायर अंकल विचारू लागले . मी दचकलोच नंतर लक्षात आलं की ते अँटीव्हायरस बद्दल नसून त्या बाईंबद्दल विचारत होते .\n\" मुझे भी नहीं पता अंकल ... \"\n\" सावंत का चेहरा सडनली किल गया ... एकदम कुश हुआ वो , इसलिए पुछा ...\" नायर अंकलना पण लगेच त्यांच्या वागण्यातला फरक जाणवला . मी काही बोलणार इटक्यात स्टेशनवरच्या उभ्या असलेल्या लोकांमधे गडबड सुरु झाली . आम्ही पहिलं तर गाडी स्टेशनमधे शिरत होती . लोकल स्टेशनला लागण्याच्या आधीच प्लॅटफॉर्म वरच्या लोकांनी तिच्यावर हल्ला चढवला. कुणी चालत्या गाडीत चढत होते… कुणी उतरत होते .... कुणी धडपडत होते ...कुणी ओरडत होते. युद्धजन्य परिस्थिती झाली ... हलकल्लोळ झाला एकदम ... आम्ही त्या गोंधळात कधी सामील झालो ते आम्हाला ही कळले नाही . आत जाऊन पाहतो तर आमची जागा भडकमकर आणि भरतने पकडली होती आणि आश्चर्य म्हणजे जिग्नेस सुद्धा डाऊन करुन आला होता . मी जोराची धावपळ करत जागा पकडली . नायर अंकल सगळी गर्दी कमी झाल्यावर निवांत चढले. मी त्यांना माझी बसायची जागा दिली . सगळे आले पण सावंत कुठे दिसेनात. मी त्यांना डोअरच्या दिशेने शोधु लागलो . पण ते अद्याप ट्रेन मधे चढलेच नव्हते .\n\" शरद आज आला नाही का त्याचा फोनपण लागत नाही . \" भरत मला विचारत होता .\n\" मला नाही दिसला रे ... \" म्हणत मी खिडकीबाहेर सावंतांना शोधु लागलो . पण मी जे पहात होतो त्यावर आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना . ते लेडिज डब्याच्या दाराशी उभे होते , मघाच्या बाईंशी बोलत सावंत... आणि लेडीज डब्यापाशी सावंत... आणि लेडीज डब्यापाशी काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे हा गाडीचा हॉर्न वाजला . तसे ते धावत पळत आमच्या डब्यात शिरले.\n\" सावंत , जरा आरामात .... \" रवीने त्यांना टोमणा मारला. सावंत आमच्या बसायच्या जागेवर आले . मी त्यांच्याकडे आश्चर्याने पहात असताना त्यांनी डोळे मिचकावले. आणि माझ्या बाजूला येऊन व्हिडिओ कोचकडे तोंड करुन उभे राहिले .\n\" आज सबसे ज्यादा कुश कोई होगा तो वो सावंत है \" नायर अंकल मिश्किल चेहरा करुन म्हणाले .\n\" क्या हुआ अंकल \" भरत विचारू लागला .\n\" नया दोस्त मिला उनको ... इसीलिए बहुत कुश है ... \" नायर अंकल व्हिडिओ कोचकडे नजरेने खुणावत म्हणाले .\n\" आ ...ssss सावंत ... लै भारी .... \" म्हणत भरत त्यांना चिडवायला लागला .\n\" ऐसा कुछ नहीं ... जुनी ओळख आहे . बास बाकी काय नाय ... \" सावंत म्हणाले .\n\" सावंत ..... मजा आहे .... \" भडकमकर म्हणाले .\n\" चलो , आज पार्टी... \" जिग्नेस\n\" सावंत , सही ना.... , छुपे रुस्तम निघाले… \" , भरत म्हणाला . आमचा ग्रुप म्हणजे काही बोलायची सोय नाही. एखाद्यावर घसरले की घसरले समोरच्याला रडकुंडीला आणतात अगदी समोरच्याला रडकुंडीला आणतात अगदी सावंत मात्र शांत उभे राहिले. थोड्या वेळाने मंडळी आपोआप दुसऱ्या विषयवार वळली . ट्रेन कल्याणला पोहोचली आणि मी हळूच सावंतांच्या कानात म्हणालो , \" सावंत ह्या त्याच बाई आहेत ना.... त्या दिवशीच्या सावंत मात्र शांत उभे राहिले. थोड्या वेळाने मंडळी आपोआप दुसऱ्या विषयवार वळली . ट्रेन कल्याणला पोहोचली आणि मी हळूच सावंतांच्या कानात म्हणालो , \" सावंत ह्या त्याच बाई आहेत ना.... त्या दिवशीच्या \" तर त्यांनी पुन्हा डोळे मिचकावले . मला तर त्यांची गंमतच वाटली.\n\" सावंत , काय नाव आहे त्यांचं \" त्यांनी एकदा माझ्याकडे पहिलं . मी त्यांचं हे सीक्रेट कुठे फोडणार तर नाही ना , याचा ते अंदाज घेत होते बहुतेक ... \" मी नाही सांगणार कुणाला ... शप्पथ \" त्यांनी एकदा माझ्याकडे पहिलं . मी त्यांचं हे सीक्रेट कुठे फोडणार तर नाही ना , याचा ते अंदाज घेत होते बहुतेक ... \" मी नाही सांगणार कुणाला ... शप्पथ \" त्यावर ते नुसतेच हसले .\n\" जोशी .... शकुंतला जोशी \"\n\" शकुंतला .... वॉव ... मस्त नाव आहे . एकदम जुनं आणि भारी . त्या शकुंतला ... आणि तुम्ही कोण दुष्यंत \" मी गमतीने म्हणालो.\n\" अरे ए ... येडा बीडा आहेस काय काय पण जोड्या जुळवु नको. ती माझ्या शाळेत होती तेव्हा आवडायची आणि त्याला आता जवळ जवळ तीसेक वर्ष झाली आहेत . आता तसं काही नाही .\" ते पुरते गोंधळून गेल्यासारखे वाटत होते .\n\" त्यांच्या मनात तुमच्याविषयी नक्कीच काहीतरी आहे . तसं काही नसतं तर मग इतक्या वर्षांनी तुमच्याशी बोलायला कशाला आल्या असत्या \" मी विचारलेल्या प्रश्नावर त्यांना लगेच काही उत्तर सुचलं नाही . त्यावर त्यांनी काहीतरी थातुर मातुर कारण दिलं जे त्यांनाही नीट पटवून देता आलं नाही . ते माझी नजर चुकवून मुद्दाम इकडे तिकडे पाहू लागले . मग मी त्यांना काही विचारायच्या भानगडीत पडलो नाही . जिग्नेस आणि भरत बरोबर भंकस करत उभा राहिलो . मी मधून मधून सावंतांकडे त्यांना कळणार नाही अशा रीतीने पहात होतो . ते कोणत्या तरी गहन विचारात बुडालेले दिसत होते . शाळेत , कॉलेजात असताना मित्रांच एकच वाक्य आपल्या आयुष्याची उल्थापालथ करु शकतं , ते वाक्य म्हणजे ' ती तुझ्याकडे बघत होती ' आताही मी त्यांना विचारलेला प्रश्न सुद्धा त्याच धाटणीचा होता . त्यांच्या मनात मागील काळाच्या आठवणी आणि चालू काळाची सध्याची परिस्थिती यांचे मिश्रण सुरु असल्यासारखं वाटत होतं . कधीकधी मनात अशा काही गोष्टी असतात त्या पुन्हा आठवून त्यावर विचार करण्यास मन सहसा तयार नसतं . आपण त्या गोष्टी टाळत असतो . परंतु एखाद्या तिर्हाईत व्यक्तिकडून तीच गोष्ट समोर आली की मनातल्या सुप्त अवस्थेत असलेल्या निखाऱ्यांवरची राख उडते आणि मन नकळत पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करायला लागते . आपल्याही नकळत \" मी विचारलेल्या प्रश्नावर त्यांना लगेच काही उत्तर सुचलं नाही . त्यावर त्यांनी काहीतरी थातुर मातुर कारण दिलं जे त्यांनाही नीट पटवून देता आलं नाही . ते माझी नजर चुकवून मुद्दाम इकडे तिकडे पाहू लागले . मग मी त्यांना काही विचारायच्या भानगडीत पडलो नाही . जिग्नेस आणि भरत बरोबर भंकस करत उभा राहिलो . मी मधून मधून सावंतांकडे त्यांना कळणार नाही अशा रीतीने पहात होतो . ते कोणत्या तरी गहन विचारात बुडालेले दिसत होते . शाळेत , कॉलेजात असताना मित्रांच एकच वाक्य आपल्या आयुष्याची उल्थापालथ करु शकतं , ते वाक्य म्हणजे ' ती तुझ्याकडे बघत होती ' आताही मी त्यांना विचारलेला प्रश्न सुद्धा त्याच धाटणीचा होता . त्यांच्या मनात मागील काळाच्या आठवणी आणि चालू काळाची सध्याची परिस्थिती यांचे मिश्रण सुरु असल्यासारखं वाटत होतं . कधीकधी मनात अशा काही गोष्टी असतात त्या पुन्हा आठवून त्यावर विचार करण्यास मन सहसा तयार नसतं . आपण त्या गोष्टी टाळत असतो . परंतु एखाद्या तिर्हाईत व्यक्तिकडून तीच गोष्ट समोर आली की मनातल्या सुप्त अवस्थेत असलेल्या निखाऱ्यांवरची राख उडते आणि मन नकळत पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करायला लागते . आपल्याही नकळत आजही तसंच काहिसं झालं होतं ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012731-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/rashtriya-swayamsevak-sangh-sanchalan-junnar-150496", "date_download": "2018-11-21T00:05:29Z", "digest": "sha1:7XYPTLFMXNLWLOALCXL5C2ZVOCINPSPG", "length": 9799, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rashtriya Swayamsevak Sangh sanchalan in junnar राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.\nगणवेशातील स्वयंसेवकानी सायंकाळी शहरातून गणपती विसर्जन मार्गाने सघोष पथसंचलन केले. पथसंचलनात सर्व वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. पथसंचलनानंतर गणेश मैदानावर प्रमुख पाहुणे तात्यासाहेब गुंजाळ आणि प्रमुख वक्ते विनोद देशपांडे यांचे उपस्थितीत शस्त्रपूजन झाले.\nगुंजाळ म्हणाले, आज संघ व संघाची शिकवण ही काळाची गरज आहे. संघासारखे शिस्तबद्ध संघटन जगात नाही. समाजातील अबाल वृद्धांनी संघात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.\nगणवेशातील स्वयंसेवकानी सायंकाळी शहरातून गणपती विसर्जन मार्गाने सघोष पथसंचलन केले. पथसंचलनात सर्व वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. पथसंचलनानंतर गणेश मैदानावर प्रमुख पाहुणे तात्यासाहेब गुंजाळ आणि प्रमुख वक्ते विनोद देशपांडे यांचे उपस्थितीत शस्त्रपूजन झाले.\nगुंजाळ म्हणाले, आज संघ व संघाची शिकवण ही काळाची गरज आहे. संघासारखे शिस्तबद्ध संघटन जगात नाही. समाजातील अबाल वृद्धांनी संघात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.\nसंघाचे प्रांत बौद्धिक मंडळ सदस्य विनोद देशपांडे यांनी संघाचे आयाम, सेवा शिक्षण क्षेत्र आणि देशाची सुरक्षा याबद्दल माहिती दिली.\nविजयादशमी उत्सवासाठी जुन्नर शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, संघाचे जुन्नर तालुका पालक रवींद्रजी धारणे, उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यावेळी उपस्थित होते. जुन्नर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह सुनील काळे यांनी आभार मानले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012731-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/59204", "date_download": "2018-11-21T00:36:36Z", "digest": "sha1:D2EMQEC5UKSJTY2RUDA4DILKDX2V76KH", "length": 5135, "nlines": 123, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टेक्स्चर्ड अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /टेक्स्चर्ड अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स\nमी केलेले अजून काही टेक्स्चर्ड अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स अमेरिकेत कोणाला हवी असतील तर मला विपु करा\nवॉव.. रंगसंगती एकदम फ्रेश\nरंगसंगती एकदम फ्रेश फ्रेश.. किप इट अप\nसुंदर.. पहिलं पिवळं आणि\nपहिलं पिवळं आणि शेवटून दुसरं गुलाबी खास आवडलं.\nवा, सुंदर ताजे रंग वाटताहेत.\nवा, सुंदर ताजे रंग वाटताहेत. सुंदरच आहेत पेंटींग्ज \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012731-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T23:20:10Z", "digest": "sha1:LFBCVZ6EPDD6BPFMVOTOD75JLWLONF6M", "length": 6197, "nlines": 46, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "मुकेश अंबानी यांची होणारी सून श्लोका बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो – Bolkya Resha", "raw_content": "\nमुकेश अंबानी यांची होणारी सून श्लोका बद्दल तुम्हाला हे माहित आहे का गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो\nमुकेश अंबानी यांची होणारी सून श्लोका बद्दल तुम्हाला हे माहित आहे का गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो\nमुकेश अंबानी यांची होणारी सून श्लोका बद्दल तुम्हाला हे माहित आहे का गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो\nभारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी ह्यांच्या घरी सध्या लग्नाचे वातावरण आहे. रिलायंस इंडस्ट्रीजचे मालिक मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. हिरे कारोबारातील मोठे उद्योगपती रसेल मेहता यांची छोटी मुलगी श्लोका मेहता हिच्याशी आकाशच लवकरच लग्न होणार आहे. दोघांची गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो चांगलेच व्हायरल झालेत.\nमुकेश अंबानी याना दोन मुले आणि एक मुलगी आहे त्यातील आकाश हा सर्वात मोठा. आकाश आणि श्लोका धीरूभाई अंबानी इंटरनैशनल स्कूल मध्ये शिकले आहेत. त्यानंतर श्लोका ने अमेरिकेच्या प्रिंस्टन यूनिवर्सिटी मधून मानवशास्त्र शिकली तर नंतर लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स ऐंड पॉलिटिकल साइंस मधून लॉ मध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. ती आपल्या वडिलांच्या कंपनीत संचालक म्हणून कामही पाहते. तसेच सोशिअल वर्क मधेही तिचा चांगला सहभाग पाहायला मिळतो. ‘कनेक्ट फॉर’ ह्या एनजीओ मधेही ती संचालक आहे.\nआकाश आणि श्लोका यांचे प्री एंगेजमेंट सेरेमनी गोवा मध्ये पार पडली, तेंव्हा मुकेश अंबानी, नीता अंबानी, उनकी मां कोकिलाबेन आणि परिवार तसेच अन्य जवळचे सदस्य हि सहभागी होते मात्र मुकेश अंबानी यांच्या परिवारातील कोणीही उपस्थित नव्हते.हि सेरेमनी समुद्र काठी स्टील एका फाइव स्टार होटल मध्ये ठेवली गेली होती.\nश्लोका हि अवघ्या ४ वर्षाची असल्यापासून तिला नीता अंबानी ओळखतात असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.\nअगदी हुबेहूब दिसतील अशा आहेत मराठी अभिनेत्रींच्या बहिणी\nसयाजी शिंदे अभिनेते बनण्याअगोदर काय काम करायचे जाणून घ्या.. with Family photos\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012732-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/anushka-dancing-with-money-in-reception-with-virat-277738.html", "date_download": "2018-11-20T23:34:25Z", "digest": "sha1:RM27AWLZCYEKSZZ3QFPBSAVXMXUBS4VU", "length": 12784, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिसेप्शनला तोंडात नोट धरून अनुष्काचा बेफाम डान्स, व्हिडिओ व्हायरल", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nरिसेप्शनला तोंडात नोट धरून अनुष्काचा बेफाम डान्स, व्हिडिओ व्हायरल\nविरुष्काचं दिल्लीचं रिसेप्शन खरोखर ग्रँड झालं. पंतप्रधानांच्या आगमनानं तर सोहळ्याला चार चाँद लागले. आता या सोहळ्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर झालेत.\n22 डिसेंबर : विरुष्काचं दिल्लीचं रिसेप्शन खरोखर ग्रँड झालं. पंतप्रधानांच्या आगमनानं तर सोहळ्याला चार चाँद लागले. आता या सोहळ्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर झालेत.\nएका व्हिडिओत अनुष्काचा डान्स तडका पहायला मिळतोय. तर पुढे त्याच व्हिडिओत मोदी आणि नवदांपत्याची भेट दाखवलीय. यावेळी मोदींनी दोघांना लाल गुलाबाची भेट दिलीय.\nअनुष्का-विराटच्या रिसेप्शनला गुरुदास मान, गौतम गंभीर आणि त्याची बायको नताशा, सुरेश रैना आणि त्याची बायको प्रियांका, शिखर धवन-आयेषा, अरुण जेटली उपस्थित होते.\n26 डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन होतंय. आणि तिथे टीम इंडिया आणि बाॅलिवूड स्टार्स नक्कीच उपस्थित राहणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012732-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36849/by-subject/1?page=3", "date_download": "2018-11-21T00:36:25Z", "digest": "sha1:RT7PEGCQN5STYZGZGS7VJKO4YHDKCDM5", "length": 3207, "nlines": 86, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन /गुलमोहर - विनोदी लेखन विषयवार यादी /विषय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012732-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%8F%E0%A4%AB-%E0%A4%B8%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-21T00:15:59Z", "digest": "sha1:E3IBEZ35T2MOBEDVR7GIDGJCWVLMMSFA", "length": 5738, "nlines": 48, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "फेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका – Bolkya Resha", "raw_content": "\nफेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका\nफेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका\nफेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका\nआपल्या खात्यावर हॅकर्सपासून सुरक्षित आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आपल्या फेसबुकवरील “बीएफएफ” (बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर) टायपिंगची अफवा प्रत्यक्षात एक लबाडी आहे.\nअनेक पेज ऍडमिन म्हणतात की जर आपण “फेसबुक” वर टिप्पणी देऊन “BFF” टाईप केले आणि जर ते ग्रीन दिसत असेल, तर आपले खाते संरक्षित आहे. जर तो हिरवा चालू नसेल तर वापरकर्त्यांना त्यांचे पासवर्ड ताबडतोब बदलण्याची सक्ती केली जाते कारण त्यांचे खाते कोणीतरी हॅक केले जाऊ शकते. इतकच नव्हे तर नव्हे तर फेसबुकचा सर्वेसर्वा मार्कझुकेरबर्ग यांचा फोटो हि लावण्यात येतो आणि हा अफवाचा मजकूर जातो.\nया स्क्रीनशॉटमध्ये पाहिल्याप्रमाणे अनेक जणांनी फेसबुक पोस्टवर “BFF” लिहले हिरव्या रंगणारी अक्षरे टाईप केल्यावर अनेक जण अफवाना बळी पडले.\n“BFF” हिरव्यामधून येणार्या अक्षरे सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्मवरील वैशिष्ट्याचा भाग आहे जिथे काही शब्द अॅनिमेशन ट्रिगर करतात, ते म्हणतात स्नॉप. त्यांच्यापैकी काही “अभिनंदन – congratulation ” लिहल्यावरही फेसबुकवर अक्षर लाल रंगाचं होत.\nBFF याचा अर्थ Best Friends Forever. युरोपियन राष्ट्रांत BFF असं शॉर्टकट मध्ये लिहलं जातं. ह्याचा असा गैरफायदा भारतात घेतला जातोय.\nपेज ऍडमिन आपल्या पेजचा प्रचार व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांच्या कमेंट मिळाव्या ह्यासाठी असल्या अफवा पसरवतात. कृपया अश्या अफवांपासून दूर रहा.\nमराठी आणि हिंदी मालिकेतील मराठमोळी सुंदर अभिनेत्री पूर्वा गोखलेबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nअगदी हुबेहूब दिसतील अशा आहेत मराठी अभिनेत्रींच्या बहिणी\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012733-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T23:43:19Z", "digest": "sha1:PLL6H2K5CNUQAKW3OIR4L5A2FXUHCKEF", "length": 13941, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘यांच्या’ कुटील राजकारणामुळे संविधान धोक्‍यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘यांच्या’ कुटील राजकारणामुळे संविधान धोक्‍यात\nगुलाबनबी आझाद : पश्‍चिम महाराष्ट्रातील “जनसंघर्ष यात्रेचा’ समारोप\nपुणे – स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला सर्वांत कुचकामी असा पंतप्रधान लाभला आहे. मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कुटील राजकारणामुळे देशाच नव्हे तर देशातील लोकशाही तसेच संविधानही धोक्‍यात आले आहे. याला भाजपचे फसवे राजकारणच कारणीभूत असून त्याचा त्रास देशातील जनतेला होत आहे, असा घणाघाती आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबनबी आझाद यांनी केला.\nस्वातंत्र्यपूर्व काळात देशाला परकीयांपासून धोका होता. त्यावेळी कॉंग्रेसच्या नेत्यांनी लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता परकीयांपासून नव्हे तर स्वकीयांपासूनच देशाची लोकशाहीच धोक्‍यात आली आहे. मात्र, कॉंग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता संघर्ष करून देशाला भाजपपासून स्वातंत्र्य मिळवून देईलच असा निर्धारही त्यांनी केला.\nकेंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात कॉंग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील “जनसंघर्ष यात्रेचा’ समारोप शनिवारी पुण्यात झाला. त्यावेळी बोलताना आझाद यांनी हा हल्लाबोल केला. महाराष्ट्राचे प्रभारी आणि लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजित कदम, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चारुताई टोकस, शहराध्यक्ष रमेश बागवे, जिल्हाध्यक्ष संजय जगताप आणि आजी माजी आमदार यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nकाळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्थाच मोडीत काढली असून त्यांच्या या हिटलरशाही कारभारामुळे देशातील पाचशे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, असा आरोप करून आझाद म्हणाले; स्वातंत्र्यपूर्व काळात गोळी आणि लाठीच्या बळावर सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात होते. मात्र, भाजप सरकारच्या काळात इन्कमटॅक्‍स आणि सीबीआयच्या माध्यमातून विरोधक आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे.\nया माध्यमातूनच सरकारची हुकूमशाही सुरू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनीच लढा दिला. त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळू शकले. आता मात्र भाजपच्या कुटील राजकारणामुळे देशालाच नव्हे तर देशातील लोकशाही आणि संविधानालाही धोका निर्माण झाला आहे. हे वास्तव असले तरी लढा देण्याची शिकवण कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना फार पूर्वीपासून दिली आहे. त्यामुळे या शिकवणीच्या बळावरच सर्वसामान्य कार्यकर्ता देशाला भाजपमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही आझाद यांनी व्यक्त केला.\nभाजप सरकारच्या काळात देश बरबादीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असा आरोप करून महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, कच्च्या तेलाच्या किंमती कमी असतानाही केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांवर सातत्याने इंधनाची दरवाढ लादली आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पाशवी बळाच्या माध्यमातून भाजप दररोज घोटाळे करत असून या घोटाळेबाजांनी देशाला लुटण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, लोकशाहीवर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप सरकारला आणि त्यांच्या नेत्यांना सर्वसामान्य जनता कदापीही माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.\nभाजपकडून दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम सुरू\nआघाडी सरकारच्या काळात जम्मु-काश्‍मीरमधील दहशतवाद संपविण्याचे काम करण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यामुळेच तेथील जनता सुरक्षित राहिली. मात्र, देशात भाजपची सत्ता आल्यानंतर सर्वाधिक दहशतवाद फोफावला गेला. हा दहशतवाद संपविण्याचे काम करण्याच्या ऐवजी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी या दहशतवादाला खतपाणी घालण्याचे कामच भाजपच्या सरकारने केले आहे, असे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबनबी आझाद म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुरुष दुहेरीत माईक ब्रायन-जॅक सॉक जोडी विजेती\nNext articleप्रस्तावित दरवाढीला नागरिकांचा विरोध\nपुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सुषमा स्वराज यांची घोषणा\nअरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\nअरविंद केजरीवाल यांच्यावर फेकली मिरची पूड\nउत्तरप्रदेशातील मंत्र्याची पुन्हा योगींवर टीका\nकेवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012733-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6/", "date_download": "2018-11-21T00:25:04Z", "digest": "sha1:ITKLVH3QNMMFOTEXMGF7USYQXPFFQ7HT", "length": 6457, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजुरी विद्यालयास अग्निशामक संच भेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजुरी विद्यालयास अग्निशामक संच भेट\nनायगाव- पुरंदर तालुक्‍यातील राजुरी माध्यमिक विद्यालयास राजुरी ग्रामपंचायतीच्या सदस्या स्वाती चव्हाण यांच्या वतीने अग्निशामक संच भेट देण्यात आला. आगीमुळे होणारे नुकसान मोठे असते. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान प्राणाची बाजी लावतात. त्यामुळे आगीपासून बचाव करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात जेजुरी पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार अजीनाथ शिंदे, गणेश हांडे, सरपंच उद्धव भगत, उपसरपंच विपुल भगत, राजुरी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शशी गायकवाड, माजी उपसरपंच संभाजी चव्हाण, दिपक भगत, ग्रामपंचायत सदस्या जनाबाई भगत, स्वाती चव्हाण, सदस्य सचिन भगत, लहू महानवर, दादासाहेब चव्हाण, तानाजी चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष कोलते, संपत भगत, सागर चव्हाण, राहुल गायकवाड, बाळासाहेब कापरे, अशोक गायकवाड, नंदकुमार कोलते, तानाजी चव्हाण, सुधाकर भगत, महादेव गायकवाड, नानासाहेब जगताप, संजय लडकत, सरला शितोळे, श्रद्धा इथापे, मुख्याध्यापक शांताराम राणे, नसीर बागवान व गणेश कोलते आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#जिव्हाळा : आपले आयुष्य-आपले जगणे\nNext articleजाहरवीर गोगादेव जन्मोत्सवनिमित्त निशाण मिरवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012733-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-20T23:23:22Z", "digest": "sha1:TXUQEHQLVPMWEIBCQKWBCAMHLQOK3YXA", "length": 5531, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिंजवडीमध्ये तरुणीची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी – हिंजवडी येथे 18 वर्षीय तरुणीने गोदामात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सकाळी सहाच्या सुमारास घडली.\nहसीना पटेल (वय-18, रा. हिंजवडी फेज दोन, मूळ रा. कर्नाटक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनाचे वडील हिंजवडी येथील मॅगीच्या वितरकाकडे रखवालदार म्हणून काम करत आहेत. गोदामाशेजारी पटेल कुटुंब राहण्यास आहे. पहाटे हसीनाचे आई आणि वडील दोघेही कामावर गेले. तिच्या भावाने गोदामाचे शटर उघडले असता हा प्रकार उघडकीस आला. हसीनाने गोदामातील एका लोखंडी रॉडला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतलावात पडून मुलाचा मृत्यू\nNext articleकिवळेत बिल्डरला 4 कोटींचा गंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012733-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/potholes-damage-claim-at-nagpur-269942.html", "date_download": "2018-11-20T23:36:24Z", "digest": "sha1:R4B6COWFPR4E722JBZQ3NWNGADQ4XL5V", "length": 15309, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रपती येता शहरात, तेच खड्डे बुजवा भरपावसात ; नागपूर पालिकेचा प्रताप", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nराष्ट्रपती येता शहरात, तेच खड्डे बुजवा भरपावसात ; नागपूर पालिकेचा प्रताप\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद २२ सप्टेबरला शहरात एक येत असल्यामुळे अनेक रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे.\n15 सप्टेंबर : स्मार्ट सिटी होऊ घातलेल्या नागपुरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असतांना महापालिकेच्या वतीने भर पावसात डांबर पावसाच्या पाण्यात टाकून पैशाचा चुराडा केला जात असल्याचं पुढ आलंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद २२ सप्टेबरला शहरात एक येत असल्यामुळे अनेक रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे.\nत्यातच राष्ट्रपती जाणार असलेल्या अजनी रेल्वे मेन्स शाळेजवळील रस्त्याचा काही भाग चक्क पावसाच्या साचलेल्या पाण्यात तयार केला जात होता. पाणी साचले असतांना त्यात हाॅट मिक्स डांबर टाकून देण्यात आलं. रस्ते खराब असताना सामान्यांना त्याचा त्रास होत असतांना अशा प्रकारे करदात्यांचा पैशाचा चुराडा का करण्यात येतोय असा प्रश्न विचारण्यात येतोय.\nमहापालिकेन माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती\n१) शहरात रोज खड्डे पडतात आणि रोज खड्ड्यांची दुरुस्ती होते.\n२) मनपाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ एप्रिल २०१४ ते १७ जून २०१७ या कालावधीत शहरात ४८ हजार २१७ खड्डे बुजवण्यात आले.\n३) यात हॉटमिक्स प्लॅन्टद्वारे बुजविण्यात आलेल्या ३६ हजार ७८ तर जेटपॅचरद्वारे बुजविण्यात आलेल्या १२ हजार १३९ खड्ड्यांचा समावेश आहे.\n४) शहरात रोज खड्डे पडतात आणि रोज दुरुस्ती होते. त्यामुळे खड्ड्यांची एकूण संख्येत माहिती देणे अशक्य असल्याचेमनपाच्या उत्तरात नमूद आहे.\n५) १ जानेवारी ते १७ जून २०१७ या कालावधीत शहरामध्ये ३,२८१ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा मनपाने केला आहे.\nकेवळ ४० टक्के निधी खर्च\nएप्रिल २०१४ पासून खड्डे बुजवण्यासाठी मिळालेल्या ५३ कोटींच्या निधीपैकी केवळ २१ कोटी ६० लाख म्हणजेच ४०.७५ टक्के रक्कमच खर्च करण्यात आल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. हॉटमिक्स प्लॅन्ट’साठी २२ कोटी प्राप्त झाले होते. यापैकी केवळ ७ कोटी १५ लाख रुपयेच खर्च करण्यात आले, तर ‘जेटपॅचर’द्वारे खड्डे बुजविण्यासाठी ३१ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी केवळ १४ कोटी ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले. शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे असताना उपलब्ध निधी पूर्ण खर्च का झाला नाही, हा एक यक्षप्रश्नच आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nagpur municipal corporationramnath kovindनागपूर महापालिकारामनाथ कोविंदराष्ट्रपती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012733-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-21T00:43:15Z", "digest": "sha1:GAREIIGC7TA3WB2V6OJN3UDGC24JM7LR", "length": 27798, "nlines": 121, "source_domain": "bigul.co.in", "title": "राष्ट्रवादीचे नवे नेतृत्व! – बिगुल", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे आली आहे. त्यांची क्षमता आणि योग्यता याहून खूप अधिक आहे. परंतु आज योग्यतेपेक्षा आव्हान महत्त्वाचे आहे.\nराजारामबापू पाटील यांची १९५९ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याआधी १९५७च्या लोकसभा निवडणुकीत २३ पैकी २१ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला होता. आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे १३२पैकी १०० उमेदवार पराभूत झाले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झंझावातापुढे काँग्रेसचा पालापाचोळा झाला होता. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी राजारामबापू यांच्याकडे प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर केलेल्या भाषणात राजारामबापूंनी ‘कठीण आहे, पण अशक्य नाही..’अशा शब्दांत आत्मविश्वास प्रकट केला होता.\n१९६२च्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने बहुमत मिळवले, त्यावेळी प्रदेशाध्यक्षपद राजारामबापूंच्याकडे होते. १९६२मध्ये राजारामबापू पाटील यांनीही वाळवा मतदार संघातून दिमाखदार विजय मिळवला. त्याचवर्षी जन्मलेल्या मुलाचे नाव त्यांनी ‘जयंत’ ठेवले.\nमधे ५६ वर्षांचा प्रदीर्घ काळ निघून गेला आहे. जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nपन्नास वर्षांपूर्वीचे राजकारण काँग्रेस विरोधात बाकीचे सगळे असे होते. आज ते स्वरुप बदलले आहे. चार प्रमुख पक्षांबरोबरच इतरही छोटे-मोठे वाटेकरी बनले आहेत. दहा वर्षांपूर्वी विधानसभेत एक चतुर्थांश जागा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज एक सप्तमांश घसरला आहे. अनेक आव्हाने आहेत. विरोधी पक्षांचा आवाज क्षीण झाला आहे. सत्तेच्या वरवंट्याखाली सगळेच दबून गेले आहेत. सरकारविरोधात फार आवाज चढवला तर एखाद्या यंत्रणेला छू करून अंगावर सोडण्याची सततची भीती. त्यामुळे हल्लाबोलचा कितीही देखावा केला तरी ते गर्दीत अवसान आणल्यासारखेच होते. कारण पक्षातले निम्मे-अर्धे आतून सतत घाबरलेलेच आहेत. अशा परिस्थितीत पक्ष वाढणे कठीण बनले होते. नेतेच कारवाईच्या टांगत्या तलवारीखाली असतील तर कार्यकर्त्यांना बळ कुठून मिळणार राष्ट्रवादी काँग्रेसने त्यातून शोधलेला मार्ग म्हणजे जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी केलेली निवड \nकोणत्याही महत्त्वाच्या पदावरील निवड गौरवास्पद असते, हे खरे असले तरी जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्याची क्षमता आणि योग्यता याहून खूप अधिक आहे. परंतु आजच्या घडीला योग्यतेपेक्षा आव्हान महत्त्वाचे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढचे आव्हान खूपच खडतर आहे. लोकसभेची निवडणूक एक वर्षावर आली आहे आणि त्यानंतरच्या सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूकही लागेल. त्या निवडणुकीत पक्षाला सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचे आव्हान आहे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांना त्यात महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे.\nजयंत पाटील यांच्या कारकीर्दीचा विचार करताना राजारामबापू यांचा संदर्भ वारंवार येतो आणि तो टाळताही येत नाही. जयंत पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि शरद पवार यांच्या नेतृत्वावरील श्रद्धा हेच त्याचे प्रमुख कारण आहे. जयंत पाटील यांच्यापुढे काँग्रेसमध्ये राहण्याचाही पर्याय होता, परंतु त्यासंदर्भात ते मागे एकदा म्हणाले होते की, ‘काँग्रेसमध्ये राहिलो असतो तर पतंगराव कदम यांचा कार्यकर्ता म्हणून वावरावे लागले असते. सत्ता मिळाल्यानंतर मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मानले जाणारे अर्थखाते देऊन शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे.’\nजयंत पाटील यांच्या या म्हणण्यात तथ्य असले तरी थोडा उलटा विचार केला तर परिस्थिती वेगळीही दिसते. संधी कधी कुणासाठी दरवाजा उघडेल सांगता येत नाही, तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधील परिस्थिती पाहिली तर सत्ता आली तरी मुख्यमंत्रिपद मिळणे अवघड दिसते. याउलट ते आज काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार बनले असते. मतदारसंघात मजबूत पाया, राज्याच्या राजकारणाचे उत्तम आकलन, संघटन कौशल्य आणि राज्याचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असलेली दूरदृष्टी याबाबतीत काँग्रेसमधील एकही नेता त्यांची बरोबरी करू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील परिस्थिती फारशी वेगळी नसली तरीही मुख्यमंत्रिपदाची संधी पक्षाला मिळाली तर त्यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर येते. आधीच्या दोन पैकी एक नाव स्पर्धेतून बाद केले तरी दुसराच क्रमांक येतो. अगदीच नाट्यमय किंवा चमत्कार वगैरे घडला तर त्यांचे नाव पुढे येऊ शकते.\nजयंत पाटील हे अभ्यासू आहेत. त्यांची सांस्कृतिक समज अन्य कुणाही नेत्यापेक्षा उत्तम आहे. मुलुखमैदान तोफ नसली, तरी त्यांचे वक्तृत्व प्रभावी आणि प्रवाही आहे. त्यांची आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्यांनी विकसित केलेले संस्थात्मक जाळे. राजारामबापू पाटील यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला तसाच सहकार क्षेत्राचाही वारसा मिळाला. गेल्या तीस वर्षांत सर्वच क्षेत्रांत परिस्थिती झपाट्याने बदलली, अनेक स्थित्यंतरे आली. बदलत्या काळाची आव्हाने पेलत त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थांचा चौफेर विकास झाला. साखर कारखानदारी, दुग्धव्यवसाय, शिक्षणसंस्था, बँक अशा सर्व क्षेत्रातील त्यांच्या संस्थांनी सर्वांगीण प्रगती केली आहे. राजकीय नेत्यांच्या संस्थांमध्ये काही ठिकाणी अनागोंदी दिसते तसा कुठलाही प्रकार त्यांच्या संस्थेमध्ये दिसत नाही. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड नाही, त्याचमुळे दुधापासून शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रात साखराळे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत अग्रेसर आहे. व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून आणि विकासाचा मानवी चेहरा टिकवून त्यांच्या नेतृत्वाखाली विकास झाला आहे. राजारामबापू यांच्यापासूनची निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यासोबत आहे. जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखत आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ घेत त्यांनी आपले संस्थात्मक जाळे तसेच राजकीय पायाही भक्कम केला आहे. जुन्यांना सोबत घेतानाच नवी फळीही उभी राहील, यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्या मतदारसंघात त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसपासून शेतकरी संघटनेपर्यंत आणि भाजपपासून डाव्यांपर्यंत सगळे एकत्र येऊन लढा देतात. वातावरण तापवले जाते, परंतु शेवटी जयंत पाटील मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतात. अलीकडे इस्लामपूर नगरपालिकेच्या फक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या गटाचा झालेला पराभव हा त्यांचा अलीकडचा दखलपात्र पराभव म्हणता येईल, परंतु त्यामागेही अनेक घटक कारणीभूत आहेत. मतदारसंघावरील त्यांची पकड भक्कम आहे. मतदारसंघ सांभाळण्याबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणातही सक्रीय असतात आणि सांगलीपासून जत-कवठेमहांकाळपर्यंत लक्ष घालतात. दिवंगत आर. आर. पाटील हे राज्याच्या पातळीवर जयंत पाटील यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय होते. शरद पवार यांचे लाडके होते. परंतु त्यांनी कधी स्वत:च्या मतदारसंघाच्या पलीकडे पाहिले नाही. तरीही त्यांचा विजय नेहमी निसटताच राहिला. जयंत पाटील यांनी मात्र जिल्ह्याचे राजकारण करूनही आपल्या मतदारसंघावरील पकड घट्ट ठेवली.\nजयंत पाटील हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत, म्हणजे ते पद मिळण्याची ज्यांची योग्यता आहे अशा अगदीच मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. नाहीतर दावेदार अनेक असतात. अर्थ, गृह अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. परंतु तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून त्यांना कधी ओळखले गेले नाही. मुख्यमंत्रिपदाची चर्चा होते तेव्हा अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचीच नावे चर्चेत असतात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्याशी जयंत पाटील यांचे घनिष्ठ संबंध होते. जयंत पाटील यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रयत्न केले होते. पृथ्वीराज चव्हाण यांना परत दिल्लीला जावे लागले तर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून जी नावे समोर येत होती, त्याबाबत केंद्रीय नेतृत्व समाधानी नव्हते. त्यावेळी जयंत पाटील यांचा पर्याय काँग्रेससमोर होता आणि जयंत पाटील यांच्यासाठीही चांगली संधी होती. अशी संधी असतानाही जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रतारणा केली नाही.\nइथे पुन्हा राजारामबापू पाटील यांची आठवण येते. राजारामबापू काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा कधी काँग्रेसचा विचार केला नाही. बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना एकदा त्यांनी बापूंची भेट घेऊन काँग्रेसमध्ये येण्यासंदर्भात दिल्लीचा निरोप असल्याचे सांगितले होते. परंतु बापूंनी ते निमंत्रण नम्रपणे नाकारले. काँग्रेसमध्ये मंत्रिपदे मिळाली, परंतु जनता पक्षात एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या नेत्यांकडून आणि शेकडो कार्यकर्त्यांकडून प्रेम मिळाले, त्याबद्दल त्यांना कृतज्ञता वाटत होती. जयंत पाटील यांच्याबाबतीतही तेच दिसते. काँग्रेसमध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिसते, परंतु शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा विश्वास त्यांना महत्त्वाचा वाटतो.\nराज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर छगन भुजबळ तुरुंगात गेले. अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर सतत कारवाईची टांगती तलवार राहिली. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी विधानसभेत नेतृत्व असलेल्या जयंत पाटील यांच्यावर होती. जयंत पाटील यांनीही वेळोवेळी सरकारवर हल्ला करून, कोंडीत पकडून पक्षाचा विरोधी आवाज टिकवून ठेवला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची त्यांना साथ मिळाली आणि विरोधी पक्षाची आपली स्पेस राष्ट्रवादी काँग्रेसने टिकवून ठेवली.\nशरद पवार झपाटल्यासारखे राबत असले तरीही वयाच्या म्हणून काही मर्यादा आहेत. आगामी निवडणुकीत भाजपचा विजयरथ रोखण्याचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्याचे आव्हान आहे. काँग्रेसशी समन्वय साधून आघाडीत विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागणार आहे. आणखीही बरीच आव्हाने आहेत. ५६ वर्षांपूर्वी राजारामबापू पाटील यांच्यापुढे होती, तशीच परिस्थिती आज जयंत पाटील यांच्यापुढे आहे. अशावेळी राजारामबापूंनी ५९ वर्षांपूर्वी जे वाक्य उच्चारले, तेच आज जयंत पाटील यांच्या मनात असेल, ‘कठीण आहे, पण अशक्य नाही \n…..तरीही राष्ट्रवादी काँग्रेसपुढील आव्हानांचा आणि वर्तमान परिस्थितीचा विचार करता, एक प्रश्न शिल्लक राहतो, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला खरोखर राज्याच्या राजकारणात काही भवितव्य आहे का नसेल तर त्याची नेमकी कारणे काय आहेत\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012733-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Municipal-fraud-two-arrested/", "date_download": "2018-11-21T00:30:07Z", "digest": "sha1:N5NF3UENKJGBA5MIYHC7AO6R7EM73HC5", "length": 5999, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बनावट पावती पुस्तकाद्वारे ना फेरीवाला क्षेत्रात दंडवसुली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › बनावट पावती पुस्तकाद्वारे ना फेरीवाला क्षेत्रात दंडवसुली\nबनावट पावती पुस्तकाद्वारे ना फेरीवाला क्षेत्रात दंडवसुली\nमहापालिकेच्या नावे बनावट पावती पुस्तक छापून त्याआधारे सातपूर परिसरातील ना फेरीवाला क्षेत्रातील व्यावसायिकांकडून सर्रासपणे दंड वसुली केली जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार शुक्रवारी (दि.26) उघडकीस आला. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.\nअशोकनगर भाजीमंडई रस्त्यावरील ‘ना फेरीवाला’ क्षेत्रात व्यवसाय करणार्‍या फेरीवाले, फळ विक्रेते, इतर व्यवसायिकांना याठिकाणी व्यवसाय कसे करता, सदर रस्ता हा ‘ना फेरीवाला झोन’ आहे. त्यामुळे दंडाची पावती फाडावी लागेल व व्यवसाय करायचे असल्यास अजून पैसे देऊन परवानगी घ्या असे सांगत दोघा भामट्यांकडून दंडवसुली सुरू होती. यावर एका व्यावसायिकाने 400 रुपये दिले देखील. परंतु त्याला पावती दिली नाही. त्यामुळे दुसर्‍या एका व्यवसायिकला 26 जानेवारीची मनपाला सुट्टी असेल, असा संशय आला. त्यांनी थेट मनपा कर्मचार्‍यांना दूरध्वनी करून विचारले असता, अशाप्रकारे मनपाचे कर्मचारी दंड आकारत नाहीत, असे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर हे भोंदू कर्मचारी असल्याचा उलगडा झाला. त्यावर त्यांना अशोकनगर पोलीस चौकीमध्ये नेण्यात आले. यावेळी संशयित नंदू शंकर शिंदे (वय 46, रा. शांतीनगर, मखमलाबाद), संतोष काळूराम मडोरे (वय 38, लंबोदर अपार्टमेंट, मखमलाबाद) यांच्याकडून काही रोख रक्कम, मनपाचे बनावट व्हिजिट बुक, पावती पुस्तक व मोबाइल असे साहित्य जमा करण्यात आले. संशयितांविरोधात व्यावसायिकांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने सातपूर पोलिसांनीही या बनावट कर्मचार्‍यांना समज देऊन अदखलपात्र तक्रार नोंदवून घेत सोडून दिले. दरम्यान, घडलेली घटना व गुन्ह्याबाबत व्यावसायिकांनी तक्रार देऊन गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांनी केले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण करीत आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012733-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-21T00:50:06Z", "digest": "sha1:7SPXMQZ5GKNU3ULSLYAMGXZSWS63K764", "length": 14236, "nlines": 128, "source_domain": "mahaenews.com", "title": "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची CNN च्या पत्रकारासोबत हुज्जत | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची CNN च्या पत्रकारासोबत हुज्जत\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची CNN च्या पत्रकारासोबत हुज्जत\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आणि CNN चा पत्रकार यांचा वाद झाला. या वादानंतर पत्रकाराचे ओळखपत्र काढून घेण्यात आले. जिम अकोस्टा असे या पत्रकाराचे नाव आहे. त्याने डोनाल्ड ट्रम्प यांना विस्थापितांबाबतचा प्रश्न विचारला. त्यावेळी ट्रम्प यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी या पत्रकाराला बसायला सांगितले. एवढेच नाही तर तू तुझा माईक बंद कर, तुझ्यासारखा माणूस जेव्हा सीएनएन सारख्या चॅनलमध्ये काम करतो ही त्या कंपनीला लाज बाळगण्यासारखी गोष्ट आहे. तुला कुठे काय बोलावं ते कळत नाही तू एक उद्धट माणूस आहेस असं म्हणत या पत्रकाराचा ट्रम्प यांनी पाणउतारा केला.\nमध्यवर्ती निवडणुकांच्या वेळी तुम्ही विस्थापितांचा प्रश्न का पुढे आणला असा प्रश्न या पत्रकाराने विचारला ज्यानंतर ट्रम्प यांचा पारा चढला आणि त्यांनी या पत्रकाराला खडे बोल सुनावले आहे. त्यानंतरही या पत्रकाराने आपली जिद्द कायम ठेवत डोनाल्ड ट्रम्प यांना दुसरा प्रश्न विचारला. २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जेव्हा पार पडली तेव्हा त्या निवडणुकीत रशियाचा सहभाग होता असा आरोप होतो आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे असा प्रश्न या पत्रकाराने विचारला ज्यानंतर ट्रम्प यांचा पारा चढला आणि त्यांनी या पत्रकाराला खडे बोल सुनावले आहे. त्यानंतरही या पत्रकाराने आपली जिद्द कायम ठेवत डोनाल्ड ट्रम्प यांना दुसरा प्रश्न विचारला. २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जेव्हा पार पडली तेव्हा त्या निवडणुकीत रशियाचा सहभाग होता असा आरोप होतो आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे असे या पत्रकाराने विचारले. ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणखी चिडले. या पत्रकाराचे ओळखपत्रही काढून घेण्यात आले आणि त्याच्यावर ट्रम्प खेकसलेच.\nतुला लोकप्रतिनिधींशी आणि लोकांशी कसे वागावे ते समजत नाही. तुझ्यासारखा माणूस सीएनएन मध्ये कसा काय काम करू शकतो तुझ्यासारख्या माणसाला आणि तुझ्या चॅनलला फक्त फेक न्यूज चालवायच्या असतात ज्याने तुम्हाला टीआरपी मिळतो पण तुम्ही देश चालवू शकत नाही ते माझे काम आहे असेही ट्रम्प यांनी या पत्रकाराला सुनावले.\nCNN या वृत्तवाहिनीने या सगळ्या वादानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पत्रकार आणि पत्रकारितेकडे पाहण्याचा दृष्टीकोनच चुकीचा आहे. ट्रम्प फक्त धोकादायक नाहीत तर अस्वस्थ करणारे अमेरिकन आहेत. पत्रकारितेचे स्वातंत्र्य मान्य नाही हे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे आणि ते अगदी तसेच वागत आहेत. आम्ही आमचा पत्रकार जिम अकॉस्टा याच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत त्याने कोणताही उद्धटपणा केलेला नाही असे ट्विट CNN ने केले आहे.\nदरम्यान जिम अकॉस्टा आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा वाद सुरु असताना दुसऱ्या एका पत्रकाराने त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या पत्रकारालाही गप्प बसवले. पत्रकार परिषदेतून व्हाईट हाऊसच्या प्रशिक्षणार्थी महिलेने अकॉस्टा यांचा माईक हिसकावला आणि त्यांचे ओळखपत्रही काढून घेतले.\nनोटाबंदीची दोन वर्षे; निर्णय फसला की यशस्वी जाणून घ्या..\nसंयुक्त राष्ट्रांतर्फे दिवाळीनिमीत्त विशेष टपाल तिकीट\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012733-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shalshirako.blogspot.com/2010/12/blog-post.html", "date_download": "2018-11-20T23:40:26Z", "digest": "sha1:KN4T7HJGSBXGCYG624QMY6PDQB2IGIUH", "length": 4468, "nlines": 42, "source_domain": "shalshirako.blogspot.com", "title": "ShalShirako: माझ्याविषयी...", "raw_content": "\nमी तद्दन आळशी आहे. हे परखड आत्मपरीक्षण वगैरे मी सबळ पुराव्यानिशी करतोय. पहिला पुरावा म्हणजे या ब्लॉगवरचं हे पहिलंवहिलं लिहायलाच मी जवळपास वर्ष घेतलंय. अर्थात हा आळशीपणा माझं माझ्यापुरतं लिहण्याचा आहे हे सांगायला हवं. कामात अळंमटळंम नाही की वेळकाढूपणा नाही. पण हा एरव्हीचा कामातला वक्तशीरपणा वेगळं काही लिहायचं म्हटल्यावर कुठेतरी गायब होतो. मग लिहायचं की वाचायचं असं द्वंद्व मनात सुरू होतं, ते सतत सुरू असतचं म्हणा...\nपत्रकार म्हणून डेडलाइनची तलवार मानेमागे अगदी टोचायला लागली कीच मी लिहायला घेतो हे माझं माझ्यापुरतं निरीक्षण आहे. तर नमनाला घडाभर तेल घालून झालंय. सांगायचं ते असं की आता जे काही तुम्ही वाचणार आहात या ब्लॉगवर ते असंच टाळणे अशक्यच झाल्यावर लिहायाचा कंटाळा अगदी कठोरपणे बाजूला सारत, बैठक मारून लिहीलेलं काहीबाही आहे. भटकंती, हॉलीवूड, बॉलीवूड, पुस्तकं, वाचन, जागतिक सिनेमा यावरंच हे बहुतांशी लिखाण आहे. लोकसत्ता, प्रहार, धनंजय दिवाळी अंक व इतर कुठेतरी कधीतरी लिहिलेलं असं हे सारं. लिहायचं की वाचायचं या द्वंद्वात माझ्या मनाचा तोल नेहमीच वाचनाकडे झुकला आहे. मराठीत, इंग्रजीत इतक्या दिग्गजांनी इतकं लिहून ठेवलंय की तेच वाचायला हे आयुष्य पुरणार नाही. नव्या वर्षात तरीही आळस झटकून दिसामाजी काही तरी लिहायचा संकल्प आहे. लिहिण्याचा आळस झटकण्याचा संकल्प सोडल्याबद्दल हा ब्लॉग म्हणजे माझी मलाच नववर्षाची भेट आहे. आता पुढचं पुढे...तोपर्यंत ही सुदाम्याची पुरचुंडी (आळसाने मात केली नाही तर ब्लॉग जमेल तसा अपडेटही करणार आहे)\nनवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012734-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-VART-tej-pratap-yadav-in-mahua-vaishali-he-cut-fodder-for-cow-5913671-PHO.html", "date_download": "2018-11-20T23:22:25Z", "digest": "sha1:52QZJ3MVMIGAEMTJ76FZM7NFNU5SIGW7", "length": 8712, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tej Pratap Yadav In Mahua Vaishali, He Cut Fodder For Cow | गाय चारा खात होती, लालूपुत्राने विचारले- भाजपला हरवशील ना? मान हलवल्यावर लोक म्हणाले, 'हो' म्हणतेय!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nगाय चारा खात होती, लालूपुत्राने विचारले- भाजपला हरवशील ना मान हलवल्यावर लोक म्हणाले, 'हो' म्हणतेय\nराजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव सोमवारी आपल्या विधानसभा मतदारसंघात दौऱ्यावर होते.\n- 'चाय पर चर्चा'ला उत्तर म्हणून 'सत्तू पार्टी तेजप्रताप के संग'\n- तेजप्रतापने रस्त्यावर बसून खाल्ला सत्तू.\nहाजीपूर (वैशाली) - राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव सोमवारी आपल्या विधानसभा मतदारसंघात दौऱ्यावर होते. त्यांनी येथील करहटिया गावात मशीनने कापून गायींना चारा खाऊ घातला. गायीलाच विचारले की, भाजपला हरवशील ना गायने मान हलवल्यावर समर्थक म्हणाले, 'हो' म्हणतेय गायने मान हलवल्यावर समर्थक म्हणाले, 'हो' म्हणतेय\nतेजप्रतापने येथे नरेंद्र मोदींच्या 'चाय पर चर्चा'च्या अभियानाच्या धरतीवर 'सत्तू पार्टी तेजप्रताप के संग' कार्यक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत ते आपल्या मतदारसंघात दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी कधी रिक्षात स्वारी केली, तर कधी स्वत:च रिक्षा चालवला. सायकलवरून एका गावातून दुसऱ्या गावात गेले. रस्त्यावर बसून कांदा-मिरची अन् सत्तू खाल्ले.\nगरमी होऊ लागल्याने हापशावर केली अंघोळ:\nकरहटिया गावात गरमीमुळे त्रस्त होऊन तेजप्रताप यांनी सर्वांसमोरच एका हापशाखाली अंघोळ केली. समर्थकांनी पाणी हापसून दिले. अंघोळीनंतर तेजप्रताप गमछा लपेटून उभे झाले. तेवढ्यात समोर उभ्या असलेल्या मुलांनी त्यांना बॉडी दाखवण्यासाठी सांगितले. यावर मुलांना ते म्हणाले, \"महुआ माझे घर आहे आणि इथं बॉडी नाही दाखवली जात.\"\nएक प्रश्नाच्या उत्तरात तेजप्रताप म्हणाले की, महाआघडीत सामील होण्याबाबत लोक जनशक्ति पार्टी (लोजपा) आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसपा) यांच्याशी कोणतीही बातचीत झालेली नाही. परंतु दोन्ही पक्षांची इच्छा असल्यास त्यांचे स्वागत आहे. ते म्हणाले की, केंद्रात महाआघाडीचेच सरकार येणार आहे. याचीच तयारी करावी.\nपुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video व Photos...\nचिमुरडीला पोत्यात घालून बेदम मारायची सावत्र आई, मोठ्या भावाने मिळवून दिला बहिणीला न्याय, आईविरुद्ध कोर्टात दिली साक्ष..\nमतदानाच्या आधी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा हा फोटो होत आहे व्हायरल, खाण्याच्या ताटात दिसत आहे मीट.....\nMurder: पोलिस पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा पती, कत्तीने वार करून केली निर्घृण हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012734-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-CRI-IFTM-cricketers-who-died-due-to-injuries-on-the-field-shocking-match-accidents-5835688-PHO.html", "date_download": "2018-11-20T23:26:11Z", "digest": "sha1:PE7CRXQIKYFL7KB75XMFT2UXCEK2QB6U", "length": 7151, "nlines": 170, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Cricketers Who Died Due To Injuries On The Field, Shocking Match Accidents | SHOCKING: मैदानावरच झाला या 10 क्रिकेटर्सचा मृत्यू, असे घडले अपघात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nSHOCKING: मैदानावरच झाला या 10 क्रिकेटर्सचा मृत्यू, असे घडले अपघात\nमैदानावरच झाला या 10 क्रिकेटर्सचा मृत्यू, असे घडले अपघात\nस्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर रमन लांबा यांचा मृत्यू वयाच्या 38 व्या वर्षी झाला होता. क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या एका अपघाताच्या तीन दिवसांनंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. 1998 मध्ये झालेल्या या अपघाताने साऱ्या जगाला हादरवून सोडले होते. आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 10 क्रिकेटर्सचा मृत्यू झाला आहे.\n1. झुल्फिकार भट्टी, पाकिस्तान, 22 वर्षे (2013)\n2013 मध्ये 22 वर्षीय पाकिस्तानी क्रिकेटर झुल्फीकार भट्टी यांना फील्डिंग करताना छातीवर बॉल लागला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.\n2. अब्दुल अजीज, पाकिस्तान, 18 वर्षे (1959)\n1959 मध्येही पाकिस्तानी क्रिकेटरसोबत असे घडले होते. 18 वर्षांचा असताना क्रिकेटर अब्दुल अजीज बॅटिंग करताना छातीवर बॉल लागला. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी मृत घोषित केले.\n3. अॅन्डी डकेट, इंग्लंड, 56 वर्षे (1942)\n1942 मध्ये फील्डवर हार्ट अटॅक आल्याने क्रिकेटरचा मृत्यू झाला. लॉर्ड्सच्या मैदानावर ही घटना घडली होती.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, मैदानावर मृत्यूमुखी पडलेल्या इतर क्रिकेटर्सबद्दल...\nडॅरेन रेन्डल, दक्षिण आफ्रिका - 2013\nवसीम राजा, पाकिस्तान - 2006\nरिचर्ड ब्यूमोन्ट, इंग्लंड - 2012\nइयान फोली, इंग्लंड - 1993\nफिल ह्यूझ, ऑस्ट्रेलिया - 2014\nरमन लांबा, भारत - 1998\nIPL च्या इतिहासातील Top-10 Fastest फिफ्टी, यादीत आहेत फक्त 2 भारतीय\nबॉल टेम्परिंग: भारताने केली होती पहिली तक्रार; सर्वाधिक 5 वेळा अडकला पाकिस्तान\nरन मोजता-मोजता अंपायरची दमछाक, एकाच बॉलमध्ये काढल्या 286 धावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012734-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=212&Itemid=12&limitstart=36", "date_download": "2018-11-21T00:23:46Z", "digest": "sha1:INLHB66S2E5255VSVEBFHHDSVDXGDQ75", "length": 29341, "nlines": 281, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nआनंदयोग : आवड आणि नावड\nवेळ फुकट जातो, याचे कारण आवड आणि नावड अनाठायी जपली जाते.. आळस, व्यसन किंवा प्रमाद यांमध्ये निघून जाणारा वेळ वाचवायचा असेल, तर आधी आवड आणि नावड बाजूला ठेवून काय चांगले नि काय वाईट, हे ओळखायला हवे\nसंध्याकाळी पोहण्याचे सत्र संपल्यावर प्रशिक्षकाने जाहीर केले की, दुसऱ्या दिवशीपासून सकाळी सहा वाजता योगासनांचे वर्ग होणार. नागपूरचे योगाचार्य जनार्दन स्वामी स्वत: वर्ग घ्यायला येणार आहेत. सर्वानी हजर राहणे सक्तीचे आहे. जे येणार नाहीत त्यांना इतर कोणतेही खेळ खेळायला मिळणार नाहीत. आमच्यापैकी बहुतेक जण अगदी खट्टू झाले. कारण उन्हाळ्याची सुट्टी होती.\nविशेष : महापुराआधीची भुकटी..\nसोमवार, १० सप्टेंबर २०१२\n‘भारतीय शेतकऱ्यांचा मी कर्मचारी’ ही बांधीलकी मानणाऱ्या व्हर्गिस कुरियन यांना ‘दुधाच्या महापुरा’चं महत्त्व जगालाच काय, भारतालाही पटवून देणं अवघड होतं.. त्या कष्टांची ही झलक, व्हर्गिस कुरियन यांच्याच शब्दांत..\nऑक्टोबर १९६८मधली रोमची ती भेट अजूनही माझ्या पक्की स्मरणात आहे. एकूण २४ देशांचं प्रतिनिधित्व असलेल्या डब्ल्यूएफपीच्या कार्यकारी समितीपुढे ‘एनडीडीबी’च्या प्रकल्पाचा प्रस्ताव मला मांडायचा होता.\nविशेष : भारताचा दूधवाला\nसोमवार, १० सप्टेंबर २०१२\nडॉ. व्हर्गिस कुरियन यांनी आपल्या देशात सहकारी दुग्धव्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या प्रयत्नातून धवलक्रांती झाली. त्यांनी राबवलेल्या ऑपरेशन फ्लडचा तो दृश्य परिणाम होता. ‘मिल्कमॅन ऑफ इंडिया’ असे सार्थ नामाभिधान त्यांना मिळाले. त्यांनी काही अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून अमूल दूध उद्योग सुरू केला. त्यांच्या या दुग्धव्यवसाय प्रारूपास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली होती.\nविशेष : वार्ता ग्रंथांची..: बेस्टसेलर : उच्छृंखल की पारंपरिक\nशनिवार, ८ सप्टेंबर २०१२\nहे पुस्तक प्रचंड वेगानं खपतं आहे.. त्याच्या तब्बल तीन कोटी १० लाख प्रती जगभर विकल्या गेल्या आहेत आणि अजूनही विकल्या जाताहेत.. ‘दा विन्ची कोड’ किंवा ‘हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज’ या पुस्तकांचे खपाचे विक्रम हे पुस्तक नक्कीच मोडणार, असा बोलबाला सुरू आहे ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ या ई. एल. जेम्स लिखित कादंबरीचा. जेम्स ब्रिटिश आणि ‘फिफ्टी शेड्स’चं कथानक मात्र अमेरिकेत- सिएटलमध्ये घडतं. एक कॉलेजकन्या आणि एक तद्दन पैसेवादी, यशवादी बिझनेसबॉस (आडनाव ग्रे) यांच्या लैंगिक स्वैराचाराला प्रेम कसं म्हणता येईल, याची ही कथा.\nआनंदयोग : काय निवडायचे आपण\nभीष्मराज बाम, बुधवार, ५ सप्टेंबर २०१२\nगुण्यागोविंदाने नांदणारी आणि पाहुण्यालाही परके न मानणारी घरे, काश्मीरसारखे भूतलावरील नंदनवन किंवा ‘गुंडांचे गाव’ म्हणून कुख्यात असलेले एखादे गाव.. सारेच पालटू शकते.. बदल घडणारच, प्रश्न आहे तो निवडीचा\nहैदराबादला आमच्या एका मित्राचा मोठा वाडा होता. एकत्र कुटुंब असल्याने घर सतत गजबजलेले असे. दिवाळीला त्यांच्या घरी जायला मला फार आवडे.\nविशेष : चित्रपट कामगार आणि संघटनांचे राजकारण\nदिगंबर रा. तळेकर - सोमवार, ३ सप्टेंबर २०१२\nकला दिग्दर्शक (चित्रपट कामगारांच्या एका संघटनेचे पदाधिकारी)\nचित्रपट कामगारांच्या संघटना या तिच्या सभासदांच्या रास्त व न्याय्य मागणी व प्रश्नांचा पाठपुरावा न करता सभासदाची अडवणूक कशी होईल असे वर्तन करतात तेव्हा या क्षेत्रातही राजकारण व राजकारण्यांचा प्रवेश सुकर होतो. अश्याने चित्रपट कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकी ऐवजी राजकारणशरणतेला वाव मिळतो हे वास्तव अधोरेखित करणारी कैफियत..\nमुंबईतील मल्टीफ्लेक्सचा आणि ‘भारतीय’ या मराठी चित्रपटाचा वाद नुकताच वृत्तपत्रातून वाचला.\nविशेष : यूँही मुस्कुराए जा..\nसुनील चावके, शुक्रवार, ३१ ऑगस्ट २०१२\n‘समय से पहले और मुकद्दर से जादा कभी कुछ नही मिलता’, असे विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे. पण दिल्लीत आल्यानंतर कदाचित त्यांचाच या तत्त्वज्ञानावरचा विश्वास उडाला असेल. दिल्लीच्या राजकारणात त्यांचे ‘समय से पहले’ आगमन झाले आणि पात्रतेला साजेशी संधी मिळविण्यातही त्यांचे ‘मुकद्दर’ अपयशी ठरले. जवळजवळ तीन दशके महाराष्ट्राच्या राजकारणात आपले वलय निर्माण करणारे विलासराव उदासीन काँग्रेसश्रेष्ठी आणि सतत प्रतिकूल होत जाणाऱ्या परिस्थितीमुळे दिल्लीच्या राजकारणात अवघ्या तीन वर्षांंत लयाला गेले. अवजड उद्योगासारख्या मोडीत निघालेल्या मंत्रालयासह दिल्लीच्या राजकारणात विलासरावांची एंट्री झाली आणि बिनखात्याचे मंत्री म्हणून त्यांची दुर्दैवी एक्झिट झाली. कार्यक्षम आणि कर्तृत्ववान नेतृत्वाची कदर दिल्लीने ठेवली नाही..\nविशेष : देशमुखसाहेब : एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व\nहर्षवर्धन पाटील, शुक्रवार, ३१ ऑगस्ट २०१२\n(संसदीय कार्य तथा सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य)\nदेशमुखसाहेबांच्या मंत्रिमंडळात मला दोन वेळा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अल्पमतात सरकार असताना सर्वाना बरोबर घेऊन राज्यात त्यांनी सरकार लोकाभिमुख केले. अनेक खात्यांचा कार्यभार माझ्याकडे असताना सांस्कृतिक खाते त्यांनी माझ्याकडे दिले. महाराष्ट्रातील लोककलांचा व कलेचा त्यांना आदर होता. एकेकाळी त्यांनीही सांस्कृतिक खाते सांभाळले होते. संसदीय कार्यमंत्रीपदी माझी वर्णी लावून विधानसभा कामकाजाचा एक अभ्यासपूर्ण व व्यापक अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला त्यांनी मिळवून दिला.\nआनंदयोग : उशीर झालाय\nभीष्मराज बाम, बुधवार, २९ ऑगस्ट २०१२\nनिसर्गानं १६ ते २४ या वयोगटाला शक्ती देऊ केली आहे. ती वापरली जाते की नाही, हा भाग प्रत्येकावर अवलंबून असतो. ज्यांनी ती वापरली नाही त्यांनीही ‘आता वय गेलं रे..’ म्हणण्याचं काही कारण नाही..\nयुवक कोणाला म्हणावे याचा सरकारी निकष ३५ वर्षांवरून ३० वर्षांपर्यंत खाली आणला गेल्याचे कळले. युवक म्हणून सरकारी कृपेचा वर्षांव आता ३० वयापर्यंतच होणार. पण निसर्गाची कृपा मात्र २४ वयापर्यंतच होत असते. तोपर्यंत विद्यार्थीदशा संपवून नोकरी-धंदा यांपैकी जो काही व्यवसाय करायचा असेल, त्याला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा असते.\nविशेष : मानवतेला नवी दिशा देणारा चांद्रविजय\nराजेंद्र येवलेकर - सोमवार, २७ ऑगस्ट २०१२\nचांद्रविजयाची साहसकथा ही मानवाला असलेल्या मर्यादांचा भंग करणारी होती, चंद्रावरील अवतरणाने माणसाची विज्ञाननिष्ठा प्रबळ झाली त्याचबरोबर विज्ञान-तंत्रज्ञानातील त्याची कुशलता प्रत्यक्ष वास्तवतेच्या कसोटीवर खरी उतरली. या साहसकथेतील नायक होता अमेरिकेचा चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग. रविवारी त्याने जगाचा निरोप घेतला असला तरी पुढच्या पिढय़ांसाठी त्याची कामगिरी चंद्रज्योतीप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहे.\nआनंदयोग : एका वेळी एकच\nभीष्मराज बाम - बुधवार, २२ ऑगस्ट २०१२\nएका वेळी एकच भूमिका समर्थपणे जगण्याची क्षमता क्रीडा क्षेत्राप्रमाणेच इतर सर्व क्षेत्रांत तितकीच उपयोगी पडते. भूमिकांची सरमिसळ होऊ न देण्याची\nकला साधली तर जीवनात यशाची बाजू वरचढ ठरते आणि जगण्यातला खरा आनंद मिळतो. कुठल्या भूमिकेला इतर कोणत्या भूमिकांची जोड द्यायची हे आपण ठरवू शकतो, पण ध्येयाकडे जाण्यासाठी असो की हातातले काम नीट करण्यासाठी असो.. त्याच कामाकडे सारे लक्ष देणे महत्त्वाचे\nविशेष : संस्थात्मक जीवनव्रती\nअ. पां. देशपांडे - सोमवार, २० ऑगस्ट २०१२\nख्यातनाम स्ट्रक्चरल इंजिनीअर व महाराष्ट्र विज्ञान परिषदेसह अनेक संस्थांशी संबंधित असलेले डॉ. चिंतामणी मोरेश्वर पंडित यांचे शुक्रवार दिनांक १० ऑगस्ट, २०१० रोजी चेन्नई येथे हृदयविकाराने निधन झाले. आपल्या व्यवसायातून विचारपूर्वक निवृत्ती स्वीकारून समाजकार्यात योगदान देण्याचा निर्णय परोपरीने अमलात आणून त्यांनी एक वस्तूपाठ घालून दिला.\n१२ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेले डॉ. पंडित बीई (सिव्हिल) झाले आणि नंतर पश्चिम जर्मनीत जाऊन त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनीअिरगमध्ये पीएच.डी. केली.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012734-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/10345?page=1", "date_download": "2018-11-20T23:43:03Z", "digest": "sha1:IIGRZB5ERPJJ33M2WCOODJXDXDJXWNZC", "length": 12403, "nlines": 212, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ६ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ६\n\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ६\n१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.\n२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.\n३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.\n४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.\n४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.\n५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.\nचला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ\nनाच रे मोरा आंब्याच्या\nनाच रे मोरा आंब्याच्या (शिकागोच्या) वनात नाच रे मोरा नाच >>>\nकुणी आनंदाच्या भरात शिकागोच्या सिअर्स टॉवरवरून अशी उडी ठोकली आहे का \nझब्बू फक्त लहान पोरांच्या\nझब्बू फक्त लहान पोरांच्या खेळाचे आहेत का \nलेकाचे हे उद्योग पाहून\nलेकाचे हे उद्योग पाहून त्याच्या आईने नक्कीच दोन धपाटे दिले असणार\nआमचा लेक नसल्याने धपाटे नाही मिळाले त्याला.\nप्रकाश, या खेळाला सारवासारव म्हणतात.\n माझ्याकडे नेटवर असा एकही फोटो नाहिये...\n सगळे फोटो बघितल्यावर काम सोडुन बाहेर जाउन खेळावसं वाटतय\n>>>>केपीकाका सहीये...कोणता खेळ आहे पण हा \nपक्या, याला नार्‍या खेळ म्हणतांत. काकांनी लिहीलय ना तस वर.\nमंगळागौरीचे खेळ कोण कोण\nमंगळागौरीचे खेळ कोण कोण खेळणार .. आम्हीतर कुठेही खेळतो\n तर मग ते बायकापोरीबाळी मिळून तान्दुळाच्या हत्तीभोवती ऐलमा पैलमा गणेश देवा म्हणत रिन्गण धरतात त्याचाही हवा फोटो\nमाझ्याकडे आहेत खूप त्याचे, पण इथे नाहीत\nझालच तर, गोट्या खेळणारे, पतन्ग उडविणारे, लगोर्/विट्टीदान्डू, पोरवालच्या चारचाक्यामधून फिरणारे........... अरे विषयाला काही सीमाच नाही या तर\nकिट्टू, कसले गोड फोटो आहेत\nकिट्टू, कसले गोड फोटो आहेत\nमीही देईन झब्बू, घरून.\nबस्सं झालं खेळणं......शाळेत चला\nअजय, पहिला फोटो 'कुठे गेला\nअजय, पहिला फोटो 'कुठे गेला बॉल' असापण चालला असता\nबरचं शोधल्यावर एक परवाच काढलेला फोटो सापडला\nपिसाच्या मनोर्‍यासमोर, तपमान ३०+, संध्याकाळी सगळ्यांनाच पाण्यात भिजायचं होतं, पण...\nहा माझा झब्बू, संपदाची\nमस्त आहेत लहानमोठ्यांचे खेळ.\nमस्त आहेत लहानमोठ्यांचे खेळ.\nनक्की कळत नाही, पण काहीतरी शोधून काढलेला खेळ आहे...\nशाळेच्या 'पर्यावरण सहलीत' असाही खेळ\nहोली खेले रघुबिरा अवध मै....\nहोली खेले रघुबिरा अवध मै....\nबॅट माझ्या वजनाची असली म्हणुन\nबॅट माझ्या वजनाची असली म्हणुन काय झाल मी खेळणार म्हणजे खेळणार...\nआम्हाला मासाच खूप आवडला\nआम्हाला मासाच खूप आवडला\nकुणाचे दात छान आहे\nकुणाचे दात छान आहे बर\nपूनम, आठवतोय का हा फोटो\nहा आमचा आगळा खेळ \nहा आमचा आगळा खेळ \nआमच्या क्रिकेटमधे बॉल नसतो\nआमच्या क्रिकेटमधे बॉल नसतो\nमाझा झोका पुढे कि तुझा\nमाझा झोका पुढे कि तुझा ...........:)\nमाझा झोका सर्वात उंच जाणार...\nमाझा झोका सर्वात उंच जाणार...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012734-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3/all/page-51/", "date_download": "2018-11-20T23:45:19Z", "digest": "sha1:WTTC4IXETV5UC33B33UK5MKVMMZ76ZJG", "length": 10381, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कल्याण- News18 Lokmat Official Website Page-51", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nजायकवाडीच्या पाण्यावरून नेत्यांमध्येच पेटला संघर्ष\nमारकुट्या नगरसेवकांमुळे उद्धव संतापले,जनतेची माफी मागण्याचे दिले आदेश\nकल्याण पालिकेच्या महासभेत शिवसेना नगरसेवक भिडले\nभरधाव कारने सहा जणांना उडवले\nविद्यार्थ्यांनी मीडियाशी बोलू नये,कॉलेजचा फतवा\nRPIची लोकसभेच्या जागेसाठी सेनेकडे लेखी मागणी\nमुंबईत पाऊस ओसरला, लोकलसेवा सुरळीत\nमहाराष्ट्र Jul 16, 2013\nडॉ.विनायक मोरेंची तडकाफडकी बदली\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/new/", "date_download": "2018-11-20T23:48:57Z", "digest": "sha1:DSUYURMH4F25IWHTGH6SPH4HT6TZW5F6", "length": 11593, "nlines": 121, "source_domain": "putoweb.in", "title": "new", "raw_content": "\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nआईवडिलांचे एकत्रितपणे स्वप्नपूर्ण केले, आश्चर्यचकित करणारा फोटो\nIND-PAK, मॅच हरल्यावर आता भारतीयांनी तोडले टीव्ही, ढसा ढसा रडले लोक.\nIND-PAK, मॅच हरल्यावर आता भारतीयांनी तोडले टीव्ही, ढसा ढसा रडले लोक. चॅम्पियन्स ट्रॉफय फायनल मॅच मध्ये हरल्यावर भारतात काही ठिकाणी टीव्ही फोडण्यात आलेय, रस्त्यावर येऊन लोकं रडले ... Source: ABP News\nमुली VS मुले यांच्यातील १० फरक\nमुली आणि मुले यांच्यातील दैनंदिन जीवनातील फरक दर्शवणारा परफेक्ट विडिओ. हे नाही पाहिले तर काय पाहिले.... Subscribe: 5 minute crafts\nआपल्या जाहिरातींनी मला काय शिकवले\nटीव्ही वरील जाहिरातींमुळे काय शिकलो\nजगण्याचा काही विनोदी व्याख्या.. वाचाल तर वाचाल..\nपेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू. 💠बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा. 💠चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा. 💠ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस. 💠विद्यार्थी : आपल्या … Continue reading जगण्याचा काही विनोदी व्याख्या.. वाचाल तर वाचाल..\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न...\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nWhatsapp Group वरील हा किस्सा वाचलाच पाहिजे\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न...\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे 04/05/2018\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे 03/05/2018\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T00:49:17Z", "digest": "sha1:XRQBN4O34TXRJIGWNWJNXWRWF35LXE35", "length": 10495, "nlines": 113, "source_domain": "mahaenews.com", "title": "मोदी-गडकरींच्या फेकाफेकींनी 'लक्ष्मी' थक्क – राज ठाकरे | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news मोदी-गडकरींच्या फेकाफेकींनी ‘लक्ष्मी’ थक्क – राज ठाकरे\nमोदी-गडकरींच्या फेकाफेकींनी ‘लक्ष्मी’ थक्क – राज ठाकरे\nलक्ष्मीपूजनाचे औचित्य साधत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशणा साधला आहे. आपल्या कुंचल्यातून आणखी एक व्यंगचित्र साकारत त्यांनी टीका केली आहे. या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. त्यांच्यापुढे लक्ष्मी उभी आहे आणि ती म्हणते आहे की बाबांनो गेल्या साडेचार वर्षात जनतेसमोर फेकलेले हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीही थक्क झाले आहे. लक्ष्मीपूजन असा मथळा देऊन हे व्यंगचित्र साकारण्यात आले आहे.\nआपल्याला ठाऊकच आहे की गेल्या साडेचार वर्षात विकासासाठी एवढे मोठे पॅकेज देऊ, असा विकास करू, तसा विकास करू अशा घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांनी देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केल्या आहेत. या घोषणांवर भाष्य करणारे हे व्यंगचित्र राज ठाकरेंनी पोस्ट केले आहे. दिवाळीनिमित्त व्यंगचित्रांची मालिकाच त्यांनी सुरु केली आहे. त्याच मालिकेतले हे चौथे व्यंगचित्र आहे.\nपाकिस्तानच्या हाती कटोरा कायम, फक्त दाता बदलला-शिवसेना\nभाजपा सरकारला सत्तेचा माज आलाय – राज ठाकरे\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.quotes-aniruddhabapu.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-21T00:05:51Z", "digest": "sha1:WXKHT42F6GI7BEWPN2BJ52HGJMLD66RR", "length": 2466, "nlines": 84, "source_domain": "marathi.quotes-aniruddhabapu.com", "title": "वाचन Archives - Aniruddha Bapu Quotes", "raw_content": "\nनिरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद\nनिरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद ही क्षयकारिणी शक्ती आहे.\nएड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना\n‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे\nनिरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद\nसोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण करीत कठीण समस्यांच्या मागे जावे\nअपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-11-20T23:53:15Z", "digest": "sha1:F2VQ5YAGPRBAIMKVR4ECQSFSHDTPNPP5", "length": 17499, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विपश्यना - विकिपीडिया", "raw_content": "\n(विपस्सना या पानावरून पुनर्निर्देशित)\nविपस्सना (पाली) किंवा विपश्यना (संस्कृत) ही गौतम बुद्ध यांनी सांगितलेली बौद्ध धर्माची ध्यान पद्धती आहे. प्रचलित अर्थाने विपश्यना या नावाने ही ध्यानपद्धती जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. बुद्धाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे हे ध्यान होय.[१] पाली भाषेत \"विपस्सना' शब्दाचा अर्थ \"स्वतःच्या आत डोकावणे\" असा होतो. गौतम बुद्धाने स्वतः या ध्यानपद्धतीचा अभ्यास करून; तिच्या आचरणाचे महत्त्व अनुभवून अंतर्ज्ञान प्राप्त केले आहे अशी धारणा आहे.[२]\n३ पुनरुज्जीवन आणि प्रसार\n४ विपश्यना प्रशिक्षण वर्गाचे स्वरूप\n७ हे सुद्धा पहा\nमुख्य लेख: अष्टांग मार्ग\nसमाधी अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी उपासकाला बुद्धाने आठ मार्ग आचरायला सांगिले आहेत. समाधी म्हणजे ध्यानाची अवस्था. अष्टांग मार्गाचे आचरण करून स्वतः अधिक प्रसन्न ठेवणे आणि जीवनाची वास्तवता स्वीकारणे हे तंत्र विपश्यना साधन प्रक्रियेचे महत्त्वाचे अंग मानले जाते.[१]\nगौतम बुद्धाने स्वतः आचरलेली ही ध्यान पद्धती आपल्या शिष्यगणांना सांगितली. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या शिष्य समुदायाच्या माध्यमातून जगभरात या ध्यानपद्धतीचा प्रसार झाला. भारतात सुमारे पाचशे वर्षे ही ध्यान पद्धती आचरली गेली, त्यानंतर मात्र ती लोप पावली. तथापि म्यानमारमध्ये काही उपासक समुदायाने ही पद्धती आचरणे सुरूच ठेवले होते. त्यांपैकी सयागयी उ बा खिन या वरिष्ठ उपासक आणि शिक्षक असलेल्या व्यक्तीने ही उपासना पद्धती अनेकांना शिकवली.[३][४]\nसयागयी उ बा खिन\nसयागयी उ बा खिन (इ.स. १८९९ - इ.स. १९७१) यांनी आपल्या रंगून येथील केंद्रात परदेशी व्यक्ती आणि म्यानमारमधील स्थानिक व्यक्ती यांना या ध्यान पद्धतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.[४] मूळ भारतीय असलेले सत्यनारायण गोयंका हे आपल्या कुटुंबासह म्यानमारमध्ये राहत असत. त्यांनी तेथील केंद्रात विपश्यना शिकून घेतली. आपले आचार्य सयागयी उ बा खिन यांच्याजवळ चौदा वर्षे ही ध्यान पद्धती शिकून, आत्मसात करून गोयंका हे इ.स. १९६९ मध्ये भारतात आले. गौतम बुद्धाच्या मूळ भूमीत म्हणजे भारतात या ध्यानपद्धतीचे पुनरुज्जीवन करण्याचे व जगभरात तिचा प्रसार करण्याचे काम सत्यनारायण गोयंका यांनी सुरू केले. संपूर्ण समर्पित भावनेने चालणारी अशी केंद्रे आज भारतात आणि भारताबाहेर सुरू आहेत.[३]\nविपश्यना प्रशिक्षण वर्गाचे स्वरूप[संपादन]\nज्या व्यक्तीला मन:पूर्वक साधना करण्याची इचछा आहे अशा कोणाही व्यक्तीसाठी हा वर्ग खुला आहे. अशी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे अपेक्षित असते. हा वर्ग दहा दिवस कालावधीचा असतो. यामध्ये साधक/साधिकेने दहा दिवस संपूर्ण मौन पाळणे अपेक्षित असते. स्त्री आणि पुरुष यांच्या निवास-भोजन आणि ध्यान कक्ष यांची योजना स्वतंत्र केलेली असते. भोजनात सात्त्विक आहार योजना केलेली असते. या दहा दिवसात अपेयपान, धूम्रपान, मांसाहार वर्ज्य असतो. आपल्या जवळील सर्व बहुमोल सामान आपण वर्गाच्या प्रारंभीच संबंधित केंद्राकडे दहा दिवसांसाठी सुपूर्द करायचे असते. ( आपले सर्व लक्ष हे केवळ ध्यान पद्धतीमध्ये असणे आवश्यक असते.)प्रत्येक वर्गात आचार्य मार्गदर्शन करतात. हे आचार्य ध्यानसत्रांच्या खेरीज नियुक्त वेळात साधकांचे शंका निरसन आणि साधनेतील अडचणी समजून घेणे, त्या सोडविणे यासाठी साहाय्य करतात.\nवर्गातील ध्यानसत्रात गोयंका गुरुजी यांच्या आवाजातील ध्यानाच्या सूचना देत असलेल्या ध्वनिफिती लावल्या जातात, त्यात दिलेल्या सूचना ऐकून व समजून घेऊन साधकाने ध्यानपद्धतीचा सराव करायचा असतो.सुत पिटक या बौद्ध ग्रंथातील निवडक सूचनांचे पठण या वर्गात साधकांना ऐकविले जाते. यातील विचार हे साधकाच्या ध्यान पद्धती सरावाला पोषक असे असतात.\nया प्रक्रियेत साधकाने स्वतः ही उपासनापद्धती आचरून तिचा अनुभव घ्यावा असे गोयंका गुरुजी सांगत असत.विपश्यना उपासना वर्गाच्या दहा दिवसांच्या कालावधीत दिली जाणारी श्री. गोयंका यांची व्याख्याने/प्रवचने ही या वर्गाचा महत्त्वाचा भाग आहेत. साधकाने घेतलेली अनुभूती आणि प्रवचनातून मार्गदर्शन असे या वर्गाचे स्वरूप असते.[२]\nध्यान प्रक्रिया शिकताना पहिल्या साडेतीन दिवसात साधक केवळ मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता मिळण्यासाठी सराव करतात. ही एकाग्रता साध्य करण्याचा प्रयत्न केल्यावर चौथ्या दिवशी प्रत्यक्ष विपश्यना ध्यान पद्धती शिकविली जाते व टप्प्याटप्प्याने तिची प्रगत तंत्रे शिकविली जातात व त्यांचा सराव करण्यासाठी साधकाला वेळ दिला जातो.\nविपश्यना ध्यानपद्धती आत्मसात केल्यानंतर साधक स्वतःकडे तटस्थ भावनेने पहायला शिकतो असे अपेक्षित आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा घटक असलेल्या उणीवा जणीवपूर्वक भरून काढणे आणि बलस्थाने अधिक सक्षम करणे हे यात अपेक्षित आहे. आलेल्या प्रत्येक प्रसंगाकडे तटस्थपणे पहायला शिकणे आणि शांततेच्या मार्गाने त्यावर मात करीत आयुष्याचा आनंद घेणे असे ही ध्यानपद्धती शिकविते. वास्तवाकडे सर्व आयामांनी पहायला शिकणे यासाठी ही ध्यानपद्धती पोषक ठरते. कोणतीही गोष्ट काही काळाने बदलते मात्र त्यासाठी आवश्यक संयम मिळविण्याचा मार्ग या प्रक्रियेतून आत्मसात करता येतो.[२][५]\nविपश्यना ध्यान पद्धतीचे प्रशिक्षण देणारी केंद्रे भारतात आणि भारताबाहेर चालविली जातात. महाराष्ट्रातील इगतपुरी येथे असे एक महत्वाचे केंद्र आहे.\nविपश्यना ध्यान करणारे साधक-साधिका\nबौद्ध आचार्य संध्याकाळी पठण करताना\nगोराई (मुंबई) येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्र\nपुणे येथील एक विपश्यना केंद्र\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०१८ रोजी २१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1772", "date_download": "2018-11-21T00:42:13Z", "digest": "sha1:B4JOOCHPGI7UTKFKJFG3L7QLPDTV26QS", "length": 3939, "nlines": 46, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "गिरिश कुलकर्णी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nस्नेहालयचे गिरीश कुलकर्णी : स्वप्नाचेच जेव्हा ध्येय बनते\nअहमदनगरचा गिरीश कुलकर्णी नावाचा तरुण वयाच्या अठराव्या वर्षी विलक्षण चमत्कारिक स्वप्ने पाहू लागला आणि नुसती पाहू लागला नव्हे, तर त्याने त्या स्वप्नांना त्याचे ध्येय बनवले व त्यांच्या पूर्ततेकडे वाटचाल करू लागला\nत्यातून उभे राहिले नगरचे ‘स्नेहालय’ व संलग्न संस्था यांचे साम्राज्य\n‘स्नेहालय’च्या डॉ. गिरीश कुलकर्णी यांना कै. कृ.ब. तळवलकर ट्रस्टचा २०१७चा ‘सेवाव्रती’ पुरस्कार देण्याचे ठरले. त्यांनी पुरस्कार स्वीकारण्याचे मान्य केले, पण ‘त्याआधी आमची संस्था बघून जा’ असे आग्रहाचे निमंत्रण दिले. मी व अरुण नित्सुरे, आम्ही सपत्नीक नगरला निघालो. आमचे स्नेही डॉ. प्रकाश सेठ ‘स्नेहालय’च्या पुणे प्रकल्पात काम पाहतात. तेही आमच्या बरोबर होते.\nSubscribe to गिरिश कुलकर्णी\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/%E0%A4%95%E0%A4%AD%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AD%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-20T23:24:07Z", "digest": "sha1:H7TCH4JASMN466BFJJVOLHCNTS6SOZG5", "length": 20579, "nlines": 113, "source_domain": "bigul.co.in", "title": "कभी खुद पे कभी हालात पे रोना आया – बिगुल", "raw_content": "\nकभी खुद पे कभी हालात पे रोना आया\nप्रतिभावान संगीतकार जयदेव यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.\nin दिवाळी अंक, मनोरंजन\nकभी खुद पे कभी हालात पे रोना आया……\nयशाची मोठी कमान उभारणारे सर्वच कलावंत प्रतिभावान असतात का हा मुद्दा वादाचा होऊ शकतो आणि त्याच वेळी गुणवान कलाकारांना मिळणारे मर्यादित व्यावसायिक यश हादेखील चर्चेचा विषय बनतो. कलाकारांची प्रतिभा आणि त्याद्वारे त्यांना मिळालेलं यश यांची सांगड घालता येत नाही हेच खरं. कारण कला जीवनात तुमचं प्राक्तनदेखील मोठी खेळी खेळत तुमच्या कर्तृत्वाचा आलेख चितारीत असते. संगीतकार जयदेव यांच्या जन्मशताब्दीची सांगता नुकतीच झाली. प्रचंड प्रतिभा असलेला हा संगीतकार आपल्या संगीताची मोठी कारकीर्द घडवू शकला नाही ही खंत रसिकांना कायम टोचत राहते आणि त्याचबरोबर त्याचं दुर्लक्षित जीणं मनाला विषण्ण करतं. सुरुवातीची दहा वर्षं सचिनदेव बर्मन यांच्याकडे सहाय्यक म्हणून घालवलेल्या जयदेव यांना १९६१ साली नवकेतन चा ‘हम दोनो’ हा चित्रपट मिळाला. आयुष्यात आलेल्या संधीचं त्यांनी सोने करवून दाखवलं पण पुन्हा प्राक्तनाने आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. आयुष्यात संधीचीच वानवा जाणवत होती पण याच कलाजीवनाची दुसरी बाजू पहिली तर असं दिसतं की जयदेव यांना भले कमी संख्येने चित्रपट मिळाले असतील पण त्यांना तीन चित्रपटांकरता (रेशमा और शेरा, गमन आणि अनकही) राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या लता मंगेशकर पुरस्काराचे ते मानकरी होते. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील सूरसिंगार हा पुरस्कार त्यांना चार वेळा प्राप्त झाला. जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांची सांगीतिक कारकीर्द पाहताना त्यांच्या अनमोल रचना ऐकून रसिक मन तृप्त होते.\nशास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताचा सुरेल वापर त्यांच्या रचनांत प्रामुख्याने दिसून यायचा. त्यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट हम दोनो त्यांच्याकडे आला तोदेखील नशिबाने. कारण नवकेतनचे हक्काचे संगीतकार सचिनदा होते. १९५८ सालच्या सितारों से आगे या चित्रपटापासून लता आणि त्यांच्यात मतभेद झाल्याने लता त्यांच्याकडे गात नसत. त्यामुळे नवकेतनच्या काला पानी आणि काला बाजार या चित्रपटात लतादिदींचा स्वर नव्हता. ‘हम दोनो’च्या वेळी देव आनंदने लता मंगेशकरांचा आवाज आपल्या सिनेमात हवाच असा अाग्रह धरल्यामुळे चित्रपटाच्या संगीतदिग्दर्शनाची जबाबदारी यांच्याकडे देण्यात आली. जेणेकरून लता मंगेशकरांचा आवाज मिळावा. अर्थात जयदेव यांनी संधीचं सोनं केलंच. या चित्रपटातील गाणी आणि त्यांचं सौंदर्य बघा. यातील अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम या गीताने तर वैश्विक एकात्मतेचा संदेश दिला आहे. गौडसारंग रागावर आधारित हे गीत साहीर यांनी लिहिलं होतं. (सुरुवातीला हे गाणं जयदेव एम. एस. सुब्बालक्ष्मी यांच्याकडून गाऊन घेणार होते). बिलावल रागावर आधारित मैं जिंदगीका साथ निभाता चला गया, जलतरंगचा अतिशय सुरेल वापर करून यमनकल्याण रागात बांधलेलं अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’ आणि ‘जहां में ऐसा कौन है जिसको गम मिला नहीं’, धानी रागावर आधारित प्रभू तेरो नाम जो ध्याले सुख, ‘गारा’ रागावर बेतलेले कभी खुद पे कभी हालत पे रोना आया ही गाणी म्हणजे हिंदी सिनेमा संगीतातील अद्वितीय नक्षत्रांचं लेणं आहे\nतीन ऑगस्ट १९१८ रोजी नैरोबीत जन्मलेल्या जयदेव शर्मा यांनी सिनेमाच्या दुनियेत पाउल ठेवले ते अभिनेता म्हणून. १९४०च्या दशकात आपल्या चेहऱ्याला रंग लावून त्यांनी अभिनय केला, गाणी गायली. पण हे क्षेत्र आपले नव्हे याची त्यांना खात्री पटली. आणि उस्ताद आली अकबर खान यांच्या कडे त्यांनी संगीताचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. अलमोडा, कलकत्ता, लखनौ, जयपूर असे करत स्वारी एकदाची मुंबईत पोचली .\nनवकेतनच्या ‘आंधिया’ आणि ‘हमसफर’ ला उस्ताद अली अकबर खान यांचे संगीत होते. तिथे जयदेव सहायक म्हणून होते. पुढे सचिनदा या ग्रुपमध्ये आले पण जयदेव यांचे स्थान मात्र तेच राहिले. चेतन आनंद यांनी जयदेव यांना पहिली स्वतंत्र संधी जोरू का भाई (१९५५) या चित्रपटातून दिली. यातील ‘सुबह का इंतजार कौन करे’ हे लताचं अप्रतिम गाणं होतं. चेतन आनंद यांच्याच ‘किनारे किनारे’मधली (१९६३) एकूण एक गाणी सुंदर होती. देख ली तेरी खुदाई बस मेरा दिल भर गया (तलत मेहमूद), जब गमे इश्क सताता है (मुकेश), चाले जा राहे है मोहब्बत के मारे (मन्ना डे), सुलग उठी है दिल की लगी (लता) ही गाणी जयदेव यांच्या प्रतिभेची साक्ष देत होते. १९६१ साली आलेला ‘मुझे जिने दो’ त्यांच्या सुरील्या संगीताने नटला होता. रात भी ही कुछ भीगी भीगी चंद भी है कुछ मध्धम मध्धम; नदी नारे न जाओ शाम पैय्या पडू या गीतांतून शास्त्रीय आणि लोक संगीताचा फ्लेवर जाणवतो. सत्तरच्या दशकाच्या आरंभी सुनील दत्त यांचा ‘रेश्मा और शेरा’ झळकला. यात राजस्थानी लोक संगीताचा बाज सांभाळत जयदेव यांनी हटके संगीत दिले. ’तू चंदा मै चांदनी, इक मीठी सी चुभन या गीतांची गोडी काय वर्णावी जयदेव यांना या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. के. ए. अब्बास यांच्या दो बुंद पानी या चित्रपटातील पितल की मोरी गागरी या गीतात त्यांनी मटक्याचा फार सुंदर उपयोग केला. या काळात पहाडी रागावर आधारित ये दिल और उनकी निगाहो के साये (प्रेम पर्बत) आणि जौनपुरी रागावर आधारीत जैसे सूरज की गर्मी से जलते हुये तन को मिल जाये तरुवर की छाया (परिणय) ही गाणी खूप गाजली. १९७८ साली त्यांचा गमन हा सिनेमा आला. यातील सीने में जलन आंखो में तुफान सा क्यों है (सुरेश वाडकर), आपकी याद आती रही (छाया गांगुली), रस के भरे तोरे नैन (हिरा देवी मिश्रा) अजीब सा नेहा मुझ पार गुजर गया (हरीहरन) ही गाणी नितांत सुंदर होती. पुन्हा एकदा जयदेव राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले. आता समांतर चित्रपट करणाऱ्यांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले आणि त्यांच्या हिट गीतांचा पाऊस सुरू झाला. दो दिवाने शहर मी, जिंदगी मेरे घर आना, तुम्हे हो न हो मुझको तो इतना यकीं, एक अकेला इस शहर में (घरौंदा), तुम्हे देखती हूं तो लगता है ऐसे (तुम्हारे लिये), कोई गाता मै सो जाता (आलाप) जिंदगी में जब तुम्हारे गम नही थे (दूरिया)… ही त्यातली काही गाणी.\nऐंशीच्या दशकातअमोल पालेकर यांच्या अनकही या सिनेमाला संगीत देताना पं. भीमसेन जोशी यांच्या स्वरातील ‘रघुवीर तुमको मेरी लाज’ या भजनाने त्यांच्या संगीताला वेगळ्या उंचीवर नेले. या सिनेमाकरीता जयदेव यांना तिसरा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटासाठी मिळाला. मदन मोहन यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचा अर्धवट राहिलेला लैला मजनू (१९७६) जयदेव यांनी पूर्ण केला. दूरदर्शनवरील ‘श्रीकांत’, ‘अमृता’ या मालिकांना तसेच रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांना त्यांचे संगीत होते. महान कवी हरीवंशराय बच्चन यांची मधुशाला, कवी दिनकर यांची उर्वशी तसेच महादेवी वर्मा यांच्या कित्येक कवितांना त्यांनी स्वरबद्ध केले. जयदेव यांची कलाक्षेत्रात बहरलेली प्रतिभा मात्र वैयक्तिक व्यावहारिक जीवनात फारशी फुलली नाही. सारं आयुष्य त्यांनी चर्चगेट जवळील इरॉस थिएटरच्या मागे असलेल्या लीलीकोर्ट अपार्टमेंटमधील एका छोट्या खोलीत पेइंग गेस्ट म्हणून काढलं ते अविवाहित होते. मायावी दुनियेतील छक्के पंजे, राजकारण त्यांना कधी समजलंच नाही. यशापयशाच्या सावलीत जगत असताना सहा जानेवारी १९८७ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच पूर्ण झालं. त्यानिमित्ताने हा लेखनप्रपंच.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T00:47:37Z", "digest": "sha1:UBRQ3BVAXXJXTQQ23AJKN5KT7JBGM6XV", "length": 10858, "nlines": 120, "source_domain": "mahaenews.com", "title": "एसटीची 'दिवाळी' | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nप्रवासी भाडे सवलतीपोटी ६०७ कोटी रोखीने मिळणार\nमुंबई-कर्मचाऱ्यांचा पगार, इंधन आणि अन्य खर्चाची आता एसटी महामंडळाला करणे शक्य होणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या विविध प्रवासी सवलतीपोटी येणे असलेली ६०७ कोटी रुपयांची शेवटची थकबाकी रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रकमेतून एसटीला खर्च भागविता येईल.\nमहामंडळाचे उत्पन्न आठ हजार कोटी रुपये तर खर्च आठ हजार ६०० कोटी रुपये आहे. ६०० कोटी रुपये तोटा होत असल्याने महामंडळाला खर्चही भागविणे कठीण जाते. त्यातच एसटी महामंडळ शासनाच्या धोरणानुसार प्रवाशांना भाडे सवलती दिल्या जातात. या सवलतींची रक्कम शासन महामंडळाला देते. या सवलतींपोटी दीड हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक रक्कम शासनाकडून एसटीला येणे बाकी होते. ही रक्कम शासनाने प्रत्येक वर्षी टप्प्याटप्यात दिली. आता सवलतीपोटींची थकबाकी ६०७ कोटी ७४ लाख ७२ हजार ३९८ रुपये रोखीने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या दोन दिवसांत ही रक्कम एसटीकडे जमा होईल, अशी माहिती एसटीमधील सूत्रांनी दिली. सवलतींपोटीची थकबाकी देण्यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांबरोबर ऑक्टोबरमध्ये बैठकही घेतली होती.\n* १८ हजार बसगाडय़ा\n* एक लाखाहून अधिक कर्मचारी\n* ६५ लाखाहून अधिक प्रवासी\n* उत्पन्न ८ हजार कोटी\n* खर्च ८ हजार ६०० कोटी\n* तोटा ६०० कोटी\nविविध प्रवासी भाडे सवलतीपोटी एसटीला शासनाकडून ६०७ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे एसटीवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\n‘राफेल’ प्रकरणी सीबीआय ठाम राहिल्यास देशातील चित्र बदलेल\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/mhada-will-leave-political-leaders-foreign-countries/", "date_download": "2018-11-21T01:01:23Z", "digest": "sha1:SIGUYBCQDCTMYKHEAJJOSM2YEL5NCPOQ", "length": 30293, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mhada Will Leave Political Leaders In Foreign Countries | म्हाडाच्या परदेश दौऱ्यातून राजकीय नेत्यांना वगळणार | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\n'आम्ही दोघी' मालिकेत देवाशिषमुळे येणार नवीन ट्विस्ट\nकाँग्रेसच्या कर्जमुक्तीवर विश्वास ठेवू नका- नरेंद्र मोदी\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nम्हाडाच्या परदेश दौऱ्यातून राजकीय नेत्यांना वगळणार\nम्हाडाच्या परदेश दौऱ्यातून राजकीय नेत्यांना वगळणार | Lokmat.com\nम्हाडाच्या परदेश दौऱ्यातून राजकीय नेत्यांना वगळणार\nम्हाडाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नुकतीच उदय सामंत यांनी म्हाडातील वरिष्ठ अधिका-यांशी बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला.\nम्हाडाच्या परदेश दौऱ्यातून राजकीय नेत्यांना वगळणार\nमुंबई : म्हाडाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नुकतीच उदय सामंत यांनी म्हाडातील वरिष्ठ अधिका-यांशी बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. या बैठकीत यापुढे म्हाडाच्या कोणत्याही परदेश अभ्यास दौºयावर राजकीय नेता जाणार नाही, तर फक्त म्हाडाचे इंजिनीअर, घरांच्या संदर्भातील तज्ज्ञच जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे या दौºयावरून आल्यावर तेथील माहितीचा फायदा हे इंजिनीअर आणि तज्ज्ञ जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.\nबैठकीत म्हाडाच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर विविध कामांना होणाºया विलंबाबाबत सामंत यांनी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर यापुढे म्हाडाच्या सर्व परदेश अभ्यास दौºयांतून राजकीय व्यक्तींना वगळण्यात येईल, असा निर्णय त्यांनी घेतला. अभ्यास दौरा अभ्यासासाठी असतो. तेथे फक्त अभ्यास व्हावा व त्या अभ्यासाचा उपयोग म्हाडाला व्हावा, यासाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nयाचप्रमाणे म्हाडा ज्या कंत्राटदारांना गृहसंकुले बांधण्यासाठी कंत्राट देते ते बहुतांशी खासगी बिल्डरच असतात. दिलेल्या वेळेत ते काम पूर्ण करीत नाहीत. याचा मोठा फटका म्हाडाला बसतो. कंत्राटदारांना वाढीव पैसा द्यावा लागतो. शिवाय सामान्य नागरिकांना घर मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळेच सर्व कंत्राटदारांच्या कामाचा दर्जा, किती वेळेत कामे पूर्ण केली, याचा अहवाल पुढच्या ८ दिवसांत देण्याचे आदेश सामंत यांनी बैठकीतील अधिकाºयांना दिले. अहवालानंतर जे कंत्राटदार दोषी आढळतील त्यांच्यावर तातडीने कारवाइचे संकेतही त्यांनी दिले.\n>अतिक्रमणे हटविण्यासाठी नेमणार समिती\nम्हाडाच्या अधिकाºयांसोबत उदय सामंत यापुढे दर १५ दिवसांनी आढावा बैठक घेतील. म्हाडाचे प्रत्येक काम कुठपर्यंत आले, त्यात किती सुधारणा झाली याकडे लक्ष दिले जाईल. मुंबईतील म्हाडाच्या जागांवर झालेली अतिक्रमणे हटविण्यासाठी तातडीची समिती नेमून सर्व अतिक्रमणे येत्या ६ महिन्यांत हटवून तिथे म्हाडाच्या घरांचे काम सुरू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही सामंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआणखी दोन अधिकाऱ्यांवर होणार कारवाई\nअतिक्रमणांमुळे तीन वर्षांत बांधली फक्त २५०० घरे\nरत्नागिरी : म्हाडा घराच्या किमती कमी करणार : उदय सामंत\nपात्रता तपासणी न केलेल्या कोकण मंडळांच्या विजेत्यांना पुन्हा संधी\nबेकायदा घरवाटप; म्हाडाची महिला अधिकारी अटकेत\nम्हाडाची महागडी घरे आता होणार स्वस्त मुंबईत आॅक्टोबरमध्ये १००० घरांची लॉटरी\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअखेर ७२ तासांनंतर रेल्वे पोलिसांची ‘१५१२’ हेल्पलाइन सुरू\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/hundred-percent-Schools-closed-in-Pandharpur-taluka/", "date_download": "2018-11-20T23:38:57Z", "digest": "sha1:QD4OWIY4XJV653KDGSX7XZGU4VGLLNUQ", "length": 8532, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपूर तालुक्यातील शाळा शंभर टक्के बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपूर तालुक्यातील शाळा शंभर टक्के बंद\nपंढरपूर तालुक्यातील शाळा शंभर टक्के बंद\nराज्य सरकारी कर्मचार्‍यांनी तीन दिवसांचा संप पुकारला असून या संपामध्ये पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनीही सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच शाळांना कुलूपे लागली आहेत आणि शाळकरी मुले सुटीचा आनंद लुटत आहेत.\nराज्य सरकारी कर्मचार्‍यांनी 7 वा वेतन आयोग लागू करण्यात यावा, जानेवारी 2018 पासून महागाई भत्ता देण्यात यावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, महागाई भत्त्याची 14 महिन्यांची थकबाकी जमा करावी, 6 व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, अत्यल्प मानधनावरील शिक्षणसेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर नियमित शिक्षक नियुक्त करावेत, सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामांतून शिक्षकांना मुक्त करावे, सर्व विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी विनाअट पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना दिलेल्या सर्व प्रकारच्या कार्यालयीन, प्रशासनिक ऑनलाईन कामांतून शिक्षकांना मुक्त करावे, यासाठी समूह साधन केंद्र स्तरावर संगणक सुविधा देऊन डाटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना इयत्ता पाचवी आणि आठवीचा वर्ग जोडण्यास प्रशासनाकडून निर्माण केले जाणारे अडसर दूर करावेत, कमी पटाच्या नावाखाली बंद केलेल्या (कथित समायोजन केलेल्या) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा पुन्हा सुरु कराव्यात आणि कमी पटाच्या नावाखाली कोणतीच शाळा बंद करू नये, शालेय पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुख्याध्यापक, शिक्षकांना मुक्त करावे, शासनाचे विविध विभाग आणि उपक्रमांचे कंत्राटीकरण, खासगीकरण बंद करावे, प्राथमिक शाळांमध्ये केवळ एकच शाळा व्यवस्थापन समितीच असावी, महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या शाळांच्या शिक्षक वेतनासाठी स्वतंत्र वेतन पथक स्थापन करावे अशा स्वरूपाच्या सुमारे 30 मागण्या करून पंढरपूर तालुक्यातील सर्वच शिक्षकांनी या संपात सहभाग नोंदवला आहे.\nया संपामध्ये शिक्षक भारती, मागासवर्गीय शिक्षक संघ, शिक्षक समिती, दोन्ही शिक्षक, पदवीधर शिक्षक संघटना आदी सर्वच शिक्षक संघटनांनी सहभाग घेतला असल्यामुळे तालुक्यातील शंभर टक्के शाळांना तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. या संपामुळे एरवी चिमुकल्यांच्या गलक्याने गजबजलेल्या शाळा आणि शाळांची आवारे ओस पडली असल्याचे दिसत आहेत. संपाचा बुधवार दुसरा दिवस असून आज (गुरूवारी) तिसर्‍या दिवशीही संप सुरूच राहणार असल्यामुळे जि.प.च्या शाळांना सुटी जाहीर केल्याचे शिक्षण संघटनांकडून सांगितले जाते.\nदरम्यान, शाळांना 3 दिवसांची सुटी मिळाल्यामुळे बालगोपाळांनी आपल्या सवंगड्यांसह खेळाची धमाल उडवून दिलेली आहे.\n1031 पैकी 997 शिक्षकांचा संपात सहभाग\n7, 8 आणि 9 ऑगस्ट या तीन दिवसांच्या राज्यव्यापी संपामध्ये सर्वच शिक्षक संघटना सहभागी झाल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील 1031 शिक्षकांपैकी 997 शिक्षक या संपात सहभागी आहेत. केवळ 22 शिक्षक सहभागी नाहीत, तर 12 शिक्षक यापूर्वीच दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलेले आहेत. सर्व केंद्रप्रमुखही या संपात सहभागी झालेले आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/banners-in-pune-in-the-favour-of-suresh-kalmadi/", "date_download": "2018-11-20T23:53:18Z", "digest": "sha1:43WEWPVZRYIOOP5PP3FLYNUBEXGFDSBW", "length": 9316, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कलमाडींच्या राजकीय पुनरागमनासाठी पुण्यात झळकत आहेत बॅनर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकलमाडींच्या राजकीय पुनरागमनासाठी पुण्यात झळकत आहेत बॅनर\nसुरेश कलमाडी राजकारणात सक्रीय \nवेब टीम ; मागे कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या विरोधात पुण्यात फलक लावण्यात आले होते आता पुण्याचे एकेकाळचे कारभारी सुरेश कलमाडी यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्याने पुणे कॉंग्रेस मधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे . कलमाडी राजकारणात सक्रीय झाल्याबद्दल स्वागत करणारा बॅनर पुण्यातील बाजीराव रस्त्यावर लावण्यात आला आहे .\nकॉमनवेल्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित व्हावे लागले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती. कलमाडींच्या निलंबनानंतर लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. त्यानंतर पुण्यातील काँग्रेसच्या राजकारणाची सूत्रे पुन्हा कलमाडी यांच्याकडे सोपवण्यात येतील, अशी चर्चाही रंगली होती. सध्या ज्यांच्या कडे कॉंग्रेस पक्षाची धुरा आहे त्या नेत्यांविरोधात मोठ्याप्रमाणावर नाराजीचे वातावरण असल्याचे वारंवार समोर आले आहे .त्यामुळे या नाराज गटाला कलमाडी हेच तारणहार वाटत असल्याने अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली आहे . पुणे शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी तसेच माजी नगरसेवक जयसिंग भोसले यांनी हे शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत .\nसदानंद शेट्टी याचं काय म्हणणे आहे \nहे बॅनर १५ दिवसांपूर्वी लावण्यात आले आहेत . सुरेश कलमाडी हे राजकारणात सक्रीयचं होते. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरूच होत्या तसेच ते आमचे नेतेच आहेत . त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल मी काहीही बोलणार नाही . विश्वजित कदम यांना विरोध म्हणून हे बॅनर लावण्यात आलेले नाहीत त्याचं देखील काम उत्तम प्रकारे सुरु आहे .\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर…\nपुणे- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-20T23:32:14Z", "digest": "sha1:SDQ4XILFVB5V6N7FKNHPWERSGLPK6JZD", "length": 7052, "nlines": 93, "source_domain": "putoweb.in", "title": "इन्व्हेस्टमेंट", "raw_content": "\nयोग्यप्रकारे आर्थिक नियोजन कसे कराल\nPerfect Financial planning, योग्य प्रकारे आर्थिक नियोजन 1. आपल्या महिन्याच्या एकूण इनकम पैकी जास्तीजास्त 30%च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे ... 2) 30% रक्कम ही बँक कर्ज, देणी ई. साठी ... 3) 30% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी बचत केली पाहिजे ... 4) आणि उरलेले फक्त 10% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी ... … Continue reading योग्यप्रकारे आर्थिक नियोजन कसे कराल\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न...\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nWhatsapp Group वरील हा किस्सा वाचलाच पाहिजे\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न...\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे 04/05/2018\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे 03/05/2018\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/shopping-gold-market-today-150265", "date_download": "2018-11-21T00:32:13Z", "digest": "sha1:QW2VMBE6DYI4RLPI6L7ZKOW75TTEXHZ4", "length": 11212, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shopping in gold market today सराफी बाजारात आज सोनेखरेदीची लगबग | eSakal", "raw_content": "\nसराफी बाजारात आज सोनेखरेदीची लगबग\nगुरुवार, 18 ऑक्टोबर 2018\nपुणे - देशाच्या बहुतांश भागात झालेला समाधानकारक पाऊस, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे मिळालेले पैसे, बाजारातील आकर्षक योजना आणि शुभमुहूर्तावर खरेदीची परंपरा यामुळे दसऱ्याला सराफी बाजारात सोनेखरेदीची लगबग व उत्साह दिसण्याची अपेक्षा सराफ व्यावसायिकांना आहे.\nदसरा हा सोनेखरेदीचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे, त्यामुळे सोन्याचा भाव आता 10 ग्रॅमला 32 हजार रुपयांच्या पुढे गेला असला, तरी परंपरेमुळे यंदाही उत्साहात सोनेखरेदी होणार असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.\nपुणे - देशाच्या बहुतांश भागात झालेला समाधानकारक पाऊस, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे मिळालेले पैसे, बाजारातील आकर्षक योजना आणि शुभमुहूर्तावर खरेदीची परंपरा यामुळे दसऱ्याला सराफी बाजारात सोनेखरेदीची लगबग व उत्साह दिसण्याची अपेक्षा सराफ व्यावसायिकांना आहे.\nदसरा हा सोनेखरेदीचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे, त्यामुळे सोन्याचा भाव आता 10 ग्रॅमला 32 हजार रुपयांच्या पुढे गेला असला, तरी परंपरेमुळे यंदाही उत्साहात सोनेखरेदी होणार असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.\nसराफी व्यवसायवाढीबाबत पीएनजी अँड सन्स लि.चे संचालक अमित मोडक म्हणाले, की या क्षेत्रात होणाऱ्या विस्तारामध्ये \"रिझनेबल साइझ'च्या ब्रॅंडच्या दुकानांची संख्या वाढत असून, तेथे गर्दी वाढत आहे. याचे कारण सराफी व्यवसायातील असंघटित व्यापाराचा मोठा हिस्सा हा संघटित व्यापार क्षेत्राकडे आकर्षित होत आहे.\nयंदा देशाच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. महाराष्ट्राच्या विशिष्ट भागात कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील खरेदीवर थोडा परिणाम जाणवेल. मात्र, शहरी भागात नेहमीसारखा उत्साह असेल, असे \"पीएनजी ज्वेलर्स'चे सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. मात्र, सोन्याचे चढे भाव हे काही प्रमाणात अडथळा ठरू शकतात, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.\nआजकाल गुंतवणूक म्हणून \"गोल्ड ईटीएफ'ची युनिट्‌स आणि \"गोल्ड सॉव्हरिन बॉंड्‌स' असे \"पेपर गोल्ड' घेण्याकडेही नागरिकांचा कल वाढत असल्याचे गुंतवणूकतज्ज्ञांनी सांगितले.\nशुद्ध सोने (10 ग्रॅम) -रु. 33,550\nस्टॅंडर्ड सोने (10 ग्रॅम) - रु. 32,210\nशुद्ध चांदी (1 किलो) - रु. 40,000\nबॅंका आज, तर पोस्ट उद्या बंद\nदसऱ्यानिमित्त बॅंकांना गुरुवारी (ता. 18), तर पोस्टाला शुक्रवारी (ता. 19) सुटी असल्याचे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बॅंका दसऱ्याला बंद राहतील आणि पोस्टाची कार्यालये दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बंद राहतील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/how-make-announcement-came-out-black-money-25325", "date_download": "2018-11-21T00:08:38Z", "digest": "sha1:4S3VBDFRAZ6ZSJSMBLUA4SWY4J4VN5IQ", "length": 10442, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "How to make the announcement came out black money किती काळा पैसा बाहेर आला ते जाहीर करा - सुप्रिया सुळे | eSakal", "raw_content": "\nकिती काळा पैसा बाहेर आला ते जाहीर करा - सुप्रिया सुळे\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nसासवड - नोटाबंदीने काळा पैसा कोणाचा व किती बाहेर काढला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.\nसासवड - नोटाबंदीने काळा पैसा कोणाचा व किती बाहेर काढला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.\nनोटाबंदीच्या निषेधार्थ सासवड (ता. पुरंदर) येथे सोमवारी (ता. 9) राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नगरपालिका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, वैशाली नागवडे, अशोक टेकवडे, विजय कोलते, प्रा. दिगंबर दुर्गाडे, सारिका इंगळे, सुदाम इंगळे, अंजना भोर, माणिक झेंडे, सुजाता दगडे, ऍड. कला फडतरे, शिवाजी पोमण, संतोष जगताप आदी या वेळी उपस्थित होते.\nनोटाबंदीच्या निर्णयाने जिल्हा बॅंकेची व त्यामुळे शेतकरी, ग्रामीण जनतेची अडवणूक सरकारने केली आहे. न्यायालयात जाऊनही जिल्हा बॅंकांवरील निर्बंध उठत नाहीत. केंद्र सरकार जाणीवपूर्वक अडवणूक करत आहे. शेतमालाचे भाव पडले आहेत. त्यामुळे मोदी व फडणवीस सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे सांगून सुळे यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन केले.\nदरम्यान, हुंडेकरी चौकातील एटीएम केंद्र बंद असल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.\nसुळे यांनी कार्यकर्त्यांसह शहराच्या काही भागांतून पायी फेरी मारली. त्यांनी व्यावसायिक व ग्राहकांशीही संवाद साधला.\n...गुन्हा कोणावर दाखल करायचा\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते, त्या वेळी शेतकरी आत्महत्येबाबत सरकारवर 302 म्हणजेच खुनाचा गुन्हा दाखल करण्याबाबत आग्रही होते. आता ते मुख्यमंत्री असताना झालेल्या शेतकरी आत्महत्यांबद्दल कोणावर गुन्हा दाखल करायचा असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55742", "date_download": "2018-11-20T23:48:18Z", "digest": "sha1:JNQS7FCTOGA5DTGEXZ7APHCECIKQXJ2W", "length": 14072, "nlines": 233, "source_domain": "www.maayboli.com", "title": "त्वं आनंदमय: त्वं ब्रह्ममय: | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /त्वं आनंदमय: त्वं ब्रह्ममय:\nत्वं आनंदमय: त्वं ब्रह्ममय:\nगजवदना तव रूप मनोहर.....\nमुंबईतील पहिला गणेशोत्सव (केशवजी नाईक चाळ, गिरगाव)\nदेऊळ तूची, तूच मूर्ती, तूच आरती, पूजा भक्ती\nतूच असता माझी पूर्ती, मागायाचे काय, अनंता\nतूच कर्ता आणि करविता, मी शरण तुला भगवंता......\nजिप्स्या ते त्वम् आनंदमया\nजिप्स्या ते त्वम् आनंदमया आता तुझ्यासाठी वापरावेसे वाटतेय. घरबसल्या गजाननदर्शनाचा आनंद देणारा तूच रे आमच्यासाठी\n प्रचि 2 फारच सुंदर.....\n प्रचि 2 फारच सुंदर..... जियो जिप्सी\nखूप सुंदर. नावं लिही की\nखूप सुंदर. नावं लिही की मंडळांची. मुगभाट आणि निकदवारी लेन (गिरगावचा राजा) कुठला ह्यातला\nनावं लिही की मंडळांची. मुगभाट आणि निकदवारी लेन (गिरगावचा राजा) कुठला ह्यातला>>>अश्विनी, यात ते फोटोज नाहीत :-). पुढच्या भागात येतीलच\n किती किती सुंदर, आनंद दायक गणपती .. जिप्सी.. तुला खूप धन्यवाद\nतेरा नं ची अगदी वेगळीच दिसतेय मूर्ती..\nसूंदर रे. मस्त मजा आली फोटो\nसूंदर रे. मस्त मजा आली फोटो बघुन. येवू दे आणखी.\n जिप्सीच्या फोटोंची वाटच बघत होते. अजुन येऊ द्या :).\nवाटच बघत होतो , खुपच सुंदर\nवाटच बघत होतो , खुपच सुंदर फोटो \nजगातला सर्वात सुंदर देव, मायबोलीवरच्या सर्वात सुंदर फोटोग्राफरच्या सौजन्याने.\nहो मंडळांची नावं हवी होती.\nहो मंडळांची नावं हवी होती. फोटो सुंदरच आहेत. घरबसल्या नुंबईच्या गणपतींचे दर्शन घडले जिप्सी तुझ्या मुळे.\nकेश्वीला मुगभाटच्या गणपतीचे दर्शन घेऊ दे रे बाबा\nअकरा नं कोणता आहे रे \nफोटो सुंदरच आहेत. घरबसल्या\nफोटो सुंदरच आहेत. घरबसल्या नुंबईच्या गणपतींचे दर्शन घडले जिप्सी तुझ्या मुळे. मम हेमाताई.\nसगळेच फोटो मस्त पण शेवटचा\nसगळेच फोटो मस्त पण शेवटचा खासच\nगणपती बाप्पा मोरया _/\\_\nह्या अश्या जुन्या पद्धतीच्या\nह्या अश्या जुन्या पद्धतीच्या मुर्ती बघितल्या की मला लहानपणी पाहिलेल्या गणपतीची आठवण येते.\n क्या बात है जिप्स्या\nप्रत्येक फोटो बघताना 'आहाहा' असे उद्गार निघत होते.\nप्रत्येक फोटोखाली नावं द्याल का प्लीज\nन. ९ च्या बाप्पाची 'जुल्फे' एकदम भारी अहेत.\nसुंदरसुबकमनमोहकअप्रतिमगोंडसलडिवाळ.. अशी सगळी विशेषणे थिटी पडावीत असे बाप्पाचे देखणे रुप...\nआणि ते अचूक टिपणारा जिप्स्याचा कॅमेरा....\nचला घरबसल्या दर्शन झाले.\nचला घरबसल्या दर्शन झाले. गणपतीचे आणि वारीचे वार्षिक सदर चालवून तू इतके आशिर्वाद / सदिच्छा मिळवतोस त्यामुळेच जेंव्हा बिनबोभाट उंडारतोस त्यावेळी होणार्‍या आमच्या जळजळीमुळेसुद्धा तुझे पोट दुखत नसावे\nनवव्या फोटोतल्या गणपतीचे डोळे किती पाणीदार आहेत\nअहाहा. काय मस्त वेगवेगळी\nअहाहा. काय मस्त वेगवेगळी प्रसन्न रुपे\nखरच कुठे जायची गरजच नाही.\nखरच कुठे जायची गरजच नाही. त्या गर्दीत न जाता इतक्या जवळून इतके सुंदर बापाचे दर्शन तू घडवितोस.\nतुझ्यामुळे घरबसल्या दर्शन झाले आम्हाला मुंबईतल्या गणपतींचे.\nसुंदर आलेत सगळेच फोटो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012735-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-forward-market-agriculture-commodities-5998", "date_download": "2018-11-21T00:42:10Z", "digest": "sha1:LXFUL5N42ZWPHLJZXDZFHQ6K6TPOY55S", "length": 23764, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, forward market of agriculture commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढ\nकापूस, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढ\nकापूस, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढ\nशुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018\nया सप्ताहात साखर, गहू व हरभरा यांचे भाव वाढले. हळद, गवार बी व सोयाबीन यांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव वाढतील.\nसोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जून फ्युचर्समध्ये विकला तर २.४ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,९२६) मिळेल. गवार बीचे भाव मे मध्ये २ टक्क्यांनी अधिक (रु. ४,४९०) मिळतील. कापसाचे भाव जूनमध्ये ५.५ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २०,५००). गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.\nया सप्ताहात साखर, गहू व हरभरा यांचे भाव वाढले. हळद, गवार बी व सोयाबीन यांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव वाढतील.\nसोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जून फ्युचर्समध्ये विकला तर २.४ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,९२६) मिळेल. गवार बीचे भाव मे मध्ये २ टक्क्यांनी अधिक (रु. ४,४९०) मिळतील. कापसाचे भाव जूनमध्ये ५.५ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २०,५००). गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.\nरबी मक्याच्या (एप्रिल २०१८) किमती जानेवारी महिन्यात रु. ११४५ ते रु. ११८५ दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. १,१५९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२१३ वर आल्या आहेत. मे २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१५२ वर आल्या आहेत. रब्बी मक्याची (एरोड) जून २०१८ च्या डिलिव्हरीची फ्युचर्स किंमत रु. १,३९३ आहे. हमी भाव रु. १,४२५ आहे. नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे.\nसाखरेच्या (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात उतरत होत्या (रु. ३,२७२ ते रु. २,९५५). या सप्ताहात ९.२ टक्क्यांनी वाढून त्या रु. ३,३६१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२५६ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३६१ वर आल्या आहेत. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन: २५० लाख टन). साखरेचे भाव काही प्रमाणात चढण्याची शक्यता आहे.\nसोयाबीन फ्युचर्स (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,१८० ते रु. ३,८४९). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी उतरून रु. ३,८०६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती २.५ टक्क्यांनी घसरून रु. ३,८३३ वर आल्या आहेत. जून २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,९२६ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे.\nआंतरराष्ट्रीय व देशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक आवक पण कमी झालेली आहे. खाद्यतेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. शासनाने हमी भावाने सोयाबीन जरी खरेदी करण्याची तयारी दर्शवली असली तरी या वर्षी ती वेळ येणार नाही. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनांवर जाईल, असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). शासनाचे सोया पेंडीच्या निर्यातीला उत्तेजन देण्याचे धोरण आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमतीत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.\nहळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती जानेवारीमध्ये घसरत होत्या (रु. ७,७९२ ते ७,१०४). या सप्ताहात त्या ४.३ टक्क्यांनी घसरून रु. ६,९५० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०१७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,९१६). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमती घसरण्याची शक्यता आहे.\n११ जानेवारीपासून गव्हाच्या (एप्रिल २०१८) किमती रु. १,६८६ ते रु. १,७३३ च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ६.१ टक्क्यांनी वाढून रु. १,७८७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७२५ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,७६२). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलपासून मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.\nगवार बीच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या (रु. ४,२०६ ते रु. ४,७०८). या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,४०५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,४०३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतीपेक्षा मे २०१८ मधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४९०). मागणी वाढती आहे; किमतीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.\nजानेवारी महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती रु. ३,६७७ व रु. ३,८५६ च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ३,९६३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,०४० वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती एवढ्याच आहेत (रु. ४,०४०). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.\nएमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात रु. २०,२९० व रु. २१,३८० दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. २०,१७० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,४२९ वर आल्या आहेत. जून २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २०,५००). आंतरराष्ट्रीय मागणी कमी आहे. कपाशीचा एप्रिल २०१८ डिलीवरी भाव (एनसीईएक्स) प्रति २० किलोसाठी रु. ९४५ आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रती १४० किलोची गाठी).\nसाखर गहू हळद सोयाबीन कापूस\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012736-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak-2/article-146463.html", "date_download": "2018-11-21T00:15:09Z", "digest": "sha1:L4GVLXWYM4VKKMZB3J6RSYD4LQ2CZKQN", "length": 16085, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज-उद्धव यांची भेट ही शिवसेना-मनसे राजकारणात एकत्र येण्याची नांदी आहे का ?", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nराज-उद्धव यांची भेट ही शिवसेना-मनसे राजकारणात एकत्र येण्याची नांदी आहे का \nराज-उद्धव यांची भेट ही शिवसेना-मनसे राजकारणात एकत्र येण्याची नांदी आहे का \nयुती का नाही, भाजपची दादागिरी की शिवसेनेचा आडमुठेपणा \nसेना-भाजप युतीत नेमकं चाललंय तरी काय\nजलीकट्टूप्रमाणेच बैलगाड्यासाठीही महाराष्ट्रात जनआंदोलन का उभं राहत नाही \nमहापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का \nनितेश राणेंनी तोडफोड संस्कृतीला खतपाणी घातलंय का\nपुतळा फोडणाऱ्यांना बक्षीस देणं म्हणजे गुंडांना पोसणं नाही का \nचरख्यासह मोदींची प्रतिमा छापणे हे गांधी विचार डावलण्याचा प्रयत्न आहेे का \nराज्यातील युती आणि आघाडी यांची राजकीय उपयोगिता संपलीय का \nझेडपी आणि मनपाच्या निवडणुकीतही भाजप नंबर एकवर राहणार का \nइतक्या कमी कालावधीत काळ्या पैशांची दिलेली आकडेवारी विश्र्वासार्ह आहे का\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनमत चाचणीत यशस्वी ठरलेत का \nबंगळुरूत भररस्त्यातील दुष्कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय का \nऐन निवडणुकांमध्ये जाहीर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलावा, या मागणीत तथ्य आहे का \nराम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची नासधूस करून संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का दिलाय का \nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जाती-धर्माच्या राजकारणाला चाप बसेल का \nदंगल सिनेमामुळे महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल का \nराहुल गांधींनी मोदींवर केलेला आरोप हा खरंच राजकीय भूकंप आहे का \nनिवडणुकांमध्ये होणारा करोडोंचा खर्च हाच काळ्या पैशांचा मुख्य स्रोत आहे का \nनोटबंदीचा उद्देश, एक महिन्यानंतर सफल होतांना दिसतोय का\nमराठा आरक्षणाचा चर्चेचा प्रस्ताव आणून सरकारनं विरोधकांवर कुरघोडी केली आहे का \nपुरोगामी महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत चाललंय का\nबदलत्या काळात पाळणाघरांवर सरकारी नियंत्रणाची आवश्यकता आहे का \nनोटाबंदीवरचा मोदींचा अॅप सर्व्हे सर्वसमावेशक आहे का \nबेधडक-23 नोव्हेंबर : नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या आर्थिक मंदीचं सावट आहे का \nबेधडक-22 नोव्हेंबर 16 :नोटाबंदीप्रश्नी शिवसेना खासदारांकडे मोदींनी केलेलं वक्तव्य शिवसेनेचा पाणउतारा करणारं आहे का \n'मोदींना पवार चालतात तर शिवसेनेला ममता का नको' हे शिवसेनेचं बदलतं धोरण आहे का \nमोदी म्हणतात त्याप्रमाणे नोटबंदीचा हेतू दोन महिन्यांत साध्य होईल का\nभाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का \n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nVastushastra- या ७ गोष्टींमुळे येतं ‘badluck’, कधीच होणार नाही प्रगती\nअनोखी श्रद्धांजली- एका व्यक्तीने पाठीवर गोंदवून घेतले ५७७ शहीदांचे टॅटू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012736-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/today-world-refugee-day-293298.html", "date_download": "2018-11-20T23:35:36Z", "digest": "sha1:IOAFOFVYUHO44RGLDBAU3KD6VANOFGOU", "length": 16385, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आज जागतिक निर्वासित दिन, प्रश्न अजूनही कायम", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nआज जागतिक निर्वासित दिन, प्रश्न अजूनही कायम\nआज वर्ल्ड रेफ्युजी म्हणजेच जागतिक निर्वासित दिन आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वतीने हा दिवस पाळला जातो. यानिमित्ताने घेऊयात जगभरातील निर्वासितांच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा.\nमुंबई, 20 जून : आज वर्ल्ड रेफ्युजी म्हणजेच जागतिक निर्वासित दिन आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वतीने हा दिवस पाळला जातो. यानिमित्ताने घेऊयात जगभरातील निर्वासितांच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा.\nसीरियातल्या या चिमुरड्याचा समुद्र किनाऱ्यावरचा हा फोटो मध्यंतरी जगभर व्हायरल झाल्याचं आपल्याला आठवतच असेल. किंबहुना या फोटोमुळेच खऱ्या अर्थाने सीरियातील निर्वासितांचा प्रश्न जगासमोर आलाय. सीरियातील निर्वासितांचे हे लोंढे युरोपीय देशांमध्ये आश्रयाला आल्यानंतर तिथं काही काळ मोठा संघर्ष निर्माण झाला होता.आता तिथला तणाव निवळला असला तरी जगभरातील निर्वासितांचा प्रश्न अजूनही कायम आहे. सर्वसाधारणपणे धार्मिक, जातीय वंशवादाच्या छळाला कंटाळून हे लोक दुसऱ्या देशात स्थलांतर करत असतात.\nखरं तर मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वांनाच जगण्याचा हक्क आहे. पण वंशवाद आणि धार्मिक हिंसेतून कमकुवत वर्गाला भीतीपोटी इतरत्र स्थलांतर करावं लागतं. सीरिया, म्यानमार, अफगणिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये हा प्रश्न खूपच ज्वलंत बनल्याचं बघायला मिळतं. सीरियातून मुस्लिमांना तर म्यानमारमधून रोहिंग्यांना याच वंशवादातून निर्वासितांचं इतरत्र जिणं जगावं लागतंय.\nप्रत्येक मिनिटाला 20 लोक निर्वासित बनतात\nबहुतांश निर्वासित हे सीरिया, अफगणिस्तान, द. सुदान या देशातून येतात\nनिर्वासितांपैकी 51% लोक 18 वर्षाखालील शालेय मुले\nजगभरातील निर्वासितांची लोकसंख्या अंदाजे 6.5 कोटी\nतर देशांतर्गंत विस्थापितांची लोकसंख्या 40.3 दशलक्ष\nनिर्वासितांचा लोंढा आल्यानंतर संबंधीत देशांमध्ये बाहेरचे आणि स्थानिक असा संघर्ष उद्भवतो. भारतामध्येही मध्यंतरी रोहिंगे आणि तिबेटियन आणि बांग्लादेशी निर्वासितांचा प्रश्न चर्चेला येतो. पण अद्याप तरी त्यावर ठोस असा तोडगा निघू शकलेला नाही. कारण निर्वासितांच्या आडून अनेकदा घुसखोरी झाल्याचीही उदाहरणं समोर आलीत.\nपण म्हणून काही सर्वच निर्वासितांकडे संशयाच्या दृष्टीने योग्य होणार नाही, एकूणच निर्वासितांच्या प्रश्नाकडे मानवतेच्या दृष्टीने पाहायचं झालं तरी निर्वासितांच्या लोंढ्यामुळे अनेकदा आश्रयाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडतो. बेरोजगारीचीही समस्या उद्धवते. म्हणूनच निर्वासिताचं स्थलांतरच होणार नाही. अशा उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रसंगी संबंधीत देशांवर कठोर निर्बंधही घातले जावेत. तेव्हा कुठे हा प्रश्न सुटू शकेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: afaganistanrefugeesyriaworld refugee dayअफगाणिस्तानजागतिक निर्वासित दिनबांग्लादेशसीरिया\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012736-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/four-time-press-vote-button-30410", "date_download": "2018-11-21T00:12:40Z", "digest": "sha1:MUYPHRI4KBZ2L23EPH476G2I6YTNFC5R", "length": 10543, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "four time press vote button चार बटणे न दाबल्यास मत होणार बाद | eSakal", "raw_content": "\nचार बटणे न दाबल्यास मत होणार बाद\nसोमवार, 13 फेब्रुवारी 2017\nपुणे - महापालिका निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी इलेट्रॉनिक व्होटिंग मशिनवरील (ईव्हीएम) चारही गटांतील चार बटणे न दाबल्यास त्यांचे मत बाद होणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी रविवारी स्पष्ट केले.\nपुणे - महापालिका निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी इलेट्रॉनिक व्होटिंग मशिनवरील (ईव्हीएम) चारही गटांतील चार बटणे न दाबल्यास त्यांचे मत बाद होणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी रविवारी स्पष्ट केले.\nनिवडणूक चार सदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहे. मतदान करताना चार गटांतील बटणे दाबली नाही, तर मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच एका गटातील बटण पुन्हा दाबता येणार नाही. एकदा एका गटातील बटण दाबले, की त्या गटातील अन्य बटणे आपोआप लॉक होणार आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. मतदारांना एखाद्या गटातील उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास त्यांनी ‘नोटा’चे (नन ऑफ द अबॉव्ह) बटण दाबणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार बटणे दाबणे बंधनकारक असेल.\nएका ईव्हीएम मशिनवर १५ बटणे असतील. एखाद्या गटात सातच उमेदवार असतील तर आठवे बटण ‘नोटा’चे, नववे बटण लॉक असेल. त्यापुढे १० व्या बटणापासून दुसरा गट सुरू होणार आहे. त्यामुळे एका ‘ईव्हीएम’वर एका पक्षाचे चिन्ह दोन वेळा येऊ शकते. या पद्धतीवर अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ईव्हीएम मशिन असावे, अशी त्यांची मागणी आहे. या बाबत कुलकर्णी म्हणाले, ‘‘कमीत कमी ‘ईव्हीएम’च्या संख्येत उमेदवारांची रचना करावी, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एखाद्या प्रभागात चारही गटांतील उमेदवार संख्या कमी असल्यास तीन ‘ईव्हीएम’ मशिनमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nचार गटांसाठी चार रंग\nप्रभागातील चारही गट ‘ईव्हीएम’वर मतदारांना ओळखणे सोपे जावे, यासाठी प्रशासनाने रंग निश्‍चित केले आहेत. अ गटासाठी पांढरा रंग, ब गटासाठी फिकट गुलाबी, क गटासाठी फिकट पिवळा आणि ड गटासाठी फिकट निळा रंग ‘ईव्हीएम’वर असेल. या शिवाय प्रभागाचे नाव, क्रमांक आदींचीही माहिती त्यावर असेल, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012736-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/category/%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2018-11-20T23:53:53Z", "digest": "sha1:BA4BFWAVLKE7PAMNR6GW2UUHG5BM5P6W", "length": 4196, "nlines": 102, "source_domain": "bigul.co.in", "title": "न-नायक – बिगुल", "raw_content": "\nदेर से आये पर खूब आये\nआयुष्यासोबत जिहाद पुकारलेला माणूस\nकेके नावाचं पिवळंजर्द सूर्यफूल\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012737-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://blog.arthakranti.org/2016/11/", "date_download": "2018-11-21T00:19:40Z", "digest": "sha1:K3KDP6JDT2XFXUI5OV3MELOE47XOEEIE", "length": 6080, "nlines": 47, "source_domain": "blog.arthakranti.org", "title": "November | 2016 | ArthaKranti Blog", "raw_content": "\nजीएसटी व अर्थक्रांती प्रस्तावावर चर्चासत्र\nदेशात लागू होत असलेल्या जीएसटी कायद्याऐवजी अर्थक्रांती प्रस्ताव लागू झाल्यास देशासमोरील बेरोजगारी, काळा पैसा, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, दहशतवाद हे प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी अर्थक्रांती प्रस्ताव लागू करण्यासाठी शासनाकडे जनतेतून दबाव निर्माण करण्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे सचिव प्रशांत देशपांडे (लातूर) यांनी नुकतेच येथे केले.\nअर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच व सीडीएसएल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेअर बाजार व अर्थक्रांती’ या विषयावर मुंबईमधील दादर येथील ब्राह्मण सेवा मंडळ सभागृहात आयोजित चर्चासत्रात देशपांडे बोलत होते. या वेळी मुंबईचे ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे अध्यक्ष विजय दबडगांवकर यांनी केले.\nगुंतवणूकदारांनी फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत शेअर ब्रोकरमार्फतच व्यवहार करावेत, असे प्रतिपादन चंद्रशेखर ठाकूर यांनी केले. त्यांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट, ऑनलाईन ट्रेडिंग याविषयी एलसीडी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. तसेच गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी-विक्री व्यवहारांची योग्य माहिती मिळावी व आर्थिक फसवणूक होऊ नये तसेच सर्व भारतीयांना सुखी, समृद्ध जीवन जगता यावे यासाठी अर्थक्रांती प्रस्ताव लागू होणो आवश्यक असल्याने चर्चासत्र आयोजित केल्याचे विजय दबडगांवकर यांनी सांगितले. या वेळी उपस्थित प्रेक्षकांनी अर्थक्रांती व शेअर बाजार याबाबतीत अनेक प्रश्न विचारले व यावर चंद्रशेखर ठाकूर व प्रशांत देशपाडे यांनी उत्तरे देऊन उपस्थित प्रेक्षकांचे समाधान केले. अध्यक्षीय समारोपात पुष्कराज सोमण यांनी अर्थक्रांतीच्या अंमलबजावणीची आवश्यकता प्रतिपादित केली. अभ्युदय बँकेचे राजपूरकर यांनी त्यांच्या बँकेतील डिमॅट खात्याच्या सोयीची माहिती दिली.\nजीएसटी व अर्थक्रांती प्रस्तावावर चर्चासत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012737-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/streaming/", "date_download": "2018-11-20T23:50:42Z", "digest": "sha1:E3XQXRRB7LSLJ6H325AUAE7NLEP72ZYL", "length": 7396, "nlines": 99, "source_domain": "putoweb.in", "title": "streaming", "raw_content": "\nबहुचर्चित ब्लॅक पँथर चित्रपटाचा रिव्ह्यू\nयेत्या रविवारी पोर्कीस्तानी बोलर्स ची अवस्था कशी होईल तर बघा\nरविवारी पोर्कीस्तानी बोलर्स ची अवस्था कशी होईल ते बघा....\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न...\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nWhatsapp Group वरील हा किस्सा वाचलाच पाहिजे\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न...\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे 04/05/2018\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे 03/05/2018\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012737-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/family-doctor/family-doctor-28941", "date_download": "2018-11-21T00:21:23Z", "digest": "sha1:PNY744LZXSF64CGUF4GCMWZI7HN2B7NJ", "length": 21602, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "family doctor रोग शरीराला - औषध मनाला | eSakal", "raw_content": "\nरोग शरीराला - औषध मनाला\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017\nमनोविकारामुळे शारीरिक विकार उत्पन्न होतात व त्यातून भीती व अशाश्वतता निर्माण होते. त्यातून पुढे मन अधिकच व्यथित होऊन छिन्नभिन्न होते. आजारपणात एखाद्या प्रिय व्यक्‍तीने, वडिलधाऱ्याने वा वैद्यांनी भेटून दिलेला धीर म्हणजे मनाला उपचारच असतो. मनाला एकत्र आणून खात्री मिळू शकली तर रोगावर विजय मिळविणे सोपे होते. आपण आता मरणारच, आपल्याला वाचविणारा कोणीच नाही, रोग आता आपल्याला संपवणार अशा कल्पना मनात रुजल्यास औषधे व उपचार लागू पडणे कठीण होते.\n\"मोडेन पण वाकणार नाही' व \"वाकेन पण मोडणार नाही' असे दोन वाक्‍प्रचार प्रचारात असलेले दिसतात. शेवटी काय या दोन्ही वाक्‍यांचे महत्त्व सारखेच आहे. कारण मोडेन पण वाकणार नाही असे म्हणण्यात शेवटी फायदा काहीच नाही. कारण एकदा मोडले व अस्तित्वच संपले तर वाकायचा संबंध येतोच कुठे वाकेन पण मोडणार नाही याचे दृष्टान्त बरेच देता येतात. वादळात वाकणारा ऊस टिकू शकतो, पण न वाकणारा माड टिकू शकत नाही.\nएकूण पाहता मोडते बिचारे शरीर; पण वाकायचे असते मनाने. इतरांशी मिळवून घेण्यात मनाला वाकवून घ्यावे लागले तरी एकूण ताठ मानेने जगता येण्यासाठी अहंकाराची गरज नसतेच. यावरून एक गोष्ट नक्की होते की संपूर्ण आयुष्य मनच चालवते. खरे अस्तित्व असते ते मनाचेच.\nमनुष्याला असलेले मन ही त्याची विशेषतः आहे. दगड, किडा-मुंगीपासून ते झाडाझुडपात मनोभाव असला तरी मनुष्य म्हणण्याइतपत मनाची उत्क्रांती फक्‍त माणसातच झालेली दिसते. मोड फुटल्यानंतर बीजाचे रूपांतर रोपटे, लहान झाड, वृक्ष, फळा-फुलांनी लगडलेला वृक्ष वगैरेत होते. या रूपांतर प्रक्रियेमुळे एका बीजापासून लाखो बिया तयार होऊ शकतील, अशी संख्यात्मक उत्क्रांती होत राहतेच; पण त्याचबरोबर झाडावरच्या फुलांचे सौंदर्य व सुगंध, फळांचा स्वाद व रंग, म्हणजे झाडाचे मन म्हणू या, ते नेहमीच आकर्षक असते. \"देता एक कराने किती घेशील दो करांनी' या उक्‍तीनुसार निसर्ग नेहमीच हजार हातांनी परत करत असतो व त्यातूनच उत्पन्नाचा आनंदही मिळतो. ही निसर्गाची उत्क्रांतीची प्रक्रिया आहे किंवा हा निसर्गाचा मूळ स्वभावच आहे. म्हणूनच शारीरिक वा भौतिक पातळीवरच्या उत्क्रांती प्रक्रियेत मनुष्य शरीर तयार होऊ शकले. शरीरात असणारा मनुष्य म्हणजेच मनोभाव. फुलाचा जसा वास तसा शरीरात असलेल्या मनाचा वास. मनःशक्‍तीमुळे घडणारी सर्व कार्ये ही उत्क्रांतीची परिसीमा होय. चित्रकाराने काढलेल्या चित्रामुळे आपले दुःख विसरून नवीन भरारी आलेली एखादी व्यक्‍ती किंवा एखाद्या गायकाचे संगीत ऐकून जीवनाची दिशा सापडलेली एखादी व्यक्‍ती चित्राच्या भौतिकतेपलीकडील भावशक्‍तीनेच प्रभावित होते.\nमनुष्याची उत्क्रांती खरे तर मनापर्यंतच होत जाते व पुढे जो कोणी मनावर मेहनत घेईल त्याला मनाच्या सूक्ष्मत्वाकडून परमशक्‍तीकडे जाण्याचा मार्ग सापडतो. वस्तुमात्रातून कणाकडे, कणातून अणूकडे व अणूतून परमाणूकडे जसजशी वाटचाल होईल तसतशी शक्‍ती अधिकाधिक प्रकट होते त्याचप्रमाणे शरीरापेक्षा मनाची शक्‍ती मोठी असते. खरे तर शरीराने केलेली कामे शरीराने केली असे वाटले तरी खरे पाहता ती मनाच्या शक्‍तीमुळेच झालेली असतात. मनाची प्रेरणा नसेल तर प्रत्येक गोष्ट खूप अवघड वाटेल व कार्य सिद्ध होणार नाही. त्याच मनाला व्यवस्थित शक्‍ती मिळाली व त्याने एकदा निर्णय घेतला तर कुठलेही कार्य करणे अवघड नाही. मनोरथ पूर्ण व्हावे अशी इच्छा असणाऱ्यांना मनाच्या शक्‍तीद्वारे स्वतःचे सर्व मनोरथ पूर्ण करून घेता येऊ शकतात. रथ जमिनीवर चालतो व त्याचा प्रवास अखंडित असतो या दृष्टिकोनातून इच्छा एखाद्या भौतिक प्राप्तीसाठी असली तरी त्यापासून मिळणारे समाधान मनुष्याला पुढे जाण्यासाठी उद्युक्‍त करते. आरोग्य, समृद्धी शांतीची अपेक्षा असणाऱ्यांनी बाह्य वस्तूंकडे पाहण्यापेक्षा स्वतःच्या मनाकडून आरोग्य प्राप्त होईल याकडे लक्ष दिले तर ते अधिक सोयीचे व खात्रीशीर ठरेल. आहाराने, औषधांनी सर्व रोग बरे होत असते तर मुळात मनुष्य आजारीच पडला नसता. म्हणूनच आजारपणाचे कारण मनोव्यथेत असते असे आयुर्वेदाने सांगितले आहे.\nआजारपणाचे कारण मनोव्यथेत असेल तर त्याचा इलाज सुद्धा मनाद्वारा नक्कीच करता येऊ शकेल. पैसाअडका, समृद्धी, श्रीमंती ही सुद्धा मनाच्या माध्यमातूनच मिळते. मनात आळस भरलेला असेल तर मनुष्याला काम करावेसे वाटणार नाही. अशा वेळी शारीरिक स्वास्थ्य ठीक असले, तरी मनाची साथ नसल्यामुळे वेळ आळसात घालवला तर श्रीमंती वा समृद्धी कधीच मिळणार नाही. \"मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण' असे तुकाराम महाराजांनी सांगितले ते काही उगाच नव्हे. आज जगात दिसत असलेले सर्व शोधही त्या त्या वैज्ञानिकाच्या मनाच्या स्फुरणातूनच लागलेले असतात. अगदी भौतिकाची प्रगतीसुद्धा मनाच्या इच्छेमुळेच झालेली असते.\nअशी आहे मनाची ताकद. या मनाला एकाग्र करण्यासाठी उपयोगी पडते ध्यान व मंत्र. मनाचा एकमेव आधार व आहे मनाचा तारणहार आहे मंत्र. छोटी छोटी शकले होऊन अनेक दिशात मनोतरंग पांगण्यापासून मनाला वाचविण्याचे काम मंत्र करतो म्हणून मंत्र मनाचा तारणहार आहे. \"मननात्‌ त्रायते इति मन्त्रः' मनाला वेसण घालण्याचे काम \"राम नाम' करू शकते अन्यथा मन मोकाट सुटलेल्या जनावराप्रमाणे धावत सुटते. \"सोम - संतुलन ॐ ध्यानयोग' या पद्धतीने मनावर उत्तम काम करता येते.\nम्हणून मनाला समर्थ रामदासांनी उपदेश केला आहे \"प्रभाते मनी राम चिंतीत जावा'. मनाची परमावस्था म्हणजे अत्यंत सूक्ष्म मन. जसजसे ते सूक्ष्म होत जाईल तसतसे ते व्यापक व महान शक्‍तिशाली होऊन \"हे विश्वचि माझे घर' याची जाणीव करून देईल व मनाला परमशांती व परमशक्‍तीचा लाभ होईल.\nमुख्य म्हणजे मनोविकारामुळे शारीरिक विकार उत्पन्न होतात व त्यातून भीती व अशाश्वतता निर्माण होते. त्यातून पुढे मन अधिकच व्यथित होऊन छिन्नभिन्न होते. आजारपणात एखाद्या प्रिय व्यक्‍तीने, वडिलधाऱ्याने वा वैद्यांनी भेटून दिलेला धीर म्हणजे मनाला उपचारच असतो. मनाला एकत्र आणून खात्री मिळू शकली तर रोगावर विजय मिळविणे सोपे होते. आपण आता मरणारच, आपल्याला वाचविणारा कोणीच नाही, रोग आता आपल्याला संपवणार अशा कल्पना मनात रुजल्यास औषधे व उपचार लागू पडणे कठीण होते. पाण्यात दगड टाकल्यामुळे तयार होणाऱ्या लाटा काही वेळानंतर आपसूक शांत होतात फक्‍त गरज असते ती पुन्हा पाण्यात दगड न टाकण्याची. तेव्हा प्रत्येक व्यक्‍तीने आजारपणात मनाची उभारी ठेवणे खूप गरजेचे असते. त्यासाठी उपयोगी पडते श्रद्धा व प्रार्थना. औषधोपचाराव्यतिरिक्‍त होणारे शुभेच्छा वगैरे इलाज श्रद्धेतून जन्माला येतात. श्रद्धेमुळे मनःशक्‍ती वाढून रोगाशी सामना करण्याची क्षमता निर्माण होते. अर्थात जगण्यासाठी काहीतरी कारण लागते. माझा काही उपयोग नाही असे समजण्यात किंवा स्वतःला सर्व व्यवहार करता येतात या नावाखाली घरातील मंडळींनी आता तुमची गरज नाही अशी वडिलधाऱ्यांची समज करून देण्यात जीवेष्णा कमी होऊ लगली तर मन रोग उत्पन्न करेल यात काही नवल नाही. प्रत्येक व्यक्‍तीने स्वतःचा म्हणून काही छंद, मित्रमंडळी, अभ्यास, नित्यकर्म चालू ठेवणे गरजेचे असते. त्याही पलीकडे जाऊन असे म्हणता येईल की दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यासाठी मला काहीतरी करावेच लागेल कारण दुसऱ्याच्या हास्यात मिळणाऱ्या आनंदाची अवीट गोडी चाखण्यासाठी मला जगायचे आहे, असे मनाने ठरविले तर रोग होणार नाहीत व आरोग्य उत्तम राहील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012737-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4585", "date_download": "2018-11-20T23:44:37Z", "digest": "sha1:74HRI2CBU4HQAFJV45G3ZURKRBQYI4VM", "length": 4383, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सूर्यमंदिर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सूर्यमंदिर\nएका घरगुती समारंभासाठी गोव्यात जायचं ठरत असतांनाच बाबांनी हळूच एक पुष्टी जोडली- '..त्या समारंभाच्या दुसर्‍या दिवशी रथसप्तमी आहे. दरवर्षी परुळ्याला जायचं म्हणतोस, यंदा जमेल बघ..' येस्स्स्स की, या वर्षी परुळ्याच्या श्रीदेव आदिनारायणाच्या रथसप्तमी उत्सवाला जाणे'च' आहे. पंचमी-षष्ठी-सप्तमी असा ३ दिवस दणक्यात चालणारा, भरपूर मनोरंजनाचे स्थानिक कार्यक्रम स्पर्धा- किर्तन- दशावतारी नाटक वगैरेंची रेलचेल असणारा हा उत्सव आता हळूहळू मोठं स्वरुप घेऊ लागला आहे. पूर्वी उत्सवादिवशी स्थानिक आणि काही मुंबईतून अशी शेकड्यांत जमणार्‍या मंडळींची संख्या आता उत्सवागणिक हजारोने होत आहे.\nRead more about रथसप्तमी मुक्काम परुळे...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012737-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/rss-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T00:49:27Z", "digest": "sha1:AM5LTRPGOP7ZRW4MWTPPAJATIVQ3CGLT", "length": 11632, "nlines": 112, "source_domain": "mahaenews.com", "title": "RSS चा गणवेश परिधान करणाऱ्या 'या' माणसाने मदरशामधून सहा मुलांना घेतले दत्तक | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news RSS चा गणवेश परिधान करणाऱ्या ‘या’ माणसाने मदरशामधून सहा मुलांना घेतले दत्तक\nRSS चा गणवेश परिधान करणाऱ्या ‘या’ माणसाने मदरशामधून सहा मुलांना घेतले दत्तक\nअलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणाऱ्या हाजी हैदर आझम यांनी मालाड येथील मदरशांमधून सहा मुले दत्तक घेतली आहेत. हाजी हैदर आझम भाजपाचे मुंबई शहर उपाध्यक्ष आहेत. चारवेळा हज यात्रा करुन आलेले हाजी हैदर संघाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित होते. संघाचा संपूर्ण गणवेश परिधान करुन ते या कार्यक्रमाला गेले होत.\nहाजी हैदर यांनी दत्तक घेतलेली सहा मुले यावर्षीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहेत. मागच्या आठवडयात मालाड येथील नूर मेहर चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमात हाजी हैदर आझम यांनी मदरशामधील सहा मुलांना दत्तक घेत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे प्रचंड कौतुक होत आहे. मी ज्या मुलांना दत्तक घेत आहे ती मुले दहावी उत्तीर्ण असून त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलणार आहे असे हैदर यांनी सांगितले.\nसय्यद अली यांच्याकडून हा मदरसा चालवला जातो. ही आमची सहावी बॅच असून मदरशामध्ये शिक्षण घेताना आतापर्यंत ४२ मुले एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाली आहेत असे सय्यद अली यांनी सांगितले. यापूर्वी आमदार अस्लम शेख यांनी पहिल्या बॅचमधल्या एका मुलाला दत्तक घेतले होते. पण एकाचवेळी सहा मुलांना दत्तक घेण्याची पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.\nया मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आझम यांनी सांगितले. आरएसएसच्या पोषाखामधील व्हायरल झालेल्या फोटोविषयी त्यांनी सांगितले कि, संघाच्या एका पदाधिकाऱ्याने मला दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले व पोषाखही दिला. मी फक्त कार्यक्रमासाठी गेलो होतो. पोषाख परिधान केला असला तरी आरएसएसमध्ये प्रवेश केलेला नाही असे हाजी हैदर यांनी सांगितले.\nअमित शाह म्हणजे नरकासूर, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून निशाणा\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012738-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/author/rahipatil/", "date_download": "2018-11-20T23:30:56Z", "digest": "sha1:TEZSNDP5X63CI33JG6RXQQWGKSYPJF6W", "length": 4079, "nlines": 93, "source_domain": "bigul.co.in", "title": "राही पाटील – बिगुल", "raw_content": "\nआनंदी लोकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूतान या आपल्या छोट्या शेजाऱ्याच्या सफरीचा हा वृत्तांत.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012738-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-20T23:20:02Z", "digest": "sha1:4DB22O5XVUQABMHFWUNYLJTON3BCOLIL", "length": 6106, "nlines": 46, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "जया प्रदा ह्यांच्या सोबत हिंदी मालिकेत चक्क हि मराठमोळी अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत… – Bolkya Resha", "raw_content": "\nजया प्रदा ह्यांच्या सोबत हिंदी मालिकेत चक्क हि मराठमोळी अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत…\nजया प्रदा ह्यांच्या सोबत हिंदी मालिकेत चक्क हि मराठमोळी अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत…\nजया प्रदा ह्यांच्या सोबत हिंदी मालिकेत चक्क हि मराठमोळी अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत…\nआजवर मराठीतील अनेक अभिनेत्री तसेच अभिनेत्याने हिंदी मालिकेत काम केले आहे. या यादीत आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा समावेश होताना दिसत आहे. “काहे दिया परदेस” या झी मराठीवरील मालिकेत “गौरीची” भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच सायली संजीव चक्क आता हिंदी मालिका साकारताना पाहायला मिळणार आहे. “काहे दिया..” मध्ये सायलीने अतिशय उत्तम भूमिका साकारली होती. या नवख्या चेहऱ्याला प्रेक्षकांनीही आपलेसे केले होते.\n३१ जानेवारी१९९३ साली सायलीचा जन्म झाला. ती मूळची धुळे जिल्ह्यातील जरी असली तरी संपूर्ण शिक्षण मात्र तिने नाशिक मधूनच पूर्ण केले आहे. आटपाडी नाईट्स ,पोलीस लाईन या चित्रपटाखेरीज गुलमोहर ही मालिकाही तिने साकारली आहे. यासोबतच अंबारी मसाले, कोलगेट सारख्या काही व्यावसायिक जाहिरातींमध्ये देखील ती झळकली आहे.\nआता सायली &tv वरील ” परफेक्ट पती ” ही हिंदी मालिका साकारत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा यादेखील या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. येत्या ३ सप्टेंबर रोजी ही मालिका आपल्याला पहायला मिळणार आहे. मालिकेत सायलीने “विधिता राजावतची” प्रमुख भूमिका साकारली आहे. तर आयुष आनंद हा तिचा सहकलाकार म्हणून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सायली आणि जयाप्रदा यांची सासू सुनेची जोडी ऑनस्क्रीन कशी दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकामध्ये निर्माण झाली आहे.\nसायली संजीवला तिच्या या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा\nही अभिनेत्री खरोखरच जाणार मालिका सोडून…प्रेक्षकांसाठी तिने लिहिले हे खास पत्र नक्की वाचा\n“माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेत शनायाची जागा घेणार ” ही ” अभिनेत्री .. दिसते शनया पेक्षाही खूप सुंदर\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012738-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-21T00:49:14Z", "digest": "sha1:Z7RRN3AE4XO3SERC7PCTQJMGSZWVTYBS", "length": 12782, "nlines": 112, "source_domain": "mahaenews.com", "title": "देशाकडून खेळण्यास नकार देणाऱ्या खेळाडूंची लाज वाटते – हूपर | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news देशाकडून खेळण्यास नकार देणाऱ्या खेळाडूंची लाज वाटते – हूपर\nदेशाकडून खेळण्यास नकार देणाऱ्या खेळाडूंची लाज वाटते – हूपर\nकोलकाता- पहिल्या टी-20 सामन्यात भारताकडून पाच गड्यांनी पराभूत झालेल्या विंडीजचा माजी कर्णधार कार्ल हूपरने विंडीजच्या स्टार क्रिकेटपटूंवर टिका केली. यावेळी बोलताना हूपर म्हणाला, देशा कडून नाव कमावल्या नंतर देशाच्या संघाकडून खेळण्यास नकार देनाऱ्या खेलाडूंची आम्हाला लाज वाटते. अशी थेट टिका करत त्यने ख्रिस गेल, आंद्रे रसेल आणि सुनिल नारायन या खेलाडूंवर थेट टिका केली आहे.\nयावेळी बोलताना तो पुढे म्हणाला की, ही खरोखरच लज्जास्पद गोष्ट आहे की, आमच्या काही अव्वल खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्यात रस राहिलेला नाही, विंडीज बोर्ड आणि खेळाडू हा वाद गेली कित्येक वर्षे सुरू असून त्यामुळे त्यांच्या क्रिकेटचे नुकसान होते आहे. तर काहींनी वैयक्तिक कारण देत भारत न येणे पसंत केले. तर काही खेळाडू जायबंदी असल्याने भारतात आलेले नाहीत. त्यामुळे हे खेलाडू देशाचे प्रतिनिधीत्व करण्यापेक्षा पैशालाच जास्त महत्व देत आहेत अशी बोचरी टिकाही यावेळी हूपरने केली.\nजायबंदी असणे किंवा क्रिकेट बोर्डाशी पटत नाही अशी कारणे देणे म्हणजे ही मंडळी देशासाठी खेळण्यास उत्सुक नाहीत, असेच यातून दिसून येत असल्याचे हूपर या वेळी म्हणाला. विंडीजचा माजी कर्णधार सध्या भारतात भारत विरुद्ध विंडीज मालिकेच्या समालोचनासाठी. सध्या टी-20 मालिकेत भाग घेतलेल्या विंडीज संघाचे नेतृत्व कार्लोस ब्रॅथवेटकडे असून तीन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पणदेखील करत आहेत. यामध्ये फॅबियन ऍलनचा समावेश आहे.\nपहिल्या टी-20मध्ये याच ऍलनने 20 चेंडूत 27 धावा केल्या होत्या. तोच त्या लढती विंडीजचा सर्वोच्च स्कोअर करणारा फलंदाज ठरला होता. आमचे सीनियर फलंदाज असते, तर भारताला लढत जड गेली असती. सध्या विंडीज संघ नवा आहे, त्याला परिपक्व होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असेही हूपर यावेळी म्हणाले. तसेच यावेळी पुढे बोलताना हूपर म्हणाला की, आम्हाला आमच्या कामगिरीत सातत्य आणावे लागनार आहे. कारन बऱ्याचदा आम्ही सुरुवातीला चांगला खेल सादर करतो. मात्र, नंतर नंतर आमच्या कामगिरीत बदल होत जातो. आणि आमची कामगिरी खराब होत जाते. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये जर आम्हाला विजय मिलवायचा असेल तर आमच्या फलंदाज आणि गोलंदाजांना त्यांची शक्तीस्थाने ओळखून कामगिरी करणे आवश्‍यक आहे.\nफुझोहू ओपन बॅडमिंतन स्पर्धा: सिंधूची दुसऱ्या फेरीत धडक\nशिखर धवन दिल्ली डेअर डेव्हिल्स कडून खेळनार\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012738-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-20T23:56:36Z", "digest": "sha1:IDNPQEUUWA3P57QWFKGDMRD22FV5VVG5", "length": 11109, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चाकण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nठाण्यात प्रो-गोविंदा स्पर्धेत 10 थरांसाठी मनसे देणार...\nचाकणमध्ये रिक्षांची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आमदार आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल\nमराठा आरक्षणासाठी निलेश राणे यांनी मुंबई गोवा हायवे रोखला\nराज्यात झालेल्या हिंसाचाराचा क्रांती मोर्च्याशी संबंध नाही, मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय\n7 वर्षाच्या चिमुरड्याची दगडाने ठेचून हत्या, मृतदेह फेकला जंगलात\nचाकण हिंसेप्रकरणी एका रात्रीत 20 जण घेतले ताब्यात\nएकीकडे मराठा मोर्चा समन्वयकांची तर दुसरीकडे भाजप आमदारांची आरक्षणावर बैठक\nमराठा क्रांती मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक\nचाकणच्या हिंसेत पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण, प्रकृती धोक्याबाहेर\nचाकणच्या हिंसक आंदोलनात झालं 8 कोटी रुपयांचं नुकसान\nउकळतं दुध अंगावर पडल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू\nचाकणच्या हिंसक आंदोलनामागे 'बाहेरच्यांची' घुसखोरी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012738-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-farmers-experience-polyhouse-dnyaneshwar-thakar-pune-5240", "date_download": "2018-11-21T00:42:59Z", "digest": "sha1:HHVW3YPVZM42X6GDRRKJ73TP2G5S5ZM7", "length": 18401, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, farmers experience in polyhouse Dnyaneshwar Thakar, pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...\nनिर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...\nनिर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...\nनिर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nशेतकरी ः ज्ञानेश्वर ठाकर\nपॉलिहाउस क्षेत्र ः ५६ गुंठे.\nमु. येळसे, पो. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे.\nशेतकरी ः ज्ञानेश्वर ठाकर\nपॉलिहाउस क्षेत्र ः ५६ गुंठे.\nमु. येळसे, पो. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे.\nमावळ तालुक्यातील येळसे (जि. पुणे) येथील ज्ञानेश्वर ठाकर यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. महाविद्यालयामध्ये असताना दिलीप भिलारे यांच्यासोबत ओळख झाली. ते फुलांच्या कंपनीत काम करत. फूलशेती शिकण्याच्या दृष्टीने कॉलेज सुरू असतानाच या कंपनीत काम करण्यास सुरवात केली. नंतर स्वतःची नर्सरी उभी करण्याचा निर्णय घेतला. भांडवल कमी असल्याने गुलाबाचे मातृवृक्ष लावत तयारी केली. त्यातून १९९७ साली गुलाबाची ५००० रोपे बनवली. मात्र, विक्री करण्यामध्ये अडचणी तोटा झाला. मारुती दळवी यांच्या सहकार्याने कशीबशी ती रोपे खपवली. नंतर गुलाब रोपेनिर्मिती आणि विक्रीचा व्यवसायात जम बसू लागला. याच काळात फूलशेती करणारा भाऊ मुकुंद ठाकर यांच्यासह पॉलिहाउस उभारणीचा निर्णय घेतला. पूर्वपरवानगी घेतली तरी दहा गुंठे पॉलिहाउससाठी दहा लाख रुपये गुंतवणूक शक्य नसल्याने माघार घेतली. बंधूंचे पॉलिहाउस मात्र सुरू झाले. वाढते आज दहा एकरपर्यंत पोचले आहे. त्याने पुन्हा प्रोत्साहन देत रागे भरल्याने २०१४-१५ मध्ये एकदम ५६ गुंठे पॉलिहाउस केले. या अनेकांची मदत झाली. गुलाबाची बोर्डेक्स जातीची लागवड केली. सुरवातीला एका मार्गदर्शकाची मदत घेतली. मात्र, आता पत्नी मनीषासह ज्ञानेश्वर स्वतःच संपूर्ण हरितगृहाचे नियोजन करतात.\nसुरवातीला अधिक असलेली मजुरांची संख्या आता कमी केली असून, मजुरीवरील प्रतिमहिना खर्च ४५ हजार रुपयांपर्यंत कमी केला आहे. खर्चामध्ये बचत ही नफ्यामध्ये वाढीसाठी उपयुक्त ठरली आहे.\nगेल्या वर्षी २२ लाख फुलांचे उत्पादन घेतले.\nआतापर्यंत बॅंकेकडून कर्जाऊ घेतलेल्या रकमेपैकी अर्धे फेडले आहे. आणखी दोन एकर क्षेत्र वाढवण्याचे नियोजन करत आहेत.\nसंपूर्ण पॉलिहाउसमध्ये पिकांची देखरेख आणि वेळेवर काम हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोज चार तास पॉलिहाउसमध्ये देखरेख स्वतः करतात. त्यानंतर पूर्ण दिवसाच्या कामाचे नियोजन केले जाते. त्यानुसार पत्नी मनीषा कामे करून घेतात.\nदर वर्षाचे महत्त्वाचे भारतीय सण (गणपती, दिवाळी, दसरा व अन्य) आणि परदेशी सण (नाताळ, व्हॅलेंटाइन डे, मदर्स डे इ.) यांच्या तारखा पाहून त्यानुसार फुले उत्पादनाचे नियोजन करण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी वेळेवर छाटणी घेणे आवश्यक असते. त्यासाठी मार्गदर्शकाची मदत घेतली जाते.\nनिर्यातक्षम फुलांचे उत्पादन अत्यंत महत्त्वाचे असून, त्यावर फूलशेतीचे संपूर्ण आर्थिक गणित विसंबून असते. गेल्या काही वर्षापासून मुकुंद ठाकर यांच्या गटामध्ये समाविष्ट असून, गटाद्वारे फुलांची निर्यात केली जाते.\nदर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी खतांचा संतुलित वापर केला जातो. खतानुसार ए आणि बी टाक्या बनवून त्या ठिबकद्वारे दिल्या जातात.\nकीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर फवारणी करण्याऐवजी प्रतिबंधात्मक फवारणीचे नियोजन असते. आठवड्यामध्ये दोन ते तीन फवारण्या होतात. त्यामध्ये बुरशीनाशक, कीडनाशक आणि विद्राव्य खतांचा समावेश असतो.\nसंपर्क ः ज्ञानेश्वर ठाकर, ९८२३७८०९९६\nगुलाब rose मावळ शिक्षण education तोटा व्यवसाय profession गुंतवणूक कर्ज नाताळ खत fertiliser\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...\nअभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nउत्पादन, थेट विक्री, पूरक व्यवसायांतून...कृषी विद्यापीठ, तज्ज्ञ, वाचन, ज्ञान, विविध प्रयोग...\nस्वयंपूर्ण, कमी खर्चिक दर्जेदार...पुणे जिल्ह्यातील वेळू येथील गुलाब घुले यांनी आपली...\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...\nसंत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...\nचिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...\nअंडी उबवण केंद्राद्वारे बचत गट होताहेत...पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी...\nदुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...\nसेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nग्रामीण आरोग्यासोबत जपला शेतकरी...देशात सशक्‍त आणि आरोग्यसंपन्न पिढी घडावी, या...\nदुष्काळात दोनशे टन मूरघास निर्मितीतीन भावांत मिळून शेती फक्त वीस गुंठे. पण...\nयोग्य व्यवस्थापन ठेवले केळीशेतीत सातत्य...परसोडी (ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा) हे पाण्याची...\nप्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला...नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012738-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-1276-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-70/", "date_download": "2018-11-20T23:43:02Z", "digest": "sha1:X5VAX5RON2ZNLJJ6VHNXCJJJ757WNA3T", "length": 9137, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुरामुळे देशभरात 1276 मृत्यू, 70 लाखाहून अधिक लोक प्रभावित – गृह मंत्रालय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुरामुळे देशभरात 1276 मृत्यू, 70 लाखाहून अधिक लोक प्रभावित – गृह मंत्रालय\nनवी दिल्ली – या मान्सूनमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे देशभरात 1276 मृत्यू झाले आहेत. 70 लाखाहून अधिक लोक प्रभावित झाले असून 5 राज्यांतील 17 लाख लोक शरणार्थी शिबिरांत राहत आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.\nकेरळमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरांमुळे प्रचंड प्रंमाणावर हानी झाली असून 443 लोक मृत्युमुखी पडले आहेत. 14 जिल्ह्यांतील 54.11 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 47,727 हेक्‍टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत. इतर चार राज्यांत अतिवृष्टी आणि पुरांमुळे सुमारे 850 लोक मरण पावले आहेत. केरळप्रमाणेच, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक आणि आसाम या राज्यांत पुरांमुळे हाहाकार माजला आहे. गृह मंत्रालयाच्या आपत्ती निवारण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टी आणि पुरामुळे उत्तर प्रदेशात 218 पश्‍चिम बंगालमध्ये 198, कर्नाटकात 166, महाराष्ट्रात 139, गुजरातमध्ये 52, आसाममध्ये 49 आणि नागालॅंडमध्ये 11 लोक मरण पावले आहेत.\nउत्तर प्रदेशात 18 जिल्ह्यातील 2.92 लाख लोक, पश्‍चिम बंगालमध्ये 23 जिल्ह्यातील 2.27 लाख लोक, कर्नाटकात 11 जिल्ह्यातील 3.5 लाख लोक, आसाममध्ये 23जिल्ह्यातील 11.47 लाख लोक पुराने प्रभावित झाले आहेत. महाराष्ट्रात 26 जिल्हे आणि गुजरातमध्ये 10 जिल्हे पुराने प्रभावित झाले आहेत.\nसन 2005 पर्यंत दर वर्षी पुरांमुळे सरासरी 1600 लोक मरण पावत होते. शेती, घरे आणि सार्वजनिक संपत्तीचे दरवर्षी सरासरी 4,745कोटी रुपयांचे नुकसान होत होते. देशातील 12 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रदेश पूरग्रस्त होत होता अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाने दिली आहे.\nगृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी, म्हणजे सन 2017 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 1200 पेक्षा अधिक लोक मरण पावले होते, त्यात सर्वात जास्त 514 बिहारमध्ये, पश्‍चिम बंगालमध्ये 261, आसाममध्ये 160, महाराष्ट्रात 124 आणि उत्तर प्रदेशात 121 लोक मरण पावले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगणेशोत्सावाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची मोर्चेबांधणी\nNext articleरानडुकरांमुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012738-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/35917", "date_download": "2018-11-20T23:54:28Z", "digest": "sha1:SLFOBUPACQMMG5NHYKZWZY2HFMM5W27T", "length": 33785, "nlines": 341, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली वर्षा विहार २०१२ नोंदणी. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली वर्षा विहार २०१२ नोंदणी.\nमायबोली वर्षा विहार २०१२ नोंदणी.\nवर्षा विहार ... वर्षा विहार ... मायबोलीचा वर्षा विहार ...तोही दहावा ....\nतर मंडळी, समस्त मायबोली परिवाराकरता मायबोली घेऊन येत आहे वर्षाविहार-२०१२...\nएक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्‍या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा :डोमा:) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात. सगळे वाद, स्पर्धा बाजुला ठेवून , मतभेद बाजुला सारुन, नवीन ओळखी आणि मित्र बनवण्याचा हमखास मेळा ...\nयंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २२ जुलै २०१२ या दिवशी, खोपोली इथल्या यू.के.’ज्‌ रिसॉर्टच्या साथीनं. पाऊस तर दरवर्षी असतोच संगतीला.\nपण मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.\nत्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी.\nवविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.\nनावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे.\n१. नोंदणी करणार्‍याचे नाव\n२. मायबोलीचा user id\n३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक )\n४. कुठल्या शहरातून येणार (मुंब‌ई, पुणे इ.)\n५. आपला नेहमी वापरात असलेला email id\n६. सहभागी होणार्‍या एकूण व्यक्तींची संख्या ,प्रौढ, स्त्री , पुरुष , त्यांचे पूर्ण नाव आणि त्यांचे वय\n७. लहान मुले ( १ ते ५ किंवा ६ ते ८ वयोगट) असल्यास त्यांचे पूर्ण नाव वय\n८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार\n९.खालील दिलेल्या बस मार्गा पैकी बसथांबा कोणता असेल \n१०. पैसे कसे भरणार\nनावनोंदणीची अंतिम तारीख आहे १४ जुलै २०१२.\nनावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.\nवर्षाविहार-२०१२ वर्गणी आहे :\nप्रौढ : रु. ८०० /-प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ५००, बस : रु. २५०, इतर खर्च : रु. ५०)\nप्रौढ : रु. ८५० /-प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ५००, बस : रु. ३००, इतर खर्च : रु. ५०)\n५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.\nमुले (वय ५ ते ८ वर्षे) : रु. ३७५/- प्रत्येकी.\nमुले (वय ९ ते १२ वर्षे):रु ५००/- प्रत्येकी\n१३ वर्षापासून पुढे पूर्ण आकार लागेल.\nरिसॉर्ट च्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता , दुपारचे जेवण , संध्याकाळी चहा बिस्किटे यांचा समावेष आहे.\nवरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ५० माणसांप्रमाणे धरला आहे. संख्या वाढल्यास नंतर नोंदणी करणार्‍या सभासदांना प्रवास खर्च कदाचित जास्त येउ शकतो ( तो खर्च वाढलेल्या माणसांच्या संख्येवर अवलंबून आहे.) त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करा.\n(इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्‍या खर्चाचा अंतर्भाव आहे.)\nपुणे आणि मुंबई इथे १५जुलै २०१२या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.\nपुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: १५जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००\nमुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: १५ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००\nसमजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.\nस्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.\nऑनला‌ईन पैसे भरणार्‍यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.जे बँक डिटेल्स ऑनलाईन ट्रान्सफरसाठी दिले जातील, त्या अकाऊंटमध्ये कॅश डिपॉझिट करु नका.\nप्रत्यक्ष पैसे भरण्याकरता १५ तारखेपर्यंत वाट पाहायची गरज नाही , खालील संयोजकांपैकी कोणालाही संपर्क करुन आधीच पैसे भरु शकता.\nमुंब‌ई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.\nवर्षाविहार-२०१२ संयोजन समिती :\nमल्लीनाथ करकंटी( मल्लीनाथ के):\nप्रणव कवळे ( प्रणव कवळे)\nविनय भिडे (विनय भिडे)\nhttp://uksresort.com/ या दुव्यावर यू. के.’ज्‌ रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल.\nआपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.\nवविची रुपरेषा साधारण अशी असेल......\nसकाळी ९.०० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील\nसकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया\n१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात उतरण्यासाठीचे चेंजिंग\n१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल व इतर उपलब्ध राईड्स/रेन डान्स मधे धम्माल मस्ती\n१२.३० ते १.०० परत चेंजिंग\n१.०० ते २.०० जेवण\n५.०० वाजता चहा व बिस्किट्स\n५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बस मधून प्रयाण.\nतेव्हा, भेटू या, २०१२च्या वविला\nमुंबईच्या बस रुटची माहिती खालील प्रमाणे\n१) बस बोरिवली नॅशनल पार्कहून सुटेल वेळ ५.४५ am (ह्या स्टॉपकरता श्री. विनय भिडे ह्यांच्याशी संपर्क साधावा)\n२) जोगेश्वरी हायवे (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड कॉर्नर) - ६.२० am\n३) दीनदयाळ नगर मुलूंड (पुर्व) ६.२५ am (ह्या स्टॉपकरता श्री. आनंद चव्हाण ह्यांच्याशी संपर्क साधावा)\n४) ऐरोली ब्रिज ७.१० am\n५) ऐरोली सेक्टर ५: ७.१५ am\n६) वाशी ७.३० am\n७) कळंबोली मॅकडोनल्ड (एक्स्प्रेस हायवेचा स्टार्ट) ८.०० am\nमुंबई रुट संदर्भात काही शंका असल्यास कृपया श्री विनय भिडे आणि पुणे रुट साठी मयूरेश कंटक ह्यांना फोन करुन संपर्क साधावा.\nपुणे बस रुटची माहिती खालील प्रमाणे\n१) बस सावरकर भवनहून (बाल गंधर्वच्या पाठीमागे) सुटेल वेळ - ६.१५ am (६ ते ६.१५ पर्यंत बस तिथे थांबेल)\n२) डेक्कन - ६.३० am (बसस्टॉप समोर)\n३) राजाराम पुल - ६.४५ am (सिंहगड रोड्-व्यंकटेस्वरा हॅचरीज)\n४) कोथरुड (किमया हॉटेल) - ७.०० am\nप्रत्येकाने वेळेपुर्वी तेथे उपस्थित रहाणे आवश्यक आहे.\nपिंपरी-चिंचवडहुन येणार्‍यांनी कृपया मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या फाट्याजवळ थांबावे, त्यांना तिथुन पिक केले जाईल.\nनोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्‍या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे.\nसुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही )\nयुके'स रिसॉर्ट ला पुन्हा ववि करण्याच महत्वाच कारण , बाकी सर्व रिसॉर्ट चे दर कमीत कमी ६५० /- ते ७०० /- रुपये आहेत , त्याचबरोबर युके'स मध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत आणि दर्जा देखील उत्तम आहे. मुंबई पुणे दोन्हीकडच्यांना प्रवासही सोयीचा आहे.\nतर मायबोलीकरांनो हा सोहळा चुकवु नका , मुंबई पुण्याचे मायबोलीकर एकत्र भेटण्याचे हमखास ठिकाण म्हणजेच वर्षा विहार ...\nमायबोलीकरांचे ववि फोटो प्रकाशित करण्याबाबत एक महत्वाची सूचना:-काल वविला आलेल्या सर्व मायबोलीकरांना अशी विनंती आहे की वेबमास्तरांनी फोटो प्रकाशना संदर्भात वर जे पर्याय दिले आहेत त्यातले तुम्हाला हवे असलेला पर्याय निवडुन तशी पोस्ट इथे करावी..त्यासाठी तुम्हाला ४८ तासांची मुदत (दोन दिवसांची)देण्यात येत आहे.त्यानंतरच वविचे फोटो मायबोलीवर प्रकाशित करण्यात किंवा वविला आलेल्या मायबोलीकरांना पाठविण्यात येतील. ४८ तासात जर का तुम्ही पर्याय निवडला नाहीत तर तुम्हाला तुमचे फोटो प्रकाशित करण्यास कुठलाही आक्षेप नाही असे गृहीत धरण्यात येईल.\nकाल ज्यांनी फोटो काढले आहेत त्यांनाही सूचना आहे की त्यांनी इथे संयोजकांची पोस्ट येईपर्यंत कुठेही कालचे वविचे फोटो प्रकाशित करू नयेत किंवा कोणालाही ते पाठवुही नयेत.\nह्यावेळी तरी जमेल का \nह्यावेळी तरी जमेल का \nमल्ली , ठरल्यास कळवेन.\nखुपच छान नियोजन.... नियोजन\nनियोजन करण्यास खुपच मेहनत घेतलेली दिसत आहे.\nयन्दा येण्याचा प्रयत्न करतो.\nहे भारीच प्रकरण दिसतय\nहे भारीच प्रकरण दिसतय\nसंयोजकांना शुभेच्छा. झोकात होऊ देत हाही ववि..\n नावनोंदणी बाफमुळे कोण कोण जाणारे ते कळेल इथेच\n नावनोंदणी बाफमुळे कोण कोण जाणारे ते कळेल इथेच >>> त्यावर तू जाणार की नाही हे अवलंबून आहे का लले\nशुभेच्छा, मस्त एंजॉय करा.\nशुभेच्छा, मस्त एंजॉय करा.\nमाझा हा पहीला ववी\nमाझा हा पहीला ववी\nशुभेच्छा, मस्त एंजॉय करा.>>>>\nशुभांगी, हे असले प्रतिसाद माझ्यासारख्या म्हातार्‍यांसाठी आरक्षित आहेत.\nसंयोजक या वर्षी टी-शर्ट नाहीत\nसंयोजक या वर्षी टी-शर्ट नाहीत का\nलोकहो नुसत वा वा काय नोंदणी\nलोकहो नुसत वा वा काय नोंदणी करा की. यन्दाचा १० वा ववि आहे, जोरात व्हायला हवा.\n शामले .. इच्छा असूनहि नाही येउ शकत.. म्हणून वावा करते\n.. दण्क्यात .. जोरात झोकात होउदे ववि. शुभेच्छा ववि साठी....मजा करा लोखो\nमला भयंकर म्हणजे भयंकरच वैताग\nमला भयंकर म्हणजे भयंकरच वैताग येतो... चिडचिड होते, दरवर्षी - वविची बातमी कळली की... उग्गीच वा वा करणार नाहीये... कानातून जळका धूर येत असताना तर अज्जिबात नाही\nकधीतरी फक्तं वविसाठी म्हणून टेचात भारतवारी करणारय... सांगून ठेवते... (जोरात पाय आपटत निघून जाऊन मुळु मुळु रडणारी बाहुली)\nदाद.... ववीच्या दिवशी कॉल\nववीच्या दिवशी कॉल करुन वरच्य्वल ववि एंजॉय करा\nपुण्यातल्या प्रौढांसाठी ५० रु. जास्त का\nमंजिरी, लिहिलंय की वर\nमंजिरी, लिहिलंय की वर व्यवस्थित, बसखर्च अधिक आहे पुणेकरांसाठी. रीसॉर्टची फी सारखीच आहे सगळ्यांना.\nमंजात्या, बस खर्चामुळे जास्त\nमंजात्या, बस खर्चामुळे जास्त आहे.\nबसखर्च अधिक आहे पुणेकरांसाठी>>>>>>>>>> मंजूडी, मल्ल्या, मग 'मुंबई पुणे दोन्हीकडच्यांना प्रवासही सोयीचा आहे.' हे वाक्य हुकतंय मग\nमंजूडी, मल्ल्या, मग 'मुंबई\nमंजूडी, मल्ल्या, मग 'मुंबई पुणे दोन्हीकडच्यांना प्रवासही सोयीचा आहे.' हे वाक्य हुकतंय मग>>>>>>>>>>>>>>>> पुणे करांना थोडं लाब पडत असेल तर अंकल ना सांगुन किचन थोडं पुण्याकडे सरकवु त्यात काय एवढं\nपण तु येणार असशील तरच हो.....\nमंजिरी, सोयीचा म्हणजे सारखा\nमंजिरी, सोयीचा म्हणजे सारखा की काय\nतुला पन्नास रुपये अधिक भरायला परवडणार नसतील तर मुंबईहून वविला ये, हा.का. ना. का. पण\nउगीच नसत्या शंका काढू नकोस, नाहीतर 'तुम्हाला फक्त चुकाच दिसतात का' असं टुमणं लावत श्रीयुत डुप्लिकेट अवतीर्ण होतील\nमंजात्या, तु ये हो मुंबई हुन, हा का ना का.\nएवढ्यात नाही ठरवता येत आहे.\nएवढ्यात नाही ठरवता येत आहे. बघुया जमलं तर नक्की येणार.\n*विषय जागेवर आणल्याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.\nलोक्स... इथे आम्हाला गेल्या\nलोक्स... इथे आम्हाला गेल्या वविच्या गंमतीजंमती तरी सांगा, जेणे करून यावेसे वाटेल..\nगेल्या वर्षीच्या वविच्या फोटोरुपी आठवणी ...\nयावर्षी सुद्धा दणक्यात होईल अस वाटतय ... बघुया वेळेच गणित कस जमतय ते .. भेटुया\nया काही जुन्या लिंक्स\nया काही जुन्या लिंक्स\n1123044652 या काही जुन्या लिंक्स\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012738-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.quotes-aniruddhabapu.com/tag/abhav/", "date_download": "2018-11-21T00:33:27Z", "digest": "sha1:VOE6KYC2XEJAJBCUCFBN3QSLZBMZ7U5A", "length": 2606, "nlines": 84, "source_domain": "marathi.quotes-aniruddhabapu.com", "title": "Abhav Archives - Aniruddha Bapu Quotes", "raw_content": "\nआपल्या जीवनात दु:ख हे अभावामुळेच होते आणि अभाव हा परमेश्वरापासून विभक्त राहिल्याने निर्माण होतो\nआपल्या जीवनात दु:ख हे अभावामुळेच होते आणि अभाव हा परमेश्वरापासून विभक्त राहिल्याने निर्माण होतो.\nएड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना\n‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे\nनिरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद\nसोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण करीत कठीण समस्यांच्या मागे जावे\nअपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012738-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sambhaji-bhide-arrested-bhima-koregaon-crisis-dr-prakash-ambedkar-mumbai/", "date_download": "2018-11-21T00:05:17Z", "digest": "sha1:YKEQTIN7O2DSITDPV2C4ZPUVYBKMDSM7", "length": 5715, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिडे यांच्या अटकेसाठी मोर्चास हजारो कार्यकर्ते रवाना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भिडे यांच्या अटकेसाठी मोर्चास हजारो कार्यकर्ते रवाना\nभिडे यांच्या अटकेसाठी मोर्चास हजारो कार्यकर्ते रवाना\nभीमा -कोरेगाव दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी व सूत्रधार भिडे यांना त्वरित अटक करावी, महाराष्ट्र बंद मधील आंदोलकांवरील सर्व खटले रद्द करावे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क वेळेवर दिल्या जाव्यात, आदी मागण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विधानभवनावर आज (दि. 26) एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी आज रवाना झाले.\nया आंदोलनासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल वेटम, प्रभारी जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे, योगेश भाले, उपाध्यक्ष स्वप्नील खांडेकर, सोमनाथ कांबळे, किसन जगताप, प्रियांका धुळे, गौतम भगत, आकाश कांबळे, हिरामण भगत, अमोल भंडारे, दीपाली बळखंडे, अनिकेत सावंत आदी गेले आठ दिवसांपासून तयारी करीत आहेत. त्यासाठी त्यांनी गावोगावी बैठका घेतल्या आहेत. त्याला लोकांच्यातून जोरदार प्रतिसाद मिळाला. सांगली जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रवाना झाले आहेत. आज (सोमवारी) दुपारी 12 वाजता मुंबईतील जिजामाता उद्यान भायखळा (पूर्व) येथे सर्वांनी उपस्थित रहावे. त्यानंतर तेथून विधान भवनवर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.\nजिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रचंड संख्येने या मोर्चास उपस्थित रहावे, असे आवाहन सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल वेटम यांनी केले आहे.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012738-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/cloth-mill-fire-in-Goregaon/", "date_download": "2018-11-20T23:39:43Z", "digest": "sha1:E2J74WULH67ZQCOV2QKVLYZEIDKZSRUW", "length": 5282, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोरेगावातील कापड गिरणीला आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगावातील कापड गिरणीला आग\nगोरेगावातील कापड गिरणीला आग\nगोरेगाव पूर्व, ओबेरॉय मॉलजवळील इटालियन इंडस्ट्रियल इस्टेटमधील पारेख कपडा मिलला बुधवारी लागलेल्या आगीत करोडो रुपयांचे नुकसान झाले. अग्‍निशमन दलाने सात तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले. कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व मशीनरी, कच्चामाल, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाले. सकाळी सातच्या दरम्यान आग लागल्यावर सुमारे अर्धा तासानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कपड्याच्या गाळ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले.\nकपड्यावर प्रिंटिंग, डिझाइन, फिल्टर अशी विविध कामे येथे केली जात. सकाळी आठ वाजता कामगार कामासाठी मिलमध्ये दाखल व्हायचे. या घटनेमुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत. गोदामात मोठ्या प्रमाणात कपड्याचा साठा असल्याने आग संपूर्ण गोदामात पसरली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवांना आग विझवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. इमारतीबाहेर अनधिकृत शेड बांधण्यात आल्यामुळे आग विझवण्यास विलंब झाला. दहाच्या दरम्यान पालिकेच्या पी.दक्षिण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने येथील बांधकाम पाडले. यावेळी स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली होती.\nपहिल्या माळ्यावर पारेख कपडा मिल असून दुसर्‍या माळ्यावर वस्त्र क्रियेशन ही कंपनी आहे. जवानानी 2 वाजून 40 मिनिटांनी आग पूर्णपणे विझवली. अग्निशमन दलाचे 8 फायर इंजिन, 6 पाण्याचे जंबो टँकर, तीन अ‍ॅम्ब्युलन्स, एक फायर अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी होते.\nसुदैवाने या मिलमध्ये एकही कर्मचारी नसल्यामुळे जीवितहानी टळली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत. महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012738-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/uddhav-thackeray-criticize-bjp-government-150370", "date_download": "2018-11-21T00:19:14Z", "digest": "sha1:YUMX7R2H2X6MKSY2KGIQ2PBXSJGKROEU", "length": 13119, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uddhav Thackeray criticize bjp government विष्णुचा अकरावा अवतार बरोबर असताना का काही होत नाही: उद्धव | eSakal", "raw_content": "\nविष्णुचा अकरावा अवतार बरोबर असताना का काही होत नाही: उद्धव\nगुरुवार, 18 ऑक्टोबर 2018\nमुंबई : महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महिलांवर अत्याचार यासारख्या विषयांवर केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद म्हणत आहेत, आमच्या हातात काहीच नाही. तुमच्या विष्णुचा अकरावा अवतार (पंतप्रधान नरेंद्र मोदी) तुमच्यासोबत आहे, मग तो काही बदलू शकत नाही, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.\nमुंबई : महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महिलांवर अत्याचार यासारख्या विषयांवर केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद म्हणत आहेत, आमच्या हातात काहीच नाही. तुमच्या विष्णुचा अकरावा अवतार (पंतप्रधान नरेंद्र मोदी) तुमच्यासोबत आहे, मग तो काही बदलू शकत नाही, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.\nदेशात पेट्रोल, डिजे, गॅसचे भाव रावण बनून उभे आहेत. आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून देशद्रोही, देशविरोधी म्हटले जाते. पण आज देशात सुरू असलेला कारभार तुम्हाला मान्य आहे का राज्यात दुष्काळाचा राक्षस उभा आहे. पुढचा पावसाळा कधी लवकर आला तर बर. मराठवाडा होरपळतोय मग अशा वेळी सरकारच्या विरोधात बोलायला नको का. असे बोलत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर कठोर टिका केली. हेच सांगताना त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्या आठवणी सांगितल्या. सरकारे येतील आणि जातील पण देश टिकाल पाहिजे हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाक्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.\nसरकारने एक सर्जीकल स्ट्राईक केले. पण त्यानंतर आमच्या सैनिकांच्या हत्या थांबल्या का त्यानंतर किती सैनिक मारले गेले हे सरकार सांगत नाही. आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही. पण रमजाणच्या काळात शस्त्रबंदीची घोषणा कोणासाठी केली होती. काश्मिर मधल्या दहशतवाद्यांसाठी याची उत्तरे या सरकारनी द्यावीत. अंतरराष्ट्रीय पातळीवरील रुपयाची किंमत ढासळत असताना ठाकरे यांनी दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची एक आठवण सांगितली. तेव्हा डॉलरची किंमत 37 रुपये होती. प्रमोद महाजनांना एकानी प्रश्न विचारला होता की, तुमचे देशा विषयीचे स्वप्न का. तर महाजन म्हणाले होते. डॉलरची किंमत 37 रुपये आहे. माझ्या देशाचा एक रुपाया 37 डॉलर एवढा झाला पाहिजे. पण आज उलट होत आहे. डॉलरची किंमत 74 रुपयांपर्यंत गेली आहे. याची उत्तरे सरकाने द्यावीत.\nउद्धव ठाकरे म्हणाले -\n- राम मंदिराबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मत व्यक्त केले आहे\n- राम मंदिर कधी बांधणार माहिती नाही\n- मी अयोध्येला जाणार आहे, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार\n- मी तेथे जाऊन मोदींना विचारणार आहे, तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळू नका\n- प्रत्येकाच्या खात्यात 15 लाखांप्रमाणे राम मंदिर जुमला ठरू नये\n- हा विषय श्रीरामाचा आहे, साधा विषय नाही\n- चार वर्षांत पंतप्रधान एकदाही अयोध्येला गेले नाहीत, का\n- ज्या उत्तर प्रदेशमधून निवडून गेलात तेथे कधी गेला नाही\n- एकदा सांगून टाका तुम्ही मंदिर बांधता की आम्ही मंदिर बांधू\n- नितीन गडकरी तु्म्ही मराठी आहात, खोटे बोलणे महाराष्ट्राची संस्कृती नाही\n- शिवसेनाप्रमुख म्हणायचे शब्द द्यायचा असेल तर विचार करून दे\n- तुम्ही निर्लज्जपणा करत आहात, हा तुम्हाला शोभत नाही\n- लोक आता दिलेल्या वचनांबद्दल विचारत आहेत, काय उत्तर देणार\n- तुम्ही दिलेली आश्वासने विसरला तरी आम्ही विसरणार नाही\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012738-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-band-against-fuel-price-hike-mumbai-maharashtra-11985", "date_download": "2018-11-21T00:37:59Z", "digest": "sha1:UUCM6PKD75OYCMNPL5OWM6T4B2LAB7PK", "length": 14467, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, band against the fuel price hike, mumbai, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ उद्या बंद\nवाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ उद्या बंद\nरविवार, 9 सप्टेंबर 2018\nमुंबई : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढलेल्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी (ता. १०) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.\nमुंबई : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढलेल्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी (ता. १०) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.\nयासंदर्भात प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्‍हाण म्हणाले, की देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतींत फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती या देशामध्ये सर्वात जास्त आहेत. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतींनी उच्चांक गाठलेला आहे. त्याचप्रमाणे महागाईसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती वाढलेल्या असतानासुद्धा केंद्र व राज्य शासन गप्प बसलेले आहे. मे २०१४ नंतर शासनाने पेट्रोलच्या करात २११ टक्के वाढ केली. तसेच डिझेलच्या करात ४४३ टक्के वाढ केलेली आहे.\nकेंद्र व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेल व गॅसवर अवास्तव कर लावल्यामुळे त्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. केंद्र-राज्य शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्षातर्फे बंद पाळण्यात येणार आहे. तसेच समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांनासुद्धा या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nकाँग्रेस महाराष्ट्र बंद इंधन\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012739-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Two-officers-fight-in-the-bus-stand/", "date_download": "2018-11-20T23:55:59Z", "digest": "sha1:AUXMODOGI7C3QMSS7C43NYFYO6UV2V4L", "length": 5129, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बसस्थानकात दोन अधिकार्‍यांत हाणामारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › बसस्थानकात दोन अधिकार्‍यांत हाणामारी\nबसस्थानकात दोन अधिकार्‍यांत हाणामारी\nचुकीच्या ठिकाणी ड्यूटी लावल्याने राग अनावर झालेल्या वाहतूक नियंत्रक पदावर असलेल्या अधिकारी व मुख्य बसस्थानक प्रमुख यांच्यात शाब्दिक चकमक झाली, व त्यानंतर शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांनीही मारहाण झाल्याची तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलिस ठाणे गाठले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की मुख्य बसस्थानक प्रमुख कृष्णा मुंजाळ व वाहतूक नियंत्रक लक्ष्मण उणे यांच्यात सायंकाळी 5.30 च्या सुमारास ड्यूटी लावण्यावरून वाद झाला. चुकीच्या ठिकाणी ड्यूटी लावत असल्याचा आरोप करत उणे यांनी मुंजाळ यांच्याशी शाब्दिक वाद घातला. या वादाचे रूपांतर शेवटी मारहाणीत झाले. दोघांनीही एकमेकांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत मुंजाळ व उणेे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, दोन अधिकार्‍यांमध्ये झालेल्या मारहाणीमुळे कर्मचार्‍यांत एकच खळबळ उडाली आहे. जे कर्मचारी ड्यूटी वाटपामुळे नाराज आहेत, ते या निमित्ताने एकत्र येऊन वेगळीच रणनीती वापरत असल्याने अधिकार्‍यांत दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.\nतक्रार आल्यास चौकशी करू\nदोन अधिकार्‍यांत वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. ते दोघेही पोलिसांकडे तक्रार करण्यास गेले आहेत. याबाबत माझ्याकडे कार्यालयीन तक्रार आल्यास त्या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012739-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Milk-rate-agitation-in-Karad/", "date_download": "2018-11-21T00:42:40Z", "digest": "sha1:JB2CHCZYPTRDIDN5AWBMVPETPFCFYEZB", "length": 6260, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘स्वाभिमानी’ने अडविला दुधाचा टेम्पो | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘स्वाभिमानी’ने अडविला दुधाचा टेम्पो\n‘स्वाभिमानी’ने अडविला दुधाचा टेम्पो\nदूध दर आंदोलनाची तिव्रता दुसर्‍या दिवशीही कायम होती. तालुक्यातील सुमारे 34 हून अधिक गावात शेतकर्‍यांनी स्वत:हून संस्थांना दूध घातले नसल्याने दूध संकलन केंद्रे बंद होती. त्यामुळे या आंदोलनात स्वत: शेतकरी सहभागी झाल्याचे दिसून आले. कराडजवळ कृष्णा नाक्यावर कोयना दूध संघाचा टेम्पो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे व कार्यकर्त्यांनी अडविल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. दरम्यान, महामार्गावरून जाणार्‍या दूध टँकरला पोलिसांनी बंदोबस्त दिला होता.\nपोलिसांनी केलेल्या कारवाईत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह योगेश झांबरे व राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल घराळ यांचा समावेश असून त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई केल्याने इतर कार्यकर्ते दिवसभर शांत होते.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. दूधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान मिळावे, यासाठी हे आंदोलन सुरु असून यातून शेतकर्‍यांचाच फायदा होणार असल्याने शेतकरी स्वत:हून आंदोलनात सहभागी होत आहेत, ही चांगली बाब असल्याचे सचिन नलवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्यांनी अद्यापही आंदोलनात भाग घेतला नाही, त्यांनी संकलन केंद्रात दूध न घालता आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहनही नलवडे यांनी केले आहे.\nआंदोलनाच्या दुसर्‍या दिवशीही तालुक्यातील बहुतांशी दूध संघ बंद राहिले. तालुक्यातील पार्ले, केसे, वडोली निळेश्‍वर, बाबरमाची, राजमाची, कोपर्डे हवेली, करवडी, शामगाव, अंतवडी, रिसवड, मसूर तसेच कराड दक्षिणमधील वाठार, काले आदी मोठ्या गावात शेतकर्‍यांनी स्वत:हून दूध संस्थांना दूध घातले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी दूध संकलन झाले नाही.\nदरम्यान, सचिन नलवडे हे कार्यकर्त्यांसह कराडमध्ये येत असताना त्यांना कराड कृष्णानाक्यावर दूध वाहतूक करताना टेम्पो आढळून आला. त्यामुळे टेम्पो अडविला असता कराड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस तेथे दाखल झाले. त्यांनी सचिन नलवडेसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012739-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.quotes-aniruddhabapu.com/tag/parmeshwar/", "date_download": "2018-11-21T00:41:36Z", "digest": "sha1:ZXOUY23XOXG6WIRSMFBRAHDOKYFULHWG", "length": 8087, "nlines": 113, "source_domain": "marathi.quotes-aniruddhabapu.com", "title": "Parmeshwar Archives - Aniruddha Bapu Quotes", "raw_content": "\nपहिल्यांदा मला निश्चितपणे ठरवायला पाहिजे की हा माझा परमेश्वर आहे आणि मी त्याचा आहे.\nपहिल्यांदा मला निश्चितपणे ठरवायला पाहिजे की हा माझा परमेश्वर आहे आणि मी त्याचा आहे. हा माझं कल्याण करण्यासाठीच आहे आणि मी माझं कल्याण करुन घेणारच आहे.\nआयुष्यामध्ये परमेश्वराकडे काय मागायचं असेल तर ते जरुर मागा\nआयुष्यामध्ये परमेश्वराकडे काय मागायचं असेल तर ते जरुर मागा, पण एवढं मागणं मागायला विसरु नका की ’हे परमेश्वरा, तू मला हवास, बाकीचं जे तुला द्यायचं ते दे, पण एक मात्र नक्की मागत आहे की...... तू मला हवासच\nकृतज्ञता हा असा गुणधर्म आहे की जो परमेश्वराला सगळ्यात जास्त आवडतो.\nकृतज्ञता हा असा गुणधर्म आहे की जो परमेश्वराला सगळ्यात जास्त आवडतो.\nमी चांगली वा वाईट गोष्ट करण्याची शक्ती माझ्या सावधपणावर अवलंबून असते\nमी चांगली वा वाईट गोष्ट करण्याची शक्ती माझ्या सावधपणावर अवलंबून असते. हा सावधपणा फक्त परमेश्वराच्या भक्तीनेच प्राप्त होऊ शकतो\nजेव्हा परमेश्वराबद्दल माझ्या मनातील भय दूर होईल तेव्हा मी परमेश्वराशी खरा जोडला जाईन\nजेव्हा परमेश्वराबद्दल माझ्या मनातील भय दूर होईल तेव्हा मी परमेश्वराशी खरा जोडला जाईन\nमनात भक्तिभाव नसताना नुसत्या हाताने कर्मकांडाची मी केलेली कवायत माझ्या परमेश्वरापर्यंत कधीच पोहोचत नाही\nमनात भक्तिभाव नसताना नुसत्या हाताने कर्मकांडाची मी केलेली कवायत माझ्या परमेश्वरापर्यंत कधीच पोहोचत नाही\nजेवढ्या प्रमाणात भक्ती तेवढ्या प्रमाणात शांतता, आणि जेवढ्या प्रमाणात शांतता तेवढ्या प्रमाणात स्थैर्य\nजेवढ्या प्रमाणात भक्ती तेवढ्या प्रमाणात शांतता, आणि जेवढ्या प्रमाणात शांतता तेवढ्या प्रमाणात स्थैर्य तेवढ्याच प्रमाणात परमेश्वरी कृपा. म्हणजेच जेवढ्या प्रमाणात भक्ती तेवढ्या प्रमाणात परमेश्वरी कृपा.\nपरमेश्वर व त्याच्या भक्तांमध्ये कोणताही एजंट नाही\nपरमेश्वर व त्याच्या भक्तांमध्ये कोणताही एजंट नाही. प्रत्येकाची रांग परमात्म्याकडे सद्‍गुरुकडे वेगवेगळीच आहे. मला दुसर्‍याच्या रांगेत घुसायचे नाही व माझ्या रांगेत कोणीही घुसू शकत नाही. माझ्यासाठी जे काही करायचे आहे ते तो परमात्माच करू शकतो.\nपरमेश्वराला कळत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही\nपरमेश्वराला कळत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही हा सगळ्यात मोठा संस्कार पालकांनी मुलांवर करायला पाहिजे\nसंकटांमध्ये माझ्या मागे परमेश्वर कसा उभा होता व त्यातून माझं कसं चांगलं झालं\nसंकटांमध्ये माझ्या मागे परमेश्वर कसा उभा होता व त्यातून माझं कसं चांगलं झालं ह्याचा मी वारंवार विचार करत राहीन तेव्हाच मी परमेश्वराशी जोडला जाईन\nएड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना\n‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे\nनिरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद\nसोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण करीत कठीण समस्यांच्या मागे जावे\nअपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012743-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-divyamarathi-editorials-agarlekh-2214634.html", "date_download": "2018-11-21T00:19:41Z", "digest": "sha1:MPMYDUWCUB37MYHK5IQ52M6LM77URHUT", "length": 16180, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "divyamarathi, editorials, agarlekh | मुंडे की दुनिया", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nगोपीनाथ मुंडेंनी भाजपच्याच बंगल्यात राहून फक्त गडकरींचीच नव्हे तर थेट नागपूरच्या संघाच्या गडाचीच अडचण केली आहे.\nगोपीनाथ मुंडेंनी भाजपच्याच बंगल्यात राहून फक्त गडकरींचीच नव्हे तर थेट नागपूरच्या संघाच्या गडाचीच अडचण केली आहे.\nगोपीनाथ मुंडेंची ‘सीरियल’ एक आठवडाभर सर्व चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रांमध्ये चवीचवीने चालविली गेली. या ‘पोलिटिकल सीरियल’चा ‘टीआरपी’ सास-बहू आणि सारेगमपपेक्षाही जास्त होता. शिवाय याच्यात कुणीही नट-नट्या नव्हत्या, तर थेट खरीखुरी कॅरेक्टर्स भाग घेत होती. नाही म्हणायला, हल्ली राजकीय नेतेमंडळी बॉलीवूडपेक्षाही अ‍ॅक्टिंग करण्यात माहिर झाली आहेत. त्यामुळे या ‘मुंडे की दुनिया’ सीरियलमध्ये खरे नाट्य किती होते आणि ‘सच्ची अ‍ॅक्टिंग’ किती हे सांगणे तसे कठीण आहे. त्याचप्रमाणे ही सीरियल कॉमेडी होती की मुंडेंची शोकांतिका हेही सहज सांगता येणार नाही. मुंडेंची स्थिती केविलवाणी होती की गोपीनाथरावांनी पक्षाची अवस्था केविलवाणी केली, यावर ‘तज्ज्ञांनी’ उदंड भाष्य केले. काही तज्ज्ञांना अगदी काही तास अगोदर खात्री होती की मुंडे सोनिया गांधींना भेटणार, त्यानंतर केंद्रीय कॅबिनेटमध्ये जाण्यासंबंधात डॉ. मनमोहन सिंगांना भेटून खाते ठरविणार आणि एकदा ‘डील’ झाले की भाजपचा राजीनामा देणार. या तज्ज्ञांनीच अहमद पटेल यांची मुंडेंबरोबर भेट झालेली असून, आता फक्त औपचारिकता उरली आहे असे जाहीर केले होते. काही पत्रकारांनी तर मुंडेंना द्यायचे खातेही जाहीर करून टाकले होते. अवजड उद्योग (पूर्वी विलासरावांकडे असलेले खाते) किंवा अन्न व नागरी पुरवठा (पूर्वी शरद पवारांकडे असलेले) यापैकी एक मुंडेंकडे जाणार, अशी छातीठोक माहिती मीडियाकडे होती. जे नितीन गडकरींच्या बाजूला होते, त्यांच्या मते मुंडे गेल्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही, उलट एक कटकट गेली आणि काँग्रेसच्या गळ्यात जाऊन अडकली असे म्हणता येईल काहींनी तर असा तर्क लावला की गडकरींनीच पडद्यामागे हालचाली करून मुंडे-अहमद पटेल भेट घडवून आणली काहींनी तर असा तर्क लावला की गडकरींनीच पडद्यामागे हालचाली करून मुंडे-अहमद पटेल भेट घडवून आणली पण नंतर मुंडेंनीच टीव्ही कॅमेºयासमोर येऊन जाहीर केले की आपण अहमद पटेल यांना कधीही भेटलो नाही. यावरून अहमद पटेल म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील एक के.एन.सिंगसदृश खलनायक असावा आणि तो कुठेतरी गुप्त ठिकाणी बसून कारस्थानी खलबते करीत असावा, अशीच बहुतेकांची समजूत झाली. अजून अहमद पटेल यांनी स्वत: मुंडेंची भेट झाली की नाही यावर टीव्ही कॅमेºयावर येऊन काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे ज्या शोध-पत्रकारांच्याा मते, तशी भेट झाली होती, ते आजही सांगतात की ती भेट गुप्त असल्याने पटेल त्याची वाच्यता करणार नाहीत आणि मुंडेंनाही खोटे पाडणार नाहीत. किंबहुना तशी भेट न झाल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले यावरूनच ‘दाल में कुछ काला नहीं तो भगवा है पण नंतर मुंडेंनीच टीव्ही कॅमेºयासमोर येऊन जाहीर केले की आपण अहमद पटेल यांना कधीही भेटलो नाही. यावरून अहमद पटेल म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील एक के.एन.सिंगसदृश खलनायक असावा आणि तो कुठेतरी गुप्त ठिकाणी बसून कारस्थानी खलबते करीत असावा, अशीच बहुतेकांची समजूत झाली. अजून अहमद पटेल यांनी स्वत: मुंडेंची भेट झाली की नाही यावर टीव्ही कॅमेºयावर येऊन काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे ज्या शोध-पत्रकारांच्याा मते, तशी भेट झाली होती, ते आजही सांगतात की ती भेट गुप्त असल्याने पटेल त्याची वाच्यता करणार नाहीत आणि मुंडेंनाही खोटे पाडणार नाहीत. किंबहुना तशी भेट न झाल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले यावरूनच ‘दाल में कुछ काला नहीं तो भगवा है’ हे सिद्ध होते. काही महिन्यांपूर्वी छगन भुजबळ यांची अशीच गुप्त भेट अहमद पटेल यांच्याबरोबर झाल्याचे शोध-पत्रकार सांगत होते. छगन भुजबळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ओबीसी नेते, तर मुंडे हे हिंदुत्ववादी - ब्राह्मणवादी भाजपमधील ओबीसी नेते. त्या दोन पक्षांतील ज्येष्ठ ओबीसी नेते फोडून काँग्रेसमध्ये आणले की काँग्रेसला बळकट ओबीसी चेहरा मिळेल आणि भाजप व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष विकलांग होतील, असा अफलातून ‘गेम’ अहमद पटेल यांनी केला आहे’ हे सिद्ध होते. काही महिन्यांपूर्वी छगन भुजबळ यांची अशीच गुप्त भेट अहमद पटेल यांच्याबरोबर झाल्याचे शोध-पत्रकार सांगत होते. छगन भुजबळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ओबीसी नेते, तर मुंडे हे हिंदुत्ववादी - ब्राह्मणवादी भाजपमधील ओबीसी नेते. त्या दोन पक्षांतील ज्येष्ठ ओबीसी नेते फोडून काँग्रेसमध्ये आणले की काँग्रेसला बळकट ओबीसी चेहरा मिळेल आणि भाजप व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष विकलांग होतील, असा अफलातून ‘गेम’ अहमद पटेल यांनी केला आहे पण मुंडेंनी पक्षातच सुषमा स्वराज यांच्याशीच हातमिळवणी करून गडकरींना काटशह दिला. (आमच्या मते सुषमा स्वराज यांचीच अहमद पटेल यांच्याबरोबर गुप्त भेट झाली असून, स्वराज व मुंडे दोघेही एकत्रितपणे काँग्रेसमध्ये येतील, सुषमा-गोपीनाथ यांच्यातील तोच गुप्त करार आहे पण मुंडेंनी पक्षातच सुषमा स्वराज यांच्याशीच हातमिळवणी करून गडकरींना काटशह दिला. (आमच्या मते सुषमा स्वराज यांचीच अहमद पटेल यांच्याबरोबर गुप्त भेट झाली असून, स्वराज व मुंडे दोघेही एकत्रितपणे काँग्रेसमध्ये येतील, सुषमा-गोपीनाथ यांच्यातील तोच गुप्त करार आहे) तसे झाले तर मुंडे वा गडकरींची नव्हे तर भाजपची अवस्था केविलवाणी होऊ शकेल. रामदेवबाबांची स्थिती कशी केविलवाणी झाली हे आपण पाहिलेच आहे. योगमहर्षींच्या बंडाचा असा ‘फियास्को’ झाल्यावर भाजपने पुन्हा अण्णांच्या ‘सिव्हिल सोसायटी’च्या माध्यमातून सरकारला आव्हान दिले आहे. आता भाजप आणि ‘टीम अण्णा’ हे दोघेही केविलवाणे दिसू लागले आहेत. असो. तर आता पुढे मुंडे काय करणार हा प्रश्न नसून, गडकरींचे भवितव्य काय हा मुद्दा आहे. मुंडेंनी तर काँग्रेसमधील दिवाणखान्याच्या किल्ल्या घेऊन भाजपच्याच बंगल्यात राहायचा निर्णय (आज) घेतला आहे.\nआता मुंडेंनी भाजपच्याच बंगल्यात राहून फक्त गडकरींचीच नव्हे तर थेट नागपूरच्या संघाच्या गडाचीच अडचण केली आहे. कितीही अपमान वा कोंडी झाली तरी बेहेत्तर, आपण अखेरीस पक्षशिस्त मोडायची नाही असा पवित्रा घेऊन पक्षातला गनिमी म्हणजे, अर्थातच मुंडे हे संघाच्या चिरेबंदी वाड्यात मुख्य दरवाजाने आत आले. मुंडेंनी वेगळाच गनिमी कावा शोधून काढला आहे. त्यांनी संघाला कात्रजच्या घाटात पाठवण्याऐवजी स्वत:च, आपल्याच शिंगांना मशाली लावून ते घाटात शिरले. नागपूरकरांना वाटले की, मुंडे कात्रजच्या घाटात शिरले. पण आठवडाभरात मुंडे घाटातून परत आले आणि थेट मुख्य दालनात हजर झाले. असे का घडले यावर संघाने एक चौकशी समिती नेमली आहे. समितीच्या प्राथमिक चाचपणीनुसार आता पूर्वीप्रमाणे कात्रजचा घाट उरलेलाच नाही. राष्ट्रवादीच्या बड्या बड्या नेत्यांनी तो घाट आता बिल्डर-काँट्रॅक्टरांकडे सुपूर्द केल्यामुळे त्या परिसरात कुणी श्ािंगांना मशाली लावून शिरले तर त्यांना हाकलण्यात येते. म्हणून हल्ली शरद पवार कुणालाही कात्रजच्या घाटात पाठवण्याऐवजी ‘मातोश्री’वर पाठवितात. पण ‘मातोश्री’वर आठवले होतेच, म्हणून मुंडेंनी जरा दिल्लीला फेरफटका मारून यायचे ठरविले. त्या फेरफटक्यात ते अहमद पटेल यांना भेटले की नाही हे सत्य कधीच बाहेर येणार नाही आणि अहमद पटेल कधीही कशाचीच वाच्यता करीत नाहीत. त्यामुळे मुंडेंचा हा भूलभुलय्या आपल्याला नेहमीच संभ्रमित करीत राहील.\nरफालचा संशयी तिढा (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012744-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/after-the-death-of-the-maratha-youth-the-agitator-attacked-maharashtra-clerk-said/", "date_download": "2018-11-20T23:53:38Z", "digest": "sha1:2GCJBLAFMTGC7QL4NOSY3H7QBRNS2D3R", "length": 7967, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक\nटीम महाराष्ट्र देशा :गंगापूर येथील जलसमाधी आंदोलना दरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाखेड येथे आज मराठा क्रांती मोर्चाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते. यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.\nआज महाराष्ट्र बंद शांततेत पाळण्याच आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून करण्यात आल आहे, तसेच परिवहन सेवा ॲम्बुलन्स आणि अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आलेलं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणता ठोस निर्णय न घेतल्यास, हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.\nमराठ्यांचे रौद्र रुप – कुर्डूवाडी पंढरपुर रोडवर एस.टी तोडफोड सत्र सुरुच\nकाँग्रेस देणार मोदींविरोधात हक्कभंगाची नोटीस\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012744-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/parner-nagrpanchayt-election/", "date_download": "2018-11-21T00:14:11Z", "digest": "sha1:JM3ZZQ657RQ4XFGLBXRG5ITB67QY3CXU", "length": 6607, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निलेश लंके गट यशस्वी होण्याच्या मार्गावर !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनिलेश लंके गट यशस्वी होण्याच्या मार्गावर \nपारनेर : स्वप्नील भालेराव – शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची होणारी निवड प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या गटाचे जास्त नगरसेवक असतानाही सत्ता खेचण्यात निलेश लंके यांचा गट यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे.\nतब्बल दहा नगरसेवक पळवून नेण्यात अपक्ष उमेदवार यशस्वी झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना मोठा धक्का देण्याची हिंमत अपक्ष उमेदवारात झाली कशी, असा प्रश्न तालुक्यातून व्यक्त होत आहे. यामागे शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष निलेश लंके यांचाच हात असल्याची चर्चा आहे.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012744-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://shalshirako.blogspot.com/2011/05/blog-post.html", "date_download": "2018-11-21T00:26:27Z", "digest": "sha1:QIIBCPANLK7TH4SHDH47I4NSDV5F7E72", "length": 8365, "nlines": 43, "source_domain": "shalshirako.blogspot.com", "title": "ShalShirako: ओसामा संपला, आपल्यातील दहशतवादी कधी संपणार?", "raw_content": "\nओसामा संपला, आपल्यातील दहशतवादी कधी संपणार\nओसामा बिन लादेन मारला गेल्यामुळे दहशतवाद आणि दहाशतवादी कमकुवत झाले असतील, असे समजणारे भोळेभाबडे काही बिचारे भ्रमात आहेत असे म्हणावे लागेल. ओसामा ही अमेरिकसाठी पर्सनल स्कोर सेटलमेंट होती. अमेरिकेला दणका देणार्या दहशतवादी संघटनेचा तो म्होरक्या होता, त्याला मारून अमेरिकेने हिशेब चुकता केलाय. त्यामुळे दहशतवाद संपलेला नाही आणि संपणारही नाही. ओसामाला अमेरिकेने संपवले असले तरी दहशतवाद त्याच्यापुरता मर्यादीत नाही. आपल्या मनामध्ये दडलेल्या अतिरेकी विकारांचे काय एखाद्या दहशतवादी घटनेनंतर उफाळून येणार्या विखारी भावनांचे प्रदर्शन होते तेव्हा नेमके काय घडत असते एखाद्या दहशतवादी घटनेनंतर उफाळून येणार्या विखारी भावनांचे प्रदर्शन होते तेव्हा नेमके काय घडत असते आपल्यातील दहशतवादी कधी संपणार आपल्यातील दहशतवादी कधी संपणार अशा अनेक प्रश्नांची वावटळ माझ्या मनात भिरभिरत आहे. मला तर वाटतं, जोपर्यंत आपल्या अवतीभवती धर्मांधतेच्या भिंती आहेत, जातीयतेच्या घुसमटवणार्या विषवल्ली घुसमट करत आहेत, मनामनांवर याच द्वेषमूलक विचारांचा पगडा आहे, वेगळ्या जातीच्या, वेगळ्या धर्माच्या, वेगळ्या आर्थिक-सामाजिक स्तरांवरील लोकांविषयी काहीही कारण नसताना द्वेषभावना आहे तोपर्यंत आपल्यातही एक दहशतवादी दडलेला आहे.\nतुम्ही लक्षात घ्या - एखादी घटना घडली की आपल्यापैकी बहुतेकजण कळत-नकळत आरोपी व्यक्तीची जात, धर्म विचारात घेतात आणि त्यानुसार, ज्याच्या-त्याच्या मनातील पूर्वग्रहानुसार मग त्यापुढील प्रतिक्रिया उमटते... अन्यधर्मीय व्यक्ती असेल तर मनात उगाचच त्या धर्माच्या सर्वांविषयी अनुदार, खरं तर तिरस्करणीय अशी खुन्नस दाटून येते. आपल्याच धर्माचा, कुंपणातील कुणी असेल तर है शाब्बाश, चांगला धडा मिळेल आता *त्यांना* असंही वाटून जातं. पुढे हीच भावना वेळोवेळी डोकं वर काढते, आपल्यातला दहशतवादी मातू लागतो. स्वानुभव सांगतो, दंगलींच्या नंतर, बॉम्बस्फोटांनंतर रात्री उशिरा गाडी पकडायचो तेव्हाचा अनुभव सांगतो. डब्यात अवतीभवती असलेल्या सगळ्यांवर परस्परांची संशयाची नजर फिरायची. एखाद्याला दाढी असेल , पेहरावावरून धर्म अळखता येत असेल तर पाहणार्याच्या नजरेत विखार, खुन्नस दाटून यायची. माझीही भावना फार वेगळी नसायची, पण मी त्यातून बाहेर पडलो. आजही माझा रात्री उशिरानेच प्रवास सुरू असतो. अन्य धर्मीय सोबतीला असतात, मी आजही सगळ्यांकडे निरखून पाहतो. माझ्या लक्षात येतं की कुणाचा जप सुरू आहे, कुणी लॅपटॉपवर काम करतोय तर, कुणी मोबाइल संभाषणात मग्न आहे. सगळी आपल्यासारखीच माणसं आहेत, त्यांना त्यांचे रागलोभ-विकार आहेत. मग आपल्या मनात द्वेष कशासाठी थोडा अधिक विचार केल्यावर लक्षात आलं - आपण द्वेष दाखवला, खुन्नस दाखवली की मनातला दहशतवादी जागा होतो, आपल्या बुद्धीचा, भावनांचा, विवेकाचा ताबा घेतो. धर्मांधता वा दहशतवादी प्रवृत्ती याच खतपाण्यावर तर वाढते. ती सुरूवात आपल्यापासून होऊ नये, इतरांनाही त्याची बाधा होऊ नये म्हणून आपापल्या परीने, वकुबानुसार जागं रहायला हवं, प्रयत्न करायला हवेत. हे असं होऊ नये म्हणून जमेल तितके सौहार्दाने वागायला काय हरकत आहे थोडा अधिक विचार केल्यावर लक्षात आलं - आपण द्वेष दाखवला, खुन्नस दाखवली की मनातला दहशतवादी जागा होतो, आपल्या बुद्धीचा, भावनांचा, विवेकाचा ताबा घेतो. धर्मांधता वा दहशतवादी प्रवृत्ती याच खतपाण्यावर तर वाढते. ती सुरूवात आपल्यापासून होऊ नये, इतरांनाही त्याची बाधा होऊ नये म्हणून आपापल्या परीने, वकुबानुसार जागं रहायला हवं, प्रयत्न करायला हवेत. हे असं होऊ नये म्हणून जमेल तितके सौहार्दाने वागायला काय हरकत आहे ओसामा मारला गेल्यावर मनात कालपासून भिरभिरणारे हे विचारांचे भोवरे तुमच्याशी शेअर करावेसे वाटले म्हणून लिहिलं...\nमी फारच वेगळ सांगतोय असं नाही, मनात कालपासून जे उमटत होतं तेच इथे प्रकट केलंय. मी विचार केलाय, तूम्ही पण करा इतकेच\nओसामा संपला, आपल्यातील दहशतवादी कधी संपणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012746-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-20T23:52:13Z", "digest": "sha1:VJXBNSJPCXWDCU7GBYZZPZCXZADOX7CI", "length": 6264, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर इराणवर इतिहासातील सर्वांत कडक निर्बंध लादू- अमेरिका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…तर इराणवर इतिहासातील सर्वांत कडक निर्बंध लादू- अमेरिका\nवॉशिंग्टन : इराणने आपला आण्विक कार्यक्रम थांबविला नाही, तर ‘इतिहासातील सर्वांत कडक निर्बंध’ त्या देशावर लादू, अशी धमकी अमेरिकेने दिली आहे.\nअमेरिकेचे नवे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पेओ यांनी आपल्या पहिल्याच परराष्ट्र धोरणविषयक भाषणात इराणला कडक इशारा दिला. ‘आम्ही इराणला आत्ताच नव्हे, तर कधीही अण्वस्त्रे तयार करू देणार नाही,’ असे ते म्हणाले. इराणने अमेरिकेच्या अटी पाळल्या तर त्या देशाशी संबंध सुरळीत होतील, असा विश्वास पॉम्पेओ यांनी व्यक्त केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशाही विवाहसोहळ्याला प्रियांकाची हजेरी\nNext article“मेट्रो’मार्गावर पावणे दोनशे वृक्षांना पुनरुज्जीवन\nट्रम्प यांच्या विधानावरून अमेरिकेच्या दूताची पाककडून खरडपट्टी\nलादेनला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला मदत का करायची\nखलिस्तानवाद्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानची के-2 योजना\nअर्थसहाय्याच्या अपेक्षेने इम्रान खान संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nसौदीच्या प्रिंसनेच केली खाशोगींची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012746-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/767", "date_download": "2018-11-21T00:41:11Z", "digest": "sha1:IRCQVNOSHIEGAUPMN3YZM6BZ5YH5QNIY", "length": 3271, "nlines": 41, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चंद्रकांत चन्‍ने | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबसोली आणि चंद्रकांत चन्‍ने\nमुलांच्‍या कलागुणांची जाणीव आई-वडिलांना असली तरी त्यांना वाव देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढवणारा शिक्षक असतो. म्हणून प्रत्येक पालकाला आवर्जून आठवतो तो पाल्याचा पहिलावहिला परफॉर्मन्‍स मग ते १५ ऑगस्टचे व २६ जानेवारीचे भाषण असो, सामुहिक गायनवृंदातला सहभाग असो वा शाळेच्या हस्तलिखितात लिहिलेली कथा-कविता असो. त्याचा ‘प्रकाशक’ म्हणून यादगार ठरतो तो शिक्षकच. नागपुरचे चित्रकार आणि शिक्षक चंद्रकांत चन्ने हे असेच एक कलंदर व्यक्तिमत्त्व आहे.\nSubscribe to चंद्रकांत चन्‍ने\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012746-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/2018/10/page/6/", "date_download": "2018-11-20T23:43:14Z", "digest": "sha1:CO2YALBW6FNZX7TPPUQXXOEMJYPQGGQW", "length": 2671, "nlines": 35, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "October 2018 – Page 6 – Bolkya Resha", "raw_content": "\nजेष्ठ अभिनेत्री “अनुराधा राजाध्यक्ष” यांच्या बद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच wow म्हणाल\nजेष्ठ अभिनेत्री “अनुराधा राजाध्यक्ष ” यांना तुम्ही आजवर अनेक व्यावसायिक जाहिरातींमध्ये झळकताना पाहिले असेल. फेअर अँड लव्हली, रिन शक्ती, उजाला, बादाम हेअर ऑइल यासारख्या बऱ्याच जाहिराती त्यांनी साकारल्या आहेत. स्टार प्रवाहवरील “नकळत सारे घडले” मधील त्यांनी साकारलेली भूमिकाही प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस उतरली आहे. त्यांच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात…अनुराधा यांचा जन्म नाशिक येथे झाला. एम आर शारदा विद्यालयातून तसेच एनबीटी लॉ कॉलेजमधून […]\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/sitemap", "date_download": "2018-11-21T00:03:02Z", "digest": "sha1:ATFA4OZUWNICQBEQVDYUYWDB6CWENRK4", "length": 150771, "nlines": 2207, "source_domain": "tarunbharat.org", "title": "Sitemap | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nबंगालमधील संलग्न रहिवाशांना जमिनींचे हक्क\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसीबीआयला कायदेशीर चौकटच नाही\nसहा आरोपींची फाशीची शिक्षा नऊ वर्षांनी रद्द\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nत्या दोन अतिरेक्यांचे मुडदे घेऊन जा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\n१३ विधेयके सादर होणार\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nलिव्ह इन : परिणामही ज्यांचे त्यांनीच भोगावेत\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\n►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\n►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\n►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nकर्नल अभय पटवर्धन (18)\nडॉ.परीक्षित स. शेवडे (43)\nब्रि. हेमंत महाजन (52)\nमल्हार कृष्ण गोखले (49)\nरा. स्व. संघ (50)\nसतीष भा. मराठे (4)\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले… - (0)\nमग, शिक्षण हा व्यापार असल्याचेही जाहीर करून टाका\nनक्षल्यांच्या आव्हानाला मतदारांचा सुरुंग\nअनंत कर्तृत्वाचे सांत गमन… - (0)\nनक्षल मुद्यावर राहुल गांधी गप्प का\nपुलकित दिवाळी… - (0)\nगंगूबाई हनगळ - (0)\nउस्ताद विलायत खाँ उर्फ नाथ पिया - (0)\nटँडम – स्वतंत्र गीत - (0)\nगरजत बरसत भिजत आयी लो… - (0)\nगीता बाली - (0)\nनलिनी जयवंत - (0)\nशास्त्रीय संगीतावर आधारित सिनेगीतं - (0)\nसी रामचंद्र - (0)\n‘सुरश्री’ केसरबाई केरकर - (0)\nअरण्येर अधिकार - (0)\nद माइंड जिम - (0)\nसोविएत भावकविता - (0)\nश्रेष्ठ भारतीय बालकथा - (0)\nसिताराम येचुरी यांची अवघड वाट\nट्रंप यांचा पाकिस्तानला दणका\nभाजपाचा शानदार हिमाचल विजय\nसीपीएम मधील वैचारिक मतभेद\nपाक हवाई दलप्रमुखांच्या वल्गना\nतृणमूलमधील दुफळी भाजपाच्या पथ्यावर\nचीनकडून पुन्हा एकदा आगळीक\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स - (0)\nस्टॅन ली यांचे निधन - (0)\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता - (0)\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे - (0)\nपंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना - (0)\nअमेरिकेने लादलेल्या युद्धात पाच लाख लोकांचा मृत्यू - (0)\nइराणकडून तेलखरेदी करण्याची भारताला मुभा - (0)\nभारताच्या अखंडतेविरोधात स्वयंनिर्णय अधिकाराचा दुरुपयोग - (0)\nबुरख्यावरील बंदी मानवाधिकारांचे उल्लंघन - (0)\nनासाचा चंद्र ‘सेफ मोड’नंतर पुन्हा कार्यरत - (0)\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक - (0)\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट - (0)\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही - (0)\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य - (0)\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले - (0)\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले - (0)\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता - (0)\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही - (0)\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य - (0)\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा - (0)\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले - (0)\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर - (0)\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ - (0)\nसेन्सेक्सचा ऐतिहासिक क्षण - (0)\nशेअर बाजार नव्या शिखरावर - (0)\nशेअर बाजाराचा बैल उधळला - (0)\nशेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी - (0)\nशेअर बाजाराची विक्रमी भरारी - (0)\nपॅनिक बटनचा नवा फोन बाजारात - (0)\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य - (0)\nशरद यादव, ज्येष्ठ नेते - (0)\nआज कार्तिकी एकादशी - (0)\nअशरफ गनी, राष्ट्रपती अफगाणिस्तान - (0)\nऋतु राठोड, सामाजिक कार्यकर्ता - (0)\nतस्लिमा नसरीन, निर्वासित बांगलादेशी लेखिका - (0)\nके.व्ही.एस. हरिदास, माजी संपादक, पत्रकार - (0)\nविवेक अग्निहोत्री, प्रसिद्ध चित्रपटनिर्माता - (0)\nकपिल मिश्रा, आपचे बंडखोर आमदार - (0)\nप्रो.पी.ए. वर्गीस, प्रसिद्ध लेखक, वक्ते - (0)\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव - (0)\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स - (0)\nमल्ल्यासाठी तिहारच योग्य - (0)\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान - (0)\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा - (0)\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला - (0)\nस्टॅन ली यांचे निधन - (0)\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता - (0)\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे - (0)\nपंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना - (0)\nअवघे लोकाहाती, जनाहुनि श्रेष्ठ नसे भूपती… - (0)\nसुखाचा राजमार्ग एकच -मीपणा घालविणे - (0)\nप्रतिपाद्य विषयांचे सुंदर अधोरेखन - (0)\nतेलंगणात सत्ता आल्यास हैदराबाद होणार भाग्यनगर - (0)\nचंद्राबाबूंनी एनटीआरच्या पाठीत खंजीर खुपसला - (0)\nस्वामी परिपूर्णानंद यांचा भाजपात प्रवेश - (0)\nतितलीचा कहर : आंध्रात ८ ठार - (0)\nआंध्रप्रदेशात पोटनिवडणूक नाही - (0)\nतेलंगणा विधानसभा बरखास्त - (0)\nहैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी दोन दोषी, दोघे निर्दोष - (0)\nटीआरएस देणार भाजपाला साथ - (0)\nतेलगु देसमचे खा. दिवाकर रेड्डी संसदेत आज अनुपस्थित राहणार - (0)\nवडाला लावली सलाईन - (0)\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी - (0)\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज - (0)\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी - (0)\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार - (0)\nजेकब झुमा यांचा राजीनामा - (0)\nमुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली - (0)\nझिम्बाब्वेेत लष्करी उठाव; राष्ट्राध्यक्ष मुगाबे नजरकैदेत - (0)\nमधामुळे बर्‍या होतात मुख कर्करोगाच्या जखमा\nतणावमुक्त राहण्यासाठी लोणचे खा - (0)\nद्राक्षे खाऊन डोळ्यांचे आरोग्य ठेवा उत्तम - (0)\nकॉफी प्या, मधुमेह टाळा - (0)\nव्यायाम करा, मधुमेह पळवा\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो - (0)\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव - (0)\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान - (0)\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा - (0)\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला - (0)\nअफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार - (0)\nराजपक्षेंना पंतप्रधान म्हणून मान्यता नाही - (0)\nनेपाळ हिंदू राष्ट्र व्हावे : मुस्लिमांची मागणी - (0)\nबुडत्या पाकिस्तानला चीनचा आधार - (0)\nइंडोनेशियाचे प्रवासी विमान समुद्रात कोसळले, १८९ मृत - (0)\nबेगम खलिदा झिया यांना सात वर्षांचा तुरुंगवास - (0)\nतापमानवाढीचा धोका वाढतोय - (0)\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा - (0)\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता - (0)\nत्यांना सत्य गवसले आहे - (0)\nकाँग्रेसकाळातील हाशिमपुरा नरसंहार… - (0)\nअभिव्यक्तिस्वातंत्र्याची वकिली… - (0)\nराष्ट्र, राष्ट्रीयता आणि राष्ट्रवाद… - (0)\nगरज विज्ञानवादी समाज निर्मितीची\n१५ सप्टेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत - (0)\n११ नोव्हेंबर १८ आसमंत - (0)\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत - (0)\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत - (0)\n२१ ऑक्टोबर १८ आसमंत - (0)\n१४ ऑक्टोबर १८ आसमंत - (0)\n०७ ऑक्टोबर १८ आसमंत - (0)\n३० सप्टेंबर १८ आसमंत - (0)\n२३ सप्टेंबर १८ आसमंत - (0)\n१६ सप्टेंबर १८ आसमंत - (0)\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत - (0)\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n१७ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१६ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१७ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१६ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१५ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१४ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१३ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n१२ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n११ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती - (0)\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली - (0)\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली - (0)\n२३ मे १८ सदाफुली - (0)\n१६ मे १८ सदाफुली - (0)\n०९ मे १८ सदाफुली - (0)\n२७ डिसेंबर १७ सदाफुली - (0)\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n१७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n१६ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n१५ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n१४ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n१३ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n१२ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n११ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती - (0)\n५६ वर्षांनंतर अरुणाचलच्या गावकर्‍यांना जमिनीचा मोबदला\n३१ बांगलादेशी नागरिकांना गुवाहाटीत अटक - (0)\nलष्करातील सात अधिकार्‍यांना जन्मठेप - (0)\nमिझोरम विधानसभा निवडणुकीत काँग्रेससमोर मोठे आव्हान - (0)\nनागा बंडखोरांनी सोडली ‘ग्रेटर नागालॅण्ड’ची मागणी - (0)\nआसामातील ‘या’ नागरिकांचे दावे व आक्षेप पात्र असतील - (0)\nस्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी मोहीम छेडू - (0)\nएनआरसीवरून तृणमूलमध्ये बंडखोरी - (0)\nआसामात ४० लाख घुसखोर\nमिझोरमही याच वर्षी काँग्रेसमुक्त : राममाधव - (0)\nनाशिकजवळ सुखोई-३० कोसळले - (0)\nदेशातील पहिल्या मल्टी मॉडल टर्मिनलचे लोकार्पण - (0)\nराम मंदिरासाठी इतर पर्यायही खुले : योगी आदित्यनाथ - (0)\nप्रयागराजवर शिक्कामोर्तब - (0)\nअलाहाबाद लवकरच होणार प्रयागराज - (0)\n१२०० काश्मिरी विद्यार्थ्यांची विद्यापीठ सोडण्याची धमकी - (0)\nमुलायम सिंहांच्या कुटुंबात पुन्हा यादवी - (0)\nफरक्का एक्सप्रेसला अपघात, ९ ठार - (0)\nअमेठीत राहुल गांधींच्या विरोधात नारे-निदर्शने - (0)\nमहाआघाडीसाठी दोन पावले मागे येणार : अखिलेश यादव - (0)\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nलिव्ह इन : परिणामही ज्यांचे त्यांनीच भोगावेत\nप्रशांत किशोर यांचे योगदान - (0)\nआता लक्ष ७२ जागांकडे - (0)\nस्टॅन ली नामक ९५ वर्षांच्या मुलाचा अकाली मृत्यू\nयुद्ध, शांतता आणि भारत… - (0)\nबिहारमधील जागावाटपाने भाजपाला दिलासा\nधडधाकटांचे अपंगत्व - (0)\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान - (0)\nदरड कोसळून १२ ठार; तितलीचे थैमान सुरूच - (0)\n‘तितली’चा ६० लाखांवर लोकांना फटका - (0)\nतितलीचा कहर : आंध्रात ८ ठार - (0)\n‘तितली’ने धारण केले उग्र रूप, ओडिशाला आज धडक - (0)\nराजकारणामुळे ओडिशातील नागरिक ‘आयुषमान’पासून वंचित - (0)\nओडिशातून बांगलादेशी हद्दपार होणार - (0)\nप्रख्यात अभिनेत्री अपराजिता भाजपात - (0)\nपंतप्रधान इम्रान खान आणि पाक सैन्याची अभद्र सांगड - (0)\nइतिहासाचा आभास की आभासी इतिहास\nट्रंप-किम यांच्यातील तिसर्‍या महायुध्दाचे पडघम - (0)\nकाश्मिरमध्ये इसीस, अल कायदाचा चंचु प्रवेश - (0)\nसैन्याच्या गणवेषातील रणरागिणी डॉक्टर - (0)\nड्रॅगनचे वार्तालापरुपी मायाजाल - (0)\nन्यायव्यवस्था निकाली काढण्याची चाल - (0)\nऑपरेशन गगन शक्ती - (0)\nमहायुध्दाची नांदी, शीत युध्दाची चाहूल - (0)\nयुध्दाचा नवा अवतार : क्रॉस एलओसी फायरिंग - (0)\nखाणमाफिया जनार्दन रेड्डी यांना अटक - (0)\nटिपू जयंतीवरून कर्नाटकात भाजपाची निदर्शने - (0)\nभाजपाने शिवमोगा गड राखला, बेल्लारी गमावले - (0)\nगोकर्ण मंदिरात यापुढे भारतीय पेहरावात प्रवेश - (0)\nआमचे सरकार पाडून दाखवाच\nकर्नाटकात भाजपाची जोरदार मुसंडी - (0)\nमी पुन्हा मुख्यमंत्री होणार : सिद्धरामय्या - (0)\nआघाडी सरकारचे विष पचवतोय\nकुमारस्वामींच्या बजेटवर काँग्रेसला आक्षेप - (0)\nकर्नाटकमध्ये पुन्हा राजकीय भूकंप\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश - (0)\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन - (0)\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश - (0)\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते - (0)\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात - (0)\nदिवाळीचा किल्ला - (0)\nमोबाइल गेम्स खेळा, पण जपून\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध - (0)\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड - (0)\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ - (0)\nमान्सूनने घेतला निरोप - (0)\nउसाच्या एफआरपीत वाढ - (0)\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल - (0)\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nमान्सून पुन्हा सक्रिय - (0)\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा - (0)\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन - (0)\nशबरीमलैत दर्शनाला भाविकांची गर्दी - (0)\nभक्तांना घाबरून तृप्ती देसाई पळाल्या - (0)\nशबरीमलैच्या दैनंदिन कामकाजात सरकारी हस्तक्षेप नको - (0)\nशबरीमलै मंदिराचे दार आज उघडणार - (0)\nशबरीमलै मंदिर सर्वधर्मीयांसाठी खुले - (0)\nपालन करता येईल असेच निर्णय न्यायालयाने द्यावेत - (0)\nदोन हजार अय्यप्पा भाविकांना अटक - (0)\nशबरीमलैवर भाविकांचाच अधिकार - (0)\nशबरीमलैला युद्धक्षेत्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न - (0)\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक - (0)\nकोहली, मीराबाईला खेलरत्न - (0)\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण - (0)\nतेजिंदरपालला सुवर्णपदक - (0)\nमहाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद - (0)\nभारतीय संघाचा विजय केरळ पूरपीडितांना समर्पित - (0)\nआजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू\n फुलराणीने दिले २६ वे सुवर्णपदक - (0)\nभारताची सुवर्णझळाळी; एकाच दिवशी १७ पदकांची लूट - (0)\nतेजस्विनी, अनिश, बजरंगला सुवर्ण - (0)\n३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए\nध्येयमार्गावरील निर्धारपूर्ण दमदार वाटचाल… - (0)\nराहुल गांधींच्या काँग्रेसने काय साध्य केले\nशिक्षण क्षेत्रातील गळेकापू स्पर्धा आणि ईर्ष्या घातकच\nथेट भरती प्रक्रिया आणि विरोधकांची वांझोटी भूमिका - (0)\nपाऊस आणि पारंपरिक शेती - (0)\nमोदी सरकार : गाव, गरीब आणि शेतकरी - (0)\nमूकदर्शक समाज; सर्वाधिक चिंतेची बाब\nसावजी भाई ढोलकियांनी भेट दिल्या ६०० कार्स - (0)\nअल्पेश ठाकूर एकाकी, काँग्रेसचे हात वर - (0)\nगोध्रा जळित कांड : आणखी दोघांना जन्मठेप - (0)\nहार्दिक पटेलला दोन वर्षांची शिक्षा - (0)\nपाकमधील ९० हिंदूंना भारतीय नागरिकत्व - (0)\nमुंबई स्फोट : अतिरेक्याला गुजरातमध्ये अटक - (0)\n‘त्या’ दलितांचा बौद्ध धर्म प्रवेश - (0)\nमाया कोडनानी निर्दोष मुक्त - (0)\nकाँग्रेस आमदाराची भाजपा सदस्याला पट्ट्याने मारहाण - (0)\nगुजरात नगरपालिकांमध्येही कमळच - (0)\nभाजपाचे बहुमत तपासण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा - (0)\nपर्रीकर दाखवा, अन्यथा श्राद्ध घाला - (0)\nमनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग - (0)\nगोव्यातील दोन काँग्रेस आमदार भाजपात - (0)\nकाँग्रेसला गोव्यात झाली सत्तेची घाई - (0)\nमनोहर पर्रीकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार - (0)\nअमेरिकेहून परतताच पर्रीकर बैठकांमध्ये व्यग्र - (0)\nकाँग्रेस आज गोव्यात करणार सत्तेचा दावा - (0)\nमनोहर पर्रीकर यांनी सादर केला अर्थसंकल्प - (0)\nपर्रीकरांचे रुग्णालयातूनच अर्थसंकल्पावर काम - (0)\nशंका आणि खात्री - (0)\n‘मूडी’जच्या नावाने… - (0)\nमनमोहनसिंग आणि… - (0)\nतारीख नही, तवारीख बदलनी हैं…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\n‘मी टू’चा सोयिस्कर अर्थ काढणारे महाभाग\nकाँग्रेसी उपेक्षेचे धनी : सुभाषबाबू - (0)\nपश्‍चिम बंगालमध्ये तृणमूलच्या सत्तेला हादरे\nसंघाचे पुढारलेपण आणि त्यापुढील आव्हाने… - (0)\nकेरळच्या दुःखावर संघाचा मलम\n२०१९ मधील मोदींच्या विजयाची दुंदुभी… - (0)\nआसाममधील घुसखोरीवर जालीम उपाय\nमानवी तस्करीच्या पाऊलखुणा - (0)\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर - (0)\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास - (0)\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले - (0)\nशंभराची नवी नोट… - (0)\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद - (0)\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार - (0)\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर - (0)\nकाश्मिरातील स्थितीत सुधार, दगडफेकही कमी झाली - (0)\nकाश्मिरात तीन अतिरेक्यांचा खातमा - (0)\nजम्मू महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय - (0)\nमोदी आज लालकिल्ल्यावर आझाद हिंद सरकारची ७५ वर्षे - (0)\nकमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा - (0)\nहिजबुल कमांडरसाठी शोकसभा, तीन काश्मिरी विद्यार्थी निलंबित - (0)\n२५० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत - (0)\n‘इंडिया’च्या चुकांमुळे काश्मीर दुरावला - (0)\nकाश्मीर खोर्‍यातील १७७ वॉर्ड उमेदवाराविनाच, २१५ अविरोध - (0)\nतरुण काश्मिरी पंडित निवडणुकीच्या रिंगणात - (0)\nनरेंद्र मोदी यांची हिमाचल प्रदेशातील विशाल जाहीर सभा - (0)\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर - (0)\nशेअर बाजाराची जोरदार मुसंडी - (0)\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते - (0)\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात - (0)\nपेटीएममध्ये सुरू होणार पेमेंट बँक - (0)\nजमात ए पुरोगामी - (0)\nस्वामी शरणम् अय्यप्पा… - (0)\nदोन तासांनी की दोनदा मधुमेही यक्षप्रश्‍न\nअसेही ‘मॉब लिंचिंग’ - (0)\nचौदा विद्या आणि चौसष्ट कला… - (0)\nकुपोषण : एक गंभीर समस्या\nफटाके आणि आपण - (0)\nरिसेप्शनिस्ट ते पेप्सिकोच्या सीईओ\nमहाशय धरमपाल : टांगेवाला ते अब्जाधीश - (0)\n२५ हजार ते १०० कोटी दिलीप कपूर यांची यशस्वी भरारी दिलीप कपूर यांची यशस्वी भरारी\nपर्यावरणाचा र्‍हास आणि आपली जबाबदारी… - (0)\nसुरक्षा जवानांच्या मानवाधिकाराचे काय\nकुलीच्या मुलाची गगनभरारी - (0)\nइतरांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविणारा कपिल शर्मा - (0)\nलोहगोलासम ‘लोकमान्य’ तेज - (0)\nशूर्पणखा ते बियर : स्त्रीमुक्तिवादाची शोकांतिका - (0)\nआश्‍वासक पाऊलखुणा - (0)\nदहशतीचे रंग… - (0)\nवादग्रस्त सौंदर्य: भाग ४ - (0)\nवादग्रस्त सौंदर्य: भाग २ - (0)\nलुप्त झालेले ज्ञान-३ - (0)\nहिंदुत्व हाच जगाचा तिसरा पर्याय\nभारत हेच माझे श्रद्धास्थान\nवैचारिक अस्पृश्यतेची भिंत तोडली\n‘शोनार बांगला’च्या परतीचा संघर्ष… - (0)\nसंघाचे खरे रूप बघायचे असेल तर येथे या\nसागराच्या लाटांवर मोदींचा महिमा\nते लोक ज्यांनी भारताचे मन जपले - (0)\nगाजा चक्रीवादळाची तामिळनाडूला धडक, ११ ठार - (0)\nरजनीकांत म्हणतात, नरेंद्र मोदी दहा जणांना भारी - (0)\nटोलनाक्यावर न्यायाधीशांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा - (0)\nएम. के. स्टॅलिन द्रमुकचे नवे अध्यक्ष - (0)\nकरुणानिधी यांचा मरिना बीचवरच दफनविधी - (0)\nएम. करुणानिधी यांचे निधन - (0)\nस्टरलाईटला कायमचे टाळे - (0)\nकमल हसन यांना पीडितांच्या नातेवाईकांकडून दणका - (0)\nस्टरलाईट प्रकल्पाच्या विस्ताराला हायकोर्टाची स्थगिती - (0)\nरामराज्य रथयात्रा तामिळनाडूत दाखल - (0)\n४ मे : आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस - (0)\n३ मे : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन - (0)\n१ मे : महाराष्ट्र दिन, गुजरात दिन - (0)\n३० एप्रिल : - (0)\n२९ एप्रिल : - (0)\n२८ एप्रिल : - (0)\n२७ एप्रिल : - (0)\n२६ एप्रिल : - (0)\n२५ एप्रिल : - (0)\nकेजरीवाल, अमानतुल्लाविरुद्ध एफआयआर - (0)\nधार्मिक स्थळांमध्ये महिला प्रवेश आमच्या अखत्यारित नाही - (0)\nलाभाचे पद : आपच्या २७ आमदारांना जीवदान - (0)\nसमलिंगी संबंधांतून आपच्या नेत्याची हत्या - (0)\nकेजरीवाल, सिसोदियांना समन्स - (0)\n‘आप’ला हवालामार्गे १३ कोटी निवडणूकनिधी\nकेजरीवाल यांच्या रीट्विटवर ठरते नेत्यांचे पक्षातील स्थान - (0)\nकेजरीवाल, सिसोदिया ‘दिल्ली सरकार’चे आरोपी - (0)\nउमर खालिदवर गोळीबार - (0)\nचराचराशी सम्यक नाते - (0)\nअफवा : सामाजिक हितशत्रू - (0)\n नजरेच्या खिडक्यांमधला… - (0)\nशौर्य आणि कष्टाची सुंदर प्रतिकं… - (0)\nस्वरगंगेचा रुपेरी काठ हरवला… - (0)\nअंगणाचा परीसस्पर्श - (0)\nआवड भातुकलीची - (0)\nवेडे गाणे… - (0)\nदिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत - (0)\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान - (0)\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद - (0)\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा - (0)\nब्रिगेडिअर कुलदीपसिंग कालवश - (0)\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन - (0)\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे - (0)\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता - (0)\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार - (0)\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार - (0)\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच - (0)\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात - (0)\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा - (0)\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे - (0)\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार - (0)\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली - (0)\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक - (0)\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर - (0)\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी - (0)\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता - (0)\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र - (0)\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश - (0)\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ - (0)\nकोल्हापुरात राजकीय भूकंप; २० नगरसेवकांचे पद रद्द - (0)\n‘चाकण पेटवणार्‍या’ पाच हजार जणांवर गुन्हा - (0)\nकमी शब्दात व धारदार पोस्ट असावी - (0)\nआता घेता येणार वारीचे लाईव्ह दर्शन - (0)\nकर्जमाफी कायमस्वरूपी तोडगा नाही : उपराष्ट्रपती - (0)\nडीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक - (0)\nअमृतसर रेल्वेला भीषण अपघात - (0)\nदोघांच्या हत्येप्रकरणी रामपालला जन्मठेप - (0)\nन्यायाधीशांच्या पत्नीचा मृत्यू, मुलगा अत्यवस्थ - (0)\nदेशद्रोह, हत्येच्या आरोपात गुरू रामपाल दोषी - (0)\nपंजाबमध्ये तीन अतिरेक्यांना अटक - (0)\nनवज्योत सिद्धू पाकचे एजंट - (0)\nपाकी लष्करप्रमुखाविषयी इतका जिव्हाळा\nपंजाबच्या मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी - (0)\nपंजाबमध्ये दहशतवाद रुजतोय - (0)\nपंजाबी गायक परमिशवर गोळीबार - (0)\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले - (0)\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट - (0)\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत - (0)\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक - (0)\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट - (0)\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे - (0)\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा - (0)\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार - (0)\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर - (0)\nशिवकालस्मरण : सिंहगड - (0)\nतारकर्ली बीच - (0)\nतापमानवाढीचा धोका वाढतोय - (0)\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा - (0)\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता - (0)\nत्यांना सत्य गवसले आहे - (0)\nकाँग्रेसकाळातील हाशिमपुरा नरसंहार… - (0)\nअभिव्यक्तिस्वातंत्र्याची वकिली… - (0)\nराष्ट्र, राष्ट्रीयता आणि राष्ट्रवाद… - (0)\nगरज विज्ञानवादी समाज निर्मितीची\nपाकिस्तानातील लोकशाहीचा डेथ वॉरंट - (0)\nराष्ट्र, राष्ट्रीयता आणि राष्ट्रवाद… - (0)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना… - (0)\nहे सर्व आपल्याला कोठे नेणार\nऐतिहासिक वारसा आणि सामाजिक उत्तरदायित्व - (0)\n‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nभौतिक सुविधांच्या लालसेतून ओझोनचा र्‍हास - (0)\nजैव इंधनावर उडाले पहिले विमान - (0)\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान - (0)\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या - (0)\nकाही क्षणात घाव भरून काढणारा ‘ग्लू’ - (0)\nअर्थसंकल्पाची ९२ वर्षांची परंपरा मोडीत - (0)\nनागरिकांना गोपनीयतेचा हक्क देऊन गेले २०१७ - (0)\nया बातम्यांवर लोकांनी ठेवला होता विश्‍वास\nबंगालमधील संलग्न रहिवाशांना जमिनींचे हक्क - (0)\nदुर्गा पूजा निधी प्रकरणी ममता सरकारला नोटीस - (0)\nबंगालमध्ये भाजपा काढणार तीन रथयात्रा - (0)\nतृणमूलमुळे बंगाल बंदला हिंसाचाराचे गालबोट - (0)\nलव्ह जिहादविरुद्ध विहिंप करणार आंदोलन - (0)\nघुसखोरांना आश्रय देणार्‍या तृणमूलला उखडून फेकणार - (0)\nभाजपाला फायदा झाल्यास ममता करतात पोलिसांच्या बदल्या - (0)\nअमित शाह यांची रॅली ममतांसाठी ठरणार डोकेदुखी - (0)\nकाँग्रेसला नरभक्षकाप्रमाणे खात आहेत ममता बॅनर्जी - (0)\nभाजपा-जदयू लोकसभा निवडणूक एकत्र लढविणार - (0)\nलालूंना गमवावी लागणार १२८ कोटींची मालमत्ता - (0)\nप्रशांत किशोर जदयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष - (0)\nलालू न्यायालयात शरण, तुरुंगात रवानगी - (0)\nलालूंना शरण येण्याचा आदेश - (0)\nमुजफ्फरपूर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी - (0)\nबिहारात नवीन महाआघाडी राजद, काँगे्रस, राष्ट्रवादी, - (0)\nबिहारमध्ये मागास सरकारी कर्मचार्‍यांना पदोन्नतीत आरक्षण - (0)\nस्वामी अग्निवेश यांना जमावाकडून मारहाण - (0)\nभाजपा-जदयूतील मतभेदांचा बर्फ वितळला - (0)\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता - (0)\nपाकिस्तानकडून समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता\n९३४-हिंदुस्थान एअरोनॉटिक्स आणि राफेल विमान - (0)\nब्राह्मोसची हेरगिरी : देशगद्दारांना हवे कठोर शासन\nसामान्य माणूस देशासाठी काय करू शकतो\nस्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंट - (0)\nचीनचे जल आक्रमण - (0)\nसामान्य माणसाचे देशाप्रती कर्तव्य - (0)\nपोलिस दलाचे सक्षमीकरण - (0)\nअ‍ॅस्फ्पाविषयी गैरसमज आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश - (0)\nत्यांना सत्य गवसले आहे - (0)\nकसायाला गाय धार्जिणी - (0)\nधडधाकटांचे अपंगत्व - (0)\nमुलं पळवणारी म्हातारी - (0)\n‘वाघ’मारे होण्याची गरज नाही - (0)\nराहुल गांधी आगे बढो… - (0)\nसंस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे - (0)\nचांगला हिंदू, वाईट हिंदू - (0)\nसभेत सोडलेला उंदीर - (0)\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले - (0)\nसोनियांकरिता सीताराम केसरींना बाहेर फेकले होते - (0)\nदहा लाख नोकर्‍या, गुणवंत मुलींना स्कूटी - (0)\nप्रश्‍न टाका, काँग्रेसरूपी एटीएममधून खोटेच येईल - (0)\nघराण्याबाहेरील व्यक्तीला अध्यक्ष करूनच दाखवा - (0)\nहिंमत असेल तर संघशाखांवर बंदी आणून दाखवा : शिवराज - (0)\nभाजपाचे राजकारण गरिबाच्या झोपडीतून विकासाकडे - (0)\nपहिल्या टप्प्यात ७० टक्के मतदान - (0)\nसत्ता आल्यास संघ शाखांवर बंदी : काँग्रेस - (0)\nछत्तीसगडमध्ये आज पहिल्या टप्प्याचे मतदान - (0)\nखर्‍याची दुनिया स्वप्नातच पहायची का\nबुद्धीनंतर आता चारित्र्यही गहाण टाकायला निघालात\nआपणच आपला करावा विचार - (0)\nहा तर अलर्ट कॉल\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत - (0)\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री - (0)\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर - (0)\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू - (0)\nधनंजय मुंडेंच्या मालमत्ता विक्रीवर निर्बंध - (0)\nऔरंगाबादेत पाणीयुद्ध; नळ कापण्यावरून दोन गटात भीषण संघर्ष - (0)\nआता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार\nवंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी जोशी - (0)\nमेजर सोमनाथ शर्मा आणि कौशिक धर - (0)\nतीन मूर्ती-हैफा चौक - (0)\nएम. आय. ६ ची विजयध्वजा आणि कर्नल गोर्दियेव्हस्की - (0)\nविमाने आणि क्षेपणास्त्रे : संहारक कोण\nमार्कुस वुल्फ आणि हनी ट्रॅप - (0)\nमुस्लिम सीआयएला भारी - (0)\nजरा विसावू या वळणावर\nदेव तारी त्याला कोण मारी\nउडत्या तबकड्या – पुन्हा एकदा - (0)\nअरबी महिलांची गाडी निघाली सुसाट - (0)\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात - (0)\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी - (0)\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण - (0)\n१३ विधेयके सादर होणार - (0)\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता - (0)\nमराठा आरक्षण अहवालावर आज शिक्कामोर्तब शक्य - (0)\nजानेवारीच्या पगारात मिळेल सातवा वेतन आयोग - (0)\nमराठा आरक्षण विधेयकावर हिवाळी अधिवेशनात मोहोर - (0)\nउपाध्यक्षाशिवाय विधानसभेची ऐतिहासिक चार वर्षे\nराज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर - (0)\n‘ती’ तेव्हा तशी… - (0)\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य… - (0)\nऑनलाईन शॉपिंग करताय… - (0)\nबहुगुणी शेवगा - (0)\nभावनेला हवे बुद्धीचे कोंदण - (0)\nहे तर रोजच्या जगण्यातले ‘विषय\nरजोनिवृत्तीनंतरचे आयुष्य - (0)\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार - (0)\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक - (0)\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर - (0)\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला - (0)\nतर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार - (0)\n‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन - (0)\nवंजारा यांची मुक्तता वैधच - (0)\nसेनेचे अराफत शेख भाजपात - (0)\nशिवसेनेच्या पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी - (0)\nनागरिकांच्या प्रवासातील सकारात्मक बदल - (0)\nभारतीय समाजाच्या हरवलेल्या आनंदाचा शोध - (0)\nकेविलवाणे वृद्धत्व नव्हे तर सन्माननीय ज्येष्ठत्व - (0)\nमोटारींची एकतर्फी खपवाढ ही तर रोगट सूज\nकरदात्याची खुशामत की करपद्धतीत बदल\nबँक व्यवहार कराच्या दिशेने जाण्याचा संकल्प करण्याची वेळ - (0)\nजेफ बेझॉस आणि अतिश्रीमंतांची समाजसेवा\nप्रवासाच्या पाऊलखुणा - (0)\nरघुराम… आणखी खरे बोला… - (0)\nसर्वसमावेशक विकासाला चालना देणारी ‘नोटबंदी\nमल्ल्यासाठी तिहारच योग्य - (0)\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार - (0)\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य - (0)\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध - (0)\nगांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय\nदाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक - (0)\nनोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन - (0)\nभारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था - (0)\nमल्ल्याची इंग्लंडमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश - (0)\nरासायनिक शस्त्रास्त्र वापर बंदीसंबंधित परिषदेला भारताचा पाठिंबा - (0)\nअभ्यासतंत्र आत्मसूचना - (0)\nनृत्यात रंगतो मी … - (0)\nबॉसला ‘न’ सांगण्याच्या ५ गोष्टी - (0)\nक्रिकेट सर्वोपरी असावे - (0)\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n मग हे लक्षात ठेवाच… - (0)\nमला इंग्रजी बोलायचे आहे\nसंगीतकार बाप बेटे - (0)\nउत्सवी गाणी घरातली, दारातली - (0)\nबॉलीवूडच्या मराठी मुली - (0)\nइफेक्टिव्ह सिनेमा - (0)\n‘एक्स्ट्रा ते स्टार’ - (0)\nस्टारफॅन्सचे ग्रह - (0)\nत्यांच्या आयुष्याचाही सिनेमाच - (0)\nसंगीतकार बाप बेटे - (0)\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nबिहारमधील जागावाटपाने भाजपाला दिलासा\nअयोध्या खटल्याची निरर्थकता… - (0)\nसर्वोच्च न्यायालयाचा संतुलित आदेश - (0)\nशबरीमला ते अयोध्या… - (0)\nसुप्रीम कोर्टातील सुखद सत्तांतर\nसर्वोच्च न्यायालयाचे निवाडे… - (0)\nजम्मू-काश्मीरचे नवे राज्यपाल… - (0)\nअब सुबह नही होगी\nकामगार चळवळीसमोरील प्रश्‍नांचे निराकरण दत्तोपंतांच्या विचाराने शक्य - (0)\nसोरटी सोमनाथप्रमाणेच राममंदिराचे देशार्पण व्हावे - (0)\nसंघाच्या कार्यकारिणीत होणार पर्यावरण, जलसंरक्षणावर चर्चा - (0)\nसंघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाची उद्यापासून बैठक - (0)\nराममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा - (0)\nप्रत्येकाने आत्मसंवाद साधावा - (0)\nविविध प्रथांचा सन्मान व्हावा : भय्याजी जोशी - (0)\nराम मंदिराला विरोधकही विरोध करू शकत नाहीत - (0)\nमातृशक्तीशिवाय प्रगती अशक्य : सरसंघचालक - (0)\nराममंदिर लवकर व्हावे : सरसंघचालक - (0)\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस - (0)\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा - (0)\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला - (0)\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा - (0)\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी - (0)\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला - (0)\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा - (0)\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले - (0)\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य - (0)\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले - (0)\nराजस्थानमध्ये भाजपाची नवीन रणनीती - (0)\nबसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार - (0)\nमतांचे राजकारण हेच काँग्रेसचे धोरण - (0)\nवसुंधरा राजेंच्या गौरव यात्रेवर दगडफेक - (0)\nराजस्थान काँग्रेसही गटबाजीने त्रस्त - (0)\nराहुल गांधींकडून नागरिक मागताहेत चार पिढ्यांचा हिशेब - (0)\nमॉब लिंचिंग हा व्यापक कटाचा भाग : अर्जुनराम मेघवाल - (0)\nकाँग्रेस पक्ष म्हणजे ‘बेल’गाडीच : मोदी - (0)\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी जाणार्‍या बसवर गोळीबार - (0)\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी जाणार्‍या बसवर गोळीबार - (0)\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन - (0)\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले - (0)\nबंगालमधील संलग्न रहिवाशांना जमिनींचे हक्क - (0)\nसोनियांकरिता सीताराम केसरींना बाहेर फेकले होते - (0)\nदहा लाख नोकर्‍या, गुणवंत मुलींना स्कूटी - (0)\nशबरीमलैत दर्शनाला भाविकांची गर्दी - (0)\nप्रश्‍न टाका, काँग्रेसरूपी एटीएममधून खोटेच येईल - (0)\nभाजपाचे बहुमत तपासण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा - (0)\nघराण्याबाहेरील व्यक्तीला अध्यक्ष करूनच दाखवा - (0)\nभक्तांना घाबरून तृप्ती देसाई पळाल्या - (0)\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच - (0)\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान - (0)\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक - (0)\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात - (0)\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा - (0)\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक - (0)\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद - (0)\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा - (0)\nब्रिगेडिअर कुलदीपसिंग कालवश - (0)\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन - (0)\nबहुगुणी शेवगा - (0)\nमटार समोसे - (0)\nमेथी दुधी मसाला - (0)\nआलू टिक्की - (0)\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा - (0)\nरिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष - (0)\nमोदी सरकारसमोर तीन मोठी आव्हाने - (0)\nजम्मूकाश्मीर निवडणुकीचा शुभ संदेश - (0)\n‘मी टू’ उच्चभ्रूंची उत्स्फूर्त चळवळ - (0)\nन्यायपालिका संकटमुक्त - (0)\nशरद पवार नव्या वळणावर\nराजकारणात अभ्यासाला पर्याय नाही - (0)\nगोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग\nरा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत - (0)\nराजकारणातील मानपान व मानापमान - (0)\nखाजगी व विनाअनुदानित शाळांतील शुल्कनिर्धारण नियमावली - (0)\nउच्च शिक्षण आयोगाची निर्मिती : काळाची गरज - (0)\nनक्षलवादी : दुहेरी, तिहेरी व दुटप्पीही\nसुरुवात एका नव्या पर्वाची\nउच्च शिक्षणक्षेत्र कात टाकणार\nशिया-सुन्नी संघर्षाचे नवीन पर्व\nकथा आणि व्यथा एका सहधर्मचारिणीची\nस्वायत्तता, स्वावलंब व उत्तरदायित्व - (0)\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर - (0)\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची - (0)\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज - (0)\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने - (0)\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार - (0)\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर - (0)\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर - (0)\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र - (0)\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान - (0)\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ - (0)\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट - (0)\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय - (0)\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात - (0)\n‘चांद्रयान-२’ मोहीम जानेवारीनंतरच - (0)\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी - (0)\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी - (0)\n‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी - (0)\n२०२२ पर्यंत टेलिकॉम क्षेत्रात ५जी सेवा सुरू होणार - (0)\nदिवसातून तीन वेळा होतो सूर्योदय-सूर्यास्त\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर - (0)\nधोकादायक ठरू शकते वायरलेस स्मार्ट टेक्नॉलॉजी - (0)\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक - (0)\nविदर्भात उष्णतेची लाट - (0)\nभामरागडमध्ये १६ नक्षलवाद्यांचा खात्मा - (0)\nसमाजाला सोबत घेऊन जाण्याचे तत्त्व भारतीय चिंतनातच - (0)\nग्रामराज्याशिवाय रामराज्य अशक्य : उपराष्ट्रपती - (0)\nमराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री - (0)\nसात नक्षलवाद्यांना कंठस्नान - (0)\nआपत्तिग्रस्त शेतकर्‍यांना लवकरच मदत - (0)\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या - (0)\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस… - (0)\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन - (0)\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी - (0)\nवृत्तवेध Live… : बातम्या - (1)\nसंघ गीतांची राष्ट्रावंदना - (0)\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर - (0)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण - (0)\nजगाच्या समतोलासाठी दैवी स्त्रीभावाचे महत्त्व… - (0)\nसमतोल साधण्यास दैवी स्त्रीभाव आवश्यक - (0)\nअमेरिकन मूलनिवासी स्त्रियांचा शुभप्रभाव - (0)\nअमेरिकन मूलनिवासींमध्ये स्त्रीचे स्थान - (0)\nलिथुआनिआच्या रोमुआ परंपरेतील स्त्री-शक्ती - (0)\nअर्धनारीनटेश्‍वराची संकल्पना - (0)\nप्राचीन संस्कृतींमधील स्त्रैण दिव्यत्वाचा वेध… - (0)\nशि जिनपिंग यांचा उदय व अपारदर्शी संस्कृती - (0)\nशि जिनपिंग यांचा उदय व अपारदर्शी संस्कृती - (0)\nस्टॅन ली नामक ९५ वर्षांच्या मुलाचा अकाली मृत्यू\nअंधार हा अभाव; अवस्था नाही\nसाय पांघरून दूध जाई झोपी… - (0)\nकहाण्या सार्‍याच तिच्या दिवसांच्या… - (0)\nस्वत:लाच विचारा, ‘‘श्रीमान तुम्हीसुद्धा…\nउत्तरप्रदेशातले ‘राशोमान’ - (0)\n‘स्पॉटलाईट’ केरळच्या जोगिणींच्या शोषणावरही\nराजकारणाची नजर आणि नजरेतलं राजकारण - (0)\nपोळा अन जीव झाला गोळा… - (0)\nआता लक्ष ७२ जागांकडे - (0)\nकन्फ्युज्ड राहुल गांधी आणि काँग्रेस… - (0)\nगोव्यातील घटनाक्रमाने काँग्रेसचे तोंडही पोळले\nराहुल गांधींसमोरील आव्हान - (0)\nछत्तीसगढ : तिरंगी लढतीचा भाजपाला फायदा\nमायावती : राजकारणातील नवे सत्ताकेंद्र\nअटलजी अटल थे, अटल हैं और अटल रहेंगे… - (0)\nराफेल, राहुल गांधी आणि वस्तुस्थिती - (0)\nबँकांमधील घोटाळे आणि काँग्रेस पक्ष - (0)\nइंद्रायणी काठी देहू-आळंदी - (0)\nरहस्यमय पाताळपाणी - (0)\nमेहरानगढच्या शिखरावरून - (0)\nबन्नेरघटटा : फुलपाखरांच्या सहवासात - (0)\nदेशनोकचे ‘मुषक मंदिर’ - (0)\nप्रशांत किशोर यांचे योगदान - (0)\nमूलभूत अधिकारांचा संघर्ष की सहअस्तित्व\nसिंधुताई आणि ‘मी टू’ - (0)\n‘भारत तोडो’ला संविधानाचे बळ\nसंदर्भहीनच करावे शहरी नक्षल्यांना\n…तर संघाचा पराभव - (0)\nअकबर अली यांची कहाणी… - (0)\nएका अर्णवची कहाणी… - (0)\nमातीचा देव त्याला पाण्याचं भेव\nसमाजभूमी व युद्धभूमीवरील समर्पित नायक - (0)\nइंग्लंड, कॅनडा आणि भारतीय कूटनीती - (0)\nहुकूमशहा जिनपिंग: भारतापुढील आव्हान - (0)\nपरराष्ट्र सेवेतील महाराष्ट्राचा वाटा - (0)\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी - (0)\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका - (0)\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nसोनाक्षी करणार आयटम साँग\nमोरूच्या मावशीची ‘एक्झिट’ - (0)\n‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित - (0)\nचिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार\nरणबीरच्या फिरण्यावर बंदी - (0)\nप्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nवाघ तर बेटे मागेच लागले… - (0)\nलिव्ह इन : परिणामही ज्यांचे त्यांनीच भोगावेत\nमग, शिक्षण हा व्यापार असल्याचेही जाहीर करून टाका\nप्रशांत किशोर यांचे योगदान - (0)\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक - (0)\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा - (0)\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार - (0)\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत - (0)\nभारत-प्रशांत महासागरात धोका - (0)\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल - (0)\nअरिहंतचा ‘अश्‍वमेध’ पूर्ण - (0)\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले - (0)\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार - (0)\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क - (0)\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही - (0)\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’ - (0)\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी - (0)\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले - (0)\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले - (0)\nराफेलवरून राज्यसभेत गदारोळ - (0)\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी - (0)\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर - (0)\nजगन्नाथ रथयात्रेला सुरुवात - (0)\nअमरनाथ यात्रा उद्यापासून - (0)\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार - (0)\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा - (0)\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच - (0)\nबाबा बर्फानी प्रकटले - (0)\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले - (0)\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम - (0)\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा - (0)\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन - (0)\nअरण्येर अधिकार - (0)\nद माइंड जिम - (0)\nसोविएत भावकविता - (0)\nश्रेष्ठ भारतीय बालकथा - (0)\nपावसाळी अधिवेशन - (0)\nमहाभियोग की सूडाची महायाचिका\nनवभारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध मोदी\nलिव्ह इन : परिणामही ज्यांचे त्यांनीच भोगावेत\nमेनकाजी, माणसं मेल्यावरही अश्रू ढाळा कधीतरी\nदुटप्पी, नाटकी माणसांच्या बाजारात… - (0)\nसंसद आणि विधिमंडळे कमजोर होताहेत… - (0)\nगुलाम नबी आझादांची सल…\nदुसर्‍यांनी का सोडवायचे आपले प्रश्‍न\nप्रश्‍न व्यभिचाराचा : उत्तर कायद्याच्या चौकटीपलीकडले\nनिमित्त अनुप जलोटांच्या लग्नाचे… - (0)\nएक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत\nसमग्र स्वच्छता अभियान - (0)\n॥ स्वामीये शरणम् अयप्पा ॥ - (0)\nठरवून खोटं, पण रेटून बोल\nचोर मचाये शोर षडयंत्र\nभारत पुन्हा विश्‍वनायक होणारच\nभारत पुन्हा विश्‍वनायक होणारच\nगर्जा, हर हर महादेव…\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान - (0)\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय - (0)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/MPs-focus-Jetties-on-the-issue/", "date_download": "2018-11-21T00:29:54Z", "digest": "sha1:44UAOOZ75ZKV4NCJQAXNPXEOBIHQ7KEY", "length": 7579, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जेटीवरील असुविधा खासदारांच्या निदर्शनास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जेटीवरील असुविधा खासदारांच्या निदर्शनास\nजेटीवरील असुविधा खासदारांच्या निदर्शनास\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nतालुक्यातील पर्ससीन नेट मच्छिमारांना संघटीत केल्यानंतर रत्नागिरी तालुका पर्ससीन नेट मच्छिमार मालक असोसिएशनने आवश्यक असणार्‍या समस्या सोडवून घेण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. खा. विनायक राऊत यांना मिरकरवाडा जेटीवर नेले. खासदारांना जेटीवर लाईट व्यवस्था, लिलाव मार्केट, आईस प्‍लँट, कोल्ड स्टोअरेज, इंधन अशी कोणतीच व्यवस्था नसल्याचे दाखवून देण्यात आले. या सुधारणा तातडीने करून देण्याची मागणी करत मच्छिमार मालक असोसिएशनने मच्छिमारांमधील वाद-विवाद मिटतील असे प्रयत्न करण्याची विनंती केली.\nखा.राऊत यांच्यासह आ. उदय सामंत, नेते किरण सामंत, जिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंदाराव साळुंखे, परवाना अधिकारी आनंद पालव आदींनी मालक असोसिएशनच्या नूतन कार्यालयाला भेट दिली. येथून खासदारांसह इतर लोकप्रतिनिधी व नेत्यांसह मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांना संघटना पदाधिकारी विकास उर्फ धाडस सावंत, जावेद होडेकर, नासीर वाघू, मुकेश बिर्जे, किशोर नार्वेकर, पुष्कर भुते, अजिंक्य भोंगले, ओंकार मोरे आदींनी मिरकरवाडा जेटी येथे नेवून असुविधांची माहिती दिली. दोन नंबरची जेटी ढासळण्याच्या स्थितीत असल्याचेही दाखवून देण्यात आले.\nतालुका पर्ससीन नेट मच्छिमार मालक असोसिएशनने यावेळी स्वत:च्या समस्याही सांगितल्या. यामध्ये एलईडी प्रकाशात मासेमारीची परवानगी दिल्यानंतर आम्ही 15 ते 20 लाख रुपये खर्च करून ही प्रकाशव्यवस्था करून घेतली. परंतु अचानक ही परवानगी रद्द करण्यात आली. आधीच मच्छिमार मत्स्य दुष्काळामुळे अडचणीत आहे. त्यात अशा नव्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे एलईडी लाईट व्यवस्था वापरता यावी, यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करावा, अशी विनंती करण्यात आली. मच्छिमारांसंदर्भात कोणताही निर्णय घेतला जाताना जी कमिटी बनवली जाईल, त्यात पर्ससीन नेटचे दोन प्रतिनिधी घेण्यात यावेत, अशी विनंतीही असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केली.\nस्थानिक मच्छिमार आपापसात भांडत बसत आहेत. मात्र त्याचवेळी परराज्यातील मच्छिमार येथे येवून सरसकट मासळी मारून नेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या परकीय चलनाचे नुकसान होत असून यातूनही मार्ग काढून द्यावा, अशी विनंती करण्यात आली. खासदारांसह आ.सामंत यांनी याप्रकरणी योग्य ते प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले आहे. दरम्यान मच्छिमार नेते सुलेमान मुल्ला, इम्रान मुकादम, नगरसेवक सुहेल साखरकर यांनीही मच्छिमारांच्या अडचणी खासदार आणि आमदारांच्या कानावर घातल्या. तालुका पर्ससीन नेट मच्छिमार मालक असोसिएशनने मागण्यांचे निवेदनही दिले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Dangers-to-schools-not-giving-access-to-RTE/", "date_download": "2018-11-21T00:34:09Z", "digest": "sha1:C5QPMFETF3XX5F6PZXM24IQRT3VYEKGA", "length": 4787, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आरटीई’ प्रवेश न देणार्‍या शाळांना दणका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘आरटीई’ प्रवेश न देणार्‍या शाळांना दणका\n‘आरटीई’ प्रवेश न देणार्‍या शाळांना दणका\nआरटीईअंतर्गत प्रवेश मिळणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवल्यास शाळांना दणका बसणार आहे. आता शाळांची गय केली जाणार नसून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणार्‍या जिल्ह्यातील शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कारणे दाखवा नोटिसा दिल्यानंतर, मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी दिला.आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यासाठी अनेक शाळा टाळाटाळ करतात. आरटीईची वेगळी तुकडी भरवण्याचे प्रकारदेखील घडले आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकारी या सर्व प्रकारांना कशाप्रकारे पायबंद घालतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत आरटीईच्या 25 टक्के प्रवेशांतर्गत पहिल्या फेरीसाठी जिल्ह्यातील 933 पात्र शाळांमधून 10 हजार 284 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाचा आदेश असतानाही काही शाळांनी अद्यापही पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या रिटपिटीशन 687/2018 चा निर्णय प्राप्त झाला असून शाळांना आरटीई प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित शाळेत जाऊन 11 मे 2018 पर्यंत प्रवेश घ्यावा, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Fitness-track-problem/", "date_download": "2018-11-21T00:08:12Z", "digest": "sha1:JRABBJLMVRDI74E4AJBVRQIVSXSJNHX6", "length": 6766, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फिटनेस ट्रॅकच्या फिटनेसमध्ये ‘गोलमाल’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › फिटनेस ट्रॅकच्या फिटनेसमध्ये ‘गोलमाल’\nफिटनेस ट्रॅकच्या फिटनेसमध्ये ‘गोलमाल’\nपुणे : नवनाथ शिंदे\nसार्वजनिक बांधकाम विभागाने वाहन ट्रॅक उभारणीच्या कामाकडे काणाडोळा केल्यामुळे अवघ्या तीन दिवसांत ट्रॅकवर खड्डे पडले आहेत. तर, डांबरीकरणाचे अस्तरीकरण आणि पिचिंगचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे ट्रॅकवर अनेक ठिकाणी चढ-उतार झाला आहे. तसेच निविदाप्रमाणे डांबरीकरणाचा थर आहे की नाही, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. साईड पट्ट्यांचे रोलिंग न झाल्यामुळे ट्रॅकवरून वेगाने जाणारे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे फिटनेस ट्रॅक आहे की अपघातांसाठी रचलेला सापळा, अशी विचारणा वाहन मालकांनी केली आहे.\nझेंडेवाडी परिसरात ठेकेदाराकडून उभारण्यात आलेल्या 250 मीटर वाहन टेस्ट ट्रॅक आरटीओला हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर 20 नोव्हेंबरपासून ट्रॅकवर वाहनांची फिटनेस तपासणी सुरू करण्यात आली. मात्र, काम व्यवस्थित न झाल्यामुळे अवघ्या तीन दिवसांत ट्रॅकचा बोजवारा उडाला आहे. तर, सुमारे वर्षभरापासून वर्कऑर्डर मिळाली असतानाही अवघ्या एक ते दोन महिन्यांत काम पूर्ण केल्यामुळे कामाचा दर्जा खालावला असल्याची चर्चा आहे. ट्रॅक उभारणीसाठी आवश्यक मुरुमाचे व्यवस्थित पिचिंग करण्यात आले नाही. तसेच वाहन टेस्ट ट्रॅकच्या सुरूवातीलाच साठलेल्या मुरूमामुळे ट्रॅकवर जाणार्‍या वाहनांचा वेग कमी होत आहे.\nट्रॅकवर करण्यात आलेल्या डांबराचे अस्तरीकरण व्यवस्थित झाले नाही. त्यामुळे ट्रॅकवरच वाहनचालकांना चढ-उताराची शर्यत पार करावी लागत आहे. अवघ्या तीन ते चार दिवसांत ट्रॅकची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. बे्रक टेस्ट केल्यानंतर वाहन घसरून 30 ते 40 मीटर अंतरावर खचलेला ट्रॅक दिसून येत आहे. डांबरीकरणाचे अस्तरीकरण आणि पिचिंग व्यवस्थित न झाल्यामुळे डांबर उखडत आहे. तसेच ट्रॅकच्या दोन्ही बाजूला मोठी खदान असल्यामुळे बे्रक दाबल्यानंतर वाहन ताब्यात राहिले नाही, तर अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/bhima-koregaon-court-issue-ujjval-nikam-advocate-demand/", "date_download": "2018-11-20T23:41:26Z", "digest": "sha1:WOGXXKBUMYNTPPGA4UEOS4SI3VG3KYY2", "length": 5980, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी\nउज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी\nकोरेगाव भीमा येथे झालेल्या दुर्दैैवी घटनेमध्ये राहुल फटांगळे या मराठा तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला जबाबदार असणार्या व्यक्तीला त्वरित अटक करून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्त करावी, अशी मागणी राहुल फटांगळे याचा मावसभाऊ तेजस धावडे याने पत्रकार परिषदेमध्ये केली.\nमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि. 9) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव, अभयसिंह आडसूळ आणि माधव पाटील उपस्थित होते. या वेळी बोलताना तेजस धावडे म्हणाला की, कोरेगाव भीमा येथे झालेली घटना ही दुर्दैवी असून, त्याची पोलिसांमार्फत कसून चौकशी होणे गरजेचे आहे. राहुल फटांगळे खून व दंगलीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना न्याय मिळण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी; तसेच बुधवारी (दि. 10) जानेवारी रोजी कोणत्याही प्रकारचा महाराष्ट्र बंद न पाळता राहुलच्या मूळ गावी शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे सकाळी 8 वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शोकसभेला मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही धावडे याने या वेळी केले.\nया वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बोलताना जाधव म्हणाले की, राहुल फटांगळे याला व्यायामाची आवड होती. त्याची आठवण म्हणून त्याच्या मूळ गावी अथवा सणसवाडी येथे शासनाच्या वतीने व्यायामशाळा उभारून त्याला राहुल फटांगळे याचे नाव देण्यात यावे; तसेच कोरेगाव भीमा व शेजारील सर्व दंगलग्रस्त गावांसोबतच महाराष्ट्र बंदमुळे राज्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावे. नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित भरपाई मिळणे आवश्यक असून, त्याला शासनाने ‘टाईम बाँड’ द्यावा. या व्यतिरिक्त राहुल फटांगळे याच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Tanta-mukta-village-development-direction/", "date_download": "2018-11-20T23:42:18Z", "digest": "sha1:DO6KMLGRERJFNMW6IW56OHZCMJMCPNLN", "length": 3542, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तंटामुक्त गाव विकासाची दिशा : पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › तंटामुक्त गाव विकासाची दिशा : पाटील\nतंटामुक्त गाव विकासाची दिशा : पाटील\nतंटामुक्त गाव हीच विकासाची दिशा आहे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य जितेंद्र पाटील यांनी केले.बोरगाव ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसचिवालयात महात्मा गांधी तंटामुक्त समिती कार्यालय उघडण्यात आले. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच जयंती मालोजी पाटील या होत्या. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष रणधीर पाटील, आ. गो. पाटील, के.जी. पाटील, प्रा. के. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.\nयावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, तंटामुक्ती समितीचे सदस्य, बिरोबा सोसायटीचे अध्यक्ष हिंदुराव वाटेगावकर, उपाध्यक्ष लालासाहेब शिंदे, माजी सदस्य महादेव पाटील, शंकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच प्रमोद शिंदे यांनी स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य सचिन देसाई यांनी आभार मानले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Man-Murder-50-year-Old-Woman-at-Bhosari-Located-in-Pimpari-Pune/", "date_download": "2018-11-20T23:41:33Z", "digest": "sha1:5WHX4RBUVSRQDGVIBDFKDWKCKMXVAVMQ", "length": 5090, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे: प्रियकराकडून 50 वर्षीय प्रेयेसीचा निर्घृण खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे: प्रियकराकडून 50 वर्षीय प्रेयेसीचा निर्घृण खून\nपुणे: प्रियकराकडून 50 वर्षीय प्रेयेसीचा निर्घृण खून\n‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोशीतील, नागेश्वर कॉलनी येथे हा प्रकार घडला असून बांधकाम व्यावसायिक प्रियकर पसार झाला आहे. शारदाबाई महेशभाई पटेल (५०, रा. नागेश्वर कॉलनी, मोशी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.\nयाप्रकरणी बांधकाम व्यावसायिक महेशभाई रामजी पटेल (वय ५५) याच्याविरोधात भोसरी, एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हा शारदाबाईच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. शुक्रवारी रात्री पती महेश मद्यप्राशन करुन घरी आला. त्यानंतर दोघांमध्ये नेहमीप्रमाणे भांडणे सुरु झाली. महेश याने शारदाबाईच्या डोक्यात फावडा घालून निर्घृण खून केला आणि पसार झाला. सकाळी पटेल कुटुंबीयांच्या घराचा दरवाजा उशिरापर्यंत बंद होता. त्यामुळे शेजार्‍यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला असता शारदाबाई मृत अवस्थेत आढळून आल्या.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Bahujan-Asmita-Parishad-issue/", "date_download": "2018-11-21T00:07:10Z", "digest": "sha1:POQOKWLB2XN2GHG3LM4XT7FWTFKD67CO", "length": 4965, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसृष्टीसंदर्भात सरकारची दुटप्पी भूमिका : पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शिवसृष्टीसंदर्भात सरकारची दुटप्पी भूमिका : पवार\nशिवसृष्टीसंदर्भात सरकारची दुटप्पी भूमिका : पवार\nकोथरूड येथील जैववैविध्य आरक्षित जागेतवर (बीडीपी) होणार नियोजित शिवसृष्टीविरोधात जागरूक पुणेकर याविरोधात न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे सरकारने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या खासगी शिवसृष्टीला 300 कोटी रुपये दिले आहेत. शिवसृष्टीसंदर्भात सरकारची भूमिका दुटप्पी असून पुणेकरांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. लाल महालात आयोजित केलेल्या बहुजन अस्मिता परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या पदाधिकार्‍यांची सह्याद्रीवर बैठक घेऊन कोथरूडमध्ये प्रस्तावित शिवसृष्टीसाठी बीडीपीची जागा सुचवली.\nवास्तविक कोथरूडला मेट्रो स्थानक करून त्यावर शिवसृष्टी करणे शक्य होते. अनेक प्रगत देशात अशा प्रकारे मेट्रो स्थानकांवर मॉल्स, हॉटेल्स उभे करण्यात आले आहेत. मात्र, आता शिवसृष्टीला बीडीपीची जागा देण्यात आली आहे. दुसरीकडे खासगी ट्रस्टकडून आंबेगावात उभारल्या जाणार्‍या शिवसृष्टीला 300 कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही पुणेकरांची फसवणूक असून केवळ मेट्रोचे काम सुरू राहावे यासाठी काढलेली पळवाट आहे. महापालिकेच्या शिवसृष्टीला बीडीपीची जागा देण्यात आली आहे. मात्र, बीडीपीत ठराविक कामांना मान्यता देणार आणि उर्वरित कामांना मान्यता देणार नाही, असे सरकार करू शकत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केली.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/ramdev-baba-open-his-baiography/", "date_download": "2018-11-21T00:20:10Z", "digest": "sha1:D4TEYG762PAPCO2OKYOAC6GH4NUUNGKM", "length": 6935, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रामदेव बाबांनी उलगडला जीवनपट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › रामदेव बाबांनी उलगडला जीवनपट\nरामदेव बाबांनी उलगडला जीवनपट\nलहानपणी मला जग केवढे मोठे आहे, हे माहितीही नव्हते. पण त्यावेळी महापुरूषांची जीवनचरित्रे मला वाचायला मिळाली आणि मी जीवन सर्वार्थाने जगण्यासाठी घराबाहेर पडलो. कठोर साधना आणि सर्वंकष अभ्यास, तसेच ज्ञानप्राप्ती व कौशल्यांचा विकास याच्या जोरावरच मी स्वत:ला घडविले, अशा शब्दांत रामदेव बाबा यांनी कृष्णा अभिमत विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपला जीवनपट उलगडला.\nकृष्णा अभिमत विद्यापीठात रामदेव बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा भारत विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आले होते. रामदेव बाबा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. डॉ. सुरेश भोसले, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, डॉ. जयदीप आर्य, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मिळावे, ही दूरदृष्टी ठेऊन 25 वर्षांपूर्वी कृष्णा मेडिकल कॉलेजची स्थापना करणारे स्व. जयवंतराव भोसले थोर महापुरूष होते. त्यांचा संस्कारक्षम वारसा चालविणारे डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार रामदेव बाबा यांनी काढले. जोपर्यंत लोक आळशी राहतील, तोपर्यंत त्यांना सतत विविध आजार जडतील. त्यामुळे डॉक्टरांची आवश्यकता भासणारच आहे. पण मुळात रोग होऊ नयेत, यासाठी योग करणे आवश्यक आहे. वैद्यकीय विज्ञानात तणावावर कोणतेही औषध निघालेले नाही. पण योगाने तणावमुक्त जीवन जगता येते, हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे.\nआजची युवापिढी फेसबुक, यु ट्युबसारख्या सोशल मिडियाच्या जाळ्यात गुरफटल्याने बरबाद होत आहे. अशावेळी युवापिढीने भारताला जगात सर्वश्रेष्ठ बनविण्यासाठी आळस झटकून कामाला प्राधान्य द्यायला हवे. तसेच सोशल मीडियाच्या गुंत्यातून सुटका करून घेऊन ज्ञान व कौशल्ये वाढविण्यासाठी आपली ताकद पणाला लावली पाहिजे. डॉ. सुरेश भोसले यांनी योगाला जगात जीवनपद्धती म्हणून मान्यता मिळवून देण्यात स्वामीजींचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.\nयावेळी रामदेवबाबांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची दिलखुलास उत्तरेही दिली. या कार्यक्रमाला पतंजली योग समितीचे पदाधिकारी, कार्यकत, कृष्णा विद्यापीठातील विविध विभागांचे विभागप्रमुख यांच्यासह प्राध्यापक, डॉक्टर्स व विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%2B%E0%A5%A6%E0%A5%AF:%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2018-11-21T00:16:33Z", "digest": "sha1:LIFXMZUEJIBD3FMYLZTTRIOLTRK4TCOQ", "length": 8604, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यूटीसी+०९:०० - विकिपीडिया", "raw_content": "\nयूटीसी+०९:०० ~ १३५ अंश पू – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nरेखांश १३५ अंश पू\nयूटीसी+०२:०० MSK−1: कालिनिनग्राद प्रमाणवेळ\nयूटीसी+०३:०० MSK: मॉस्को प्रमाणवेळ\nयूटीसी+०४:०० MSK+1: समारा प्रमाणवेळ\nयूटीसी+०५:०० MSK+2: येकातेरिनबुर्ग प्रमाणवेळ\nयूटीसी+०६:०० MSK+3: ओम्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+०७:०० MSK+4: क्रास्नोयार्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+०८:०० MSK+5: इरकुत्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+०९:०० MSK+6: याकुत्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+१०:०० MSK+7: व्लादिवोस्तॉक प्रमाणवेळ\nयूटीसी+११:०० MSK+8: स्रेद्नेकोलिम्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+१२:०० MSK+9: कामचत्का प्रमाणवेळ\nयूटीसी+९:०० ही यूटीसीच्या ९ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया, पूर्व आशिया तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये वापरली जाते.\nरशिया - याकुत्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी व इतर प्रमाणवेळा\nतिरकी अक्षरे: जुन्या वेळा\n१८०° ते < ९०° प\n−१२:०० • −११:३० • −११:०० • −१०:३० • −१०:०० • −०९:३० • −०९:०० • −०८:३० • −०८:०० • −०७:००\n९०° प ते < ०°\n−०६:०० • −०५:०० • −०४:३० • −०४:०० • −०३:३० • −०३:०० • −०२:३० • −०२:०० • −०१:०० • −००:४४ • −००:२५\n०° ते < ९०° पू\n±००:०० • +००:२० • +००:३० • +०१:०० • +०१:२४ • +०१:३० • +०२:०० • +०२:३० • +०३:०० • +०३:३० • +०४:०० • +०४:३० • +०४:५१ • +०५:०० • +०५:३० • +०५:४० • +०५:४५\n९०° पू ते < १८०°\n+०६:०० • +०६:३० • +०७:०० • +०७:२० • +०७:३० • +०८:०० • +०८:३० • +०८:४५ • +०९:०० • +०९:३० • +०९:४५ • +१०:०० • +१०:३० • +११:०० • +११:३०\n(१८०° ते < ९०° प)\n+१२:०० • +१२:४५ • +१३:०० • +१३:४५ • +१४:००\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19312", "date_download": "2018-11-21T00:12:13Z", "digest": "sha1:PZCKNAXOBPCC4P3DGSFV6U5F373WZTDJ", "length": 4902, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कास पुष्प पठार : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कास पुष्प पठार\nदिनांक: ६ सप्टेंबर २०१६\nकास पुष्प पठार - धावती भेट आणि ड्रोसेरा इंडीका ( दवबिन्दु)\nकास पुष्प पठार - धावती भेट\nकेव्हापासून कासला जायचे असे मनात होते. शेवटी या विकेंडला अचानक जायचा प्लान केला. मुलगी बरोबर असल्याने खूप चालता आलं नाही किंवा कुमुदिनी तलावापर्यंतही जाता आलं नाही. पण जे पाहीलं ते फार सुंदर आहे. कासला जायचा रस्ताही खूप मस्त आहे.\nयावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे असेल किंवा काय माहित नाही फुलांचे गालीचे दिसले नाहीत. कारवी फुलली आहे असे ऐकले पण नेमके आम्ही निघालो तेव्हा ठोसेघर पर्यंत जाताना तुफान पाऊस.समोरचे काहीच दिसत नव्हते त्यामुळे डोंगर दर्यावर फुलली असेल तरी दिसली नाही.\nRead more about कास पुष्प पठार - धावती भेट आणि ड्रोसेरा इंडीका ( दवबिन्दु)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24163", "date_download": "2018-11-20T23:53:03Z", "digest": "sha1:KASMEVFZM46POEV6IYDT2AZAYNNBCICP", "length": 3138, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दूर देशी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दूर देशी\nमाननीय सलीलजी कुलकर्णी व संदीपजी खरे यांची माफी मागून, माझ्या एका अत्यंत आवडीच्या त्यांच्याच गाण्यावर माझे विडंबन सादर करत आहे.\nसलीलजी कुलकर्णी व संदीपजी खरे\nRead more about दूर देशी..विडंबन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256080:2012-10-17-18-24-01&catid=359:drive-&Itemid=362", "date_download": "2018-11-21T00:25:46Z", "digest": "sha1:2UY77ZGRVEOOGGKB4LADY5O33V5QDHBJ", "length": 30269, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "वातानुकूलित यंत्रणेचा थंडावा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> Drive इट >> वातानुकूलित यंत्रणेचा थंडावा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरवींद्र बिवलकर - गुरूवार, १८ ऑक्टोबर २०१२\nभारतीय बाजारपेठेत सध्या मोटारीच्या ताकद व इंजिन क्षमतेबरोबर ग्राहकांकडून अधिक पारखण्यात येते ते म्हणजे मोटारीचे अंतर्गत सौंदर्य, त्यातील सुविधा व त्यांचा दर्जा, किंबहुना यामुळे बहुतांश मोटार उत्पादक कंपन्या आपल्या मोटारी अधिक खपाव्यात यासाठी अंतर्गत सौंदर्य वाढविण्यासाठीच मोटारीला ग्राहकांसमोर त्या रूपात मांडत असतात. किमतीच्या तुलनेत मोटारीचे हे अंतर्गत सौंदर्य, तिची रचना व त्यांचा दर्जा, त्यांची गरज हे आवश्यक किती आहे हे ठरविण्याचा मान मात्र ग्राहकाचा आहे, हे जरी मान्य केले तरी मोटारीच्या अंतर्गत रचनेचे, तिच्या सुविधादायी, आरामदायी, सौंदर्यपूर्ण आविष्काराचे रूप किती गरजेचे आहे, आवश्यक कसे आहे, कोणत्या अंगाने त्यांची ही रचना केली गेली आहे हे नक्कीच पडताळून घ्यायला हवे. त्याअंतर्गत सौंदर्याचा आविष्कार समजून घेतला गेला तर त्याची आवश्यकता किती प्रमाणात आहे, ही बाब प्रत्येक ग्राहकाला गरजेनुसार व खिशानुसार ठरविता येऊ शकेल. मोटारीच्या अगदी प्रारंभापासून अंतर्गत रचनासौंदर्यामध्ये विविध प्रकारची वाढ करण्यात आलेली दिसते. त्यात झालेली वृद्धी ही कालानुसार बदलत गेलेली दिसते. मोटारीचे उत्पादन समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचले आहे. युरोप-अमेरिकेसारख्या देशांपर्यंत आज मोटार या वस्तूची गरज मर्यादित राहिलेली नाही, तर जगभरात पोहोचली आहे. यामुळे देशोदेशीच्या शैलींनुसार, आवश्यकतेनुसार मोटारीच्या अंतर्गत रचनेचा विचारही केला गेला. अंतर्गत भिन्न भिन्न देशांमध्येही अंतर्गत रचना व सौंदर्य यांचे साम्य आज निर्माण झालेले दिसते. भारतात आलेल्या परदेशी मोटार कंपन्यांच्या अस्तित्वामुळे नवनव्या अंतर्गत सुविधांची भर परदेशात जशी पडत असते, तशी ती भारतातही आता दिली जात आहे. त्या प्रकारचा ग्राहक भारतातही आहे, हे परदेशी मोटार उत्पादक कंपन्यांच्या चांगलेच ध्यानात आले आहे. काही असले तरी अंतर्गत सुविधांची ही रेलचेल भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेला भावणारी ठरली आहे.\nमोटारीच्या अंतर्गत सुविधा व सौंदर्यनिर्मितीमध्ये आसन व्यवस्था, आसनांवरील वस्त्र, लेदर, अंतर्गत प्रकाशयोजना, मॅट, पॉवर विंडो, वातानुकूलित यंत्रणा, छोटय़ा वस्तू ठेवण्यासाठी असणारे कप्पे, चांगले प्लॅस्टिक, रंगसंगती, म्युझिक सिस्टम, लेग व हेड रूम (पायांची हालचाल बसल्यानंतर नीट व्हावी यासाठीची आसन व्यवस्था, डोक्यावर कमी अंतरावर छत येऊ नये यासाठीचे आरेखन), बूट स्पेस म्हणजे चालकामागील आसन रांगेमागे असणारी जागा, डिकीची रचना व त्यातील जागा, लॉकिंग सिस्टम, एअरबॅगसारखी सुरक्षा व्यवस्था आदी विविध बाबींचा समावेश होतो. कोल्ड स्टोरेजसाठीही खास कप्पे सध्या काही मोटारींमध्ये ठेवले जातात, काही एसयूव्ही वा मोठय़ा व्हॅनसारख्या मोटारींमध्ये रेफ्रिजरेटरची सुविधाही दिली गेली आहे. नव्या काळानुसार स्टीअरिंगवर म्युझिक सिस्टमच्या नियंत्रण कळाही देण्यात येतात. जीपीआरएस पद्धतीद्वारे प्रवासात रस्ता चुकू नये, योग्य ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन मिळावे यासाठी नकाशा एलईडी पडद्यावर मिळू शकतो, मोबाइल फोन संलग्न व्यवस्थेद्वारे मोटारीच्या अंतर्गत ध्वनिक्षेपकावर ऐकता येतो व त्याला उत्तर देण्यासाठी असणारी माइकची यंत्रणा ब्ल्यू टूथद्वारे जोडलेली असते. काही विशिष्ट ध्वनिआदेशाद्वारे मोटारीचे दरवाजे लॉक व अनलॉक करा, संगीताचा आवाज कमीअधिक करा, एफएम चालू करा आदी प्रकारची सुविधाही आता मोटारींमध्ये काही कंपन्यांनी बसविलेली आहे. या विविध प्रकारच्या सुविधा, सौंदर्यवृद्धिंगत करणारी रचना मोटार ग्राहकाला गरजेची आहे, त्या त्या ग्राहकाच्या आवश्यकतेप्रमाणे व त्याच्या आर्थिकतेनुसार अवलंबून असते. ती घेताना त्याला ती परवडते की नाही, ही बाब ज्याची त्याने ठरवायची असते. अनेकदा यातील बऱ्याच बाबी या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे तयार केलेल्या असतात. यामुळे ती यंत्रणा बसविणे व तिची देखभाल करणे वा बिघडल्यास दुरुस्त करणे स्वस्तातलेच नव्हे तर किफायतशीर कामही नसते, ही बाब अनेकदा सर्वसामान्य ग्राहकाच्या लक्षात येत नाही. मोटारीकडे अशा प्रकारे लक्ष ठेवण्यासाठी वेळही अनेकांना देता येत नाही. त्यासाठी शोफरही पुरेसा नसतो. या सर्व स्थितीत मोटारीसारख्या दैनंदिन वापर असलेल्यांना दोन मोटारी ठेवणे परवडते त्यांचे एक वेळ ठीक आहे, पण ज्यांना हे शक्य नाही त्यांनी नक्कीच या बाबींचा विचारही मोटार घेतानाच करायला हवा.\nवातानुकूलित यंत्रणा ही १९३३ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात प्रथम अस्तित्वात आणली गेली. आरामदायी व आलिशान अशा मोटारींच्या ग्राहकांसाठी तर कंपनीने ही यंत्रणा उपलब्ध केली. अर्थात ही मोटार घेतलेल्या लोकांसाठी नंतर ही वातानुकूलित यंत्रणेची सुविधा देऊ करण्यात आली होती. १९३९ च्या अखेरीस व १९४० च्या सुरुवातीला पॅकार्ड मोटार कार कंपनीने सर्वप्रथम मोटारीमध्ये ही वातानुकूलित यंत्रणेची सुविधा उपलब्ध करून दिली. वातानुकूलित यंत्रणेचा हा पर्याय त्या वेळी २७४ अमेरिकी डॉलर इतक्या किमतीला उपलब्ध होता. ही पद्धत बरीच जागा खाणारी होती. ही सुविधा आपोआप बंद व चालू होण्याची सुविधा नव्हती किंवा थर्मोस्टॅट पद्धत त्यात नव्हती. १९४१ मध्ये हा पर्याय बंद करण्यात आला. कॅडिलॅक कंपनीच्या मोटारीत १९४१ मध्ये ही सुविधा देण्याचे प्रयत्न झाले होते, पण ते खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरले नाहीत. त्यानंतर १९५३ मध्ये ख्रिसलर इम्पिरिअलने एअरटेम्प या पद्धतीतून वातानुकूलित यंत्रणा मोटारींमध्ये बसविली. त्यानंतर नॅश अ‍ॅम्बेसेडरने १९५४ मध्ये वातानुकूलित यंत्रणेमध्ये अधिक अत्याधुनिकपणा आणला. नॅश इंटीग्रेटेड सिस्टमने आणलेला हा वातानुकूलित यंत्रणेचा प्रकार त्यांच्या नॅश-कॅल्व्हिनेटर या रेफ्रिजरेटर कंपनीच्या अनुभवातून साकार केलेला होता. हवा थंड करणे, गरम करणे, एक्स्झॉस्ट करणे अशा परिपूर्ण पद्धतीची ही यंत्रणा प्रभावी होती. ‘ऑल वेदर आय’ या नावाने ती प्रसिद्ध होती. त्यानंतर ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ही पद्धत अस्तित्वात आली. उत्तरोत्तर ही यंत्रणा व्यवस्था विकसित होत गेली. आज मोटारीत वातानुकूलित यंत्रणा ही सर्वानाच आवश्यक झाली आहे.\nवातानुकूलित यंत्रणेमुळे मोटारीतील वायुविजन नीट तर राहते, त्याचा फायदा व आराम प्रवासात जाणवतो, पण त्याचबरोबर त्यामुळे मोटारीच्या इंधन वापरावरही मोठा परिणाम होत असतो. ही यंत्रणा कशी वापरावी यालाही तंत्र असते ते लक्षात घेणे गरजेचे आहे.\nवातानुकूलित यंत्रणेतून मोटारीत दिला जाणारा थंडगार वाऱ्याचा शिडकावा चालकाच्या पुढील डॅशबोर्डला असलेल्या छोटेखानी झरोक्यातून येत असतो. आता हे झरोके मागील आसनस्थ लोकांनाही काही मोटारींमध्ये देण्यात येतात. साधारणपणे डॅशबोर्डमध्ये असणारे हे झरोके छोटेखानी हॅचबॅकला वा मध्यम सेदान मोटारीला पुरेसे आहेत मात्र मोठय़ा मोटारींमध्ये मागील आसनांवरील प्रवाशांनाही या शीतलतेचा लाभ व्हावा म्हणून छताकडील बाजूने किंवा दरवाजाच्या अंतर्गत भागातून वा मध्यभागातून झरोके देण्यात आले आहेत. अर्थात सर्व मोटारींना ही सोय नसते. वातानुकूलित यंत्रणेबरोबरच हीटरही देण्यात येतो. या हीटरमुळे अति थंडीमध्ये छान उबदारपणा मोटारीतील प्रवाशांना मिळतो. वातानुकूलित यंत्रणा ही आजच्या मोटारींमधील शान बनली आहे. अर्थात त्यामुळे इंधन वापर अधिक होत असतो. तो टाळण्यासाठी चढावावर मोटार जात असताना, सिग्नलला मोटार उभी असताना वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवणे उत्तम. चढावावर वातानुकूलित यंत्रणा चालू असेल तर इंजिनावर अधिक ताण येत असतो. मोटार चालू केल्यानंतर ही यंत्रणा मग चालू करावी. प्रथम कमी मापकावर व नंतर आवश्यक वा मध्यम मापकावर वाऱ्याचा झोत स्थिर करावा. उन्हामध्ये मोटार असेल व आत गरम वातावरण असेल तर प्रथम आतील अतिगरमपणा कमी होऊन द्यावा, त्यासाठी खिडक्या काही काळ उघडून मग वातानुकूलित यंत्रणा चालू करावी. त्यानंतर काचा बंद करून घ्याव्यात म्हणजे थंडपणा चांगला तयार होईल.\nएकंदरीत या वातानुकूलित यंत्रणेमुळे इंधन वापरावर होणारा ताण पाहता आता काही काळाने थर्मल सिस्टम इंटीग्रेशन फॉर फ्युएल इकॉनॉमी हे (टीआयएफएफई) तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. लवकरच ते मोटारींमध्ये बसविलेही जाईल, पण तोपर्यंत वातानुकूलित यंत्रणेचा लाभ घेताना योग्य रीतीने घ्यावा व त्यामुळे पैशाचा अनावश्यक व्यय टाळावा इतकेच.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8-15-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-21T00:48:28Z", "digest": "sha1:I6WHSHUJ4XQLVNEIMM4SE2JOKITME2KA", "length": 10383, "nlines": 112, "source_domain": "mahaenews.com", "title": "सुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news सुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत\nसुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत\nसध्या आपल्या रिलेशनशीपमुळे माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन चर्चेत आहे. ती तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी लहान असलेल्या रोमनसोबत नात्यात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिल्पा शेट्टीच्या घरी दिवाळी निमित्त आयोजित खास पार्टीमध्ये सुष्मिता रोमनसोबत आली होती.\nएकमेकांसोबत दोघेही आनंदी असल्याचे दिसत आहे. आपल्या बिनधास्त अंदाजात सुष्मिता नेहमीच पाहायला मिळते. या दोघांचे ताज महालाजवळील फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुष्मिताने या फोटोला शेअर करत ‘लव्ह ऑफ माय लाईफ’, असे कॅप्शन दिले होते. तेव्हापासून तिच्या आणि रोमनच्या नात्यावर चर्चा सुरू झाली आहे.\nतिच्या आणि रोमनच्या वयातील फरक पाहता या दोघात तब्बल 15 वर्षांचा फरक आहे. सुष्मिता 42 वर्षांची आहे, तर\nरोमन हा 27 वर्षांचा आहे. पण म्हणतात ना, प्रेमात वयाचे बंधन नसते, याच उक्तीप्रमाणे या दोघांचेही नाते बहरताना दिसत आहे. प्रियांका आणि निकच्या वयामध्येही अंतर आहे. निक प्रियांकापेक्षा वयाने बराच लहान आहे. अभिषेकही ऐश्‍वर्यापेक्षा लहानच आहे. त्यामुळे हा ट्रेन्ड काही नवीन आहे, असे म्हणता येणार नाही.\nजांभळ्या लिपस्टीकमुळे उर्वशी रौतेला झाली ट्रोल\nइंडियन सुपर लीग फूटबॉल स्पर्धा: निकोलाच्या स्वयंगोलमुळे बेंगळुरूचा ब्लास्टर्सला धक्का\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.kd-physicalrehab.com/mr/glass-mirror-with-grid-kd-jzj-02.html", "date_download": "2018-11-20T23:37:11Z", "digest": "sha1:OSH3H6UOBME7USLIXU3S3JCVWR7EBN3C", "length": 13608, "nlines": 258, "source_domain": "www.kd-physicalrehab.com", "title": "ग्रीड काइल-JZJ-02 काचेच्या मिरर - चीन चंगझहौ KonDak वैद्यकीय", "raw_content": "\nआमच्याशी संपर्क साधा: +86 15006120155\nचाल चालण्याची ढब प्रशिक्षण मालिका\nमॅन्युअल unweight चाल चालण्याची ढब प्रशिक्षण प्रणाली\nइलेक्ट्रिक unweight चाल चालण्याची ढब प्रणाली\nतीन मार्ग प्रशिक्षण पायऱ्या\nआसन ती मोडली आणि त्यांना फ्रेम चालणे\nकमरेसंबंधीचा त्यासाठी वापरलेली शक्ती मालिका\nकमरेसंबंधीचा आणि मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nमॅन्युअल कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nइलेक्ट्रिक कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\n3D कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nसंगणक नियंत्रित कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nगर्भाशयाच्या मुखाचा त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nमोटार नियंत्रित मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nयाचे उत्तम नियंत्रित मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मालिका\nखांदा आणि कोपर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे\nवळणदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (डेस्क प्रकार)\nवळणदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (उभ्या प्रकार)\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बोट\nपायाचा घोटा मार्क्सवादी कम्युनिस्ट\nउच्च फांदी पुनर्वसन मालिका\nफांदी पुनर्वसन मालिका कमी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nचाल चालण्याची ढब प्रशिक्षण मालिका\nमॅन्युअल unweight चाल चालण्याची ढब प्रशिक्षण प्रणाली\nइलेक्ट्रिक unweight चाल चालण्याची ढब प्रणाली\nतीन मार्ग प्रशिक्षण पायऱ्या\nआसन ती मोडली आणि त्यांना फ्रेम चालणे\nकमरेसंबंधीचा त्यासाठी वापरलेली शक्ती मालिका\nकमरेसंबंधीचा आणि मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nमॅन्युअल कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nइलेक्ट्रिक कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\n3D कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nसंगणक नियंत्रित कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nगर्भाशयाच्या मुखाचा त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nमोटार नियंत्रित मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nयाचे उत्तम नियंत्रित मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मालिका\nखांदा आणि कोपर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे\nवळणदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (डेस्क प्रकार)\nवळणदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (उभ्या प्रकार)\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बोट\nपायाचा घोटा मार्क्सवादी कम्युनिस्ट\nउच्च फांदी पुनर्वसन मालिका\nफांदी पुनर्वसन मालिका कमी\nमुले लाकूड भिंत बार\nमुले मॅन्युअल टिल्ट टेबल\nमुले मॅन्युअल unweight चाल चालण्याची ढब प्रशिक्षण प्रणाली\nमुले दोन-साइड प्रशिक्षण पायऱ्या\nइलेक्ट्रिक मान त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nग्रीड काइल-JZJ-02 काचेच्या मिरर\nमुद्गल काइल-YAL-01 सेट करते\nग्रीड काइल-JZJ-02 काचेच्या मिरर\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nआयटम नाव ग्रीड ग्लास मिरर\nफंक्शन मुख-मुद्रा संयोजन दुरुस्त करण्यासाठी वापरले जाते\nवैशिष्ट्य साहित्य: अॅल्युमिनियम फ्रेम, आरसा\nअर्ज हॉस्पिटल, क्लिनिक, पुनर्वसन केंद्र, घर\nपॅकेजिंग 1pcs / पुठ्ठा\nशरीर साहित्य अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण, आकार स्टील\nवजन आणि पॅकिंग आकार\nनिव्वळ वजन (किलो) 25\nमागील: ग्लास मिरर काइल-JZJ-01\nपुढील: पुली वजन काइल-LLQ-02\nविद्युत थेरपी टेबल के निलंबन प्रणाली ...\nस्नायू प्रशिक्षण बँड काइल-TLD\nनियमित व्यायाम चटई काइल-ZHD-03\nपकडलेला प्रशिक्षण साधन काइल-QMQ\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nचंगझोउ KonDak वैद्यकीय पुनर्वसन उपकरणे कंपनी, लिमिटेड.\nआणि देखावा-एक च्या हृदय रोग शोधत आहे ...\nआधुनिक आरोग्य करून | 3 मार्च 2018 Google संशोधक त्यांच्या नवीन अल्गोरिदम हृदयरोग शक्यता पाहू शकता म्हणू. Google आणि त्याचे भावंडे कंपनी, खरे जीवन विज्ञान संशोधनात स्कॅन करून, अशी घोषणा केली ...\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/politics-solapur-municipal-election-28021", "date_download": "2018-11-21T00:22:29Z", "digest": "sha1:IM5YQD62SYYZL7NL42DK2SJ72YY6FSCV", "length": 17051, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "politics in solapur municipal election आठवलेंवर असणार भिस्त...! | eSakal", "raw_content": "\nरविवार, 29 जानेवारी 2017\nरिपब्लिकन पार्टी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) भाजपसोबत असणार आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक हे पक्षाचे निरीक्षक राजाभाऊ सरवदे असणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सोलापुरात प्रचारासाठी आणण्याचे प्रयत्न असणार आहेत. प्रचाराची धुरा राजाभाऊ सरवदे यांच्यावर असून राज्य व पश्‍चिम महाराष्ट्र कार्यकारिणी त्यांच्यासोबत असणार आहे. महापालिका वर्षभराचा कर सामान्य सोलापूरकरांकडून घेते, मात्र त्या प्रमाणात सुविधा देण्यात येत नाहीत.\nरिपब्लिकन पार्टी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) भाजपसोबत असणार आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक हे पक्षाचे निरीक्षक राजाभाऊ सरवदे असणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सोलापुरात प्रचारासाठी आणण्याचे प्रयत्न असणार आहेत. प्रचाराची धुरा राजाभाऊ सरवदे यांच्यावर असून राज्य व पश्‍चिम महाराष्ट्र कार्यकारिणी त्यांच्यासोबत असणार आहे. महापालिका वर्षभराचा कर सामान्य सोलापूरकरांकडून घेते, मात्र त्या प्रमाणात सुविधा देण्यात येत नाहीत. स्मार्ट सिटीची घोषणा होऊन इतके वर्ष झाले, मात्र कामाची अंमलबजावणी अजून नाही. अधिकारी नेमण्यास सहा महिने लागतात. या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन पक्षातर्फे देण्यात आले आहे.\nस्मार्ट सिटीच्या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार\nझोपडपट्टीच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य\nओवेसी बंधूंकडून होणार धमाका\nएमआयएम - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा बार ‘एमआयएम’कडून उडणार आहे. आणखीन एकाही पक्षाच्या स्टार प्रचारकाची सभा सोलापुरात झाली नाही. मात्र, ‘एमआयएम’चे नेते आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांची सभा मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी होटगी रस्त्यावरील लोकमान्यनगर येथे होणार आहे.\nनिवडणुकीच्या हालचालींना सर्वांत शेवटी सुरवात होऊनही पहिली सभा घेण्याचा मान ‘एमआयएम’ पक्षाने पटकाविला असे म्हणता येईल. या सभेतील मुद्‌द्यां‌वर इतर पक्षाचे नेते बोलून झालेल्या टीकेचे खंडन करण्याचा प्रयत्न होणार आहे. खासदार असुदोद्दीन ओवेसी यांचीही सभा घेण्याचे नियोजन चालू आहे. मात्र, त्यांना वेळ नसल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शहरातील पदाधिकारी त्यांची सभा होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याशिवाय औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील, तेलंगणाचे आमदार मो. अहमद खान, भायखळाचे आमदार वारीस पठाण, तसेच हैदराबादचे तीन आमदार आणि पक्ष निरीक्षक खाजा बिलाल यांच्यावर स्टार प्रचारकाची भिस्त असणार आहे.\nमुस्लिम, दलित वस्त्यांचा विकास झाला नाही. ५० वर्षे सत्ता उपभोगून दलित, मुस्लिम भागाकडे दुर्लक्ष केले. ‘एमआयएम’ महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरून दलित, मुस्लिम भागाचा विकास करण्यावर भर देणार.\nतब्बल ४० स्टार प्रचारक...\nमनसे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापालिकेची तिसरी निवडणूक लढविली जात आहे. कोणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढवीत असून जवळपास त्यांनी सर्वच ठिकाणी उमेदवारांची निश्‍चित केली आहे. तीन टप्प्यांत अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्धी होणार आहे.\nमहापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या हस्ते फुटणार आहे. त्यानंतर मनसेच्या निवडणुकीला चांगलाच रंग भरणार आहे. त्यात शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संजय चित्रे, अविनाश अभ्यंकर, दीपक पायगुडे, अनिल शिदोरे, जयप्रकाश बावीस्कर, मनोज चव्हाण, आदित्य शिरोडकर, मंगेश सांगळे, परशुराम उपरकर, बाबाराजे जाधवराव (जिल्हा संपर्काध्यक्ष), प्रमोद पाटील, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे, नारायण खोपकर, संजय जामदार, संजय नाईक, उदय सामंत असे तगडे ४० स्टार प्रचारक उतरणार आहेत.\nशहरातील नागरी सुविधेचा अभाव, नाशिक शहराच्या धर्तीवर इतर ठिकाणचा विकास करणे. एकदा संधी देऊन नाशिकसारखा कायापालट करण्याची संधी द्या.\nगरुड, उपासक यांच्यावर धुरा\nबहुजन समाज पक्ष - बहुजन समाज पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड व महाराष्ट्र प्रभारी गौरीप्रसाद उपासक हे स्टार प्रचारक असणार आहेत. सोलापूर शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी बनविणे हा प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे. विद्यमान नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रभागाची आदर्श प्रभाग म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अशाच प्रकारचा ॲक्‍शन प्लॅन इतर प्रभागांत राबविण्याचा ‘बसप’चा मानस आहे. शहरात पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे. योग्य नियोजन केल्यास ही टंचाई दूर करता येऊ शकते. शहरात दूषित पाणी पिऊन मृत्युमुखी पडलेल्याचे उदाहरण आहे. अशा घटना शहरासाठी अत्यंत दुर्दैवी आहेत. अशा चुका पुन्हा होऊ नये, यासाठी बसप प्रयत्नशील असणार आहे.\nआदर्श प्रभाग करण्याचा संकल्प\nपाण्याची समस्या दूर करणार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012747-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/author/bigulcollective/", "date_download": "2018-11-21T00:02:15Z", "digest": "sha1:NCREWHSSKUA6QVB5V3CMMJILO7FDXRJK", "length": 4741, "nlines": 98, "source_domain": "bigul.co.in", "title": "टीम बिगुलच्या संग्रहातून – बिगुल", "raw_content": "\nby टीम बिगुलच्या संग्रहातून\nपु. ल. देशपांडे हे व्यक्तिमत्व नेमकं काय होतं याचं दर्शन घडवणारा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा अग्रलेख.\nby टीम बिगुलच्या संग्रहातून\nपुलंच्या निधनानंतर प्रख्यात विचारवंत व संपादक कुमार केतकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखांपैकी एक पुलंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीनिमित्त.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012748-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fodder-prices-high-5282", "date_download": "2018-11-21T00:46:12Z", "digest": "sha1:E7AC5RQWGI4DLD6LQRDKK3CGM5AHXEKC", "length": 16188, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Fodder prices high | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचारा दरात तेजी, कडबा दुरापास्त\nचारा दरात तेजी, कडबा दुरापास्त\nरविवार, 28 जानेवारी 2018\nजळगाव (प्रतिनिधी) ः जिल्ह्यात ज्वारीचा कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. दादरची कुट्टीही मिळत नसून, कुट्टी व कडब्याचे दरही वाढले आहेत. ज्वारीचा कडबा अडीच हजार रुपये शेकडा, तर दादरचा कडबा किमान साडेतीन हजार रुपये शेकडा आहे. चढ्या दरांचा फटका पशुधनपालकांना बसत असून, दुग्ध उत्पादकांना महागडा कोरडा चारा आणावा लागत आहे.\nजळगाव (प्रतिनिधी) ः जिल्ह्यात ज्वारीचा कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. दादरची कुट्टीही मिळत नसून, कुट्टी व कडब्याचे दरही वाढले आहेत. ज्वारीचा कडबा अडीच हजार रुपये शेकडा, तर दादरचा कडबा किमान साडेतीन हजार रुपये शेकडा आहे. चढ्या दरांचा फटका पशुधनपालकांना बसत असून, दुग्ध उत्पादकांना महागडा कोरडा चारा आणावा लागत आहे.\nथंडीच्या दिवसात किमान एक वेळ तरी कोरडा चारा पशुधनाला मिळायला हवा, असे शेतकरी मानतात. त्यातल्या त्यात ज्वारीचा चारा पोषक असतो. हा चारा आपल्याकडे असावा म्हणून दुग्ध उत्पादक ज्वारीचा कडबा खरेदी करीत असून, पुरेसा पाऊस झालेल्या सातपुडा पर्वतालगतच्या भागातून हा चारा मागवून घेतला जात आहे.\nजिल्ह्यात भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, भडगाव, जामनेर, पाचोरा, जळगाव या भागांत ज्वारीचे पीक कमी पावसाने हातचे गेले होते. त्यामुळे कडबाही हवा तसा हाती आलेला नाही. दीड एकरात फक्त १०० ते १२५ पेंढ्या कडबा मिळाला. कारण ज्वारीच्या पिकात पावसाच्या लहरीपणामुळे तूट होती. अनेकांनी पीक मोडले होते. रावेर, यावल, चोपडा व अमळनेरच्या तापीकाठालगतच्या भागात काही शेतकरी ज्वारी पेरतात. याच शेतकऱ्यांचे उत्पादन तेवढे आले आहे. ज्वारीचे क्षेत्र ४० ते ४५ हजार हेक्‍टर असते, परंतु यंदा जेवढे क्षेत्र होते, त्यातून २० टक्केही चारा मिळाला नाही.\nज्वारीचा कोरडा चारा संपत आला आहे. तर दादर (ज्वारी) रब्बी हंगामात असते. तिची कापणी व मळणी अजून सुरू व्हायची आहे. दादरचा कडबा फेब्रुवारीच्या मध्यात मिळू शकेल. अर्थातच सद्यःस्थितीत फक्त तुरीचा पाला, भुसा पशुधनासाठी मिळत आहे. तोदेखील हवा तेवढा नाही. दुग्ध उत्पादकांना हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करून ठेवावी लागली आहे.\nसध्या ज्वारीचा चारा मिळतच नाही. दादरची कुट्टी बाजार समितीनजीक विक्रेत्यांकडे मिळते. ट्रॉलीभर दादरची कुट्टी साडेसात हजार रुपयांपेक्षा अधिक दरात पडते. वाहतूक खर्च व कडबा कटर करायचा खर्च वेगळा लागतो. यंदा दुधाचे दरही संघांनी कमी केल्याने दुहेरी फटका बसू लागला आहे.\n- काशिनाथ चिंधू पाटील, दूध उत्पादक, कंडारी, जि. जळगाव\nजळगाव ज्वारी jowar पशुधन थंडी ऊस पाऊस भुसावळ रब्बी हंगाम बाजार समिती agriculture market committee दूध\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012748-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/jayalalithaas-niece-deepa-jayakuma-enter-politics-26635", "date_download": "2018-11-21T00:06:56Z", "digest": "sha1:B66NWSYRVR657ZAHRUOZBJ7O5H53R22C", "length": 13394, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "jayalalithaas niece deepa jayakuma enter politics जयललिता यांची भाची राजकीय आखाड्यात | eSakal", "raw_content": "\nजयललिता यांची भाची राजकीय आखाड्यात\nबुधवार, 18 जानेवारी 2017\n\"एमजीआर' यांचे वारस असल्याचा दावा\nचेन्नई- \"एमजीआर' यांचे वारस आपण असल्याचा दावा करीत तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या भाची दीपा जयकुमार यांनी राजकारणात उडी घेतली. अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांची जन्मशताब्दी यंदा आहे. त्या मुहूर्तावर दीपा जयकुमार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\n\"एमजीआर' यांचे वारस असल्याचा दावा\nचेन्नई- \"एमजीआर' यांचे वारस आपण असल्याचा दावा करीत तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या भाची दीपा जयकुमार यांनी राजकारणात उडी घेतली. अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांची जन्मशताब्दी यंदा आहे. त्या मुहूर्तावर दीपा जयकुमार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nजयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकची सूत्रे त्यांची मैत्रिण शशिकला यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. जयललिता यांचे विश्‍वासू सहकारी ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे सध्या मुख्यमंत्रिपद आहे. अशा वेळी दीपा जयकुमार यांनी आपणच \"एमजीआर' यांचे वारसदार असल्याचा दावा केला आहे. जयललिता यांच्या जन्मदिवशी 24 फेब्रुवारी रोजी आपण पुढील निर्णय घेऊ, असे त्यांनी जाहीर केले आहे.\nमरिना किनाऱ्यावर \"एमजीआर' यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर दीपा यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्या म्हणाल्या, \"\"मी माझे सार्वजनिक आयुष्य सुरू करीत आहे. जयललिता यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण लोकसेवा करण्यासाठी राजकारणात उतरणार आहोत.'' अण्णा द्रमुक पक्षात प्रवेश करायचा की नवीन पक्ष काढायचा, यावर विचार करण्यासाठी थोडा अवधी हवा असून, 24 फेब्रुवारी रोजी याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांच्या समर्थकांनी घोषणा देत त्यांना पाठिंबा दर्शविला.\nजयललिता यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय पटलावर अनेक बदल झाले आहेत. अम्मा यांच्या आशीर्वादाने मी माझे सार्वजनिक आयुष्य सुरू करणार आहे. \"एमजीआर' किंवा जयललिता यांच्याशिवाय इतरांना आपला नेता म्हणून त्या स्वीकारणार नाहीत, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.\nआपण संपूर्ण राज्याचा दौरा आपण करणार असून, समर्थकांशी संवाद साधणार आहोत. तसेच लोकांची मते जाणून घेणार आहोत, असे त्या म्हणाल्या. आपल्या राजकीय प्रवासात भाजपसह अन्य कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेण्याची शक्‍यता त्यांनी फेटाळून लावली. राजकीय योजनांविषयी आपण अद्याप कोणाशीही चर्चा केली नसल्याचे त्यांनी सांगितले.\nजयललिता यांच्या निधनानंतर गेल्या वर्षी 29 डिसेंबर रोजी अण्णा द्रमुक पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक झाली होती. यात पक्षाची सूत्रे जयललिता यांच्या घनिष्ट मैत्रीण व्ही. के. शशिकला यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय एकमताने होऊन त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी अधिकृत निवड झाली. मात्र, समर्थकांच्या एक मोठा गटाचा दीपा जयकुमार यांना पाठिंबा असून, त्यांनी राजकारणात यावे, असा आग्रह त्यांनी धरला होता. नेत्याच्या रूपात जयकुमार यांची प्रतिमा जनतेपुढे आणण्यासाठी अनेक फलक व भित्तिपत्रके त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात व तमिळनाडूच्या अनेक भागात लावण्यात आली आहेत. काही फलकांवर दीपा जयललिता यांना पुष्पगुच्छ देत असल्याचे छायाचित्र झळकत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012748-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2018-11-20T23:39:39Z", "digest": "sha1:LJYUYRKR46U4MX5OJPPX2OB56SRIBEGV", "length": 8038, "nlines": 139, "source_domain": "bigul.co.in", "title": "दिवाळीअंक – बिगुल", "raw_content": "\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\nby मोहना प्रभूदेसाई जोगळेकर\nप्रौढ समलिंगींमधील नाती अधिकृत झाली असली तरी पौगंडावस्थेत ही लक्षणे दाखवणाऱ्यांची अवस्था भयानक आहे.\nby कुणाल प्रकाश रुद्राके\nसूर्योदय, मोबाइल फोन, गुड मॉर्निंगवाले मेसेज यांपासून सुरू झालेला दिवस किर्र रात्रीपर्यंत कसा पोहोचतो कळतही नाही. असाच एक दिनवृत्तांत.\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nमंगलाष्टकात कृष्णा नदीचा समावेश नसला, तरी बंडाचं पाणी शतकानुशतके या नदीतून वाहत आले आहे.\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nby अॅड. प्रभाकर येरोलकर\nविलंबाने मिळालेला न्याय म्हणजे अन्यायच ही म्हण जुनी झाली तरी कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची संख्या तशीच आहे. यावर उपाय काय\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nएकटेपण भकास वाटत असले तरी अनेकदा ती ताकद ठरते. अशाच एका अंतर्मुखतकडे नेणाऱ्या एकटेपणाविषयी.\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nरत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होऊ घातलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. म्हणूनच प्राण गेले तरी तो होऊ देणार ...\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nकबड्डीमध्ये जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतात प्रो-कबड्डी लीगही प्रचंड यशस्वी ठरली आहे. या लीगच्या सहा हंगामांचा हा आढावा.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012748-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/gst-bill-shiv-sena-demands-accepted-by-mungantiwar-260160.html", "date_download": "2018-11-20T23:48:26Z", "digest": "sha1:5DK3FT3TYRBYRVHPJHQSEJKTOIPSL6PT", "length": 12210, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जीएसटीबाबत सेनेच्या मागण्या मान्य, 'मातोश्री'वर मसुदा पाठवला", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nजीएसटीबाबत सेनेच्या मागण्या मान्य, 'मातोश्री'वर मसुदा पाठवला\nजीएसटी विधेयकाबाबत शिवसेनेची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडून पूर्ण करण्यात आलीये.\n09 मे : जीएसटी विधेयकाबाबत शिवसेनेची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडून पूर्ण करण्यात आलीये. शिवसेनेच्या मागणीनुसार राज्याच्या जीएसटी कायद्यात सुधारणा करण्यात आले आहे आणि सुधारित मसुदा रात्री 'मातोश्री'वर पाठवण्यात आलाय.\nअर्थ-राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यामार्फत सुधारित मसुदा सोमवारी रात्री 'मातोश्री'वर पाठवण्यात आलाय. मुंबई महापालिकेला केंद्र सरकारकडून मिळणारा जीएसटीचा निधी कमी असेल तर राज्य सरकार भरपाई देणार आहे.\nराज्याकडून दिल्या जाणाऱ्या निधीत दरवर्षी ८ टक्के वाढ करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार या बाबी विधेयकात समाविष्ट करण्यात आलेत. मुंबईला जकातीपासून मिळणारं उत्पन्न बूडू नये म्हणून शिवसेनेने ही भूमिका घेतली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #gst billजीएसटी विधेयकमातोश्रीशिवसेना\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012748-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80/all/page-4/", "date_download": "2018-11-20T23:54:58Z", "digest": "sha1:GW6GCRS5PYANZNER65427JIQRKJU6VXR", "length": 11099, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुकेश अंबानी- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n40 वर्षात रिलायन्सची 4700 टक्क्यांनी वाढ\nरिलायन्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे शेअर्सही दर अडीच वर्षात दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं.\n...आणि कोकिलाबेन अंबानींना अश्रू अनावर झाले\nगरिबांना परवडणाऱ्या 4G जिओफोनची घोषणा, फोन मिळणार फ्री\n15 एप्रिलपर्यंत होता येणार'जिओ'चं मेंबर,'या' प्लॅनने मिळेल 3 महिने मोफत डेटा\n'जिओ'चा धमाका, 'त्या' ग्राहकांसाठी 303 रुपयात अनलिमिटेड डेटागिरी\n'जिओ सेवा 31 मार्चपर्यंत फ्री'\n 'जिओ'च्या ग्राहकांसाठी 31 मार्चपर्यंत सर्व सेवा फ्री\nएक जीबी फक्त 50 रुपयांत, काय आहेत रिलायन्स जिओची वैशिष्ट्ये\n, रिलायन्सच्या क्रांतिकारी 4Gची घोषणा\nबिल गेट्स जगात तर मुकेश अंबानी भारतात सर्वात श्रीमंत \n'पाणी आडवा, पाणी जिरवा' आमिर देणार नारा\n रिलायन्स जियो 4 जी सेवा लाँच\nडिसेंबरपर्यंत रिलायन्सचा 4 हजारांमध्ये 4 जी फोन बाजारात \n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012748-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/prabhag-31-pmc-30508", "date_download": "2018-11-21T00:04:13Z", "digest": "sha1:ROY67IA5QDGSB3OMXXOLZWTZDEHDHMEO", "length": 15417, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "prabhag 31 pmc स्थानिक प्रभाव,पक्षीय धोरणावर मदार | eSakal", "raw_content": "\nस्थानिक प्रभाव,पक्षीय धोरणावर मदार\nमंगळवार, 14 फेब्रुवारी 2017\nपुणे - नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभावक्षेत्र तुटले आहे. कर्वेनगरचा समावेश असणाऱ्या प्रभाग ३१ मध्येही यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही. शिवाय, या भागात झोपडपट्ट्या आणि मध्यमवर्गीय व उच्चभ्रू सोसायट्या अशा दोन्ही स्तरांवरील मतांचे एकत्रीकरण झाले आहे. त्यामुळे, स्थानिक प्रभाव आणि पक्षीय धोरणे अशा दोन्ही बाबींच्या आधारावरच मतदान होण्याची यंदा शक्‍यता आहे.\nपुणे - नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभावक्षेत्र तुटले आहे. कर्वेनगरचा समावेश असणाऱ्या प्रभाग ३१ मध्येही यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही. शिवाय, या भागात झोपडपट्ट्या आणि मध्यमवर्गीय व उच्चभ्रू सोसायट्या अशा दोन्ही स्तरांवरील मतांचे एकत्रीकरण झाले आहे. त्यामुळे, स्थानिक प्रभाव आणि पक्षीय धोरणे अशा दोन्ही बाबींच्या आधारावरच मतदान होण्याची यंदा शक्‍यता आहे.\nया प्रभागात अ गटातून भाजपतर्फे सुशील मेंगडे, मनसेतून राष्ट्रवादीची वाट धरत तिथली उमेदवारी पटकावलेले विनोद मोहिते, मनसेतर्फे उभे असणारे संजय नांगरे, शिवसेनेचे सचिन थोरात तसेच पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि तिकीट न मिळाल्याने आता अपक्ष उभे असणारे नीलेश निढाळकर हे प्रमुख उमेदवार असणार आहेत. आई शशिकला मेंगडे आणि वडील शिवराम मेंगडे यांचा राजकीय वारसा घेत सुशील यंदा मैदानात उतरले आहेत, तर गेल्यावेळी मनसेत असणारे मोहिते यंदा राष्ट्रवादीत गेले आहेत. या दोघांत या ठिकाणी तुल्यबळ लढत होण्याची शक्‍यता आहे.\nब गटातून राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, भाजपच्या रोहिणी भोसले, मनसेच्या मेधा आठाळे, शिवसेनेच्या दीपिका मोरे या उमेदवार असणार आहेत. अर्थात, अ गटातल्या प्रमाणेच ब गटातही बव्हंशी मुख्य लढत ही राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात असण्याची परिस्थिती जाणवते.\nक गटातून लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या रेश्‍मा बराटे, भाजपच्या वृषाली चौधरी, शिवसेनेच्या वैशाली दिघे, मनसेच्या विद्यमान नगरसेविका सुरेखा मकवान, तसेच राष्ट्रवादीचे तिकीट न मिळाल्याने आपल्या हक्कासाठी अपक्ष लढत देणाऱ्या प्रभावी उमेदवार नीता शिंदे अशा सर्वांमध्येच मोठी चुरस असणार आहे. यांतील बहुतांश उमेदवार स्थानिक असल्यामुळे त्यांचा आपापला प्रभाव या प्रभागात पाहायला मिळेल.\nमनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले व आत्ताचे विद्यमान नगरसेवक राजेश बराटे, काँग्रेसचे अनुभवी व जाणते उमेदवार विजय खळदकर, मनसेचे कैलास दांगट, शिवसेनेचे मयूर वांजळे तसेच भाजपने उमेदवारी नाकारलेले बंडखोर अपक्ष उमेदवार वीरेश शितोळे यांच्यात ड गटातून तुल्यबळ लढत होण्याची शक्‍यता आहे.\nया भागात झोपडपट्टी भागाच्या सोबतीलाच सोसायट्यांचाही समावेश झाला आहे. त्यात काही भाग पूर्वीच्या प्रभागाचा, तर काही भाग नव्यानेही जोडला गेला आहे. त्यामुळे, मतांची फेरमांडणी होण्याची शक्‍यता येथे मोठी आहे. दरम्यान, या प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून तीन जागा राष्ट्रवादीला तर एक जागा काँग्रेसला मिळाली आहे.\nमराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही\nमराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही नागपूर : हलबा समाज जंगलात राहणारा मूळ आदिवासी आहे. त्यांच्याकडे 1950 पूर्वीचे दाखले कुठून येणार\nभाजपच्या महापौरांना काँग्रेसकडून बांगड्या, साडी चोळीचा आहेर\nलातूर : शहरात समान विकास कामाचे वाटप करावे या मागणीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. यात नगरसेवकांनी महापौर...\nयेत्या काळात मोहोळचा आमदार हा भाजपाचाच झाला पाहिजे : खासदार अमर साबळे\nमोहोळ : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळेल अशा आवास, उज्वला गॅस, पीकविमा अशा अनेक कल्याणकारी योजना...\n‘महाजन फॉर्म्युला’ची धुळे महापालिकेत कसोटी\nजळगाव - ‘शतप्रतिशत: भाजप’ हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या यशासाठी तर पक्षाने सध्या विरोधी...\nगोटेंच्या आव्हानापुढे महाजनांची कसोटी\nळे ः आमदार आणि स्थानिक दोन मंत्र्यांमधील वादाचा परिणाम येथील महापालिका निवडणुकीवर होऊ नये, परिवर्तनातून सत्ता पक्षाच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने \"...\nदेशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा सत्तेत : गिरीश महाजन\nजळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012748-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/nasa-experiments-reveal-how-scott-kellys-genes-changed-space-29111", "date_download": "2018-11-21T00:03:59Z", "digest": "sha1:GYAVIU2O5M4DPR62LIMRZMPSHZGYXNAZ", "length": 8115, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "NASA experiments reveal how Scott Kelly's genes changed in space अंतराळवीरांच्या जनुकांमध्ये आणि क्षमतेत बदल | eSakal", "raw_content": "\nअंतराळवीरांच्या जनुकांमध्ये आणि क्षमतेत बदल\nरविवार, 5 फेब्रुवारी 2017\nअंतराळवीर स्कॉट केली याच्या शरीरातील जनुकांमधील फरकाचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला आहे. केली यांचा जवळजवळ वर्षभर अंतराळात मुक्काम होता.\nवॉशिंग्टन : अंतराळात प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांच्या जनुकांमध्ये व जैविक क्षमतेत बदल घडू शकतात, असा निष्कर्ष अमेरिकेच्या 'नासा' या अंतराळ संशोधन संस्थेने काढला आहे.\nअंतराळवीर स्कॉट केली याच्या शरीरातील जनुकांमधील फरकाचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला आहे. केली यांचा जवळजवळ वर्षभर अंतराळात मुक्काम होता.\nस्कॉट यांचा जुळा भाऊ मार्क केली यांच्यातील जनुकांशी तुलना करून बदलाबाबतचे निष्कर्ष 'नासा'ने नोंदविले आहेत. स्कॉट अंतराळात जाण्यापूर्वी, गेल्यावर व परतल्यावर त्यांच्यातील जनुकांमध्ये बदल झाले असल्याचे आढळून आले आहेत.\nयाबाबतचा प्राथमिक तपशील नासाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे. केली यांनी 2015 ते 2016 दरम्यान अंतराळ कक्षेत व्यतीत केलेल्या 340 दिवसांमध्ये त्यांच्या शरीरात बदल घडून आल्याचे निदर्शनास आले आहे, असे त्या तपशीलामध्ये म्हटले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012748-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Vari-gives-lesson-about-service-of-humans-in-life/", "date_download": "2018-11-21T00:15:55Z", "digest": "sha1:NMYJIH4FB6RG3VCGB7FQJPQGEXRGFJ72", "length": 10178, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ब्लॉग : वारीत मिळतो सेवा अन् दातृत्वाचा मूलमंत्र..! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ब्लॉग : वारीत मिळतो सेवा अन् दातृत्वाचा मूलमंत्र..\nब्लॉग : वारीत मिळतो सेवा अन् दातृत्वाचा मूलमंत्र..\nकोल्हापूर : मधुकर भोसले\n‘हे विश्‍वची माझे घर’ असं माऊलीनी म्हंटले आहे. सध्याच्या गतीमान व मतलबी युगात कित्येकजण ‘घरच माझे विश्‍व’ या संकल्पनेत मग्न असतात. आत्मकेंद्रीपणा व स्वार्थ वाढत चालला आहे. हे जरी खरे असले व कुणासाठी पाच मिनिटे वेळ देण्याइतपतही औदार्य नसले तरी वारी मात्र त्याला अपवाद आहे. समत्व हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. ही समता तसेच दातृत्व व सेवेचा मुलमंत्र वारीत याची देहा याची डोळा व याची ‘करा’ अनुभवता येतो. ‘देणार्‍याचे हात हजारो’ हे ब्रीद इथे पदोपदी जाणवते. आर्थिक, वस्तू या दानाबरोबरच सेवेचे दानही इथे मोठे असते.\nवारीच्या वाटेवर देहभान होवून चालणे भाग्याचे पण ज्यांना ही वारी करणे शक्य नाही असे लाखो लोक वारीच्या वाटेवर चालणार्‍या पावलांची विविधांगी सेवा करून पुण्यपदरी जोडण्याचा प्रयत्न करतात. जगात देण्यासारखा दूसरा आनंद नाही हा अनुभव देखील हे दान करणारे घेतात. आळंदीहून प्रस्थान झाल्यानंतर ते पंढरपूरात हा सोहळा विसावण्यापर्यंत वारीच्या वाटेवरील रहिवाशी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात लोक सेवेसाठी वारीत एखाददुसरा दिवस सहभागी होतात.\nपुण्यात जेंव्हा माऊली व तुकोबांच्या पालख्या दाखल होतात तेंव्हा अवघी पुण्यनगरी भारावून जाते, मंत्रमुग्ध होते. या सोहळ्यातील वारकर्‍यांची कोणती सेवा करू या आनंदात पुणेकर दंग असतात. वारकर्‍यांना छत्र्या, रेनकोट, चप्पल, पोषाख, हरिपाठ, अभंगाची पुस्तके, टाळ, भक्तगीतांच्या कॅसेटस्, मेवा, मिठाई, खोबरेल तेल याबरोबरच अन्नदानही मोठ्या प्रमाणात केले जाते. हा देण्याचा वसा पुढील पूर्ण मार्गातही लोक जपतात. प्रसादाचा शिरा, चहा, दूध, शुध्द पाणी, भोजनानंतरचा पानविडा अशा प्रकारे काय देवू अन् काय नको असे देणार्‍यांना होते. एरव्ही व्यवहार सांभाळणारी माणसं वारीच्या वाटेवर मात्र मुक्तहस्ते वारकर्‍यांना देत असतात.\nअनेक सेवाभावी संस्था आरोग्याची जबाबदारी उचलतात. फिरते दवाखाने, औषधालये पूर्ण तीन आठवडे चालवतात. यामध्ये एक रूपयाही फी घेतली जात नाही. अनेक ठिकाणी लोक थकल्या भागल्या वारकर्‍यांचे पाय दाबून, त्यांना मॉलिश करून या पावलांचा शीणभाग हलका करण्याचा प्रयत्न करतात. अनेक शाळा, महाविद्यालये किंवा तरूणमंडळांचे कार्यकर्ते, विद्यार्थी - विद्यार्थिंनी पालखी दर्शनासाठी ते रांग लावण्याचे किंवा संयोजनाचे मनुष्यबळ आवश्यक असते ते मनोभावे पुरवतात.\n‘सेवाधर्मी पुण्य आहे, सांगे सखा श्रीहरी’ या तसेच सेवे एवढे पुण्य नाही ज्ञान, ध्यान अन् वैराग्यासही॥ या संतवचना प्रमाणे वारीत सेवेचे रामायण अनुभवता येते. अनेक ठिकाणी तर माऊलींच्या समोर पायघड्या घातल्या जातात. याबरोबरच अनेक दात्यांनी गावोगावच्या दिंड्यांना कायमस्वरूपी भेट म्हणून जनरेटर, स्पीकर सेट, गॅस शेगड्या, तंबू आदी साहित्य देण्यात धन्यता मानली आहे. त्याचबरोबर प्रतिवर्षी दिंडीसाठी लागणारी ट्रॅक्टर, ट्रकसारखी वाहने देखील वाहन मालक मोबदला न घेता पुरवतात. अशा प्रकारे दातृत्व व सेवेचा संगम वारीत पाहताना वारकर्‍यांचे अंत:करण भरून येते.\nकेंद्र शासनाच्या एका महत्त्वाच्या विभागात कार्यरत असणारे मुंबई येथील भारत सेवाश्रम संघाचे 25 माऊली भक्त दहा वर्षांपासून गॅस, रॉकेल वितरण, वाहतूकीचे नियोजन चोपदारांकडून देण्यात आलेल्या सुचना व संदेशांचे प्रसारण आदी विविध कामे अत्यंत मनोभावे करतात. राजाभाऊ व रामभाऊ चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली माऊलीसोबत काम करताना मिळणारा हा वारीतला आनंद वर्षभर आम्हाला सकारात्मक जगण्याची उर्जा देतो, अशी प्रतिक्रीया या पथकातील सुरेश पवार यांनी दिली. यंदा ही टीम आम्ही वारकरी या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. असे अनेक लोक, समूह, सेवाभावी मंडळे, संस्था वारीच्या वाटेवर भेटतात त्या सेवा करून निखळ आनंद मिळवण्याच्या प्रयत्न करीत असतात.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012748-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/chiplun-bogus-doctor-arrest/", "date_download": "2018-11-21T00:28:37Z", "digest": "sha1:CSJQYNTMHMU3EUZVHIXZY72KGYPNYQQR", "length": 4445, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोगस डॉक्टरला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › बोगस डॉक्टरला अटक\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nखेड तालुक्यातील धामणंद येथे बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या कावीळतळी येथील बोगस डॉक्टरला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून साडेचार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.\nपोलिस नाईक उदय वाजे यांनी दिलेल्या माहितीनुसार कावीळतळी येथील शंकर बापू सातपुते (वय 53) हे धामणंद येथे अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र वावे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धामणंद येथे तपासणी केली असता शंकर सातपुते हे बोगस वैद्यकीय व्यवसाय करताना आढळले.\nत्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी हे रुग्णालय आपल्या मुलीचे असल्याचे सांगितले. मुलीबाबत पोलिसांनी चौकशी केली असता ती पुण्यात असल्याचे सातपुते यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक फडणीस आणि सहकार्‍यानी रुग्णालयाची झडती घेतली असता तेथे 4 हजार 500 रुपयांचे वैद्यकीय साहित्य मिळाले.यावेळी रामचंद्र गंगाराम उतेकर यांना बेकायदेशीररीत्या सलाईन लावल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर सोमवारी रात्री गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012748-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Cabinet-expansion-by-month-end/", "date_download": "2018-11-20T23:52:13Z", "digest": "sha1:7V7YESDM44ICYMV7TIDSHUSJ6NLJSDTC", "length": 8554, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंत्रिमंडळ विस्तार महिनाअखेरपर्यंत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्तार महिनाअखेरपर्यंत\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nराज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार जूनअखेरीस होणार असून या विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येही काही फेरबदल अपेक्षित आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप काही नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता आहे. त्यात आमदार डॉ. संजय कुटे यांची वर्णी निश्‍चित मानली जात आहे. काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमंत्री म्हणूनही बढती देण्यात येणार असल्याची चर्चा असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुनरागमनाबाबत उत्सुकता आहे.\nगेली अनेक दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा आहे. मात्र, आता 4 जुलैपासून नागपूर येथे सुरू होणार्‍या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार हे निश्‍चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौर्‍यावर आहेत. ते 16 जूनला दौर्‍याहून परतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग येणार आहे. शक्यतो 25 ते 28 जूनच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूतर्र् निघण्याची शक्यता आहे.\nएकनाथ खडसे यांना जमीन खरेदीतील घोटाळ्याच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यामुळे मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली. त्यांच्याकडील खाती ही अन्य मंत्र्यांमध्ये विभागून देण्यात आली आहेत. कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे आकस्मात निधन झाल्याने त्यांचे खातेही रिक्त झाले आहे. शिवाय भाजपच्या कोट्यातील काही मंत्रीपदे रिक्त आहेत. ही रिक्तपदे भरताना नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात येणार आहे. पांडुरंग फुंडकर यांच्यानंतर बुलडाण्यातून आमदार डॉ. संजय कुटे आणि चैनसुख संचेती हे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, संचेती यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आल्याने डॉ. कुटे यांचे मार्ग मोकळा झाला आहे.\nएकनाथ खडसे यांना भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्‍लीनचिट दिली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. खडसे यांच्याबाबत मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात याबाबतही उत्सुकता आहे. खडसे यांनी आपल्याला आता मंत्रीपदात रस नसल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, मंत्रिपदावरून काढण्यात आल्याने नाराज असलेले खडसे विस्तारामध्ये नंबर लागला नाही तर शांत बसतील का याबाबत भाजपमध्येच शंका आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे देखील मंत्रीपदाची सातत्याने मागणी करीत आहेत.राज्य सरकारला चार वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून काही मंत्री हे निष्क्रिय ठरले आहेत. या मंत्र्यांना डच्चू देऊन पक्ष कार्याला लावले जाणार असल्याची चर्चाही भाजपमध्ये आहे. त्याचवेळी काही राज्यमंत्र्यांना बढती देऊन त्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी टाकली जाणार असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली.\nशिवसेनेने सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे विधान परिषदेचे तिकीट कापले आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन अन्य नेत्याला शिवसेना संधी देऊ शकते. कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले असून डॉ. दीपक सावंत यांची जागा हातकणंगलेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे घेतील, अशीही चर्चा आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012748-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shevgaon-band-andolan-for-demand-of-action-against-police/", "date_download": "2018-11-21T00:10:52Z", "digest": "sha1:OQCAPXSM4YDREX43PQLUQBEKG47HXAQL", "length": 8335, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोलीस निरीक्षकावर कारवाईसाठी शेवगावमध्ये बंद आंदोलन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपोलीस निरीक्षकावर कारवाईसाठी शेवगावमध्ये बंद आंदोलन\nअहमदनगर : एका नागरिकाच्या कामाच्या संदर्भात पोलीस ठाण्यात गेलेले शेवगावचे नगरसेवक तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक आहुजा यांना पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी शिविगाळ करून धक्काबुक्की केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी उत्स्फुर्त बंद पाळून पोलीसांच्या दडपशाहीचा निषेध केला.\nशेवगावमधील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनतकुमार शर्मा यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील एक निवेदन सादर करून पोलीस निरीक्षक ओमासे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशोक आहुजे हे एका नागरिकाच्या कामाच्या अनुषंगाने शेवगाव पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ व धक्काबुक्की केली.त्यामुळे ओमासे यांना तात्काळ निलंबित करावे,अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षकांकडे केली आहे\n.या शिष्टमंडळाने नगरमध्ये खा.दिलीप गांधी,आ.मोनिका राजळे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदिंची भेट घेऊन त्यांना या घटने संदर्भात माहिती दिली आहे.सोमवारी सकाळपासूनच शेवगाव मधील नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंद आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.दरम्यान पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी अशा प्रकारे आहुजा यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012748-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/governor-of-maharashtra-should-apply-in-jammu-and-kashmir-ram-madhav/", "date_download": "2018-11-20T23:52:41Z", "digest": "sha1:G76VRCEIXTGL2AVQ6HSHC6OPE7QYCG5Y", "length": 7519, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करा ! - राम माधव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करा \nटीम महाराष्ट्र देश : जम्मू कश्मीरमध्ये भाजपने पीडीपी सोबत युती तोडली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक झाली. त्यामध्ये आज हा निर्णय घेण्यात आला. मोदींच्या काळात प्रथमच भाजप सत्तेतून बाहेर पडले आहे. भाजप नेते राम माधव यांनी युती तोडल्याची घोषणा केली असून जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे.\nभाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जम्मू-कश्मीरचे सगळे मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते यांना बोलावण्यात आलं होत. कश्मीरमधल्या परिस्थितीबाबत या बैठकीत विस्ताराने चर्चा होणं अपेक्षित आहे. मोदी सरकारने पुकारलेली एकतर्फी शस्त्रसंधी, जाँबाज जवान औरंगझेब याची दहशतवाद्यांनी केलेली हत्या, रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारींची दहशतवाद्यांनी केलेली हत्या यामुळे मोदी सरकारवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत होती.\nनॅशनल कॉन्फरन्स – १५\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याशी…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012749-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-talks-on-subsidy-to-sugarcane-farmers/", "date_download": "2018-11-21T00:26:43Z", "digest": "sha1:JRCINWSL7TVLLOKGE3JUHJASBENHUSQM", "length": 7580, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची मदत अपुरीच - शरद पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची मदत अपुरीच – शरद पवार\nटीम महाराष्ट्र देशा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ऊसावर सबसिडी मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊसाला प्रतिटन 55 रुपयांची सबसिडी देण्यास मंजुरी दिली आहे. साखरेचे दर घटल्यामुळे ऊस उत्पादक अडचणीत आले होते. मात्र साखरेबाबत केंद्राने जाहीर केलेली मदत अपुरी आहे, असे माजी कृषिमंत्री शरद पवार म्हणाले. तसेच, नितीन गडकरींशी यासंदर्भात चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली असून, येत्या आठ ते दहा दिवसात भेटून यावर चर्चा करणार असल्याचेही पवार म्हणाले आहेत.\nकेंद्रीय मंत्रिगटाने 55 रुपये प्रति टन अनुदान देण्याची शिफारस केली. त्यानुसार देशातील शेतकऱ्यांना 1500 ते 1600 कोटी रुपये मिळणार आहेत. आज अखेर महाराष्ट्रात साडे नऊशे लाख टन ऊसाचं गाळप झालं आहे, त्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला 522 कोटी रुपये येतील. विशेष म्हणजे हे अनुदान हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचा विचार चालू आहे. याआधी 2015-16 मध्ये ऊसावर सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यावेळी एका टन ऊसावर 45 रुपये इतकी सबसिडी केंद्र सरकारने मंजूर केली होती.\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012749-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/union-minister-nitin-gadkari-speaks-on-modi-government-success/", "date_download": "2018-11-21T00:16:05Z", "digest": "sha1:LA2DWLXZF5EPAE6LYT6HHYWJYKY5UZ2V", "length": 8035, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माझ्या मनात पंतप्रधान होण्याचा विचार देखील येत नाही - नितीन गडकरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमाझ्या मनात पंतप्रधान होण्याचा विचार देखील येत नाही – नितीन गडकरी\nनावी दिल्ली – मी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता असून, मी कधीच पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहिलेले नाही किंवा माझ्या मनात तसा विचारही येत नसल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. ते एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलखती बोलत होते.\nदरम्यान पंतप्रधान मोदींची कार्यपद्धती, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपा यांच्यातील संबंध आदीबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. मंत्रिमंडळाचे निर्णय पंतप्रधान मोदी हे एकट्याने घेतात. त्यांची एकाधिकारशाही चालते, याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, हे अत्यंत चुकीचे आहे. आमचे एक कॅबिनेट आहे. अनेकवेळा आम्ही आमचे मत कॅबिनेटमध्ये बैठकीत मांडतो. काहीवेळा आम्ही पंतप्रधानाच्या मताशी सहमतही नसतो. पण सरकार सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासून जाणूनबुजून मोदींच्या कार्यपद्धतीवर अफवा पसरवण्यात येत असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.\nतसचं मला देशासाठी जे काही करता येईल ते अत्यंत प्रामाणिकपणे मी करतो. मी आतापर्यंत १० लाख कोटी रूपयांची कामे केली आहेत. पण कुठल्याही कंत्राटदाराकडून एक रूपयाही घेतलेला नाही. माझ्यामते राजकारण हे सामाजिक – आर्थिक सुधारणा करण्याचे एक माध्यम असल्याचेही ते यावेळी म्हणाले.\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012749-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2018-11-20T23:54:21Z", "digest": "sha1:DLQG7BCJNKUWE2XMJWWN3I24B37XGT4D", "length": 21223, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर्नाळा - विकिपीडिया", "raw_content": "\nकर्नाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\nह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो\nकर्नाळा किल्ला चा सुळका\nठिकाण पनवेल तालुकारायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nरायगड जिल्हातील पनवेल तालुकातील हा किल्ला आहे.\n५ हे सुद्धा पहा\nस्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते.पूर्वी बोरघाट द्वारे होणाऱ्या वाहतुकी वर लक्ष ठेवण्यासाठी\n==गडावरील ठिकाणे== कर्नाळा अभयारण्य करणाई देवी मंदिर तटबंदी जुने बांधकाम थंड पाण्याच्या टाक्या\n==गडावर जाण्याच्या वाटा== पनवेल वरून पेण अलिबाग रोहा साई केलवणे कोणतीही एस टी बस पकडा पनवेल - पळस्पे - शिरढोण-चिंचवण नंतर पुढील थांबा कर्नाळा अभयारण्य मग तिथून पायी जावे लागते\nसांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो\nडोंगरयात्रा - आनंद पाळंदे\nदुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर\nकिल्ले - गो. नी. दांडेकर\nदुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर\nसह्याद्री - स. आ. जोगळेकर\nदुर्गकथा - निनाद बेडेकर\nदुर्गवैभव - निनाद बेडेकर\nइतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर\nमहाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर\nमांगी-तुंगी • मुल्हेर • मोरा• हरगड• साल्हेर •सालोटा• चौरगड\nसोनगीर • लळिंग• गाळणा • कंक्राळा• डेरमाळ किल्ला• भामेर किल्ला\nअचला किल्ला • अहिवंत किल्ला• सप्तशृंगी किल्ला • मार्कंडा किल्ला• जवळ्या किल्ला• रवळ्या किल्ला• धोडप किल्ला• कांचना किल्ला• कोळधेर किल्ला• राजधेर किल्ला• इंद्राई किल्ला• चांदवड किल्ला• हातगड किल्ला• कन्हेरागड किल्ला• पिसोळ\nअंकाई किल्ला • टंकाई किल्ला• गोरखगड किल्ला\nकान्हेरगड किल्ला • अंतूर किल्ला\nनाशिक - त्र्यंबक रांग\nघरगड किल्ला • डांग्या किल्ला• उतवड किल्ला •बसगड किल्ला• फणी किल्ला• हरिहर किल्ला• ब्रह्मा किल्ला •ब्रह्मगिरी किल्ला• अंजनेरी किल्ला• रामशेज किल्ला• भूपतगड किल्ला• वाघेरा किल्ला\nइगतपुरी - कळसूबाई रांग\nकुलंग • मदनगड • अलंग • कळसूबाई • अवंढा किल्ला • पट्टा किल्ला • बितनगड किल्ला •त्रिंगलवाडी किल्ला• कावनई किल्ला\nरतनगड • कलाडगड किल्ला • भैरवगड किल्ला • कुंजरगड किल्ला\nहरिश्चंद्रगड • जीवधन • चावंड किल्ला • शिवनेरी • भैरवगड किल्ला • पाबरगड • हडसर • निमगिरी किल्ला • नारायणगड\nढाकोबा किल्ला • दुर्ग किल्ला• गोरखगड किल्ला •सिद्धगड किल्ला• पदरगड किल्ला• कोथळीगड किल्ला• तुंगी किल्ला\nढाक किल्ला • भीमगड किल्ला• राजमाची किल्ला •श्रीवर्धन किल्ला• मनोरंजन किल्ला• लोहगड किल्ला• विसापूर किल्ला• तिकोना किल्ला• तुंग किल्ला• तेलबैला किल्ला• घनगड किल्ला• सुधागड किल्ला• सरसगड किल्ला• कुर्डूगड किल्ला\nपुणे - (मुठा-गुंजवणे-काळ खोरे)\nसिंहगड किल्ला • राजगड किल्ला• तोरणा किल्ला •लिंगाणा किल्ला• रायगड किल्ला• पुरंदर किल्ला• वज्रगड किल्ला• मल्हारगड किल्ला\nरोहिडा किल्ला • रायरेश्वर• केंजळगड •कमळगड• चंद्रगड किल्ला• मंगळगड किल्ला • कावळ्या किल्ला\nमहाबळेश्वर - (कोयना-जगबुडी खोरे)\nप्रतापगड • मधुमकरंदगड• वासोटा •चकदेव• रसाळगड• सुमारगड• महिपतगड\nपांडवगड • वैराटगड• चंदनगड • वंदनगड• अजिंक्यतारा• कल्याणगड• संतोषगड• वारुगड • महिमानगड• वर्धनगड\nसदाशिवगड • वसंतगड• मच्छिंद्रगड • मोरगिरी• दातेगड\nजंगली जयगड • भैरवगड• प्रचितगड • महिपतगड\nभुदरगड • रांगणा किल्ला• मनोहरगड • मनसंतोषगड• कालानंदीगड• गंधर्वगड• सामानगड• वल्लभगड• सोनगड• भैरवगड\nअडसूळ • अशेरी• कोहोज किल्ला •तांदूळवाडी• गंभीरगड• काळदुर्ग• टकमक किल्ला\nमाहुली • आजोबा किल्ला\nश्रीमलंगगड • चंदेरी• पेब किल्ला •इर्शाळगड• प्रबळगड• कर्नाळा• माणिकगड• सांकशी किल्ला\nरोहा - (कुंडलिका खोरे)\nअवचितगड • घोसाळगड• तळागड •सुरगड• बिरवाडी किल्ला• सोनगिरी किल्ला\nसागरगड • मंडणगड• पालगड\nतारापूर किल्ला • शिरगाव किल्ला• माहीम किल्ला • केळवे किल्ला• अलिबाग किल्ला• भोंडगड• दातिवरे किल्ला• अर्नाळा किल्ला• वसई किल्ला\nउंदेरी किल्ला • खांदेरी किल्ला• कुलाबा किल्ला • रेवदंडा किल्ला• कोर्लई किल्ला• जंजिरा• पद्मदुर्ग• बाणकोट किल्ला• गोवा किल्ला• कनकदुर्ग• फत्तेगड• सुवर्णदुर्ग• गोपाळगड• विजयगड• जयगड• रत्नागिरी किल्ला• पूर्णगड• आंबोळगड• यशवंतगड (जैतापूर)• विजयदुर्ग• देवगड• भगवंतगड• भरतगड• सिंधुदुर्ग• पद्मदुर्ग• सर्जेकोट• पद्मदुर्ग• राजकोट किल्ला• निवती किल्ला• यशवंतगड (रेडी)• तेरेखोल किल्ला\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१८ रोजी १३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012749-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/memorial-bhagwan-baba-last-stage-150020", "date_download": "2018-11-21T00:14:36Z", "digest": "sha1:GSFFHAZ3B6GZJUHUVDRYQB2V3QVMIAXM", "length": 9676, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "memorial of bhagwan baba is in last stage बीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात | eSakal", "raw_content": "\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18) दसरा मेळाव्यात होणार आहे. स्मारक, मुर्ती आणि मेळाव्याचे काम वेगात आणि अंतिम टप्प्यात असून ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे स्मारकाचे लाेकार्पण करतील.\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18) दसरा मेळाव्यात होणार आहे. स्मारक, मुर्ती आणि मेळाव्याचे काम वेगात आणि अंतिम टप्प्यात असून ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे स्मारकाचे लाेकार्पण करतील.\nसंत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील दसरा मेळाव्याचे हे दुसरे वर्षे आहे. मागच्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी स्मारकाची घोषणा केली होती. संत भगवानबाबा पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असतानाची 25 फुट मुर्ती या स्मारकात असेल. स्मारकाच्या चबुतऱ्याचे काम पूर्ण झाले असून अहमदनगर येथे मुर्ती बनविण्याचे कामही पुर्णत्वाकडे आले आहे. मंगळवारी (ता. 16) रात्री उशिरा स्मारकस्थळी मूर्ती आणून ती चबुतऱ्यावर बसविली जाईल. दरम्यान, या दुसऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी असून मैदानाची सफाई झाली असून आणि व्यासपीठ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मेळाव्याला महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही लोक येणार आहेत. त्यादृष्टीने भाजप पदाधिकाऱ्यांनी तयारी करत आहेत. जागोजागी चहापान - नाष्ट्याची सोय केली असून मेळावा स्थळी पार्किंगची सुविधा केली आहे. दरम्यान, मेळाव्यात पंकजा मुंडे या स्मारकाचे लोकार्पण करतील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012749-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/wife-murderous-character-doubt-husband-arrested-150042", "date_download": "2018-11-21T00:11:08Z", "digest": "sha1:SGUWDWT6QWGSLOXI33PT5A3AZV5T5V37", "length": 11465, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wife murderous on character doubt Husband Arrested चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत | eSakal", "raw_content": "\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट तालुक्यातील मारेगाव (वरचे) येथे मंगळवारी (ता. १६ ) पहाटे सुमारे अडीचच्या सुमारास घडली असून, पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट तालुक्यातील मारेगाव (वरचे) येथे मंगळवारी (ता. १६ ) पहाटे सुमारे अडीचच्या सुमारास घडली असून, पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.\nमौजे मोरगाव वरचे येथील रहिवासी चंद्रशेखर वाघमारे ( वय ३८ वर्षे ) याने राहत्या घरी पत्नी सावित्रीबाई वाघमारे ( वय ३५ वर्षे ) हिच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. आरोपी वाघमारे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीशी सतत भांडत होता. त्यांना दोन मुली व ११ वर्षाचा मुलगा आहे. मृत सावित्रीचा भाऊ चंद्रकांत रामराम लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिस निरीक्षक दिलीप तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विजयकुमार कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.\nमाफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...\nबंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nकॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पोत्यात बांधलेले महिलेचे प्रेत\nमोहोळ - महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात टाकून दिलेले, पोत्यात बांधलेल्या अवस्थेतील प्रेत अर्जुन सोंड...\nअल्पवयीन नातीवर आजोबाकडून बलात्कार\nफलटण - येथील परिसरात आजोबाने अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या नातीने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या अर्भकाचा खून...\nनांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून\nनांदेड : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची धमकी देणाऱ्या तरूणाचा तिघांनी निर्घृण खून केला. त्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012749-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/category/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/page/130/", "date_download": "2018-11-21T00:49:21Z", "digest": "sha1:7CFCFM4E6GCRA2Q34BBN43TQC6JMOGB2", "length": 19351, "nlines": 207, "source_domain": "mahaenews.com", "title": "मुंबई | Maha E News Pimpri Chinchwad News Portal - Part 130", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nनाणार : कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेच्या ५ काकर्यकर्त्यांना अटक\nमुंबई: मुंबईतल्या ताडदेवमधील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या सर्व पाच आरोपींना गिरगाव कोर्टात... Read more\nमुंबई: मुंबई पोलीस दलातील १,१३७ पोलीस शिपाईपदांच्या भरतीसाठी दोन लाखाहून अधिक अर्ज आले आहेत. म्हणजे या भरतीतील एका पदासाठी साधारण १७५ उमेदवार इच्छूक आहेत. विशेष म्हणजे केवळ इयत्ता आठवी पास अ... Read more\n६५ वे राष्‍ट्रीय पुरस्‍कार: ‘कच्‍चा लिंबू,’ ‘न्‍यूटन’ सर्वोत्‍कृष्‍ट चित्रपट\nनवी दिल्‍ली : ६५ व्‍या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज करण्‍यात आली. त्‍यात कच्‍चा लिंबू हा सर्वोत्‍कृष्‍ट मराठी सिनेमा ठरला तर न्‍यूटनला सर्वोत्‍कृष्‍ट हिंदी चित्रपटाचा पुरस्‍कार जाहीर झाला... Read more\nकठुआ बलात्कार : बीजेपी – पीडीपी गुन्हेगार ; मुफ्तींच्या भावाचा खळबळजनक आरोप\nश्रीनगर : कठुआ येथील आठ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या भावाने पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी(PDP) आणि भाजप गुन्हेगार असल्याचे म्हटले आहे. या दोन पक... Read more\nरत्नागिरीतील वादग्रस्त नाणार प्रकल्पाला केंद्राचा हिरवा कंदील\nमुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील वादग्रस्त नाणार रिफायनरी प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील दिला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्... Read more\n…तर भाजपाची साथ सोडेन ः रामदास आठवले\nमुंबई – देशातील दलित एक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतल्यास मी भाजपाची साथ आणि मंत्रीपद सोडायला मागेपुढे पाहणार नाही असे झी 24 तास या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय सामाजिक... Read more\nभाजपची सहा महिन्यापूर्वीची भाषा बदलली – सुभाष देसाई\nमुंबई – भाजपला आता एनडीएमध्ये घटक पक्ष असलेल्या मित्र पक्षांची गरज पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनतेचे नेते आहेत. शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. भाजपची असले... Read more\nपवारसाहेब चहावाल्याच्या नादी लागू नका – मुख्यमंत्री\nपिंपरी – पवारसाहेब चहावाल्याच्या नादी लागू नका. नाहीतर पुन्हा एकदा धूळधाण होईल, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर श... Read more\nशिवाजी पार्कवर या आम्ही किती काम केलं हे दाखवतो- नितीन गडकरी\nमुंबई – मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली होती. आज भाजपाच्या मेळाव्यात नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे. जे 50 वर्षांत नाही केलं ते पा... Read more\nमोदींच्या विरोधात सर्व विरोधक एकवटलेत – अमित शाह\nमुंबई – भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त आज मुंबईत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरो... Read more\nदीपिका-रणवीरनं घेतला तब्बल इतक्या कोटींचा बंगला\nसईने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो\nकरिनाला ‘छोटी माँ’ म्हटलेलं आवडणार नाही- सारा\nशाहरुख, ए. आर. रहमान म्हणतायत ‘जय हिंद\nआलिया म्हणते, आता माझ्या लग्नाची वाट पाहा\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nपत्नीने करवा चौथचं व्रत केलं नाही म्हणून पतीची आत्महत्या\nदहशतवादाला न जुमानता अमरनाथ यात्रेला सुरूवात\nनिर्ढावलेल्या अधिका-यांना वठणीवर आणणार; मराठा महासंघाचे आवाहन\nपेट्रोल ३० पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी स्वस्त\nडेंग्यू, हिवताप रुग्णांमध्ये घट\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nमहाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\n शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले.\nआला उन्हाळा आता पाणी वाचवा \nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमहापालिकेच्या पाणी वितरणात ३५ टक्के गळती\nशाळा, रुग्णालयांजवळ कोंडी झाल्यास कारवाई\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nप्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे काम पूर्ण ; परिसरात राडारोडा पडूनच\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012751-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shalshirako.blogspot.com/2011/01/blog-post_3106.html", "date_download": "2018-11-21T00:09:04Z", "digest": "sha1:S5IECUD67HP2MMAZUXYYWHFG4OOUJKK3", "length": 14408, "nlines": 70, "source_domain": "shalshirako.blogspot.com", "title": "ShalShirako: मराठी ब्लॉगर मंडळींबद्दल - वाचा, लिहिते व्हा !", "raw_content": "\nमराठी ब्लॉगर मंडळींबद्दल - वाचा, लिहिते व्हा \nमराठीतून ब्लॉग लिहिणारी मंडळी तशी कमीच. त्यात आता मी भर टाकलीय... पण माझं लिखाण वा लेखणी मी आळस झटकला तरच पुढे सरकणार. तर, सांगायची गोष्ट म्हणजे या मराठी ब्लॉगर मंडळींबद्दल प्रहारच्या कोलाज या रविवार पुरवणीत एक चांगला लेख २ जानेवारीच्या अंकात आम्ही छापलाय. समीक्षा नेटके यांनी लिहिलेला हा लेख इथे देतोय...तो वाचा आणि लिहिते व्हा, माझ्यासारखे राहू नका \nब्लॉग मराठीतही सुरू झाले आणि केवळ ‘रोजच्या डायरीऐवजी इंटरनेटवरली ही अनुदिनी’एवढीच त्यांची व्याप्ती न राहता, आज छापील नियकालिकांइतकंच सकस लेखन निव्वळ ब्लॉगसाठी करणारे लोक आहेत या बदलाचं स्वागत करताना त्यांनी मांडलेले मुद्दे वाचावे लागतील, ब्लॉग-लेखकांचा वेगळेपणा, त्यांचा ‘आजचे’पणा यांची दखल घ्यावी लागेल.. विस्तारत जाणाऱ्या मराठी ब्लॉग-जगताचा वेध घेणारं हे नवं सदर या बदलाचं स्वागत करताना त्यांनी मांडलेले मुद्दे वाचावे लागतील, ब्लॉग-लेखकांचा वेगळेपणा, त्यांचा ‘आजचे’पणा यांची दखल घ्यावी लागेल.. विस्तारत जाणाऱ्या मराठी ब्लॉग-जगताचा वेध घेणारं हे नवं सदर त्यातला हा पहिला लेखांक, ‘ब्लॉगच्या प्रस्तावना’ याच विषयाला वाहिलेला..\nमराठीत वेबलॉग ऊर्फ ‘ब्लॉग’ लिहिण्याची- ‘मराठी ब्लॉगिंग’ची सुरुवात कधी, कोणी पहिल्यांदा केली हे इंटरनेटवरून तरी माहीत करून घेता येत नाही. तरीदेखील, 25 जून 2004 रोजी बेळगावच्या अजित ओक यांचा ‘उगाच उवाच’ हा आजही ‘मृत’ नसलेला ब्लॉग सर्वात जुना ठरतो, तेव्हा बरं वाटतं अजित ओक यांनी दोन स्व-रचित कविताच ब्लॉगवर पुन्हा ‘बरहा’ नावाच्या टंकात (फॉण्टमध्ये) रीटाइप केल्या आणि झाला ब्लॉग सुरू. अशा हौशी-छंदी ब्लॉगची संख्या हळुहळू वाढत गेली आणि 2007 नंतर ब्लॉगवाल्यांना तसंच 2009- 10 या काळात मराठी पत्रकारांचे ब्लॉगही संख्येनं आणि (आधीच छाप्यात प्रसिद्ध झालेल्या) कंटेंटनं फुगले. जिथं नोकरी करतो त्या प्रकाशनापेक्षा निराळा वाचकवर्ग पत्रकारांना ब्लॉगमुळे मिळाला, पण ही नवनिर्मिती ब्लॉगसाठी नव्हती. ब्लॉग- गर्दी वर्षागणिक वाढत असताना, आपण इथं कशासाठी आहोत, असा रास्त प्रश्न आपापला ब्लॉग सुरू करताना अनेकांना पडू लागल्यावर उत्तरादाखल ‘हा ब्लॉग कशासाठी अजित ओक यांनी दोन स्व-रचित कविताच ब्लॉगवर पुन्हा ‘बरहा’ नावाच्या टंकात (फॉण्टमध्ये) रीटाइप केल्या आणि झाला ब्लॉग सुरू. अशा हौशी-छंदी ब्लॉगची संख्या हळुहळू वाढत गेली आणि 2007 नंतर ब्लॉगवाल्यांना तसंच 2009- 10 या काळात मराठी पत्रकारांचे ब्लॉगही संख्येनं आणि (आधीच छाप्यात प्रसिद्ध झालेल्या) कंटेंटनं फुगले. जिथं नोकरी करतो त्या प्रकाशनापेक्षा निराळा वाचकवर्ग पत्रकारांना ब्लॉगमुळे मिळाला, पण ही नवनिर्मिती ब्लॉगसाठी नव्हती. ब्लॉग- गर्दी वर्षागणिक वाढत असताना, आपण इथं कशासाठी आहोत, असा रास्त प्रश्न आपापला ब्लॉग सुरू करताना अनेकांना पडू लागल्यावर उत्तरादाखल ‘हा ब्लॉग कशासाठी’ अशी प्रस्तावना किंवा हेतुवाक्यं आपापल्या ब्लॉगना देणं सुरू झालं. या प्रस्तावना कशा बदलत गेल्या, हे पाहिल्यास ब्लॉग-स्फिअर कसा बदलत गेला, हेही कळतं.\n‘‘मराठी साहित्य हा माझ्या अतिशय आवडीचा विषय. तसे म्हटले तर प्रत्येकात एक लेखक दडलेला असतो. पूर्वी फार कमी जणांना आपले विचार अभिव्यक्त करायची संधी मिळायची. सुदैवाने इंटरनेटने जवळपास प्रत्येकाला ही संधी ब्लॉग्जद्वारे उपलब्ध करून दिली आहे. मराठी फॉन्ट्समुळे तर आता आपण मातृभाषेत सुद्धा संवाद साधू शकतो. या ब्लॉगला कितपत प्रतिसाद लाभेल हे मला माहीत नाही, पण अल्प का होईना, आपल्या मातृभाषेतून आपल्या जिव्हाळय़ाच्या विषयावर संवाद साधता येणे हेहि नसे थोडके’’\n- ही ‘प्रस्तावना’ (हेच पोस्टचं शीर्षक) http://marathisahitya.blogspot.com या ब्लॉगवर 29 जुलै 2005 रोजी नंदन होडावडेकर यांनी लिहिली आहे. त्यांना ब्लॉग हेच ‘सुदैव’ वाटण्याचा काळ अवघ्या पाच वर्षापूर्वी होता. त्यानंतर सव्वा वर्षानं दुस-या ‘अनुदिनी अनुतापे’ या ब्लॉगला नंदन यांनी लिहिलेलं ‘प्रयोजन’ (11 नोव्हेंबर 2006 ) मात्र आटोपशीर आहे.. ‘(मराठी साहित्य या पहिल्या) अनुदिनीवर लिहिताना विषयाचे बंधन पाळावे लागत असल्याने, दुसरी- कसलाच धरबंध नसलेली, कुठलाही विषय वज्र्य नसणारी अनुदिनी सुरू करण्याचा विचार बरेच दिवस डोक्यात रेंगाळत होता. तो आता प्रत्यक्षात आला एवढंच.’’\nत्याहीनंतर वर्षभरानं (11 डिसेंबर 2007 ) रोहन जगताप ‘अनुदिनी’ http://www.anudini.in नावाचा ब्लॉग सुरू करताना लिहितो -‘‘ मराठी ब्लॉगविश्व या साइटला भेट दिल्यावर मला समजलं की, एवढ्य़ा मोठय़ा लोकसंख्येतून केवळ सुमारे 350 लोक ‘मराठीतून’ ब्लॉग लिहीत आहेत. त्यातही काही ‘मृत’ आहेत.. म्हणजे 365 दिवसांहून अधिक काळ लेखन न झालेले ब्लॉग’’हा रोहन जगताप, 2010 च्या मार्चपासून डिसेंबपर्यंत ‘अनुदिनी’वर फिरकला नव्हता. अखेर गेल्याच 13 डिसेंबरला त्यानं ‘नवी सुरुवात’ करताना लिहिलं- ‘‘2007 च्या डिसेंबर महिन्यात.. मला ब्लॉगिंगबाबत काही विशेष माहिती नव्हती. पण अनलिमिटेड इंटरनेट आणि हटकणारं कोणीच नसल्यानं दिवसभर अनेक तास मी सर्फिग करून इंटरनेटबाबत शिकत गेलो. अगदी त्याच काळात मी बराह शिकलो, मराठी ब्लॉग काढले आणि अ‍ॅडसेन्सचे अकाउंट काढले, अ‍ॅनॅलिटिक्सबाबत शिकत गेलो इ. इ. मला वाटते आता लोक मला या ब्लॉगाऐवजी ‘2know.in साठीच अधिक ओळखत असतील.’’.असं होतच राहतं. एका ब्लॉगमुळे दुस-याकडे दुर्लक्ष होणारच. निवृत्तीनंतर ‘फुलटाइम ब्लॉगर’ झालेले चंद्रशेखर आठवले यांनी ‘चायनाडेस्क’ नावाचा एक निराळाच ब्लॉग http://achandrashekhar.blogspot.com ) फुलवला, तरीही अन्य दोन ब्लॉगकडे त्यांचं लक्ष राहिलं. निव्वळ ब्लॉगलेखक या कारकीर्दीतून एक इंग्रजी व दोन मराठी पुस्तके (ईबुक) त्यांनी केली. ‘चायनाडेस्क’ ही मराठीत नवी माहिती आणण्याची चांगली सुरुवात आहे. ‘हा ब्लॉग कशासाठी’ याचे हेतुवाक्य चंद्रशेखर काकांनी (ब्लॉगरना अशी सलगीची संबोधने वर्ज्य नसावीत..) लिहिले आहे:\nदक्षिण पूर्व आशियामधल्या माझ्या वास्तव्यानंतर, चीन या देशाचे जागतिक महत्त्व माझ्या लक्षात आले.. चिनी लोकांची राहणी, त्यांचा इतिहास, भूगोल, त्यांची दु:खे आपल्याला माहितीच नाहीत. चीनच्या अंतरंगात डोकावण्याचा हा एक अगदी प्राथमिक प्रयत्न आहे.\nसातत्य आणि स्पष्टता, सोपेपणा आणि (ललितेतर) लिखाणातला रस, हे गुण चंद्रशेखर यांच्याकडे आहेत. अनेक ब्लॉगरना ‘आपण इथे कशासाठी आहोत’ हे पहिल्या पोस्टमध्ये जितकं कळतं, तितकं नंतर कळत तरी नाही किंवा लक्षात तरी राहात नाही\nमाझं पेपर मध्ये नाव आलं आहे, हे आपल्यामुळे आज मला सहा महिन्यांनंतर कळत आहे. आपले अगदी मनापासून आभार\nकाय केलंत '२६ जानेवारी'ला\nन्यू अँड सेकंडहँड बुकशॉप बंद जायचं कुठं वाचकांनी\nएका लेकीचा अस्वस्थ बाप...\nएक नाटकाची आयरनी अर्थात चांगल्याची माती\nख-या 'श्रमिक पत्रकारांना' पत्रकार दिनाच्या मनपूर्व...\nपाहिजे तो लेखांक झट के पट\nपुस्तकांबद्दल माझा हायपोथिसिस आणि अभिजितचं नवं पुस...\nमराठी ब्लॉगर मंडळींबद्दल - वाचा, लिहिते व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012751-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/abh-265-crores-insurance-cover-given-bap/", "date_download": "2018-11-21T00:58:04Z", "digest": "sha1:HHMV5QD6F6K22BPHGA2M5YDTFCV2OQT7", "length": 27909, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Abh ..! 265 Crores Insurance Cover Given To Bap | अबब..! बाप्पांसाठी २६५ कोटींचे विमा कवच | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\n बाप्पांसाठी २६५ कोटींचे विमा कवच\n बाप्पांसाठी २६५ कोटींचे विमा कवच | Lokmat.com\n बाप्पांसाठी २६५ कोटींचे विमा कवच\nजीएसबी मंडळाचे पाऊल; मूर्तीवर ७० किलो सोने\n बाप्पांसाठी २६५ कोटींचे विमा कवच\nमुंबई : गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी उसळते. या गर्दीत अनुचित प्रकार घडून आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी मंडळे विम्याचा आधार घेत आहेत. असाच तब्बल २६४.७५ कोटी रुपयांचा विमा गौड सारस्वत ब्राह्मण गणेश मंडळाने (जीएसबी) काढला आहे.\nजीएसबी हे मुंबईतील सर्वांत श्रीमंत गणेश मंडळ मानले जाते. या मंडळाची गणेशमूर्ती ७० किलो सोने व ३५० किलो चांदीने सुशोभित करण्यात आली आहे. हे मंडळ ६४ वर्षे जुने आहे. मंडळाच्या परिसरात ६५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून ते थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. त्याखेरीज परिसरात ५०० सुरक्षारक्षक तैनात आहेत. ड्रोन कॅमेरांचीही संपूर्ण परिसरावर नजर असेल. पण त्यानंतरही नुकसान होऊ नये यासाठी २६४.७५ कोटींचा विमा काढल्याचे मंडळाचे म्हणणे आहे.\nया विम्याचा प्रिमियम साधारण प्रति १ कोटीमागे २.५० लाख रुपये असतो. एकट्या मुंबईतील अशाप्रकारच्या विमा क्षेत्रात गणेशोत्सव काळात ८५० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होते, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजन्माने रशियन, धर्माने ख्रिश्चन तरीही गणेशभक्त; पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना\n‘स्त्री’ला समाजात सन्मानाने वागवले पाहिजे- नीलम गोऱ्हे\n‘मोरया’च्या गजरात मंगलमूर्ती विराजमान बाप्पांचे जल्लोषी स्वागत : कुंभार गल्लींमध्ये आबालवृद्धांची गर्दी,\nलाडक्या बाप्पासाठी संतोष मिरजेंनी दिली मोफत घरपोच रिक्षासेवा\n‘महावितरण’कडून २३७ गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी\nकोल्हापुरात गणरायाचे जल्लोषी आगमन ढोल-ताशा, झांजपथकाला प्राधान्य : ‘मोरया..मोरया...गणपती बाप्पा मोरया’चा जयजयकार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअखेर ७२ तासांनंतर रेल्वे पोलिसांची ‘१५१२’ हेल्पलाइन सुरू\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012751-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Learning-to-be-safe-from-fire-in-pune/", "date_download": "2018-11-20T23:41:50Z", "digest": "sha1:Z5NVPROCTSBSEYN6UB5HUGL7NFH5KKXQ", "length": 6040, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणेकर होणार आगीपासून मुक्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणेकर होणार आगीपासून मुक्त\nपुणेकर होणार आगीपासून मुक्त\nराष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे अग्नीशामक विभाग आणि जागतिक पातळीवर विना नफा तत्वावर चालवल्या जाणार्‍या सेफ किड्स फाऊंडेशनने संयुक्तरीत्या शहरभरात आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या सप्ताहांतर्गत हनीवेलच्यावतीने सेफ किड्स अ‍ॅट होम अभ्यासक्रमातील आगीपासून सुरक्षित राहण्याचे धडे दिले जातील.\nपुणे अग्निशमनचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यावेळी बोलताना म्हणाले की, . आमचा विभाग नेहमीच आगीच्या प्रत्येक घटनेचा मुकाबला करण्यासाठी तसेच आणिबाणीच्या प्रसंगांसाठी सज्ज असतो.\nआपत्ती प्रतिबंधक उपायांच्यामुळे नेहमीच विकास आणि शाश्वततेची ग्वाही मिळत असते. यासाठीच गेल्या तीन वर्षांपासून आम्ही शहरातील नागरिकांच्यात आणि प्रामुख्याने मुलांना याबाबत विशेष जागृत बनवत आहोत.सेफ किड्स फाऊंडेशनचे कार्यक्रम संचालक डॉ. सिंथीया पिंटो यांनी म्हणाल्या की, प्रत्येक वर्षी या कार्यक्रमात पुणेकर नागरिकांचा वाढता सहभाग ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. यावर्षीच्या उपक्रमांमधून 7,00,000 हून अधिक नागरिकांना लाभ होईल अशी अपेक्षा आहे.\nहनीवेल इंडियाचे अध्यक्ष विकास चढ्ढा म्हणाले, “हनीवेलकडे अनेक दशकांचा फायर सेफ्टी अनुभव आहे. आमच्या जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानामुळे आणि स्थानिक पातळीवरील ज्ञानामुळे कुटुंबे आणि घरे सुरक्षित राहू शकत आहेत.राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहांतर्गत दि. 14 ते 20 एप्रिल या कालावधीत रॅलीज, पथनाट्य, प्रदर्शने, आग सुरक्षाविषयक कार्यशाळा, मुलांसाठी कार्निवल्स, मॉल इवेंट्स, मॉडेल आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा आदी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलले आहे.\nयासोबतच सेफ किड्स फाऊंडेशन आणि अग्नीशामक विभाग यांच्याकडून शहरातील आगीच्या घटनांवेळी ती शमवण्यासाठी मदत करणार्या 150 अग्नी सुरक्षा मित्रांनाही विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012751-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/gadget-hero-s-x06r-mp3-player-4gb-black-red-price-pjsKpH.html", "date_download": "2018-11-21T00:12:04Z", "digest": "sha1:OAMINHHVFH5LAYAXBQES7ZBSBDIOHKB3", "length": 14368, "nlines": 320, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nगाजत हिरो स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nगाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड\nगाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nगाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड\nगाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये गाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड किंमत ## आहे.\nगाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nगाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nगाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 3,955)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nगाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड दर नियमितपणे बदलते. कृपया गाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nगाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nगाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nगाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड वैशिष्ट्य\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स FLAC, WAV, WMA, APE, MP3\nरिचार्जे तिने 3 Hours\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 42 पुनरावलोकने )\n( 74 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 491 पुनरावलोकने )\nगाजत हिरो स क्स०६र पं३ प्लेअर ४गब ब्लॅक रेड\n2/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012751-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/febugiri-4nov/", "date_download": "2018-11-20T23:24:40Z", "digest": "sha1:2U6AHBXQZQMUX2Y27FCDBZQQKHRBZJZD", "length": 45445, "nlines": 219, "source_domain": "bigul.co.in", "title": "फेबुगिरी – बिगुल", "raw_content": "\nताज्या घडामोडी किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. त्यातील काही निवडक पोस्ट्स खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी...\nमी मराठी झी मराठी अशी लाईन घेऊन सुरु असलेल्या झी मराठी वाहिनीवर पुरस्कार वितरण सुरू होतं. मी अर्ध्यातून पाहिला म्हणजे अर्थातच आपल्याकडे पर्याय नसतो म्हणून. तर नंतर “तुला पाहते रे”ला पुरस्कार मिळाला. पत्नी म्हणाली सेटिंग आहे यांची. आताच मालिका सुरु झालेय. नवी आहे. चालली पाहिजे म्हणून देतात असे पुरस्कार. ते पटलं. प्रत्येक नव्या मालिकेला पुरस्कार देतात. तो जाहिरातीचाच एक फंडा आहे. तेही ठीक आहे. प्रेक्षकांनाही आता या गोष्टी युजटू झाल्यायत. हिंदी गाणीही आता ठीकच आहे .टीशर्ट-थ्रीफोर्थ मधले संजय मोनेही ठीकच आहे. राधिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला तिने मग स्वगत सुरु केले. झी मराठी एक कॉलनी आहे. आणि काही स्त्री व्यक्तीरेखांची नावे घेतली. सगळ्या विशिष्ट समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या. मला वाईट वाटलं नाही. आता सतत काय चिडायचं ना ते आपल्यासारखे लोक आहेत ना त्यांना आपल्याबद्दल आपुलकी आहे. हो पण या झी मराठीच्या कॉलनीत एकही कांबळे गायकवाड स्त्री व्यक्तिरेखा रहायला आलेली नाही. याची खंत जरूर वाटली. मराठीच्या व्याख्या. इथल्या राजकीय पक्षांच्या शिवसेना असो की मनसे आणि या मराठी वाहिन्या यांच्या विशिष्ट समाजाला डावलूनच असलेल्या कायम दिसत आल्यात. कदाचित कांबळे गायकवाड हे नाव मराठीत येत नसावं. राधिका म्हणाली प्रेक्षकांनी दोन्ही ओंजळ भरभरून दिलं आहे. तरीही फक्त आपणच सगळ्या ठिकाणी असायला हवं असं पुण्यातूनही कालपरवा आरवलं गेलं. आपलं असं काही नसतं इथं अन आमची दु:ख आमचे प्रश्न कधी कुणी समजून घेणारं नसतं. म्हणून आपलं हक्काचं माध्यम असणं गरजेचं असतं. डावललं गेल्याची खंत नसते. गरज संधीची असते. बाकी तुम्ही सर्वच थोर सज्जन लोक आहात तुमचा विजय असो.\nएक ज्योत…काय देत नाही तेज देते…अंधाराशी लढण्याचं सामर्थ्य देते… नवा विचार देते…आणि प्रकाशाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देते… हो दृष्टी…\nपु. ल. आणि सुनीताबाईंनी नेमकं हेच केलं पुलं नि आपल्या साहित्यातून आणि सुनीताबाईंनी आपल्या कृतीतून पु.लं. नी अनेक नव्या कलाकृतींना, नव्या साहित्यकृतीला, नव्या नाट्यकृतीला, नव्या चित्रपटाला आपल्या कौतुक भरल्या शब्दांचं तेज दिलं. दलित साहित्यावर जिव्हाळ्याने लिहिलं आणि मुख्य प्रवाहात आणलं आणि वाचकांना नवं अनुभवायला लावलं. समाजवादी विचारसरणीचे संस्कार घेऊन आलेलं हे जोडपं पु.लं. नी अनेक नव्या कलाकृतींना, नव्या साहित्यकृतीला, नव्या नाट्यकृतीला, नव्या चित्रपटाला आपल्या कौतुक भरल्या शब्दांचं तेज दिलं. दलित साहित्यावर जिव्हाळ्याने लिहिलं आणि मुख्य प्रवाहात आणलं आणि वाचकांना नवं अनुभवायला लावलं. समाजवादी विचारसरणीचे संस्कार घेऊन आलेलं हे जोडपं या संस्कारातूनच दोघांचेही हात देते राहिले.\nया संपूर्ण प्रवासात सुनीताबाई ज्योतीभोवतीच्या हाताच्या भूमिकेत राहिल्या. बाहेरून येणाऱ्या वादळाला थांबवत पु. लं. ना तेवत रहाण्यासाठी बळ दिलं. आपल्या मृदुस्वभावी, मनस्वी माणसाने मोठं व्हावं, म्हणून त्यांनी स्वतःच्या अभिव्यक्तीला खूप काळ खुरटवलं…हा त्याग नव्हे तर समर्पण होतं….फुलवातीच्या ज्योतीसारखं….\nपुलंनी लेखनातून आनंदाचे मळे फुलवले आणि सुनीताबाईंनी दातृत्वातून वंचितांच्या अंगणात फुलबागा लावल्या.\nया सहजीवनाने एक वाट मळवून दिली चांगुलपणाची… मूल्यांची एक दृष्टी दिली… नवं पाहण्याची एक दृष्टी दिली… नवं पाहण्याची सर्वसामान्यांच्या मनात एक ज्योत पेटवली… विचारांची सर्वसामान्यांच्या मनात एक ज्योत पेटवली… विचारांची एक ठिणगी चेतवली.. कृतीची\nयेत्या 8 नोव्हेंबरला एकत्र येऊ या तेजस्वी रत्नांना सलाम करायला, एक दिवा लावू त्यांना वंदन करायला… आणि पाडव्याची ओवाळणी घालू एका अशा ताम्हणात ज्यामुळे साजरी होईल खरी दिवाळी…\nआमचं आयुष्य झगमगीत करणाऱ्या या दोन रत्नांचं आम्ही देणं लागतो…हे ऋण व्यक्त करूया… सावरकर नाट्यगृह, संध्या. 7 वाजता\nआपले विनीत: आर्ट सर्कल, रत्नागिरी.\nसरदार पटेल के दो बच्चे थे. मणिबहन पटेल उनकी बेटी थीं. और डाह्याभाई उनके बेटे थे. सरदार पटेल की मृत्यु के बाद जवाहरलाल नेहरू ने उनके दोनों ही बच्चों को संसद में भेजा .मणिबहन पटेल दक्षिण कैरा लोकसभा सीट से १९५२ में और आनंद सीट से १९५७ में कांग्रेस के टिकट पर चुनी गयीं . १९६२ में गैप हो गया तो जवाहरलाल ने उनको छः साल के लिए राज्य सभा की सदस्य के रूप में निर्वाचित करवाया . अपनी बेटी इंदिरा गांधी को उन्होएँ अपने जीवन एन कभी भी चुनाव लड़ने का टिकट नहीं मिलने दिया जबकि इंदिरा गांधी बहुत उत्सुक रहती थीं. जवाहरलाल की मृत्यु के बाद ही उनको संसद के दर्शन हुए . कामराज आदि भजनमंडली वालों ने इंतज़ाम किया .मणिबहन ने इमरजेंसी का विरोध किया और जनता पार्टी की टिकट पर मेहसाना से १९७७ में चुनाव जीतीं , वह बहुत ही परिपक्व राजनीतिक कार्यकर्ता थीं. उन्होंने १९३० में सरदार की सहायक की भूमिका स्वीकार की और जीवन बहर अपने पिता के साथ ही रहीं .यह बात जवाहरलाल ने एक से अधिक अवसरों पर कहा और लिखा है .मणिबहन के नाम पर ही वह शहर बसा है जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का विधानसभा क्षेत्र हुआ करता था. .\nसरदार पटेल की दूसरी औलाद डाह्या भाई पटेल बंबई में एक बीमा कंपनी में काम करते थे . वे मणिबहन से तीन साल छोटे थे . जब सरदार पटेल उप प्रधानमंत्री बने तो उनके सेठ ने डाह्याभाई को किसी काम से दिल्ली भेजा . सरदार पटेल ने शाम को उनके खाने के समय समझाया कि जब तक मैं यहाँ काम कर रहा हूँ , तुम दिल्ली मत आना . वे भी कांग्रेस की टिकट पर १८५७ और १९६२ में लोक सभा के सदस्य रहे आना . बाद में १९७० में राज्य सभा के सदस्य बने और मृत्युपर्यंत रहे .\nयह सूचना उन लोगों के लिए है जो अक्सर कहते पाए जाते हैं कि जवाहरलाल नेहरू ने सरदार पटेल के बच्चों को अपमानित किया था\n“काही लोक आमच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना मी हेच सांगू इच्छितो एकमेकांवर दृढ विश्वास असणारे आम्ही सहकारी आहोत, एक मित्र म्हणून आम्ही एकमेकांना कित्येक वर्षे झाले पाहतोय व आम्ही एकमेकांच्या संमतीनेच काम करतो. जवाहरने राष्ट्रबांधणीसाठी घेतलेले कष्ट माझ्यापेक्षा इतर कोणालाही इतक्या जवळून माहित नसेल.”\nजवाहरलाल आणि मी कॉंग्रेसचे सहकारी सदस्य, स्वातंत्र्य चळवळीतील सैनिक, कॉंग्रेस कार्यकारणी समितीतील सहकारी आहोत.एका महान गुरुचे (महात्मा गांधी),दुर्दैवाने अशा कठीण प्रसंगी ते बरोबर नाहीत त्यांचे आम्ही शिष्य आहोत.विविध क्षेत्रांमध्ये वर्षानुवर्षे एकसाथ कार्य करत असल्याने जवाहर व माझ्यामध्ये एक नैसर्गिक ममत्व आहे.आमच्यातील स्नेहबंध मजबूत असून लोक कल्पना करू शकत नाहीत एकमेकांपासून दूर असताना विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी कशी आम्हाला एकमेकांची उणीव भासते.\nजवाहर म्हणजे एक स्वच्छ व दृढ योद्धा ज्याने या परकीय सत्तेविरोधात लढा दिला आहे.त्यांच्या मनात असणारा भावनिक दृष्टिकोन व असमानता विरोधातील चिडीमुळे आज ते गरिबीविरोधातील लढाईचे सेनापती बनले आहेत.एक शांत स्वभावाचा संघटक,आदर्शवादी, कलेचा चाहता जवाहर कडे समोरच्या व्यक्तींना प्रेरणा देण्याची जादू आहे.\nस्वातंत्र्य मिळविल्यानंतरच्या या पहाटे या कठीण प्रसंगी ते आमचे आघाडीचा प्रकाश आहेत जे आम्हाला दिशा दाखवतायेत. भारत एकापेक्षा एका कठीण प्रसंगातून जात असताना ते आमच्या संघटनेचे सर्वांचा सर्वाधिक विश्वास असणारे नेते आहेत.\nवयाने मोठ्या भावाप्रमाणे असल्याने प्रशाकीय व राजकीय क्षेत्रात जवाहरला सल्ला देणे हे माझे कर्तव्य आहे. तो ते सल्ले स्वीकारतात ही व त्याची अंमलबजावणी करतातही.\nदेशसेवेच्या कार्यात त्यांचा अधिकाधिक विजय होत जावो..\n(सरदार पटेल; १४ नोव्हेंबर १९४९)\nमुन्नाभाई एमबीबीएसमध्ये नवाझुद्दिनचा एक कमाल सीन आहे, स्टेशनवर पाकीटमारी करतांना पकडलं जाण्याचा…’पब्लिक’ मारहाण करून त्याला लोळवणारच, इतक्यात हरिप्रसाद शर्मा पब्लिकला अडवतात, नवाझुद्दिनचा ताबा घेतात आणि म्हणतात :\n“…बोल, कर दू इन के हवाले जानते हो ये कौन है जानते हो ये कौन है ये हमारे देश कि जनता है जनता. इनके चेहरे देखे कितने गुस्से में है ये हमारे देश कि जनता है जनता. इनके चेहरे देखे कितने गुस्से में है कोई बीवी से लडकर आया है, किसी का बेटा उसकी बात नही सुनता, किसी को अपनी पडोसी कि तरक्की से जलन है, कोई मकानमालक के ताने सुनकर आया है. सरकार के भ्रष्टाचार से लेकर क्रिकेट टीम कि हार तक हर बात पे नाराझ है. लेकीन सब चूप है, किसी के मुँह से आवाज नही निकलती और ये सारा गुस्सा तुझपे निकालेंगे..कर दू इन के हवाले कोई बीवी से लडकर आया है, किसी का बेटा उसकी बात नही सुनता, किसी को अपनी पडोसी कि तरक्की से जलन है, कोई मकानमालक के ताने सुनकर आया है. सरकार के भ्रष्टाचार से लेकर क्रिकेट टीम कि हार तक हर बात पे नाराझ है. लेकीन सब चूप है, किसी के मुँह से आवाज नही निकलती और ये सारा गुस्सा तुझपे निकालेंगे..कर दू इन के हवाले सर फोड देंगे तेरा सर फोड देंगे तेरा\nहरिप्रसाद शर्मा पटतात आपल्याला. खरं तर ज्या पब्लिकचा आपण अनिवार्य हिस्सा आहोत, ज्या पब्लिकच्या गुणदोषांत आपलेही गुणदोष बेमालूम मिसळून गेले आहेत, कदाचित झाकलेही गेले आहेत त्या पब्लिकची अशी असलियत सातत्याने आजूबाजूला कल्लोळात राहते, सोशल मिडीयावर ‘*गुणिले शंभर’ बनून अंगावर येत राहते,डोकं भणभणून सोडते त्या क्षणाच्या पुढेमागे कुठल्याशा चिवट आशेने मी फ्रांक कॅप्रीओ, Frank Caprioचे एपिसोड्स बघत राहतो. ऐशीच्या उंबरठ्यावरचा हा हसरा म्हातारा अमेरिकेच्या ऱ्होड आयलंडमध्ये, प्रोव्हिडन्स शहरात न्यायाधीश आहे, चीफ म्युनिसिपल जज म्हणतात त्याला. प्रोव्हिडन्स शहराचे महापालिका क्षेत्र हे त्याचे कार्यक्षेत्र. शहराची ‘शहर’ म्हणून घडी बिघडवणारे जे दुय्यम गुन्हे घडतात त्यावर न्यायनिवाडा करणं हे त्याच काम आहे…साधारणतः आपल्याकडच्या मेट्रोपॉलिटन माजिस्ट्रेट कोर्ट सारखंच त्याचही कोर्ट आहे. वाहतुकीचे नियम तोडणारे, आपले कर वेळेत न भरणारे,पेटी क्राईम चार्जेस लागलेले नागरिक त्या कोर्टात येतात. या प्रकरणांमध्ये Frank Caprio कसा न्यायनिवाडा करतो, त्यांना कशी वागणूक देतो याचं थेट प्रक्षेपण करणारा ‘कॉट इन प्रोव्हिडन्स’ हा कार्यक्रम तिथे दोन दशकं चाललाय, तुफान लोकप्रिय आहे अजूनही. गेले काही वर्षं हे अपडेट्स फेसबुकवर पहायला मिळताहेत. या कार्यक्रमातून केवळ Frank Caprio भेटतो असं नाही तर वंशभेद, वर्णभेद, गरिबी-अन्याय-अपमान सहन करणारे दुभंगलेले, दुखावलेले,रागावलेले अमेरिकन नागरिकही भेटतात. अगदी आपल्याइथल्या ‘पब्लिक’ सारखेच, हरिप्रसाद शर्माने केलेलं वर्णन तंतोतंत लागू पडावे असे अमेरिकन नागरिक…\nया सर्वांना समजून घेण्याचं काम Frank Caprio करतो. हलक्याफुलक्या शैलीत, पोलीस अधिकाऱ्यापासून कोर्टात ‘पेश’ केलेल्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांशी संवाद साधू बघताना तो नियम मोडणाऱ्या बेदरकारी मागे असणारी असहाय्यता, अगतिकता, संताप-चीड पुढे आणतो, त्यावर फुंकर घालतो. ही फुंकर घालणं म्हणजे ‘selective justice’ किंवा काहींना न्याय-काहींना जास्ती न्याय’ असंबिसं तर नसतंच अजिबात केलेल्या चुका तो वदवूनही घेतो, कानउघडणीही करतो पण समोरच्या ‘माणसा’चा आब राखून. ‘Because I don’t have a badge under my judicial robe. I have a heart. I try to treat people that come before me, the way my parents taught me, with dignity and respect’ हे त्याचं उत्तर असतं अनेकवेळा , तू इतका शांत, प्रेमळ कसा वागू शकतोस हे विचारणाऱ्यांना. म्हणून मला Frank Caprio आवडतो. तो आत्मसन्मान जपतो, समोरच्याचा आणि स्वतःचा, व्यवस्थेचा-ती बनवणाऱ्या साऱ्यांचा आणि ती पाळणाऱ्या साऱ्यांचाही…त्याची अनेक वाक्यं एपिक वनलायनर्स म्हणून प्रसिद्ध आहेत. पण ज्या भारतात आपण सध्या जगतोय, तिथे एक वाक्य कोरून घ्यावं असं वाटतं मला : ‘Cultural differences help strengthen this country and shared communication helps unite us’\nकितीही आव आणला तरी डोकं फिरत नाही आपलं, संताप-हताशेच्या मध्ये भिरभिरत रहात नाही आपण असं तर होत नाहीच ना अशा वेळी हा गोड म्हातारा आठवावा, डोळ्यांत-कानांत भरून घ्यावा, द्वेषाला-असूयेला विरघळून जाऊ द्यावं त्याच्या आश्वासक हसण्यामध्ये आणि अस्मितांच्या कर्कश्श गराड्यात पुन्हा शिरण्यासाठी पुन्हा सज्ज होत राहावं, इतकंच\nअसा होत नाही का,\n– अनुवाद: गंगाधर टिपरे\n: मोटाभाय, एक लोच्या झालाय…\n: आता काय झालं आणखी\n: आपण तो उंऽऽऽच पुतळा उभारलाय ना-\n: हां, त्याचं काय\n: अहो, डाव्या बाजूनं त्या पुतळ्याचा चेहरा देवेगौडांसारखा दिसतो,\nउजव्या बाजूनं एके हंगलांसारखा आणि पुढून पाहिलं की\nखाऊन-पिऊन सुखी सचिनदा बर्मन\n: फिकर नथी. मी कायतरी आयडिया करतो.\n(दुसर्‍या दिवशी, एका भाषणात-)\nमित्रोंऽऽऽ, हमने तुम्हे एकही कीमत में तीन-तीन पुतले दिये हैं.\nबोलो दिये है कि नहीं दिये हैं कि नहीं दिये हैं कि नहीं हैं कि नही\n(पब्लिक येडं होऊन पुतळ्यासारखं स्तब्ध बसतं.)\n१. सर्वोच्च न्यायालयात, राफेल जनहीत याचिकेची आज सुनावणी होती. यामध्ये पंतप्रधानांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. याआधी १० ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत, कोणतीही नोटीस न काढता फक्त राबवलेल्या निर्णयप्रक्रियेवर एक टिप्पणी मागवण्यात आली होती. यात लढाऊ विमानांच्या किमतींबद्दल कसलीही माहिती न देण्याची मुभा देण्यात आली होती. यात फक्त ३६ विमानांच्या सौदाप्रक्रियेबद्दल विचारणा करण्यात आली होती, जी तयार स्वरूपात खरेदी करण्यात आली आहेत. बाकीच्या विमानांबद्दल काही तपशील मागवले नव्हते.\n२. त्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वी, सरकारने सीलबंद स्वरूपात ही माहिती न्यायालयासमोर सादर केली. आज त्यासंदर्भात सुनावणी झाली. आज मात्र कोर्टाने संपूर्ण माहिती, किमतीच्या तपशीलांसकट सादर करण्याचे आदेश दिले. भारतीय भागीदार कसा आणि का निवडला गेला याचीही माहिती सादर करण्याचे आदेश दिले गेले.\n३. जी माहिती कायदेशीररित्या सार्वजनिक केली जाऊ शकते ती याचिकाकर्त्यानांही देण्याचे आदेश देण्यात आले. सरकारने आजही बचावाचा आटोकाट प्रयत्न केला पण कोर्टाने सरकारचे फारसे काही ऐकले नाही. उलट जी माहिती गोपनीयतेच्या मुद्द्यावर सरकार देऊ इच्छित नाही, त्याबद्दल शपथपत्रांद्वारे आपले म्हणणे मांडण्यास सरकारला सांगण्यात आले.\n४. आजही कोर्टाने कोणालाही दोषी किंवा निर्दोष ठरवलेलं नाही. पण प्राथमिक माहितीवर कोर्टाचे समाधान झालेले दिसत नाही. उलट अजून बरीच माहिती कोर्टाने मागवली आहे अन जी देता येणार नाही त्याबद्दल ऍफिडेव्हिट द्यायला सांगितले ही एक गंभीर घडामोड आहे, सरकारला अन पर्यायाने अनिल अंबानींनाही अडचणीत आणणारी आहे.\nयाचिकाकर्त्यांकडून आजच सी बी आय चौकशीची मागणी करण्यात आली होती, त्यावर कोर्टाने सांगितले की त्याला अजून थोडा अवकाश आहे. आधी सी बी आय मधला सावळागोंधळ निपटला जाऊ देत.\n५. जर सरकारने ही माहिती देण्यास काही कारणाने नकार दिला तर मात्र कोर्ट अजून पुढची पावलं उचलू शकेल असं दिसतंय. किंबहुना असलं ऍफिडेव्हिट कोण डोक्यावर लावून घेणार हा ही एक कळीचा मुद्दा ठरेल कारण नोकरशाही यात स्वतःवर कोर्टाचा रोष ओढवून घेईल. सरकारी गोपनीयतेच्या कायद्याचा आधार सरकारने जर घेतला तर त्या कायद्याच्या वैधतेवरच कोर्ट घाव घालू शकेल. माध्यमांत सरकारची आणखी बेअब्रू होईल ती वेगळीच.\n६. पूर्वीचा व्यवहार रद्द का करण्यात आला रद्द केलेला व्यवहार तरी सार्वजनिक करायला हवा. नवीन व्यवहार करताना निविदा प्रक्रिया करण्यात आली होती की नव्हती रद्द केलेला व्यवहार तरी सार्वजनिक करायला हवा. नवीन व्यवहार करताना निविदा प्रक्रिया करण्यात आली होती की नव्हती नसेल तर त्याचे कारण काय नसेल तर त्याचे कारण काय नवीन व्यवहाराचे सर्व तपशील सार्वजनिक करण्यास नेमकी काय अडचण आहे \n‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स’ ही सरकारी कंपनीला सामील न करण्याचे खरे कारण काय आहे अनिल अंबानींच्या कंपनीला सामील करताना निविदा प्रक्रिया करण्यात आली होती की नव्हती अनिल अंबानींच्या कंपनीला सामील करताना निविदा प्रक्रिया करण्यात आली होती की नव्हती नसेल तर त्याचे कारण काय नसेल तर त्याचे कारण काय त्यांच्या कंपनीला नेमक्या कसल्या आधारावर, अनुभवावर, पात्रतेवर कंत्राट देण्यात आलंय \n७. या सर्व प्रश्नांची संपूर्ण उत्तरे जोवर सरकार देत नाही अन उडवाउडवी करत राहील तोवर राजकीय धुरळा उडतच राहील.\n८. अशा परिस्थतीत सरकारसमोर काय पर्याय उरतो \nअ. न्यायालयाला दुरुत्तरे करणे अन माहिती सादर न करणे, पण याची फार मोठी राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना द्यावी लागू शकते. याशिवाय यातून प्रकरण आणखी चिघळत जाईल, शेवटी सर्वोच्च न्यायालय जी हवी ती माहिती अधिकाऱ्यांवर समन्स बजावून काढून घेईलच. कदाचित कोर्टाच्या देखरेखीखाली एस आय टी ही लावू शकेल. थोडक्यात, हा पर्याय आत्मघात ठरेल.\nब. सगळी माहिती विनातक्रार कोर्टात सादर करायची, यात कसलाही गैरव्यवहार झाला नाही असे कोर्टाला पटवून द्यावे. हे शक्य नसल्यास, एखादा मंत्री, अधिकारी, उद्योगपती बळीचा बकरा म्हणून शोधावा अन जर काही बालंट असेल तर तिकडे ढकलावे.\n“वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे\nसहज हवन होते नाम घेता फुकाचे\nजीवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म\nउदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म\nहा श्लोक संपून “चला करा सुरू” असे ऐकू आले की, थेट हाता-तोंडाची लढाई सुरू होते. ‘पंगत-नवखे’ हातात पुरीचा घास घेऊन नेमकी कशाने आणि कुठून सुरुवात करू हे ठरवण्यात आणि संपूर्ण ताट न्याहाळण्यात साधारण १ मिनिटं घालवतात तेव्हा सराईत “पंगतबहाद्दर” श्रीखंडाशी दोस्ती करून त्यासोबत एक पुरी गट्टम करतात” असे ऐकू आले की, थेट हाता-तोंडाची लढाई सुरू होते. ‘पंगत-नवखे’ हातात पुरीचा घास घेऊन नेमकी कशाने आणि कुठून सुरुवात करू हे ठरवण्यात आणि संपूर्ण ताट न्याहाळण्यात साधारण १ मिनिटं घालवतात तेव्हा सराईत “पंगतबहाद्दर” श्रीखंडाशी दोस्ती करून त्यासोबत एक पुरी गट्टम करतात पुरी वाढपी पुन्हा कधी येईल याची वाट बघत न थांबता ते थेट मसालेभात आणि पापडाकडे मोर्चा वळवतात. ध्येय एकच, तोंडाचा सुरू झालेला चरखा काहीही करून जठराग्नी शांत होईपर्यंत थांबायला नको\nपंगत म्हणजे जणू सुरेख रांगोळीच वाटते मला. एका ओळीत सुबकपणे मांडलेली जेवणाची ताटं, वाट्या, पेले. ठराविक जागेवर आणि नेमून दिलेल्या जागेवर ठिय्या मांडून बसलेली लोणची, चटण्या, पंचामृत आणि मीठ. मग त्या ताटात एका पाठून एक जिन्नस येऊन विसावू लागतात. यांच्या नुसत्या दर्शनाने आणि सुवासाने चाळवलेली भूक प्रत्येक क्षणाला वाढतच जाते आणि कधी कधी तर जेवणाची जबरदस्त इच्छा आणि प्रत्यक्ष जेवण यामधील ‘वदनी कवळ घेता’ हे स्तोत्र चक्क त्रासदायक वाटते. पण काहीही बोला, पंगतीमध्ये जेवण्याची मजा काही औरच\nमला बुफे म्हणजे स्नेह समारंभ (Get-together) वाटतो. कोणीही कधीही यावं, समोर भेटेल त्याला हाय हॅलो करून हळूच सरकावं. आवडेल तिथे रेंगाळावं आणि हव्या त्या व्यक्तीबरोबर (आवडत्या खाद्यपदार्थाबरोबर) कोपऱ्यात जाऊन गप्पा माराव्यात. यात सगळं आपण आपलं ठरवतो पण तरीही तिथून निघताना फारसे खुश नसतो. पण पंगत म्हणजे एक मानाची, सुरेली बैठक (पदार्थ हवा-नको यासाठी) मान हलवावी, (अजून वाढा हो (पदार्थ हवा-नको यासाठी) मान हलवावी, (अजून वाढा हो म्हणत) हातांनी दाद द्यावी, डोळे बंद करून भुरके मारावेत शिवाय समोरून येऊन येऊन अगत्याने विचारणाऱ्या वाढपी आणि यजमानांकडून मानपानही करून घ्यावा अशी ही पंगत म्हणत) हातांनी दाद द्यावी, डोळे बंद करून भुरके मारावेत शिवाय समोरून येऊन येऊन अगत्याने विचारणाऱ्या वाढपी आणि यजमानांकडून मानपानही करून घ्यावा अशी ही पंगत ताटातील कुठलीही गोष्ट संपायच्या आधी पटकन येऊन ती प्रेमाने पुन्हा वाढली जाण्याचं सुख काही औरच ताटातील कुठलीही गोष्ट संपायच्या आधी पटकन येऊन ती प्रेमाने पुन्हा वाढली जाण्याचं सुख काही औरच ताट हातात पकडायचे कष्ट नाहीत, पंख्याच्या वाऱ्यामुळे उडणारे पापड नाहीत की आजूबाजूला कोणाला धक्का लागेल म्हणून ताट सांभाळत जेवण नाही ताट हातात पकडायचे कष्ट नाहीत, पंख्याच्या वाऱ्यामुळे उडणारे पापड नाहीत की आजूबाजूला कोणाला धक्का लागेल म्हणून ताट सांभाळत जेवण नाही फक्त आपला हात आणि तोंड यांचा एकमेकांशी असलेला संवाद आणि त्या चवीच्या समाधानात ब्रह्मनंदी लागलेली टाळी म्हणजे पंगतीत जेवायचं सुख\nमला अश्या “बैठकी” फारच आवडतात पण काहीही म्हणा मला या गोष्टीचं कायमच दुःख राहील, ‘श्या, मी जरा उशीराच जन्माला आले….’\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012751-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/jalgaon-corporation-election-2018-congress-ncp-loss-298656.html", "date_download": "2018-11-20T23:53:33Z", "digest": "sha1:OEQP32ZGHL5KJTN6OMIIQ23KLNXZQJ3B", "length": 6949, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - Jalgaon Election 2018: जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ–News18 Lokmat", "raw_content": "\nJalgaon Election 2018: जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ\nभाजपच्या लाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुफडा साफ झाला. काँग्रेस राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही.\nजळगाव, 03 आॅगस्ट : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता राखली आहे. भाजपने निर्विवाद आघाडी घेतली. मात्र,भाजपच्या लाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुफडा साफ झाला. काँग्रेस राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही.जळगाव महापालिका निवडणुकीसाठी 75 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. भाजपने सर्वाधिक 57 जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल सुरू केलीय. मात्र, मागील निवडणुकीत चौथ्या स्थानावर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही. काँग्रेस राष्ट्रवादीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रचार सभा घेतली होती. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मोठ्या नेत्यांने प्रचाराकडे पाठ फिरवली होती. याचाच फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने 11 जागा जिंकल्या होत्या. त्याआधी त्यांना भोपळा फोडावा लागला होता. आता पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वाट्याला अपयश आलंय. राज्यात झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीतही काँग्रेस राष्ट्रवादीला धक्के खावे लागले होते.प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या जळगावच्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. १९ प्रभागांसाठी ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात होते. या ३०३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे. जळगावच्या नगरपालिकेवर गेल्या ३५ वर्षांपासून सुरेश जैन प्रणित खानदेश विकास आघाडी या गटाचे वर्चस्व होतं, एक हाती सत्ता होती. मात्र यावेळेस खानदेश विकास आघाडीच्या अंतर्गत ही निवडणूक न लढता सुरेश जैन यांनी ही निवडणूक शिवसेनेच्या चिन्हा अंतर्गत घडलेली आहे. भाजप-शिवसेना स्वबळावर निवडणूक लढत आहेत तर या निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी या निवडणुकीत बघायला मिळत असली तरी प्रत्यक्षात १० वार्डामध्ये त्यांचे उमेदवार परस्परविरुद्ध मध्ये उभे होते. तसंच शासनाच्या वतीने मतदारांसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. याचा फायदा भाजपला झाल्याचं दिसून येतंय.\nJalgaon Election 2018: ४० वर्षांनंतर सुरेशदादांच्या गडाला सुरंग Jalgaon Corporation election 2018 : जळगावात 'कमळ' उमललं, सुरेशदादांना धक्का\nLIVE : सांगली निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012751-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/dr-prakash-tupes-article-27154", "date_download": "2018-11-21T00:19:41Z", "digest": "sha1:5WT6YYMAPME74MBRGXXBWYWQDLIRY65H", "length": 25155, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr prakash tupe's article चंद्राचं ‘जन्मरहस्य’ (डॉ. प्रकाश तुपे) | eSakal", "raw_content": "\nचंद्राचं ‘जन्मरहस्य’ (डॉ. प्रकाश तुपे)\nरविवार, 22 जानेवारी 2017\nविश्‍वाच्या जन्मापासून सूर्यमालेच्या आणि चंद्राच्या जन्माविषयी गेली अनेक वर्षं शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. चंद्राचा जन्म ४.५१ अब्ज वर्षांपूर्वी झाला असावा, असं एक ठोस संशोधन नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. त्यानिमित्तानं एकूणच चंद्राच्या जन्माविषयीचे वेगवेगळे सिद्धान्त, मतप्रवाह आणि त्यातून होणारं आकलन या गोष्टींवर एक नजर...\nविश्‍वाच्या जन्मापासून सूर्यमालेच्या आणि चंद्राच्या जन्माविषयी गेली अनेक वर्षं शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. चंद्राचा जन्म ४.५१ अब्ज वर्षांपूर्वी झाला असावा, असं एक ठोस संशोधन नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. त्यानिमित्तानं एकूणच चंद्राच्या जन्माविषयीचे वेगवेगळे सिद्धान्त, मतप्रवाह आणि त्यातून होणारं आकलन या गोष्टींवर एक नजर...\nअनादिकालापासून मानवजातीला पृथ्वीशेजारच्या चंद्राचं जबरदस्त आकर्षण वाटत आहे. आपल्या पूर्वजांच्या समजुतीनुसार देव-दानवांच्या समुद्रमंथनामध्ये जी चौदा रत्नं बाहेर आली, त्यापैकी एक रत्न म्हणजे चंद्र. शास्त्रज्ञ मात्र विश्‍वाच्या जन्मापासून सूर्यमालेच्या आणि चंद्राच्या जन्माविषयी गेली अनेक वर्षं संशोधन करीत आहेत. चंद्राच्या जन्माविषयी एक ठोस संशोधन गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध केलं गेलं. या संशोधनानुसार, चंद्राचा जन्म ४.५१ अब्ज वर्षांपूर्वी झाला असावा. याचा अर्थ असा, की सूर्यमालेच्या जन्मानंतर अवघ्या सहा कोटी वर्षांत चंद्राचा जन्म झाला.\nकॅलिफोर्निया विद्यापीठाचे शास्त्रज्ञ गेली काही वर्षं चंद्राच्या जन्माचं रहस्य सोडवत असून, त्यांच्या मते सध्याच्या अंदाजापेक्षा चंद्राचा जन्म चार ते चौदा कोटी वर्षांपूर्वी झाला असावा. चंद्राच्या जन्माचं कोडं सोडवण्यासाठी त्यांनी चंद्रावरून १९७१ मध्ये आणलेल्या दगडांचा अभ्यास केला. ‘अपोलो १४’ मोहिमेमध्ये आणलेल्या दगडातल्या मूलद्रव्यांच्या अभ्यासातून असं दिसत आहे, की पृथ्वीपासून जन्मलेल्या चंद्राचं वय ४.५१ अब्ज वर्षं आहे.\nपृथ्वीवर सजीव आणि मानव कधी अवतरला, या प्रश्‍नाचं उत्तर मिळवण्यासाठी पृथ्वी आणि चंद्राच्या जन्माविषयी ठोस माहिती मिळवणं प्राप्त ठरलं. मात्र, यासाठी सूर्यमालेच्या जन्माविषयी आणि काळाविषयीचा अंदाज आवश्‍यक ठरतो. शास्त्रज्ञांच्या मते वायू आणि धुळीच्या स्वतःभोवताली फिरणाऱ्या मोठ्या ढगांतून सूर्य आणि ग्रहमाला तयार झाली असावी. आपल्या आकाशगंगेमधील धूलिका आणि वायूंच्या विशाल मेघांपासून सुमारे पाच अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला तयार झाली. काही तरी कारणांमुळं वायूंच्या विशाल मेघांमध्ये हालचाल झाली आणि तो आकुंचन पावू लागला. त्याच्यातल्या पदार्थाचे कण एकमेकांजवळ येऊ लागले आणि मेघ स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळं आकुंचन पावताना स्वतःभोवती फिरू लागला. आतल्या भागाचं तापमान वाढू लागलं आणि गोलाकार आकाराच्या मेघांच्या विषुववृत्ताजवळ पदार्थाची चकती तयार होऊ लागली. मेघाच्या मध्यभागी सूर्याच्या जन्माची प्रक्रिया चालू झाली, तर बाहेरील चकतीमधल्या पदार्थांचे कण एकमेकांस चिकटले जाऊन लहान-मोठे दगडधोंडे तयार होऊ लागले. यातूनच लघुग्रहाची निर्मिती सुरू झाली. हे छोटे गोळे एकमेकांवर आपटून मोठे गोळे आणि त्यातून ग्रहांचा जन्म झाला. सूर्याजवळ असलेल्या जड मूलद्रव्यांतून बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळासारखे घनरूप ग्रह, तर दूरच्या अंतरावर असलेल्या वायूमधून गुरू, शनीसारखे वायुरूप बाह्य ग्रह तयार झाले. मात्र, चंद्राचा जन्म कसा आणि कधी झाला, याविषयी एकवाक्‍यता नव्हती.\nआपल्या पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र बऱ्याच अंशी पृथ्वीसारखा असला, तरी शास्त्रज्ञांना असं वाटतं, की चंद्राचा जन्म काहीशा आगळ्या पद्धतीमुळे झाला असावा. चंद्राच्या जन्माचे सर्वसाधारणपणे तीन सिद्धांत मानले जातात. पहिल्या सिद्धांतानुसार सूर्यमाला तयार होताना जसे इतर ग्रह जन्मले, तसे पृथ्वी आणि चंद्र एकाच वेळी एकाच पदार्थापासून तयार झाले असावेत. मात्र, चंद्राचा फिरण्याचा वेग आणि चंद्रामधली मूलद्रव्यं आणि त्यांची भौगोलिक स्थिती पाहता चंद्र पृथ्वीप्रमाणं सूर्यमालेच्या जन्मावेळच्या पदार्थापासून जन्मला नसावा. दुसऱ्या सिद्धांतानुसार चंद्राचा जन्म स्वतंत्रपणे इतर लघुग्रहाप्रमाणं झाला आणि त्याला कालांतरानं पृथ्वीनं आपल्या गुरुत्वाकर्षणात पकडलं. मात्र, या सिद्धांताला चंद्राचं स्वतःभोवतालचं आणि पृथ्वीभोवतालचं भ्रमण या गोष्टींचा अडथळा ठरतो. तिसऱ्या सिद्धांतानुसार, चंद्र पृथ्वीचाच एक भाग होता आणि कालांतरानं तो पृथ्वीपासून दूर होत गेला. मात्र, चंद्रावर सापडणारी मूलद्रव्यं आणि त्यांचं प्रमाण तपासून पाहता हा सिद्धांतदेखील मागं पडला.\nचंद्राच्या जन्माचा ‘आघाती’ सिद्धान्त\nगेल्या चाळीस वर्षांपासून चंद्राच्या जन्माचा एक नवीनच सिद्धांत चर्चेत आहे. या सिद्धांतानुसार, सूर्यमाला तयार होताना ज्या पदार्थापासून ग्रह तयार होऊ शकले नाहीत, असे अनेक छोटे धोंडे सूर्याभोवती फिरत होते आणि ज्या वेळी पृथ्वीचा नुकताच जन्म झाला होता, त्या वेळी मंगळाच्या आकाराएवढ्या धोंड्यानं पृथ्वीला धडक दिली. या प्रचंड धडकेमुळं पृथ्वीवरचे अनेक लहान-मोठे भाग आकाशात उडाले. धडक एवढी प्रचंड होती, की पृथ्वीच्या तुकड्यांचे उष्णतेमुळं लाव्हात रूपांतर झालं. हे लाव्हारूपी तुकडे पृथ्वीभोवती फिरू लागले आणि कालांतरानं ते एकत्र येऊ लागून चंद्राचा जन्म झाला. चंद्र जन्माचा हा आघाती सिद्धांत १९७०-७४ मध्ये चर्चेत आला, मात्र पुढे बराच काळ दुर्लक्षित राहिला. पुढील काळात संगणकीय मॉडेलच्या आधारे या सिद्धांतातील त्रुटी दूर करता आल्या आणि चंद्राचा जन्म पृथ्वीवर आपटलेल्या मंगळासारखा ‘थेया’ नावाच्या मोठ्या दगडधोंड्यामुळंच झाला, हे शास्त्रज्ञांनी मान्य केलं. मात्र, ही धडक नक्की कधी झाली याविषयी ठोसपणे सांगता येत नव्हतं. चंद्रावरून आणलेल्या दगडधोंड्याचा अभ्यास करूनदेखील चंद्राचं नक्की वय किती याचा अंदाज शास्त्रज्ञांना येत नव्हता.\nगेल्या काही वर्षांपासून लॉस एंजलिसमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे (युक्‍ला) शास्त्रज्ञ चंद्राच्या जन्माच्या वेळेविषयी संशोधन करत आहेत. त्यांनी अपोलो मोहिमेतल्या चंद्रावरून आणलेल्या दगडधोंड्याचा अभ्यास केला. यामध्ये १९७१मधल्या ‘अपोलो १४’ मोहिमेत गोळा केलेल्या दगडधोंड्याचा अभ्यास करताना त्यांनी ‘झरकोनी’ मूलद्रव्यावर लक्ष केंद्रित केलं. चंद्राच्या दगडधोंड्याचा अभ्यास करताना असं ध्यानात आलं होतं, की चंद्रावर वेगवेगळ्या वयाचे खडक आहेत. अधूनमधून आपटणाऱ्या उल्का पाषाणांमुळं चंद्राच्या पृष्ठभागावर विविध वयाच्या खडकांचा सडा पडलेला दिसतो. मात्र, त्यांच्या अभ्यासातून चंद्राचा जन्म नक्की कधी झाला, हे समजू शकत नाही. युक्‍लाची शास्त्रज्ञ बरबोनी हिनं चंद्र घनरूप होण्यापूर्वी म्हणजे महाआघातावेळी चंद्र लाव्हासारखा द्रवरूपी होता, त्यावेळच्या मूलद्रव्यांचा अभ्यास केला. यासाठी तिनं ‘झरकोनी’ या मूलद्रव्यांचं ‘स्पेक्‍ट्रॉस्कोपी’ तंत्रानं निरीक्षण केलं. चंद्राच्या जन्मावेळी निर्माण झालेल्या लाव्हासारख्या पदार्थामधून (मॅग्मा) झरकोनी दगड तयार होतात. ते लाखो कोट्यवधी वर्षं तसंच राहू शकतात. झरकोनी दगडामधून युरेनियम आणि लेड वेगळं करून त्यांचं वय रेडिओॲक्‍टिव्ह पद्धतीनं मोजलं गेलं. याशिवाय या शास्त्रज्ञांनी ‘ल्युटेरियम आणि हाफनियम’ मूलद्रव्यांचीदेखील निरीक्षणं घेतली. या मूलद्रव्यांचं प्रमाण तपासून पृथ्वीवर केव्हा आघात झाला, केव्हा द्रवरूप चंद्र जन्माला असावा आणि हा चंद्र थंड होऊन कधी घनरूप झाला, याचा अंदाज शास्त्रज्ञांना आला. या अभ्यासातून युक्‍लाच्या शास्त्रज्ञांच्या ध्यानात आलं, की चंद्राचा जन्म सूर्यमालेच्या जन्मानंतर लगेचच झाला आणि चंद्राचं वय ४.५१ अब्ज वर्षं आहे.\nचंद्राच्या वयाच्या अभ्यासामुळं पृथ्वीवर जीवसृष्टी कधी जन्मली असावी, याचा अंदाज येऊ शकतो. कारण पृथ्वीवरच्या महाआघाती स्फोटानंतरच पृथ्वी थंड होऊन जीवसृष्टीस पोषक झाली असावी. थोडक्‍या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या जन्माचं कोडं सोडवल्यामुळं, आपल्या मानवाच्या जन्माचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला असल्यानंच या शोधाचं महत्त्व अनन्यसाधारण ठरतं.\nअंतराळ विश्‍वातील गरुडभरारीचं तरूणाईनं करावं सोनं: डॉ. सुरेश नाईक यांचे आवाहन\nनाशिक ः उपग्रह अवकाशात सोडण्याची बाजारपेठ 320 अब्ज डॉलर्सपर्यंत पोचलीय. भारताने अग्नीबाण छोट्या-मध्यम वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्याची क्षमता...\nमानवी मन कमालीचं गुंतागुंतीचं आहे. सैरभैर होऊन नेहमीच नावीन्याचा शोध घेण्याचा प्रयत्नात असतं. बुद्धिमत्तेच्या, कुतूहलाच्या जोरावर मानव ...\nकविमनाचा थोर वैज्ञानिक (अच्युत गोडबोले, दीपा देशमुख)\n‘वनस्पतींनाही संवेदना असतात’, असा महत्त्वपूर्ण शोध लावणारे विख्यात वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र बोस यांचं याशिवायही आणखी दोन क्षेत्रांत मोठं योगदान आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012751-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/workculture/", "date_download": "2018-11-20T23:51:51Z", "digest": "sha1:UUKTDNF4PFMUNCZS2J7BPG6OUSTZADNJ", "length": 25055, "nlines": 166, "source_domain": "bigul.co.in", "title": "कथा घसरत्या कार्यमूल्याची – बिगुल", "raw_content": "\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nया कथेच्या अनुवादाविषयी थोडेसे…\nही कथा आम्हांला पुणे विद्यापीठाच्या जर्मन भाषेच्याअॅडव्हान्स डिप्लोमाच्या अभ्यासक्रमात होती. परीक्षेच्या दृष्टीने तिचा अभ्यास करायचा होता तरीही ती आवडली होती. कथेतल्या पर्यटक आणि कोळी या दोन व्यक्तिरेखा त्यांच्यातील परस्परविरोधी वृत्तींमधून छान मांडण्यात आल्या होत्या. केवळ बाह्य पेहरावच नव्हेतर दोघांचीही देहबोली आणि भाषेचा वापर (कोणाचा जास्त तर कोणाचा कमी) यातूनही ही तफावत दिसून येत होती. यातूनच लेखकाने दोन विचारसरणी अत्यंत मार्मिकपणे आणि खुबीने मांडल्या आहेत. म्हटलं तर त्यात विरोधाभास आहे पण तो फारच सटल पद्धतीने दिसून येतो. हा विरोधाभास आहे दोन कार्यसंस्कृतींमधला पहिली कार्यसंस्कृती म्हणजे अफाट आणि सतत काम करणे. तर दुसरी म्हणजे कामही करणे आणि जगण्याचा आनंदही घेणे. कशासाठी जगायचे पहिली कार्यसंस्कृती म्हणजे अफाट आणि सतत काम करणे. तर दुसरी म्हणजे कामही करणे आणि जगण्याचा आनंदही घेणे. कशासाठी जगायचे फक्त काम एके काम करण्यासाठी फक्त काम एके काम करण्यासाठी की आवश्यक तेवढी तजवीज करून ठेवून आयुष्याची मजा लुटण्यासाठी की आवश्यक तेवढी तजवीज करून ठेवून आयुष्याची मजा लुटण्यासाठी काम करत करत कुठपर्यंत जायचे काम करत करत कुठपर्यंत जायचे\nम्हणूनच कामगार दिनाचे औचित्य साधून १९६३ साली या कथेचे रेडिओवर पहिल्यांदा प्रसारण करण्यात आले.\nकथा पश्चिम युरोपातल्या कुठल्याशा किनारपट्टीवर घडते असं दाखवलंय. पर्यटक आणि कोळी दोघेही कोणत्या देशाचे आहेत हे संदिग्ध आहे. पण एकूण पर्यटक जे काही बोलतो त्यावरून तो जर्मन असावा असं वाटतं, तर कोळी स्पेन किंवा पोर्तुगालचा असू शकतो. हे समजणं आणखी एका कारणासाठी आवश्यक ठरतं. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी पूर्णपणे बेचिराग झाला होता. त्यानंतरच्या पुनर्बांधणी आणि निर्माणासाठी जर्मन लोक आणि तिथे आलेले परदेशातले स्थलांतरित कामगार यांनी अक्षरश: झोकून काम केले होते. संपूर्ण पिढ्यांनी ध्यास घेतल्यासारखे काम केले होते. हे करत असताना त्यांनी त्यांच्या वर्तमानातला विरंगुळा, आनंदनक्कीच गमावला असणार. पर्यटक आणि कोळी यांच्यातल्या या सूक्ष्म द्वंद्वातून लेखकाला हा मुद्दाही सुचवायचा आहे.\nपण म्हणून ही गोष्ट फक्त जर्मन संस्कृती पुरती मर्यादित ठरते का उलट ती आजच्या गतिमान काळातही चपखल बसते इतकी ती कालातीत वाटते. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये किंवा सगळ्याच क्षेत्रातल्या स्पर्धेच्या वातावरणामुळे कथेतून सुचत गेलेले सगळे प्रश्न आजही तेवढेच महत्त्वाचे ठरतात. .\nअनुवाद करताना खूप मजा आली. ही कथा जास्त खोलवर समजली. शिवाय जाणवलं की या कथेतील भाषेला एक छान दृश्यात्मकता आहे. अख्खी कथा डोळ्यासमोर घडते आहे असं वाटलं. अनुवाद करताना मराठीतही हा बाज आणणं जमलंय का हे मला माहीत नाही.\nपश्चिम युरोपच्या किनारपट्टीवरील कुठल्याशा एका बंदरावर मासेमारीच्या एका बोटीत एक साध्यासुध्या कपड्यातला कोळी डुलक्या घेत असतो. त्याचवेळी तिथे एक आधुनिक पेहराव केलेला पर्यटक येतो. तो त्याच्या कॅमेऱ्यात नवी फिल्म घालतो. त्याला त्याच्या समोर दिसणारे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात साठवायचे असते. निळेभोर आकाश, हिरवागार समुद्र आणि त्याच्या त्या शांत, स्फटिकासारख्या लाटा, काळसर रंगाची ती बोट आणि त्यात लाल टोपी घालून झोपलेला तो कोळी\nक्लिक… पुन्हा एकदा क्लिक…\nएकतर सगळ्या चांगल्या गोष्टी तिनाच्या पटीत असतात. शिवाय फोटो चांगले आले आहेत याची खबरदारी म्हणून तिसऱ्यांदा क्लिक… कॅमेऱ्याच्या या खरखरीत, जवळजवळ उद्वेगी गोंगाटामुळे आतापर्यंत शांत डुलक्या घेणारा कोळी जागा होतो. आळस देत उठतो. पेंगत पेंगतच त्याचे सिगरेटचे पाकीट शोधतो. ते त्याला सिगरेटचे पाकीट शोधतो. ते त्याला मिळण्याआधीच उत्साही पर्यटक आपले पाकीट कोळ्याच्या नाकासमोर धरतो. सिगरेट जरी अगदी तोंडात ठेवली नसली तरी अगदी त्याच्या हातात देतो. आणि आता चौथ्यांदा क्लिक… पण हा आवाज लायटरचा या सगळ्यातून सौजन्याची एक कृती घाईघाईत पूर्ण होते. या फुटकळ, अगदीच माफक सौजन्यातून एक चमत्कारिक सौजन्याची कृती घाईघाईत पूर्ण होते. या फुटकळ, अगदीच माफक सौजन्यातून एक चमत्कारिक आणि काहीसे अवघडलेले वातावरण तयार होते.\nहे अवघडलेपण दूर करण्यासाठी, तिथल्या स्थानिक भाषेवर प्रभुत्व असणारा तो पर्यटक कोळ्याशी संवाद साधायला लागतो.\n“आज तुम्हांला भरपूर मासे मिळणार\nकाही न बोलता कोळी फक्त मानेने नाही म्हणतो.\n“अहो, पण मला तर कुणीतरी सांगितलंय की आज हवा खूप चांगली आहे.”\nकोळी पुन्हा एकदा मान डोलावतो. पण आता हो म्हणण्यासाठी\n“मासे पकडायला तुम्ही समुद्रात जाणार नाही का” पुन्हा एकदा नाही. . . तेही खुणेनेच” पुन्हा एकदा नाही. . . तेही खुणेनेच\nइथे पर्यटकाची अस्वस्थता वाढतच जाते. या सर्वसामान्य कपडे घातलेल्या माणसाचं भलं व्हावं असंच त्याला मनापासून वाटत असतं. आणि तो कोळी मात्र हातची चांगली संधी सोडून देतोय याबद्दल पर्यटकाला मनापासून वाईट वाटत असतं.\n“तुम्हांला बरं वाटत नाहीये का\nशेवटी एकदाची ती खाणाखुणांची भाषा बंद करून कोळी बोलू लागतो-\n“मी अगदी ठणठणीत आहे. इतका बरा तर मी आजपर्यंत कधीच नव्हतो.”\nतो उठून बसतो, आळस देतो आणि जणू त्या पर्यटकाला आपली कमावलेली पीळदार शरीरयष्टी दाखवतो.\n“मी एकदम मस्त आहे.”\nपर्यटकाचा चेहरा पडतो. त्याला राहवत नाही. मनात आलेला प्रश्न तो विचारतोच.\n“पण मग तुम्ही मासे पकडायला समुद्रात जात का नाही\nउत्तर अगदी लगेच आणि त्रोटक येतं, “कारण मी आज सकाळीच जाऊन आलोय.”\n काही चांगलं मिळालं का\n“इतकं चांगलं मिळालंय की आता मला परत जायची गरजच नाहीये. चार लॉबस्टर आणि चांगले डझनभर बांगडे मिळाले आहेत\nकोळी आता पूर्ण जागा होतो, थोडे आळोखेपिळोखेदेतो आणि पर्यटकाच्या जवळ येऊन त्याच्या खांद्यावर हलकेच मारतो.\nपर्यटकाच्या चेहऱ्यावर मात्र काळजीचे भाव असतात, जे त्या कोळ्यापर्यंत पोचतात.\n“माझ्याकडे आज आणि उद्यापर्यंत पुरेल एवढा माल आहे.” कोळी त्या परदेशी पाहुण्याला सांत्वनपर म्हणतो.\n“एक सिगरेट ओढाल … माझ्याकडची\n“हो.. द्या ना …”\nमग सिगरेटी तोंडात ठेवल्या जातात आणि पुन्हा क्लिक… एकूण पाचव्यांदा पर्यटक मान हलवत बोटीच्या काठावर बसतो. आपल्या हातातला कॅमेरा काढून बाजूला ठेवून देतो. कारण आपलं म्हणणं ठासून मांडण्यासाठी त्याला आता दोन्ही हातांचा वापर करावा लागणार असतो.\n“खरं तर मी तुमच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणं बरोबर नाही.” पर्यटक म्हणतो. “पण तुम्ही कल्पना करा… आजच्या दिवसात तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, कदाचित चार वेळा समुद्रात मासेमारीसाठी गेलात तर तर तुम्हांला कदाचित तीन, चार, पाच किंवा अगदी सहज दहा डझन बांगडे मिळतील. विचार तर करून बघा तर तुम्हांला कदाचित तीन, चार, पाच किंवा अगदी सहज दहा डझन बांगडे मिळतील. विचार तर करून बघा\nकोळी खुणेनेच नाही म्हणतो.\n“अहो फक्त आजच नाही…” पर्यटकाचे बोलणे चालूच असते.\n“उद्या, परवा आणि प्रत्येक वेळी जेव्हा हवा चांगली असते तेव्हा तुम्ही दर दिवशी दोनदा, तीनदा , कदाचित चार वेळा गेलात तर\nअहो तुम्हाला माहीत तरी आहे आहे का काय होईल\nकोळी पुन्हा मान डोलावतो.\n“एका वर्षात तुम्ही स्वत:ची मोटर बोट घेऊ शकाल. दोन वर्षांत दोन बोटी तीन ते चार वर्षांत कदाचित तुमची स्वत:ची एक छोटी कटर बोटसुद्धा असेल तीन ते चार वर्षांत कदाचित तुमची स्वत:ची एक छोटी कटर बोटसुद्धा असेल दोन बोटी किंवा कटर बोट असल्यावर मग काय तुम्ही नक्कीच जास्त मासे पकडू शकाल. एक दिवस तुमच्याकडे दोन कटर बोटी असतील. तुम्ही” उत्साहाने बोलण्याच्या नादात पर्यटकाला धाप लागते आणि काही क्षण त्याचा आवाजही फुटत नाही.\n“.. तुम्ही एक छोटंसं शीतगृह बांधाल.. मग माश्यांवर प्रक्रिया करण्यासाठी एक इमारत उभी कराल … त्यानंतर एक कडबा कारखाना… तुमचं स्वत:चं एक हेलीकॉप्टर असेल.. त्यातून तुम्हांला जास्त मासे कुठे आहेत हे शोधता येईल. मग तुमच्या बोटींना बिनतारी संदेश जाईल आणि मग तुम्हांला आणखी मोठया प्रमाणावर मासे पकडता येतील. या उद्योगाचे कायदेशीर हक्क तुम्हांला विकत घेता येतील… एक खास मत्स्य पदार्थांचे हॉटेल काढता येईल… कुठल्याही दलाल किंवा मध्यस्थाशिवाय तुमचे लॉबस्टर पार पॅरिसला पाठवता येतील… आणि..”\nउत्साहाच्या भरात एका दमात बोलल्यामुळे पर्यटकाच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत. मात्र कोळी काहीच बोलत नसल्यामुळे अतिशय हताशपणे पर्यटक मान डोलावतो. त्याच्या सुट्टीचा सगळा आनंद तो जवळजवळ हरवूनच बसलेला असतो .\nपर्यटक समुद्राच्या शांत लाटा बघत बसतो, ज्यात त्याला न पकडले गेलेले मासे उडया मारताना दिसत असतात. श्वास अडकलेल्या एखाद्या लहान मुलाच्या पाठीवर थोपटावं तसा तो कोळी पर्यटकाच्या पाठीवरून हात फिरवतो.\n” कोळी अगदी हळुवारपणे विचारतो.\n“आणि मग..” पर्यटक उसनं अवसान परत आणून म्हणतो.\n“तुम्ही इथे या बंदरावर शांतपणे बसू शकाल.. इथल्या उन्हांत छान डुलक्या घेऊ शकाल… आणि या सुंदर समुद्राकडे निवांतपणे पाहू शकाल.”\n” पण हे तर मी आतासुद्धा करतोय की\n” मी इथे शांतपणे डुलक्या घेत बसलोय. तुमच्या त्या फोटो काढण्याच्या आवाजानेच माझी झोपमोड झालीये .”\nनिरुत्तर झालेला पर्यटक तिथून अक्षरश: निघून जातो. खरं तर पूर्वी त्याचीही अशी धारणा होती की तो इतकं काम करतोय, केवळ त्याला पुढे कधीतरी काम करण्याची गरज पडू नये म्हणून पण आता त्याच्या मनात त्या साध्यासुध्या कपडे घातलेल्या कोळ्याबद्दल जरासुद्धा सहानुभूती वाटत नाही. वाटत असलीच तर थोडी फार असूयाच वाटत असते\nलेखक – हाईनरिश ब्योल\nअनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nपण एक सुचवावेसे वाटते – सुरुवातीच्या विवेचनामुळे वाचक तुम्ही जे वाचलेत व समजलेत तेच वाचायला प्रव्रुत्त होतो. व मुळ कथानकातील अकस्मितता रहात नाही. म्हणजे वाचताना दोन्ही बाजूने होणारे identification होत नाही. ते टाळता आले तर बाकी झकास\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012752-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80.php", "date_download": "2018-11-21T00:04:59Z", "digest": "sha1:SM55MXS7C2RAJKY2MJYOQWSYQUVNT2MJ", "length": 82933, "nlines": 1194, "source_domain": "tarunbharat.org", "title": "एका अर्णवची कहाणी… | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nबंगालमधील संलग्न रहिवाशांना जमिनींचे हक्क\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसीबीआयला कायदेशीर चौकटच नाही\nसहा आरोपींची फाशीची शिक्षा नऊ वर्षांनी रद्द\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nत्या दोन अतिरेक्यांचे मुडदे घेऊन जा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\n१३ विधेयके सादर होणार\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nलिव्ह इन : परिणामही ज्यांचे त्यांनीच भोगावेत\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\n►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\n►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\n►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक » एका अर्णवची कहाणी…\nही कहाणी आहे, अर्णव नावाच्या एका अत्यंत हुशार तरुणाची. अर्णवचा अकरावीचा वर्गमित्र सौम्यदीप्त बॅनर्जी याने सांगितली आहे. अर्णव दिसायला चांगला होता. गुबगुबीत होता. मुख्य म्हणजे गणिताचे उदाहरण कितीही किचकट किंवा अवघड असो, तो पाच मिनिटांतच सोडवीत असे. सौम्यभाषी अर्णवचे आवडते लेखक सुनील गंगोपाध्याय आणि अब्दुल बशर होते. सौम्यदीप्त व अर्णव दोघेही वसतिगृहात राहात होते. कुणाचीही गणिताची समस्या अर्णव सोडवीत असे. तो उत्कृष्ट शिक्षक होता. तो शाळेत गणिततज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. सौम्यदीप्त सांगतो- हे १९९६ सालचे दिवस होते आणि आम्ही दोघेही नारायणपूरच्या रामकृष्ण मिशन निवासी शाळेत होतो. आमच्या परिसरातील दहावीतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी याच शाळेत प्रवेश घेत असत. कोलकात्याला लागून असलेल्या २४ परगणा जिल्ह्याचे जिल्हास्थान असलेल्या बारासात गावचा अर्णव होता. याच गावात कधी काळी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय कनिष्ठ न्यायाधीश म्हणून नोकरीला होते. आजच्याप्रमाणेच त्या काळीही, आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे, हुशारीचा एक मापदंड होता. आपल्या आवडत्या आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा म्हणून ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे, हे तेव्हा प्रत्येकाचेच ध्येय असायचे. या शाळेतील बहुतेक विद्यार्थी आयआयटी खडगपूर निवडायचे कारण ते सर्वात जवळ होते. अपेक्षेप्रमाणे अर्णवला प्रवेशपरीक्षेत उत्तम गुण मिळाले आणि तो आयआयटी खडगपूरला गेला. आता तो एक अत्यंत हुशार शास्त्रज्ञ म्हणून बाहेर पडणार, याची आम्हाला खात्री होती. परंतु, अर्णवने पहिल्या वर्षीच शिक्षण सोडले आणि तो हातात शस्त्रे घेऊन नक्षलवादी झाला. अल्पावधीतच तो नक्षल्यांच्या फार वरच्या श्रेणीत दाखल होऊन पुरुलिया व बर्दवान भागातून सूत्रे हलवू लागला. परंतु, १६ जुलै २०१२ ला अर्णवला अटक होईपर्यंत अर्णवचा हा प्रवास मला माहीत नव्हता. अर्णवचा आता कॉम्रेड विक्रम झाला होता. तो बंगालचा उच्च श्रेणीतील नक्षलवादी असल्याचे वृत्तपत्रांत आले. कम्युनिस्ट व तृणमूल सरकारने त्याच्यावर ३० गुन्हे दाखल केले होते. गुप्तचर खात्याचे अधिकारी पार्थ विश्‍वास आणि लहानपणचा त्याचा मित्र व आता शिक्षक असलेला सौम्यजित बसू यांची हत्या करण्याचा प्रमुख गुन्हा अर्णववर होता. त्याला अटक केली त्या वेळी त्याच्याकडे एके-४७ बंदूक व बरीच काडतुसे सापडली. सौम्यदीप्त बॅनर्जी पुढे लिहितो- आईवडिलांचा एकुलता एक असलेला, अत्यंत हुशार अर्णव या मार्गाला लागेल, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. आयआयटीच्या प्रथम वर्षातच तो नक्षलवादी चळवळीकडे ओढला गेला. पहिल्या सेमिस्टरमध्ये तो प्रथम आला होता. त्यानंतर मात्र त्याची घसरण होत गेली आणि नंतर कॉलेजमधून नाहीसा होऊन तो पुरुलियातील अयोध्या नामक जंगलात गेला. आजकाल नक्षल्यांबद्दल अनेकांना पुळका येत असतो. परंतु, एक लक्षात ठेवा की, देशातील पोलिस वा सैन्याविरुद्ध एके-४७ उचलणारे कडवे डावे इतके धोकादायक नाहीत, जितके या नक्षल्यांना प्रेरित करणारे, योजना आखणारे, त्यांच्यासाठी पैसा गोळा करणारे आणि महत्त्वाचे म्हणजे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नक्षलवादाकडे आकर्षित करणारे धोकादायक असतात. अर्णव हा योजना आखण्यात तर सराईत होताच, पण नव्या तरुणांना नक्षल्यांकडे आकर्षित करण्यात त्याचा हातखंडा होता. मी जेव्हा त्याचे छायाचित्र वर्तमानपत्रात पाहिले तेव्हा धक्काच बसला. तो आता हाडांचा केवळ सापळा होता. शाळेत असताना तो इतका गुबगुबीत होता की, मी नेहमी त्याचे गाल ओढत असे. आता ते काहीच राहिले नव्हते. निस्तेज, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे, ओढग्रस्त चेहरा होता त्याचा. हा माझा अर्णव नव्हता. तो आता कॉम्रेड विक्रम होता. कडव्या डाव्या विचारसरणीबद्दल सहानुभूती दाखविण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की, अर्णव हा काही अपवाद नव्हता. तो नक्षल्यांच्या सुसंघटित यंत्रणेचा एक परिणाम होता. ही यंत्रणा, सहज बळी पडणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये सक्रिय असून त्यांना, ‘व्यापक जनहितासाठी’ किंवा ‘राजसत्तेला उलथून टाकण्यासाठी’ हिंसेच्या मार्गावर आकर्षित करीत असते. अर्णवसारखे हुशार, परंतु वरवर अतिआकर्षक भासणार्‍या एखाद्या विचारांनी वाहून जाणारे विद्यार्थी या यंत्रणेचे लक्ष्य असतात.\nया कथेचा सर्वात दु:खद भाग म्हणजे ही नक्षलवादी चळवळ अजूनही फोफावत आहे. कारण, कुठेतरी सर्वात खालच्या पातळीवर भारतातील सर्वात हुशार विद्यार्थी, या तत्त्वज्ञानाच्या संपर्कात येत आहेत आणि ते स्वीकारत आहेत. अत्यंत तल्लख बुद्धीचा मेंदू अतिशय धोकादायक बनत चालला आहे. या अफलातून मेंदूंमुळे नक्षल चळवळ अजूनही तग धरून आहे. याच माओवादी तत्त्वज्ञानामुळे १९७० पासून कोलकात्यातील विद्यार्थ्यांची एक संपूर्ण पिढीच्या पिढी नष्ट झाली आहे. याच्या भयंकर कथा माझे वडील व आजोबा सांगायचे.\nही सर्व कहाणी सांगितल्यावर सौम्यदीप्त याने आपले मत मांडले आहे आणि ते अधिक विचारणीय व चिंतनीय आहे. तो म्हणतो, भारतातील विद्यार्थ्यांना या कडव्या डाव्या विचारसरणीपासून वाचविण्याचे आपल्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांमधून अर्णवसारखे हुशार विद्यार्थी माओवादाकडे जाणे बंद पाडले, तर ही चळवळ आपोआपच मृत होईल. परंतु, हा संघर्ष सुरू आहे. कारण, आपल्याकडील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये माओवाद्यांप्रती सहानुभूती असणारे सक्रिय आहेत आणि ते विद्यार्थ्यांमधील प्रज्ञावानांना शोधून काढत असतात. अलीकडेच अशांना एक नाव मिळाले आहे- शहरी नक्षल. अर्णवसारख्या हुशार तरुणांना, माओवादी चळवळीत भरती होण्यापासून आपण वाचविले नाही, तर शस्त्रांनी या चळवळीचा कितीही खातमा करण्याचा आपण प्रयत्न केला, तर तो कधीही यशस्वी होणार नाही, असा कळकळीचा इशारा सौम्यदीप्तने शेवटी दिला आहे.\nनिश्‍चितच, अर्णवची ही कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे. जे सौम्यदीप्त आज सांगत आहे, ते मोदी सरकारच्या केव्हाच लक्षात आले आहे. संपुआ सरकारच्याही ते लक्षात आले असेल. पण, कारवाई करण्याची हिंमत नरेंद्र मोदी व राजनाथसिंह यांनी दाखविली आहे. पाच शहरी नक्षल्यांना अटक करताच, सर्वोच्च न्यायालयापासून पत्रकारांपर्यंत कसे खवळून उठले आहेत, हे आपण बघतोच आहे. याचा काय अर्थ काढायचा, हे प्रत्येकाने आपल्या लायकीप्रमाणे ठरवावे. तुतीकोडीतील स्टरलाईट कारखाना बंद करण्यामागे जी सोफिया आघाडीवर होती, तिला विमानात असभ्य वागणुकीवरून अटक झाली, तर तिच्या जामिनासाठी न्यायालयात १६ वकील उभे होते न्यायाधीशदेखील थक्क झाले. या लोकांना अटक करू नका, असे सांगण्यासाठी, या देशातील सर्वोच्च न्यायालयही किती तत्परतेने तयार होते न्यायाधीशदेखील थक्क झाले. या लोकांना अटक करू नका, असे सांगण्यासाठी, या देशातील सर्वोच्च न्यायालयही किती तत्परतेने तयार होते राष्ट्रपतींनीही ज्याचा दयेचा अर्ज फेटाळला, त्याला फाशी होऊ नये म्हणून, न्यायालय मध्यरात्री आपली दारे उघडतात. कुणाला फोनवरून अटकपूर्व जामीन मिळतो. असो. एनजीओ चालवायचा, प्राध्यापक व्हायचे, शास्त्रज्ञ व्हायचे, वकील/न्यायाधीश व्हायचे आणि काहीच जमले नाही तर पत्रकार व्हायचे. या प्रकारे शहरी नक्षली समाजातच राहून, सरकारचा निधी वापरून, परदेशी देणग्या गोळा करून, या समाजाचेच रक्त शोषत आहेत. वरकरणी अत्यंत साधे, झोलाछाप, खादीचे कपडे घालणारे, समाजाची सेवा करण्याचे ढोंग करणारे हे लोक, जहरी नागापेक्षाही घातक आहेत.\nशहरी नक्षल हा शब्द रूढ करणारे चित्रपटनिर्माते विवेक अग्निहोत्री म्हणतात की, या लोकांना भाजपा किंवा काँग्रेस कुणीही सत्तेवर असले तरी काही फरक पडत नाही. यांना हिंदू संस्कृती नष्ट करायची आहे. ती झाली की, या देशाचे तुकडे-तुकडे करणे, फार सोपे होणार आहे. हे सत्य जाणून, स्वत:ला सुशिक्षित म्हणवून घेणार्‍या व मानवतेच्या नावाने गहिवरून जाणार्‍या लोकांनी आतातरी डोळे उघडायला हवे. भारताचे तुकडे करण्यास टपून बसलेल्या या शक्तींना सहानुभूती तर सोडाच, पण मनातदेखील थारा न देण्याचा वसा जर आपण उचलला, तर ती एक फार मोठी देशाची सेवा होईल. सौम्यदीप्तला हेच सुचवायचे आहे…\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nFiled under : उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (160) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (50) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (410) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (669) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (50) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (48) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (49) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,770) अर्थ (75) कृषी (25) नागरी (781) न्याय-गुन्हे (284) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (127) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (727) अग्रलेख (356) उपलेख (371) साहित्य (5) स्तंभलेखक (953) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (54) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक (247 of 1335 articles)\nनिवडणूक महत्त्वाची. निवडणुकीत लढणं, लढण्यापेक्षाही जिंकणं महत्त्वाचं. जिंकण्यासाठी पैसा महत्त्वाचा. पैशासोबतच लोकप्रियताही तेवढीच आवश्यक. लोकप्रियता कशी मिळवायची काही लोक ती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012752-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cm-devendra-fadnavis-and-sharad-pawar-meeting-on-farming-insecticide-277273.html", "date_download": "2018-11-21T00:00:42Z", "digest": "sha1:TORJD3VVOQSBKAPKZQWW373ABX6H4KHZ", "length": 15450, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बोंड अळीच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची आज बैठक", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nबोंड अळीच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची आज बैठक\nकपाशीवर प्रादुर्भाव झालेल्या बोंड अळीच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत.\n17 डिसेंबर : कपाशीवर प्रादुर्भाव झालेल्या बोंड अळीच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.\nबोंड अळी संदर्भातल्या या महत्त्वाच्या बैठकीला नितीन गडकरीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चर्चेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल असं दिसतंय.\nगेल्या अनेक दिवसांपासून न्यूज 18 लोकमतने महाराष्ट्रभर बोंड अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती.\nत्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या सत्यतेवरून जाब विचारत खरंच कर्जमाफी झाली आहे का असा सवालही उपस्थित केला होता. तर दुसरीकडे कापसाच्या बोंड अळी संदर्भातील लक्षवेधी पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले, शिवसेनेतल्या हर्षवर्धन जाधवांनीही याविरुद्ध ठिय्या आंदोलन केलं होतं.\nदरम्यान बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उभ्या कपाशीत ट्रॅक्टर फिरवला होता. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनीही उभ्या कपाशीत ट्रॅक्टर फिरवून सरकारच्या धोरणाचा निषेध केला होता. कापूस वेचणीची मजुरीही परवडत नसल्यानं सरकारनं बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजारांची मदत करावी अशी मागणी विरोधकांनी केली होती.\nबोंड अळीच्या गंभीर प्रश्नावर सरकारकडे उत्तर नाही याबाबत सरकारने दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणीही विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटिल यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या सगळ्या आंदोलनांना आणि प्रश्नांवर मुख्यमंत्री काय उत्तर देतील आणि या सगळ्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का या समस्येवर काय तोडगा निघतो हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: CMcm devendra FadanvisInsecticidemeetingshard pawarदेवेंद्र फडणवीसबैठकबोंड अळीमुख्यमंत्रीशरद पवार\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012752-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/pani-pyallyane-kharch-vajan-kami-hote-ka", "date_download": "2018-11-21T00:42:56Z", "digest": "sha1:DWJX4O7TL5BR3TZDIUHRK734EFW5EFSK", "length": 13332, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होते का ? - Tinystep", "raw_content": "\nपाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होते का \n१.पाणी आणि तुमचे वजन.\nआपल्याला माहीतच आहे की शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची आवशक्यता असते. मानवी शरीरातला सगळ्यात मोठा भाग हा पाण्याने बनलेला आहे. शरीरात पाण्याची पातळी गरजेनुसार ठेवणे महत्वाचे असते. तुमचे वजन आणि तुमच्या शरीरातील पाणी या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षणातील एक ग्रुपने २००९ ते २०१२ मध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की वय वर्षे १८ ते ६४ मधील व्यक्तींमध्ये शरीरातील हायड्रेशनची कमतरता आणि वाढते वजन व BMI (Body Mass Index) यांचा सरळ संबंध आहे. या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनात समोर आलेल्या पुराव्यांमध्ये असे सिद्ध होते की शरीरातील पाण्याचा वजन नियंत्रणावर परिणाम होतो.\n२. जास्त पाणी प्या, जास्त वजन घटवा.\nसंशोधानाद्वारे असे सिद्ध झाले आहे की जे वजन कमी करण्याचा प्रयत्नात आहेत त्यांचे वजन पाणी मुबलक प्रमाणात पिल्यास लवकर कमी होऊ शकते. हे संशोधन मोठ्या प्रमाणावर केले गेले नसले तरीही पाणी पिल्याने फायदाच होतो हे मात्र खरे. गरजेपेक्षा जास्त वजन असणाऱ्या आणि डाएट करणाऱ्या स्त्रियांवर केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, या स्त्रियांची दैनंदिन हालचाल आणि पोषण यांचे मायने न ठेवता, पाणी मुबलक पिल्याने त्यांच्या वजनात घट झाली. यात त्यांच्या शरीरातील मेदाचे प्रमाण देखील घटल्याचे आढळून आले.\n३. पाणी तुमच्या कॅलरीजचे सेवन कमी करते.\nतुमच्या शरीराला उर्जेसाठी लागणाऱ्या कॅलरीज या अन्नाद्वारे मिळत असतात. पाण्यात कॅलरीज नसतात. जेवणाच्या आधी पाणी पिल्याने जेवतांना शरीरात जाणाऱ्या कॅलरीजचे प्रमाणही कमी होते. काही मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांवर केलेल्या प्रयोगात त्यांना दिवसातले सगळ्यात जास्त कॅलरीज असणारे जेवण घेण्यापूर्वी ५०० मिली पाणी पिण्यास सांगितले. यात त्यांच्या वजनात लक्षणीय घट दिसून आली. यामागील कारण पाणी पिल्यामुळे जेवणाचे प्रमाण कमी झाले आणि गरजेपुरते जेवण घेतले गेले.\n४. ताजे-तवान करणारा पाण्याचा एक ग्लास.\nजेंव्हा तहान असते तेंव्हा पाणीच प्या. पाणी ज्या पद्धतीने तुमच्या पेशींना हायड्रेट ठेवते तसे इतर कोल्डड्रिंक नाही ठेवू शकत. पाणी मुबलक प्रमाणात असल्यास मन ताजे राहते, कंटाळा आणि त्यामुळे झोप येत नाही. जेंव्हा तुम्ही सोडा किंवा शुगरी ड्रिंक्सपेक्षा पाणी प्याल तेव्हा तुमचे वजन कमी होण्यास आपोआपच मदत होईल.\n५. व्यायाम आणि पाणी.\nअनेकदा व्यायाम करतांना काही लोक पाणी कमी पितात. जर तुमच्या शरीराला व्यायामाचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल तर पाणी जरूर प्या. व्यायाम करण्याआधी पाणी प्या आणि मधून मधून तहान लागल्यास घोट-घोट पाणी पीत रहा. शरीर हायड्रेटेड असल्यास व्यायामाचा परिणाम लवकर होतो.\n६. चयापचय क्रिया सुधारते.\nपाणी पिल्याने शरीरातील अन्न पचवण्याची प्रक्रिया सुधारते. यास चयापचय क्रिया असे म्हणतात. ही क्रिया सुधारित असेल तर वजन वाढत नाही. एका अभ्यासात असे समोर आले की अर्धा लिटर पाणी पिल्यास शरीरातील चयापचय 30% ने वाढते. ही वाह पाणी पिण्याच्या १० मिनिटात होते आणि ३०-४० मिनिटात ती सर्वाधिक होते.\nपुरुषांचे शरीर लिपीड वापरते तर स्त्रियांचे शरीर कार्ब म्हणजे पिष्टमय पदार्थांचा वापर करून चयापचय क्रिया संतुलित ठेवते. यामुळे शरीरातील पाण्याचे तापमान २२ डिग्री (रूमचे तापमान) वरून ३७ डिग्री ( मानवी शरीराचे तापमान) करण्यासाठी अंतर्गत चयापचय क्रिया वेगाने होते. त्यामुळे पाणी पिणे तुमच्या पचनासाठी मदत करते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012752-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2018-11-21T00:27:51Z", "digest": "sha1:UPT6NKMGI7GFFWPZUBIKHAJDIYOYSIW5", "length": 8046, "nlines": 139, "source_domain": "bigul.co.in", "title": "मुख्यलेख – बिगुल", "raw_content": "\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nपुलंच्या पत्नी सुनीताबाई यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख बिगुलच्या वाचकांसाठी...\nby कुणाल प्रकाश रुद्राके\nसूर्योदय, मोबाइल फोन, गुड मॉर्निंगवाले मेसेज यांपासून सुरू झालेला दिवस किर्र रात्रीपर्यंत कसा पोहोचतो कळतही नाही. असाच एक दिनवृत्तांत.\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nमंगलाष्टकात कृष्णा नदीचा समावेश नसला, तरी बंडाचं पाणी शतकानुशतके या नदीतून वाहत आले आहे.\nby टीम बिगुलच्या संग्रहातून\nपु. ल. देशपांडे हे व्यक्तिमत्व नेमकं काय होतं याचं दर्शन घडवणारा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा अग्रलेख.\nby टीम बिगुलच्या संग्रहातून\nपुलंच्या निधनानंतर प्रख्यात विचारवंत व संपादक कुमार केतकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखांपैकी एक पुलंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीनिमित्त.\nमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अंतिम क्षणांंकडे एक वार्ताहर म्हणून बघताना आलेल्या अनुभवांचा हा पट.\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nby अॅड. प्रभाकर येरोलकर\nविलंबाने मिळालेला न्याय म्हणजे अन्यायच ही म्हण जुनी झाली तरी कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची संख्या तशीच आहे. यावर उपाय काय\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nएकटेपण भकास वाटत असले तरी अनेकदा ती ताकद ठरते. अशाच एका अंतर्मुखतकडे नेणाऱ्या एकटेपणाविषयी.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012753-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/hum-apake-hai-kaun-completes-24-years-of-release-on-location-photos-of-hum-apake-hai-kaun-5933250.html", "date_download": "2018-11-21T00:07:32Z", "digest": "sha1:4V3XCMHSQME4BIGYLC6LUOWVKH23HKQO", "length": 8123, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hum Apake Hai Kaun Completes 24 Years Of Release On Location Photos Of Hum Apake Hai Kaun | 100 कोटींची कमाई करणारा पहिला सिनेमा होता 'HAHK',सेटवर असा असायचा स्टार्सचा अंदाज", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n100 कोटींची कमाई करणारा पहिला सिनेमा होता 'HAHK',सेटवर असा असायचा स्टार्सचा अंदाज\n'हम आपके है कौन' या म्युझिकल रोमँटिक कॉमेडी सिनेमाच्या रिलीजला 5 ऑगस्ट रोजी 24 वर्षे पूर्ण झाली आहेत.\n'हम आपके है कौन'च्या सेटवर दिग्दर्शक सूरज बडजात्या, सलमान खान आणि मोहनिश बहल\nएन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या 'हम आपके है कौन' या म्युझिकल रोमँटिक कॉमेडी सिनेमाच्या रिलीजला 5 ऑगस्ट रोजी 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सिनेमाच्या ऑनलोकेशनची निवडक छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\n5 ऑगस्ट 1994 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमात आजचा सुपरस्टार सलमान खान, धक-धक गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली माधुरी दीक्षित, मोहनीश बहल, रेणुका शहाणे आणि आलोकनाथ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमातील गाणी आजही लग्नसमारंभात ऐकायला मिळतात.\nराजश्री प्रॉडक्शनच्या 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'नदिया के पार' या सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमाने त्याकाळी वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तब्बल 135 कोटींची कमाई केली होती. शंभर कोटींहून अधिकचा व्यवसाय करणारा हा पहिला हिंदी सिनेमा होता.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमाच्या ऑनलोकेशनची छायाचित्रे...\nसर्व फोटोजः साभार राजश्री प्रॉडक्शन\n'हम आपके है कौन'च्या सेटवर दिग्दर्शक सूरज बडजात्या, सलमान खान आणि रेणुका शहाणे\n'हम आपके है कौन'च्या सेटवर दिग्दर्शक सूरज बडजात्या आणि माधुरी दीक्षित\n'हम आपके है कौन'च्या सेटवर दिग्दर्शक सूरज बडजात्या आणि आलोकनाथ\n'हम आपके है कौन'च्या सेटवर दिग्दर्शक सूरज बडजात्या, सलमान खान आणि मोहनिश बहल\nया अॅक्ट्रेससोबत रात्र घालवण्यासाठी हात धुवून मागे लागले होते अंडरवर्ल्ड डॉन; घाबरून सोडला देश, 30 वर्षांपासून बेपत्ता\nशाहरुख-ऐश्वर्यामागे एक्सट्रा डान्सर्स होते हे सुपरस्टार्स या गाण्यात हृतिकच्या मागे नाचला सुशांत; काजल, दिया मिर्झाही होते Background Dancers\nखरंच सनी देओलने हेमा मालिनीवर चाकूने केला होता हल्ला धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने मुलाखतीत सांगितली हकीकत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012753-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-250331.html", "date_download": "2018-11-20T23:35:38Z", "digest": "sha1:J7MQF44IH7RCTWK7AJAREPITA6LTSVFC", "length": 11939, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "१९ फेब्रुवारीचा 'ड्राय डे' हायकोर्टाकडून रद्द", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n१९ फेब्रुवारीचा 'ड्राय डे' हायकोर्टाकडून रद्द\n17 फेब्रुवारी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 19 फेब्रुवारीला ड्राय डे जाहीर करण्याची मागणी मुंबई हायकोर्टाने रद्द केलीये. 20 ते 23 फेब्रुवारीला निकाल लागेलपर्यंत ड्राय डे कायम असणार आहे.\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर दारू वाटपाचा प्रकार घडत असल्यामुळे 19 फेब्रुवारीपासून दारू बंदी करावी अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. आज हायकोर्टाने यावर निकाल देत 19 फेब्रुवारीला ड्राय डे रद्द केलाय.\nदुसऱ्या दिवसापासून ड्राय डे असणार आहे. त्यानुसार 20 आणि 21 तारखेला ड्राय डे कायम आहे. निकालाच्या दिवशी म्हणजे 23 तारखेला 5 वाजेपर्यंत ड्राय डे असणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचा#आखाडापालिकांचाdry dayड्राय डेहायकोर्ट\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012753-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bhayyuji-maharaj-shoots-himself/", "date_download": "2018-11-21T00:17:17Z", "digest": "sha1:WGV3J657DN47FETH6YGCIUYGJ5GCM4KR", "length": 11211, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bhayyuji Maharaj Shoots Himself- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nभय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांची चौकशी\nभय्यूजी महाराजांच्या पत्नी डॉ. आयुषी, मुलगी कुहू आणि सेवक विनायक यांचा जबाब पोलीस नोंदवून घेणार आहेत.\nभय्यूजी महाराजांनी 'या' पिस्तुलने जीवनयात्रा संपवली\nभय्यूजी महाराज अनंतात विलीन\nभय्यूजी महाराज अनंतात विलीन, मुलीने दिला अग्नी\nभय्यूजी महाराज यांच्या संपत्तीचे अधिकार 'या' सेवेदाराला सुसाईड नोटचा दुसरा भाग नेटवर्क18 च्या हाती\nभैय्यूजी महाराजांच्या अंतयात्रेला सुरूवात, अखेरचा निरोप घेण्यासाठी अनुयायांची गर्दी\nब्लॉग स्पेस Jun 12, 2018\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nमी धार्मिक राॅबीनहूड...भय्यू महाराजांचा जीवनप्रवास\nभय्यूजी महाराज यांच्यावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार\nVIDEO : भय्यूजी महाराजांचा एक दिवसआधीच व्हिडिओ समोर, 'ती' महिला कोण \n'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं टि्वट \nजिथे सप्तपदी घेतली, तिथेच आयुष्य संपवून टाकलं\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012753-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/score/", "date_download": "2018-11-21T00:05:59Z", "digest": "sha1:BUDM4IAMEBTIURUEOTQESNUM4PXTU4VD", "length": 11315, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Score- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nऑस्ट्रेलियातील खेळीने स्मृती मंधानाने आपल्याच खेळाडूंना टाकले मागे\nऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात २२ वर्षांच्या स्मृती मंधानाने धमाकेदार खेळी खेळत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले\nआजचा दिवस कधीच विसरणार नाही रोहित शर्मा\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nभारताची विजयी हॅटट्रिक, विंडीजला व्हाईटव्हाॅश\nIndia vs West Indies 2nd T20 Live Score- भारताची रो'हिट' दिवाळी, टी-२० मालिकाही जिंकली\nIndia vs West Indies T20 Live Score: भारताने फोडले विजयी फटाके, विराटला दिलं बर्थडे गिफ्ट\nIndia vs West Indies, 3rd ODI : कोहलीचं शतक वाया, ४३ धावांनी विंडीजचा विजय\nरोहित-विराट वादळापुढे विंडीजची धूळधाण, ८ गडी राखून भारताचा दणदणीत विजय\n...म्हणून पृथ्वी शॉने २ कंपन्यांना पाठवली प्रत्येकी १ कोटींची नोटीस\nस्पोर्टस Oct 4, 2018\nयुवराज ऑफ पटियालच्या मागेच राहिला पृथ्वी शॉ, कधीही तोडू शकणार नाही हा रेकॉर्ड\n23 सिक्स, 15 फोर, एकाच सामन्यात डार्सीने केल्या 257 धावा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012753-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-20T23:24:03Z", "digest": "sha1:3JZOHLMMNFPFA2ONJED5D73OFVP6WRQT", "length": 15117, "nlines": 119, "source_domain": "bigul.co.in", "title": "सत्ता महत्त्वाची; देश नाही! – बिगुल", "raw_content": "\nसत्ता महत्त्वाची; देश नाही\nभारत-पाकिस्तान संवादाची शक्यता भाजपच्या स्वार्थी धोरणामुळे मावळली आहे. पंतप्रधानांना २०१९पर्यंत उभय देशात वातावरण तप्त ठेवून राजकीय फायदा घ्यायचा आहे, दुसरं काय\nby डॉ. जितेंद्र आव्हाड\nपंडित नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचा सतत उद्धार करणारे नरेंद्र मोदी, आपलं धोरण मात्र देशाचं किती नुकसान करतंय हे तपासत नाहीत. त्याचं एक मोठं उदाहरण मागच्या आठवड्यात दिसलं. राफेलच्या धुमश्चक्रीत त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून ते सांगायला हवं.\nयेत्या काही दिवसांत संयुक्त राष्ट्र संघटनेची आमसभा न्यूयॉर्कला होणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री अनुक्रमे सुषमा स्वराज आणि शाह मेहमूद कुरेशी यांनी तिथे परस्परांची भेट घेऊन भारत-पाकिस्तान संवाद पुन्हा सुरू करावा, अशी विनंती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदी यांना एका पत्राद्वारे केली. मोदी यांनी तीन दिवसांत ती मान्य केली. इम्रान खान यांचा प्रस्ताव भारताने स्वीकारला आहे असं भारतीय परराष्ट्र खात्यातर्फे पाकिस्तानला कळवण्यात आलं. तशा बातम्या सुद्धा छापून आल्या. चार दिवसांपूर्वी अचानक ही भेट होणार नाही असं भारतीय परराष्ट्र खात्यातर्फे जाहीर करण्यात आलं. सीमा सुरक्षा दलाचा जवान नागेंद्र सिंग याचा गळा कापलेला देह आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मारलेला दहशतवादी बुऱ्हाण वाणी याच्या स्मरणार्थ पाकिस्तान सरकारने छापलेली टपाल तिकिटे या पार्श्वभूमीवर ‘पाकिस्तान सुधारण्याची काही चिन्हं दिसत नाहीत. इम्रान खान यांनी काही महिन्यांतच आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही उभय परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करत आहोत’, असं भारतातर्फे जाहीर केलं गेलं.\nवरवर पाहता हे कारण कुणालाही पटेल इतकं ते योग्य आहे. पण यातील गडबड लक्षात घ्या.\n– बेपत्ता झालेल्या नागेंद्र सिंग याचा देह सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्स यांनी एकत्र तपास करून शोधून काढला होता.\n– इम्रान खान यांचं पत्रं येण्याच्या काही दिवस आगोदर त्याच्या मृत्यूचा अहवाल भारत सरकारला सादर झाला होता.\n– नागेंद्र सिंग यांच्या मृत्यूला पाकिस्तान जबाबदार होतं असं जर अहवालात म्हटलं असेल तर मुळात मोदी यांनी इम्रानचा प्रस्ताव स्वीकारलाच कसा\n– बुऱ्हाण वाणीची टपाल तिकिटं, इम्रान पंतप्रधान होण्याच्या आधी कित्येक दिवसांपूर्वी, निवडणुकीच्या काळात काळजीवाहू सरकार असताना छापली गेली होती. त्याच्या बातम्यासुद्धा छापून आल्या होत्या. इम्रान यांचा प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी भारत सरकारला याची कल्पना नव्हती\n– पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ‘काही महिन्यांतच’ आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे, असं म्हणणाऱ्या भारत सरकारला कळायला हवं होतं की इम्रान पंतप्रधान झाल्याला केवळ एक महिना झाला आहे.\nआता भारत-पाकिस्तान संवाद येते सहा महिने तरी शक्य नाही. मोदी यांना तेच हवं होतं. उलट आमसभेत कुरेशी आणि स्वराज यांच्यात चकमकी झडतील. २०१९ पर्यंत उभय देशात वातावरण तापत ठेवणं ही त्यांची राजकीय गरज आहे. त्यामुळे स्वराज-कुरेशी चर्चेची संधी काहीतरी निमित्त शोधून त्यांनी सोडून दिली. त्यांची राजकीय गरज देशाच्या हितापेक्षा मोठी आहे.\nपाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केलेले शरद सभरवाल म्हणतात, भेट रद्द करताना भारताने वापरलेली भाषा उन्मत्तपणाची आहे. लहान मुलांच्या कॉमिक पुस्तकातला हिरो अशी भाषा वापरतो. ती शिष्टाचारांना धरून नाही. अन्य देशाच्या पंतप्रधानाचा कधीच वैयक्तिक उल्लेख केला जात नाही. भारताने ७० वर्ष कटाक्षाने पाळलेला हा संकेत प्रथमच मोडला गेला.\nमोदींच्या या दादागिरीमुळे नेपाळ आज पूर्णतः चीनकडे झुकलाय आणि श्रीलंका भारताला फार भाव देत नाही. गेल्या चार वर्षांत तिथे चीनचं बंदर तयार झालं. एकूणच शेजाऱ्यांशी आपले संबंध पार बिघडलेत. इम्रान यांच्यामुळे पाकिस्तानशी ते चुटकी सरशी सुधारतील अशा भ्रमात राहू नये आणि मी तर नक्कीच नाही पण क्रिकेटमुळे इम्रान यांचं भारताशी असलेलं नातं लक्षात घेता, मी आशावादी आहे. राजकीय स्वार्थासाठी मोदी यांनी अचानक घूमजाव केल्यानंतर ते सुद्धा अर्थातच संतापले आहेत. “ज्यांना भविष्याचा वेध घेण्याचा विशाल दृष्टिकोन नाही अशी कोत्या मनाची माणसं, मोठ्या पदांवर बसली की हे असं होतं”, अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.\nडॉलरच्या तुलनेत रुपया इतका घसरला आहे की अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, मुंबईत पेट्रोलने नव्वदी ओलांडली, राफेलच्या भडिमारातून पळताना मोदी सरकारच्या नाकी नऊ आले आहेत. ते दाखवतात तसे स्वच्छ नाहीत हे सिद्ध झालं आहे. अशावेळी जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवायला भारत-पाकिस्तान दुष्मनी हा जुना संवेदनशील विषय त्यांनी काहीतरी खुस्पट काढून कावेबाजपणे निर्माण केला. आता पुन्हा जो तणाव वाढेल, मोदी भक्त तो वाढवतील, त्याचा पुरेपूर फायदा मोदी निवडणुकीत घेतील. त्यांच्याकरता सत्ता महत्त्वाची आहे, देशाचं भलं नाही.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012754-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/gavakadchya-batmaya-2/article-256147.html", "date_download": "2018-11-21T00:25:00Z", "digest": "sha1:6E74MQK46UDPXUWG6VTILMQ2WQCAV7UM", "length": 13092, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गावाकडच्या बातम्या (21मार्च)", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nगावाकडच्या बातम्या (24 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (22 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (20 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (17 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (10 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (09 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (07 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (6 मार्च)\nगावाकडच्या बातम्या March 3, 2017\nगावाकडच्या बातम्या (03 मार्च)\nगावाकडच्या बातम्या March 1, 2017\nगावाकडच्या बातम्या (02 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (28 फेब्रुवारी)\nगावाकडच्या बातम्या February 27, 2017\nगावाकडच्या बातम्या (27 फेब्रुवारी)\nगावाकडच्या बातम्या (24 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या (20 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या January 19, 2017\nगावाकडच्या बातम्या (18 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या (06 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या January 6, 2017\nगावाकडच्या बातम्या ( 5 जानेवारी 17 )\nगावाकडच्या बातम्या December 28, 2016\nगावाकडच्या बातम्या (28 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या December 27, 2016\nगावाकडच्या बातम्या (26 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (20 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (14 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (13 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (09 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (08 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (07 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (05 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (03 डिसेंबर)\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nVastushastra- या ७ गोष्टींमुळे येतं ‘badluck’, कधीच होणार नाही प्रगती\nअनोखी श्रद्धांजली- एका व्यक्तीने पाठीवर गोंदवून घेतले ५७७ शहीदांचे टॅटू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012754-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-20T23:20:05Z", "digest": "sha1:BCVSABPC4X2VRNTGOE4RP5WIJLZDX3Q3", "length": 9768, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जागा वाचविण्यासाठी मनपाचे विभागीय आयुक्तांकडे अपिल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजागा वाचविण्यासाठी मनपाचे विभागीय आयुक्तांकडे अपिल\nसहायक रचनाकार संतोष धोंगडेंचे मार्गदर्शन\nनगर – जुन्या कार्यालयाची कोट्यवधी रुपयांची जागा वाचविण्यासाठी महानगरपालिकेने नाशिकच्या आयुक्तांकडे अपील दाखल केले आहे. जुन्या मनपा इमारतीच्या हक्काबाबतचा दावा मनपा विरुद्ध अहमदनगर एज्युकेशन सोसायटी असा सुरू आहे. या प्रकरणातील जागा शहरतील सिटीसर्वे क्रमांक 4770 मधील नऊ एकर 12 गुंठे आहे.\nयासाठी मनपाचे पथक सातत्याने मेहनत घेत आहे. यापुर्वी देखील याच पथकाने पिंपळागाव माळवी येथील मनपाची सुमारे सातशे एकर जागा मनपाला मिळून देण्यात महत्वाची भूमिक बजावली होती. आताही नव्या प्रकरणात हेच पथक जागा वाचविण्यासाठी कायदेशी लढा देत आहे. या पथकामध्ये सहायक रचनाकार संतोष धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थावर मिळकत व्यवस्थापन समितीवरील सेवानिवृत्त तहसीलदार सर्जेराव शिंदे, भूकरमापक रविंद्र जेवरे व खलील पठाण कार्यरत आहेत.\nभूमिअभिलेख मध्ये याबाबतच्या दाव्याचा निकाल दि.22 जानेवारी 2018 रोजी मनपाच्या विरोधात गेला. ही बाब मनपासाठी मोठा धक्का होती. मुळात जागा हातची जाणे हा मनपाच्या दृष्टीने केवळ स्थावर मिळकतीचा विषय नसून प्रतिष्ठेचाही आहे. सुरुवातीला मनपाच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता कल्याणराव बल्लाळ यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. त्यानंतर विद्यामान सहायक रचनाकार धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पथक काम करत आहे. या प्रकरणातील जागा शहरतील सिटीसर्वे क्रमांक 4770 मधील नऊ एकर 12 गुंठे आहे. दि.23 मार्च 1934 रोजी ही जागा मुन्सीपालिटीच्या मालकीची असल्याचा नर्णय तत्कालीन चौकशी अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यावर दि.22 जानेवारी 2018 रोजी मात्र मनपाच्या विरोधात निकाल गेला. दरम्यान बऱ्याच घडामोडी झाल्या व जागा मनपाकडे रहावी यासाठी मनपाच्या वरील पथकाने सातत्याने कागदोपत्री पाठपुरावा केला. आता यातील काही विसंगतीचे मुद्दे पकडून मनपा अपिलात गेली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशहरटाकळी ग्रामस्थांतर्फे होणार आ. मोनिका राजळे यांचा सत्कार\nNext articleशिपाई ते साहेब म्हणतात, इथे सर्व शिस्तीत आहे\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nजूना बोल्हेगाव रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये पाणी पुरवठा योग्य वेळेवर होतो. रस्तेदेखील याभागामध्ये सुस्थितीत आहेत. मात्र या भागामध्ये जूना बोल्हेगाव रस्ता आहे. या...\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012754-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-20T23:36:34Z", "digest": "sha1:KQOABKRN2Z6LIR77XHCM4JEW7VVHPXOF", "length": 8026, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतरत्न डॉ.एम. विश्वेश्वरय्या यांना गुगलची डूडलद्वारे मानवंदना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतरत्न डॉ.एम. विश्वेश्वरय्या यांना गुगलची डूडलद्वारे मानवंदना\nभारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ १५ सप्टेंबर रोजी देशभरात इंजिनीअर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने गुगलनेही डॉ. विश्वेश्वरय्या यांना मानवंदना देण्यासाठी एक खास डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये गुगलने विश्वेश्वरय्या यांचे चित्र रेखाटले आहे. व त्यांच्यामागे एका पुलाचे चित्र रेखाटले असून पुलावर गुगल असे लिहिलेले स्पष्टपणे दिसत आहे.\nडॉ.एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी तेलगू कुटुंबात झाला होता. पुण्यातील सायन्स कॉलेजमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्रथम क्रमांकाने मिळवली. १९३२ मध्ये ‘कृष्ण राजा सागर’ धरण योजनेत त्यांनी मुख्य अभियंत्याची भूमिका निभावली होती. हे धरण त्या काळातील आशिया खंडातील सर्वात मोठे धरण होते. याशिवाय भद्रावती आयर्न अँड स्टील्स वर्क, म्हैसूर सॅंडल ऑईल अँड सोप फॅक्ट्ररी, म्हैसूर विशवविद्यालय, बँक ऑफ म्हैसूर निर्माण केल्या आहेत. विश्वेश्वरय्या यांनी पाणी थांबविण्यासाठी ऑटोमॅटिक फ्लडगेटचे डिजाईन तयार केले होते. हे डिझाईन १९०३ मध्ये पुण्यातील खडकवासला धरणारात पहिल्यांदा वापरले गेले.\nदरम्यान, १९५५ साली डॉ.एम. विश्वेश्वरय्या भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअनेक सुपरहीट चित्रपट करूनही लोक मला ओळखत नाहीत…\nNext articleनिलेश बाळकृष्ण बागुल, वाघोली (सेल्फी विथ बाप्पा)\nलोकसभा निवडणूक लढवणार नाही – सुषमा स्वराज\n#व्हिडीओ : प्रचारावेळी भाजप उमेदवाराला घातला चप्पलेचा हार\nकाँग्रेसने मला २५ लाखांची ऑफर दिली होती – असदुद्दीन ओवेसी\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी केरळमध्ये मोठे आंदोलन\nझाकीया जाफरींच्या याचिकेवरील सुनावणी 26 नोव्हेंबर पर्यंत तहकुब\nदिल्लीत लॉंड्रीला लागलेल्या आगीत चार जणांचा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012754-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-21T00:37:49Z", "digest": "sha1:HN75RUCQB5XEU2V6WTZHIGA7UGMZIT7P", "length": 7050, "nlines": 45, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सनी देओलने केला हेमामालिनीवर चाकूने हल्ला… सनी देओलच्या आईने केला ह्यावर केला खुलासा – Bolkya Resha", "raw_content": "\nधर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सनी देओलने केला हेमामालिनीवर चाकूने हल्ला… सनी देओलच्या आईने केला ह्यावर केला खुलासा\nधर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सनी देओलने केला हेमामालिनीवर चाकूने हल्ला… सनी देओलच्या आईने केला ह्यावर केला खुलासा\nधर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सनी देओलने केला हेमामालिनीवर चाकूने हल्ला… सनी देओलच्या आईने केला ह्यावर केला खुलासा\nहिंदी सिनेमातील त्याकाळचा हॅंडसम अभिनेता धर्मेंद्र यांच लग्न वयाच्या १९ व्या वर्षीच प्रकाश कौर यांच्याशी झालं. त्यानंतर त्यांचा अभिनयाकडे कल वाढला. अभिनय करताना ड्रीम गर्ल म्हणून ओळखली जाणारी हेमा मालिनी यांच्याशी धर्मेंद्र यांची ओळख झाली. शोले चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान दोघांतील अभिनेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी हिला लग्नासाठी मागणी घातली. हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांचं लग्न झालय आणि त्यांना २ मुले आणि २ मुली हि आहेत हे माहित असतांनाही दोघांनी लग्न केलं.\nह्यांचा लग्नाला धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी खूप विरोध केला होता. हेमा मालिनीने त्यावेळी धर्मेंदला पहिल्या लग्नापासून विभक्त होण्यासाठी सांगिले होते. पण प्रकाश कौर यांनी तलाख घेण्यास साफ नकार दिला. धर्म परिवर्तन करून दोघांनी लग्न केलं हि बाब प्रकाश कौर याना रुचली नाही. आपल्या वडिलांच्या ह्या वागण्यामुळे सनी देओल त्यावेळी खूप अपसेट असायचा. काही माध्यमांनी त्यावेळी असं सांगितलं कि सनी देओल यांनी रागाच्या भरात हेमा मालिनी यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ह्या एका माध्यमांमुळे ह्या अफवेला चांगलंच उधाण आलं.\nत्यानंतर सनी देओल यांची आई प्रकाश कौर यांनी एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत त्यावेळी हे स्पस्ट केलं कि हेमा मालिनी दिसायला खूप सुंदर आहे. धर्मेंद्र यांनी तिच्यासोबत लग्न केलं ह्यामुळे आम्ही सगळे ट्रेस मध्ये होतो. पण माझ्यामुलावर मी चांगले संस्कार केलेत, तो अश्याप्रकारे वागूच शकत नाही. माझ्यापेक्षा धर्मेंद्र आपल्या मुलांवर खूप जास्त प्रेम करतात. सनी दिसायला जरी रागीट असला तरी मनाने खूप चांगला आणि हळवा आहे.\nदिवाळीत ‘किल्ला’ का बांधतात…’अभ्यंगस्नान’का करतात\nराज ठाकरे पुन्हा मोदींवर आक्रमक.. आपल्या खास व्यंगचित्रांच्या शैलीतून हास्यमय पण तितकेच विचार करायला लावणारे चित्र\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/advanteck-digital-sound-8-gb-mp3-player-black-price-pjS3nE.html", "date_download": "2018-11-20T23:53:07Z", "digest": "sha1:XREE3KSN4Y63II6BCR5USEZ744QXEETQ", "length": 14111, "nlines": 318, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "अद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nअद्वनतेक पं३ प्लायर्स & इपॉड्स\nअद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक\nअद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nअद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक\nअद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये अद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक किंमत ## आहे.\nअद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक नवीनतम किंमत Sep 14, 2018वर प्राप्त होते\nअद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nअद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 475)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nअद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया अद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nअद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nअद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nअद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक वैशिष्ट्य\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स MP3, WMA\nप्लेबॅक तिने 4 hr\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 26 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nअद्वनतेक डिजिटल साऊंड 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक\n1/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/great-players-dhoni-themselves-decide-their-future-ravi-shastris-critics-reply/", "date_download": "2018-11-21T00:59:53Z", "digest": "sha1:7LP7HSZBF7O7N3OLAPSJGPW2XDLWTMRQ", "length": 33508, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'The Great Players Like Dhoni Themselves Decide Their Future', Ravi Shastri'S Critics Reply | 'धोनीसारखे महान खेळाडू स्वत: आपलं भविष्य ठरवतात', रवी शास्त्रींचं टीकाकारांना चोख उत्तर | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\n'धोनीसारखे महान खेळाडू स्वत: आपलं भविष्य ठरवतात', रवी शास्त्रींचं टीकाकारांना चोख उत्तर\nभारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पाठराखण करत तोंडभरुन कौतुक केलं आहे. महेंद्रसिंग धोनी एक टीम मॅन असल्याचं रवी शास्त्री बोलले आहेत.\nठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनी एक टीम मॅन असल्याचं रवी शास्त्री बोलले आहेत'काही मत्सर लोकांची इच्छा आहे की, धोनीने खराब खेळावं ज्यामुळे त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर संपताना त्यांना पाहता यावं''भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनीचं महत्व माहित आहे, आणि आम्हाला धोनीवरील टिकेमुळे काही फरक पडत नाही'\nकोलकाता - भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पाठराखण करत तोंडभरुन कौतुक केलं आहे. महेंद्रसिंग धोनी एक टीम मॅन असल्याचं रवी शास्त्री बोलले आहेत. 'पण काही मत्सर लोकांची इच्छा आहे की, धोनीने खराब खेळावं ज्यामुळे त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर संपताना त्यांना पाहता यावं', अशा शब्दांत रवी शास्त्री यांनी टीकाकारांनी सुनावलं आहे. आनंदबाजार पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी उघडपणे आपलं मत मांडत धोनीची पाठराखण केली आहे.\nरवी शास्त्री बोलले आहेत की, 'हे खूप मत्सर लोक आहेत, जे त्याचं करिअर संपण्याची वाट पाहत आहेत. पण महान खेळाडू आपलं भविष्य स्वत: ठरवत असतात'. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनीचं महत्व माहित आहे, आणि आम्हाला धोनीवरील टिकेमुळे काही फरक पडत नाही'.\n'धोनीवरील टिकेला आम्ही फार महत्व देत नाही. धोनी काय आहे हे आम्हाला माहित आहे. धोनी आपल्या संघासाठी एक समर्पित खेळाडू आहे. तो एक महान कर्णधार होता आणि आता एक टीम मॅन आहे', असं रवी शास्त्री यांनी सांगितलं.\nकाही माजी खेळाडूंनी महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. धोनीला टी-20 संघातून बाहेर केलं पाहिजे असं मत विरेंद्र सेहवाग, सौरभ गांगुली आणि अजित आगरकरसारख्या खेळाडूंनी व्यक्त केलं आहे. यासंबंधी विचारलं असता रवी शास्त्री यांनी सांगितलं की, 'मी टेलीव्हिजन करायचो तेव्हा लोक मला प्रश्न विचारायचे. शो सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारावे लागतात. धोनी एक सुपरस्टार आहे आणि महान खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यावर नेहमी चर्चा केली जाऊ शकते. तो एक महान खेळाडू आहे म्हणूनच त्याच्याबद्दल बोललं जातंय. जेव्हा तुमचं करिअर इतकं शानदार असतं, तेव्हा तुम्हा एक चांगला विषय बनता.'\nटेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतलेल्या धोनीबद्दल बोलताना रवी शास्त्री यांनी सांगितलं की, 'गेल्या एक वर्षात वन-डे इंटरनॅशनलमध्ये धोनीचा बॅटिंग अॅव्हरेज 65 हून अधिक आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरोधात भारताला विजय मिळवून देण्यात धोनीने महत्वाची भूमिका निभावली होती'.\nयाआधी विराट कोहलीनेही धोनीची पाठराखण करत चांगलंच सुनावलं होतं. विराट कोहली बोलला होता की, 'पहिली गोष्ट म्हणजे तर लोकं धोनीवरच का टीका करतायेत हेच मला कळत नाही असं कोहली म्हणाला. मी जर का 3 सामन्यांमध्ये धावा काढण्यात अपयशी ठरलो तर माझ्यावर कोणी प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण मी 35 वर्षांचा नाहीये. मात्र त्याच्यासोबतच असं का तो मुलगा(धोनी) फिट आहे, प्रत्येक फिटनेस टेस्ट तो पास होतोय. शक्य असेल त्या सर्व पद्धतीने तो संघाची मदत करतो, त्याच्या बॅटिंगनेही आणि यष्टिरक्षणानेही. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत त्याने चांगलं प्रदर्शन केलंय. या मालिकेत त्याला फलंदाजीसाठी जास्त वेळ मिळाला नाही. 'राजकोटच्या सामन्यातील पराभवाबद्दल धोनीला दोष देणं अत्यंत चुकीचं आहे. धोनी ज्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, तिथं येऊन धावा जमवणं सोप्पं नसतं. या मालिकेत हार्दिक पंड्यालाही फारशी चमक दाखवता आलेली नाही. तरीही फक्त धोनीवर टीका होतेय. चार फलंदाज बाद झाले असताना आणि नव्या चेंडूवर गोलंदाजी सुरू असताना फलंदाजावर मोठा दबाव असतो, हे समजून घ्यायला हवं. राजकोटमध्ये जर हार्दिक पंड्या फलंदाजीला आला असता तर तोही धावा करु शकला नसता. कारण तिथली परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे धोनीवर टीका करण्याचा अधिकार कुणाला नाहीये'.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nधोनीच्या स्लो बॅटिंगवर प्रश्न विचारताच संतापला विराट कोहली, टीकाकारांना दिलं उत्तर\nमहेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविडवर संतापला एस. श्रीसंत, बीसीसीआयवर आरोप लावल्यानंतर श्रीसंत पुन्हा चर्चेत\nआयसीसीने दिला पीसीबीला दणका; नुकसान भरपाईचा दावा फेटाळला\nIND vs AUS : विराट कोहलीवर सर्वात जास्त दडपण; स्टीव्ह वॉ यांचा 'माइंड गेम'\nIND vs AUS : जिंकण्यासाठी काहीही करू शकतो, सांगतोय विराट कोहली\nआयसीसीला पटली भारताची बाजू, पाकिस्तानने केली होती 497 कोटींची मागणी\nICC World Twenty20 : ... अन् पाकिस्तानच्या चाहत्यांचा पोपटच झाला, आयसीसीने काढली 'विकेट'\nIND vs AUS : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी सज्ज\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/cbi-will-not-challenge-acquittal-banjara-and-other-ips-officers-sohrabuddin-case/", "date_download": "2018-11-21T01:01:17Z", "digest": "sha1:T5BPOEQ3ASDXFHJ4GCXT5Y7HY7YAK3SI", "length": 31819, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Cbi Will Not Challenge The Acquittal Of Banjara And Other Ips Officers In The Sohrabuddin Case | सोहराबुद्दीन प्रकरणात बंजारा व इतर आयपीएस अधिका-यांच्या सुटकेला आव्हान देणार नाही- सीबीआय | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nसोहराबुद्दीन प्रकरणात बंजारा व इतर आयपीएस अधिका-यांच्या सुटकेला आव्हान देणार नाही- सीबीआय\nसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात कोणत्याही आयपीएस अधिका-याच्या सुटकेला केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आव्हान देणार नाही. सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती दिली आहे.\nमुंबई- सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात कोणत्याही आयपीएस अधिका-याच्या सुटकेला केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आव्हान देणार नाही. सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती दिली आहे. या प्रकरणात सीबीआयनं याआधीही काही कनिष्ठ अधिका-यांच्या सुटकेला आव्हान दिलं होतं, अशी माहिती सीबीआयचे वकील संदेश पाटील आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी उच्च न्यायालयात दिली आहे.\nआता आम्ही कोणत्याही वरिष्ठ अधिका-यांच्या सुटकेला आव्हान देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. या वरिष्ठ अधिका-यांमध्ये गुजरातचे माजी उपमहासंचालक डीजी वंजारा, राजस्थानचे आयपीएस अधिकारी दिनेश एमएन आणि गुजरातचे आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांचा सहभाग आहे. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात हे सर्व अधिकारी आरोपी होते. सोहराबुद्दीन शेख हिचा भाऊ रुबाबुद्दीन यानं न्यायालयात या प्रकरणावर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेत ट्रायल कोर्टानं या अधिका-यांना दिलेल्या सुटकेला आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यानच सीबीआयनं स्वतःचं म्हणणं मांडलं आहे.\nगेल्या काही महिन्यांपूर्वी सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमकप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने डी. जी. वंजारा, राजकुमार पांडियन आणि दिनेश एम. एन. यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला सोहराबुद्दीन याचा भाऊ रुबाबुद्दीन याने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सुनावणीदरम्यान न्या. ए. एम. बदर यांनी या तिघांनाही नोटीस बजावत सीबीआयला या तिघांच्याही कार्यालयाचा पत्ता रुबाबुद्दीन याला देण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, याचिकाकर्त्याने या केसच्या खटल्याला स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. मात्र न्यायालयाने त्यास स्पष्ट नकार दिला. या खटल्याला स्थगिती देण्याऐवजी या याचिकेवरील सुनावणी जलदगतीने घेऊ, असे न्या. बदर यांनी म्हटले.\nसोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक केसमधून विशेष सीबीआय न्यायालयाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया, राजस्थानचा व्यावसायिक विमल पटनी, गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी.सी. पांडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक गीता जोहरी, गुजरात पोलीस अधिकारी अभय चुंदासमा आणि एन.के. आमिन यांचीही आरोपातून मुक्तता केली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवरून सरकार आणि न्याय संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसंच सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशीही याचा संबंध जोडला जात आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nCBISohrabuddin Sheikh encounter caseगुन्हा अन्वेषण विभागसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण\nPanjab National Bank Scam: बॅग भरो, निकल पडो; घोटाळेबाज नीरव मोदी अजूनही भारताच्या पासपोर्टवर करतोय जगभ्रमंती\nBhaiyyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराज भाजपाच्या दबावाखाली होते; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nमहिलेस सूर्यास्तानंतर अटक; सीबीआयला ५० हजारांचा दंड\nUnnao rape case : सेनगरने त्या महिलेवर केला होता बलात्कार, सीबीआयने दिला पीडितेच्या आरोपांस दुजोरा\nरुबाबुद्दिनच्या अपिलावर जूनपासून सुनावणी\nमहाराष्ट्र दिनापूर्वी २ लाख घरांना मिळणार पाइपने गॅस\nनगरमध्ये काँग्रेसचे पाचही उमेदवार ऐनवेळी भाजपामध्ये\nचार वेळा उचलला राजदंड, विधानसभेत प्रचंड गदारोळ\nवर्षभरात १० कुमारी मातांचे लावले विवाह; ९२ मातांचे भवितव्य अंधारातच\nएमपीएससी दोन खांबांच्या तंबूवर; सहापैकी चार सदस्यच नाहीत\nमराठीची सक्ती करणार नाही - शिक्षणमंत्री विनोद तावडे\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Demand-of-district-session-court-in-Karjat/", "date_download": "2018-11-20T23:42:00Z", "digest": "sha1:HWSOJTXYCVTGJBFY3AMB6CXBRF3OK7L5", "length": 9704, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा सत्र न्यायालयाची केली मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › जिल्हा सत्र न्यायालयाची केली मागणी\nजिल्हा सत्र न्यायालयाची केली मागणी\nजामखेड, कर्जत या तालुक्यांना मध्यवर्ती म्हणून कर्जत येथे जिल्हा सत्र न्यायालय व्हावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून जनतेची आहे. आता या प्रकरणी मनसेचे जिल्हाप्रमुख सचिन पोटरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. दीपक राजपूत यांच्यामार्फत यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे.\nयाचिकेत त्यांनी म्हणटले आहे की, कर्जत, जामखेड व श्रीगोंंदे या तीन तालुक्यांसाठी जिल्हा सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हे दोन्ही न्यायालये जामखेड व कर्जत तालुक्यातील जनतेला, पक्षकाराना व सर्व वकील मंडळीला सोईचे मध्यवर्ती म्हणून कर्जत येथे व्हावे. कर्जत हे श्रीगोंदे व जामखेड या दोन्ही तालुक्यांना मध्यवर्ती आहे. कर्जतच्या पूर्वेस 45 किमी जामखेड व पश्चिमेस श्रीगोंदे 45 किमी अंतरावर आहे. त्यामुळे तिन्ही तालुक्यांचे महसूल खात्याचे उपविभागीय अधिकार्‍यांची कार्यालये कर्जत येथे आहेत. श्रीगोंदा तालुका आता पारनेरला जोडला आहे. त्यामुळे विभागीय कार्यालये कर्जत येथे आहेत. भविष्यात प्रादेशिक परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची कार्यालये प्रस्तावित आहेत. त्यामुळे सर्व उपविभागीय कार्यालये येथे असताना केवळ अ‍ॅडीशनल सेशन जज्ज व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ही दोन न्यायालयेच श्रीगोंदे येथे का, हा प्रश्न सर्वसामन्य नागरिकांना पडला आहे.\nदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हे न्यायालय नियमाने व भौगोलिकदृष्ट्या कर्जत, जामखेड व श्रीगोंदे तालुक्यातील जनतेला व पक्षकारांना मध्यवर्ती ठिकाण म्हणून कर्जत येथे होणे गरजेचे आहे. जामखेड तालुक्यातील शेवटचे गाव पाहिल्यास श्रीगोंदा येथे न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी 130 किमी अंतरावर जावे लागत आहे. त्यामुळे वेळ व पैसा खर्च होत आहे. तसेच त्यामुळे ‘सर्वांसाठी न्याय’ या घोषणेला हरताळ फासल्याचे दिसून येते. शिवाय न्याय आपल्या दारी हे वचन पूर्ण होताना दिसत नाही.\nकर्जत व जामखेड बारचा पाठिंबा\nन्यायालयामध्ये दाखल होणार्‍या खटल्यांची जामखेड व कर्जत तालुक्यांची संख्या पाहिली, तर ती श्रीगोंदा तालुक्यापेक्षा किती तरी जास्त आहे. कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हे पक्षकार व जनतेच्या हिताचे आहे, असे जामखेड तालुक्यातील 53 ग्रामपंचायती व कर्जत तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींचे पाठिंबा दर्शविणारे ठराव राज्य सरकार व मुख्य न्यायमूर्ती मुंबई यांना पाठविले आहेत. तसेच कर्जत व जामखेड बार असोसिएशनेही पाठिंबा असलेला ठराव दिला आहे. तसेच कायदेशीर मार्गाने निवेदन पाठवून ही दोन्ही न्यायालये कर्जत येथे स्थापन करण्यासाठी वकील संघाचा पण पाठपुरावा सुरू आहे. यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहे.\nसध्या कर्जत व जामखेड न्यायीक कार्यक्षेत्रातील प्रलंबीत दिवाणी अपिले व सत्र न्यायालयासमोर खटल्यांची संख्या 1 हजार 632 असून, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या पुढे चालणारे दिवाणी दावे यांची दोन्ही तालुक्यांची एकत्रीत संख्या 411 एवढी आहे. त्यामुळे कर्जत येथे दोन्ही न्यायालये होणे गरजेचे आहे. कर्जत येथे दोन्ही न्यायालये होण्यास अंत्यत अनकूल स्थिती आहे. यासाठी लागणारी सर्व पायाभूत सुविधा असलेली भव्य व सुसज्ज इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. कर्मचारी निवासस्थाने व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्जत परिसर चांगला आहे. तसेच सर्वांना समान व कमीत कमी खर्चामध्ये न्याय मिळावा, या न्यायाप्रमाणे कर्जत येथे दोन्ही न्यायालये व्हावीत, अशी जनतेची मागील अनेक दिवसांची मागणी आहे. ती पूर्ण होईल काय, याकडे लक्ष लागले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Pimpalgaon-Lundga-Gram-Panchayat-Election-in-Ahmednagar/", "date_download": "2018-11-20T23:42:57Z", "digest": "sha1:XCEDHGRVOICPNCBVVVBPSYKV6MV5ZRWV", "length": 5631, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सदस्यपद न सोडल्याने सरपंचपद गमावण्याची वेळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › सदस्यपद न सोडल्याने सरपंचपद गमावण्याची वेळ\nसदस्यपद न सोडल्याने सरपंचपद गमावण्याची वेळ\nतालुक्यातील पिंपळगाव लांडगा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाबरोबरच सदस्यपदी शकुंतला चंद्रभान पवार विजयी झाल्या. परंतु त्यांनी दोन्हीपैकी एका पदाचा राजीनामा वेळेत सादर केला नसल्याने, त्यांना दोन्ही पदे गमवावी लागली आहेत. या दोन्ही रिक्‍त पदाची लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.\nपिंपळगाव लांडगा या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2017 रोजी घेण्यात आली. सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होते. या पदासाठी शकुंतला पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. परंतु त्यांनी अर्जाबरोबर जातप्रमाणपत्र जोडले नव्हते. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सात सदस्यपदासाठीच निवडणूक झाली. राज्य निवडणूक आयोगाने 16 फेब्रुवारी 2018 रोजी या ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच एका सदस्यपदाच्या रिक्‍त जागेची पोटनिवडणूक घेतली. या निवडणुकीत शकुंतला पवार सरपंचपदाबरोबरच सदस्यपदी देखील निवडून आल्या. सात दिवसांच्या आत दोन्हीपैकी एका पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. परंतु पवार यांनी काही दोन्हीपैकी एका पदाचा राजीनामा वेळेत सादर केला नाही.\nयाबाबत उपसरपंच योगेश लांडगे यांनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे 5 मे 2018 रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी दोन सुनावण्या घेतल्या. या सुनावणीचा अंतिम निकाल 12 जून 2018 रोजी जाहीर झाला. शकुंतला पवार यांनी वेळेत दोन्ही पदापैकी एका पदाचा राजीनामा दिला नाही, हे सिध्द झाले. त्यामुळे पवार या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्य व सरपंच यापैकी एकाही पदावर निवडून आलेल्या नाहीत.त्यामुळे हे दोन्ही पदे रिकामे झाल्याचे जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी निकालाव्दारे घोषित केले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/2485-extra-teacher-Posts-will-be-canceled/", "date_download": "2018-11-21T00:33:45Z", "digest": "sha1:FX6KMRIRTDBSTRA5PVWWNRBQOO6KCEHI", "length": 7059, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अतिरिक्‍त शिक्षकांची २४८५ पदे होणार रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अतिरिक्‍त शिक्षकांची २४८५ पदे होणार रद्द\nअतिरिक्‍त शिक्षकांची २४८५ पदे होणार रद्द\nराज्यात 2016-17 च्या संच मान्यतेनुसार माध्यमिक शाळातील अतिरिक्‍त ठरलेल्या शिक्षकांना समायोजित करून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या संस्थांना अखेर शिक्षण संचालकांनी जोराचा दणका दिला आहे. 4 ऑक्टोबर 2017 ला काढलेल्या जीआरचा आधार घेत समायोजन झालेल्या ठिकाणी हजर न करून घेतलेल्या शिक्षकांची पदे रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू करून रद्द होणार्‍या पदांची गटवार यादी 20 मार्चपर्यंत शिक्षण संचलनालयाकडे तातडीने पाठवावी, अशीही सूचना देण्यात आली आहे.\n2017 च्या संच मान्यतेनुसार राज्यभरात 3331 शिक्षक अतिरिक्‍त ठरले होते, त्यापैकी 1465 शिक्षकांचे समायोजन झाले होते. त्यातही 846 शिक्षकांना हजर करुन घेण्यात आले आहे. उर्वरीत 2485 शिक्षक गेल्या सहा महिन्यापासून हजर करुन घेण्याच्या प्रतिक्षेत आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना शासनाकडून वारंवार सुचना देण्यात येत होत्या. त्यानुसार शिक्षणाधिकार्‍यांनीही हजर करुन घेण्याबाबत संस्थाचालकांशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. बैठकांचे आयोजनही केले. मुख्याध्यापकांचे वेतनही रोखले. वेतनेत्तर अनुदानही थांबवण्यात आले. दरवेळी संस्थाचालकांनी केराची टोपली दाखवली. अखेर शासनाने हजर न करुन घेणार्‍या शाळांमधील शिक्षकांची पदेच व्यपूगत अर्थात रद्द करण्याचा शासन आदेश जारी केला. तरीही यात फारशी सुधारणा झाली नाही. अखेर ही पदे रद्द करण्याचा अधिकृत आदेशच शासनाने शिक्षण संचालकांच्या सहीनिशी सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना लागू केला आहे.\nएकट्या कोल्हापूर जिल्हा परिषदेत 129 शिक्षक अतिरिक्‍त ठरले होते. त्यापैकी 33 शिक्षकांचे विभागीय स्तरावर समायोजन करण्यास सांगण्यात आले. पण त्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागात त्यांना सामावून घेण्याबाबतची टिप्पणी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे पाठवण्यात आले आहे. उर्वरीत 96 शिक्षकांपैकी आतापर्यंत 33 शिक्षकांनाच संस्थाचालकांनी हजर करुन घेतले असून 63 जण अजूनही बाहेरच आहेत. गेल्या सहा महिन्यापेक्षा जास्त काळापासून हे समायोजनाचे प्रकरण लोंबकळत पडले आहे. यातील कांही शिक्षक व संस्थाचालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर कांही जण स्वत:हूनच हजर झालेले नाहीत. या सर्वांची माहिती आता संकलीत करुन शासन आदेशानुसार 20 मार्चपर्यंत पाठवली जाईल, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mega-Blocks-on-three-railway-routes-tomorrow/", "date_download": "2018-11-20T23:37:38Z", "digest": "sha1:5TUAJVE7YBDAFYRDU3E5CM3J6DCCNRWY", "length": 5867, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nतिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nमध्य रेल्वेने मेन मार्गावर मुलड ते माटुंगा अप धिम्यागतीच्या मार्गासह हार्बर मार्गावर व पश्‍चिम रेल्वेने बोरिवली ते गोरेगाव स्टेशन दरम्यान रविवार 22 एप्रिलला मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येणार असल्यामुळे गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे.\nमध्य रेल्वे (मेन मार्ग)\nमुलुंड ते माटुंगा धिमागती मार्ग\nसकाळी 11 ते सायं. 4.10 वा.\nकल्याणहून निघणार्‍या सर्व धिम्या लोकल स. 10.37 ते दु. 4.02 पर्यंत मुलुंड ते माटुंगा स्टेशन दरम्यान जलदगतीच्या मार्गावर वळवण्यात येतील.\nलोकलला मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्टेशनवर थांबा\nसीएसएमटीहून सुटणार्‍या जलद आणि सेमी जलद लोकल स. 10.16 ते दु. 2.54 पर्यंत लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्टेशनवर थांबणार\nकल्याणहून सुटणार्‍या जलद आणि सेमी जलद लोकल स. 10.04 ते दु. 3.06 पर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्टेशनवर थांबतील.\nसीएसएमटीच्या दिशेने ये-जा करणार्‍या लोकल स. 11 ते सायं. 6 पर्यंत किमान 10 मिनिटे उशीराने धावतील.\nबोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद गती मार्ग\nस. 10.35 ते दु. 3.35 पर्यंत\nया कालावधीत सर्व धिम्या लोकल जलद मार्गावर चालतील.\nब्लॉक कालावधीत बोरिवलीतील 1,2,3,4 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लोकल थांबणार व सुटणार नाही.\nराम मंदिर स्थानकातही लोकल थांबणार नसून काही फेर्‍या रद्द होणार आहेत.\nकुर्ला ते वाशीपर्यंत अप आणि डाऊन\nसीएसएमटीहून पनवेल-बेलापूर-वाशीसाठी सुटणार्‍या लोकल स. 10.34 ते दु. 3.39 आणि पनवेल-बेलापूर-वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने सुटणार्‍या लोकल स. 10.21 ते दु. 3.41 पर्यंत खंडीत राहतील.\nप्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलपर्यंत विशेष फेर्‍या चालवल्या जातील.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/u-19-world-cup-winner-indian-team-arrive-at-chatrapti-shivaji-mumbai-international-airport/", "date_download": "2018-11-20T23:40:35Z", "digest": "sha1:RLWWGCMEDZDLL47V53CCXYIGHGZNBMUI", "length": 3568, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विश्वविजेत्या भारतीय युवा संघाचे जल्लोषात स्वागत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विश्वविजेत्या भारतीय युवा संघाचे जल्लोषात स्वागत\nविश्वविजेत्या भारतीय युवा संघाचे जल्लोषात स्वागत\nमुंबई : क्रीडा प्रतिनिधी\n१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवत चमक दाखवणाऱ्या भारतीय युवा ब्रिगेडचे जल्लोषात छत्रपती शिवाजी मुंबई विमानतळावर स्वागत झाले.\nभारताचा कर्णधार पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय संघाचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) पदाधिकारी स्वागताला उपस्थित होते. एमसीएचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे व सह सचिव डॉ. पी.व्ही. शेट्टी हे विमानतळावर संघाच्या स्वागतासाठी आले होते. याबरोबरच चाहत्यांनी देखील विमानतळावर विश्वचषक विजेत्या युवा ब्रिगेडची झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. जवळपास दुपारी ३.३० च्या दरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविड सोबत बाहेर आला तेव्हा वातावरण जल्लोषमय झाले होते. विमानतळावर ‘इंडिया .. इंडिया’ चा नारा ऐकायला मिळत होता.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.scomst.org/ssgm/index.php?option=com_content&view=article&id=57:2010-02-22-00-06-49&catid=30:the-community&Itemid=37", "date_download": "2018-11-21T00:45:57Z", "digest": "sha1:GOUV7KW5ENOJS6OCMZKAMPTZXWYURMRQ", "length": 5753, "nlines": 64, "source_domain": "www.scomst.org", "title": "आणि मराठी म्हणाली", "raw_content": "\nमी मराठी बोलतेय ------- काय बोलू समजत नाहीय तरीही काही तरी\nबोलणारचं आज मी माझ्याच घरात परकी झाली आहे. माझीच मुलं\nझिडकारत आहे . जो बघावा तो मला हिनवत आहे. जिथे मी जगले---------\n- वाढले, जिथे संत ज्ञानेश्वरासारख्या थोर संताने माझी स्तुती ,, अमृताशी हि\nपैज जिंके ,, अशी केली आहे. तिथेच आज मला पराश्रिता प्रमाणे आयुष्य\nकाढायची वेळ आलीय. कोणीतरी म्हणत होत ,, तु फार काळ जगनार\nनाहिस , तुझ आयुष्य आता संपत आलय ,, पण मी म्हणाले नाही – नाही\nमाझी मुल अस अकाली मरण मला देणार नाही. आज त्यांच दुर्लक्ष निश्चित\nझालय माझ्याकडे पण त्यांना लवकरच उमजेल. मी त्यांची माता आहे आणि\nमग ते माझी काळजी करतील \nपण खरंच मी जे सांगीतलं ते केवळ स्वतःचे सांत्वन करण्यासाठी आणि\nम्हनणा-याचे तोंड गप्प करण्यासाठीच का ते सांगणं खर झालं तर \nजिकडे बघावे तिकडे मला घालवून द्यायचा प्रयत्न होतोय . कित्येक माता-\nपिता तर आपल्या मुलांना माझ्याजवळ फिरकू पण देत नाहिय. त्यांच्या\nमनावर बिंबवतात की तुझी आई ,,हि,, (म्हणजे मी मराठी ) नसुन ,,ती,,\n खुप खुप यातना होतात . मनाला हि शब्दांची आग सोसतांना\nमाझ्याच मुलांवर त्याची सख्खी आई सुसंस्कार करील की ती ,,परकी ,, माता\n ह्या मातीचे रितीरिवाज ,संस्कार , प्रथा मला जास्त माहिती आहेत . कारण\nमाझं आयुष्य ह्या मातीत गेल्यं आणि ,,ती,, काल कुठून साता समुद्रापलीकडून\nआलीय अन् माझ्या मुलांवर काय चांगले संस्कार करणार \nनाही –नाही मला तिच्या बद्दल असुयाही नाही आणि तिरस्कारही नाही .\nकारण जशी मी एक माता तशी ती ही एक माताच आहे . जगातील\nकोणतीही माता फक्त प्रेमाचीच भाषा शिकवू शकते . दुःख फक्त याचच की\nतिची जडण -घडण संस्कार वेगळ्या मातीतले . ती माझ्या इतकी माया\nनक्कीच देऊ शकणार नाही . वाईट फक्त याचे वाटते की माझ्या कडे अतिर्लक्ष\nहोतय. मी वाट बघते त्या क्षणाची ज्याक्षणी माझी प्रिय मुल ,,आई ,, म्हणून\nप्रेमाने हाक मारतील आणि मला जवळ करतील आणि मी जगतेय पण\nही आशाच माझ जगण्याच साधन झालय ह्या आशापुर्तीचा दिवस लवकरच\nयावा हीच माझी वेड्या माऊलीची माझ्या लाडक्या मुलांकडून वेडी अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=208275:2012-01-28-17-28-42&catid=356:idea-exchange&Itemid=359", "date_download": "2018-11-21T00:24:37Z", "digest": "sha1:BTHEBZLPB7GMUNVEWQKFALDBT2JVGGTO", "length": 96093, "nlines": 343, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नक्कल करायलाही अक्कल लागते!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> idea exchange >> नक्कल करायलाही अक्कल लागते\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nसंकलन : संदीप आचार्य - रविवार, २९ जानेवारी २०१२\nगिरीश कुबेर-‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मध्ये तुमचे स्वागत. तुमचा या एक्स्प्रेसच्या इमारतीशी तसा जुना संबंध आहे..\nराज ठाकरे- ‘लोकसत्ता’मध्ये १९८६-८७ या दोन वर्षांमध्ये मी फ्रीलान्स कार्टुनिस्ट म्हणून काम केले. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर एक व्यंगचित्र मी काढले होते. ते माझे येथील शेवटचे व्यंगचित्र. नंतर घरी व्यंगचित्र काढायचो आणि येथे घेऊन यायचो.\nत्यावेळी फारशी वादग्रस्त व्यंगचित्रे काढली नाहीत; कारण तेव्हा तशी सवय नव्हती. पुढे ‘सामना’ सुरू झाल्यानंतर १९९२ ते ९७ या काळात अनेक व्यंगचित्रे काढली. त्यावेळी शरद पवार यांच्यावरील काही व्यंगचित्रे गाजली होती. तेव्हा पवारांच्या २८५ भूखंडांचे प्रकरणही गाजत होते. त्यावर ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून’ अशा ओळी लिहून एक व्यंगचित्र काढले होते. शिवसेनेला केवळ वातीपुरताच कापूस माहीत, अशी टीका कापूस आंदोलनाच्यावेळी शरद पवार यांनी केली होती. तेव्हा गादीवर झोपलेल्या पवारांचे चित्र काढले होते. खाली ओळी होत्या, ‘तुमचा कापसाचा संबंध केवळ सत्तेच्या गादी पुरताच का\nगिरीश कुबेर- तुमचे काकाही उत्तम व्यंगचित्रकार, व्यंगचित्राच्या बाबतीत तुमचे घराणे थेट डोव्हिड लो यांच्यापर्यंत पोहोचलेले. अशावेळी राजकारणात आल्यामुळे ‘ती रेषा’ पुसली गेली का तुम्हाला डिस्ने वगैरेही करायचे होते तुम्हाला डिस्ने वगैरेही करायचे होते अभिषेक बच्चन यांना घेऊन एक चित्रपट करण्याचे तुमच्या मनात होते..\nराज ठाकरे- मी बराच काळ राजकीय व्यंगचित्रे काढली. आताच्या राजकीय वाटचालीत ते शक्य होत नाही. सध्या माझा बहुतेक वेळ मनसेच्या उमेदवारांचे ‘एडिटिंग’ करण्यात जातो. २००१ ला मी संपूर्णपणे राजकारण हा विषय बंद केला होता. ज्याचा शेवट मी ज्या पक्षात होतो तेथून बाहेर पडण्यात झाला. २००१ ते २००३ पर्यंत मी काय करतोय हे कोणी मला विचारतही नसे. निवडणुका आल्या की मला प्रचाराला बाहेर काढायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा अडगळीत ठेवून द्यायचे. ही त्यावेळची पद्धत होती. २००४ सालीही असेच प्रचाराला बाहेर काढले होते. त्यामुळे माझ्यापुढे दोनच पर्याय होते. एक म्हणजे\nराजकारणातून संपूर्णपणे बाजूला होणे किंवा स्वत:चा राजकीय पक्ष काढणे. त्यावेळी असंख्य कार्यकर्त्यांच्या तसेच अनेकांच्या माझ्याकडून काही अपेक्षा होत्या. त्यामुळे राजकारणातून बाहेर पडणे शक्य नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे मला दुसरे काहीच करता येत नव्हते म्हणून मी राजकारणात आलो नाही. करण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या व आजही आहेत. शहरांचा विकास तसेच अनेक चांगल्या योजना तयार करणे या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. माझ्यात नवनिर्मितीची क्षमता आहे ती लोकांसाठी का वापरू नये या विचारातून मी राजकारणात राहायचे ठरवले. नवीन काहीतरी करत राहाणे हा माझ्या आवडीचा भाग आहे. तेच राजकारणात मला करायचे आहे. लोकांनी जर आशीर्वाद दिले तर अनेक चांगल्या गोष्टी करता येतील. चित्रपट हे क्षेत्र असे आहे की त्यात संपूर्ण झोकून देण्याची गरज आहे. एकाचवेळी राजकारण आणि चित्रपट अशा दोन्ही गोष्टी करता येणार नाही.\nव्हिडिओ : राज ठाकरे (Idea Exchange - सामर्थ संवादाचे) भाग - १\nसुहास गांगल- तुम्हाला नवनिर्मिती करण्याची आवड आहे असे तुम्ही म्हणता, पण तुमच्यावर नक्कल करण्याचा आरोप होतो\nराज ठाकरे- असं आहे, त्यांना माझ्यावर असले आरोप करण्याशिवाय दुसरे काही करता येण्यासारखे नाही, त्यामुळे नक्कल करतो असे आरोप करत राहातात.\nसुहास गांगल- बाळासाहेब म्हणाले होते, त्याच्याकडे, म्हणजे तुमच्याकडे ‘नक्कल’ आहे, आमच्याकडे ‘अक्कल’ आहे..\nराज ठाकरे- अहो, नक्कल करायलाही अक्कल लागते.. प्रश्न असा आहे की, शेवटी मी कुठच्या बाहेरच्या घरातून आलेलो नाही. हा घराण्याचा वारसा आहे. नक्कल करण्याचा आरोप व्यंगचित्रांच्या बाबतीत का केला जात नाही या गोष्टी केवळ नक्कल करून येत\nनाहीत. तुम्ही आचार्य अत्रे यांची तसेच प्रबोधनकारांची जुनी पुस्तके वाचा. प्रबोधनकारांनी १९२२ साली परप्रांतीयांची घुसखोरी, नोकऱ्यांवरील आक्रमण हे विषय मांडले आहेत. मुंबईत परप्रांतीय येतील आणि मराठी टक्का कमी करतील असे माझ्या आजोबांनी त्यावेळी लिहिले होते. अत्रे यांनी मराठी माणसाविषयी मांडलेले विचार वाचल्यानंतर १९६०च्या दशकात शिवसेनेने जे विचार मांडले त्यालाही मग नक्कल म्हणायचे का\nप्रशांत दीक्षित- तुमच्या मते तुमची ओरिजिनॅलिटी कशात आहे आणि बाळासाहेबांची कशात आहे\nराज ठाकरे- तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही या साऱ्या प्रकारात माझ्या वडिलांना विसरता. त्यांच्यामध्येही व्यंगचित्रकार, चित्रकला अशा अनेक गोष्टी होत्या.आता माझे वडील सुरुवातीपासून फोटोग्राफी करायचे, मग आता काय म्हणू नक्कल केली माझ्यातले ओरिजनल काय ते इतरांनी पाहावे. मुळात ओरिजनल काय हे पाहण्यापेक्षा जेन्युइन काय आहे ते पाहा ना माझ्यातले ओरिजनल काय ते इतरांनी पाहावे. मुळात ओरिजनल काय हे पाहण्यापेक्षा जेन्युइन काय आहे ते पाहा ना प्रभाव आणि अनुकरण यांच्यात फरक असतो.\nगिरीश कुबेर- कलावंत ठाकरे आणि फटकळ राजकारणी ठाकरे यांच्यात नेमके काय वैशिष्टय़ आहे दुसरे म्हणजे, ठाकरे घराण्यातच एक चक्रमपणा दिसून येतो, ते नेमके काय आहे\nराज ठाकरे- चित्रकला अथवा व्यंगचित्रकला हे एक माध्यम आहे. व्यंगचित्र काढण्यासाठी मुळात चित्र काढता यायला हवे. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे किंवा घटनेतील व्यंग ओळखून व्यंगचित्र काढणे ही एक प्रक्रिया आहे. ती नक्कल करून येत नाही. मी जी व्यंगचित्रे काढली आणि जे राजकारण करत आहे त्यात एक सातत्य आहे. आणि चक्रमपणा हा अनुवांशिक भाग आहे. माझे आजोबा, खापर पणजोबा ही वेगळ्या धाटणीची माणसे होती. एखादी गोष्ट पटली नाही तर ठाम विरोध करत. मग कोणाची पर्वा वगैरे अजिबात नाही. कलेवर व कलावंतांवर प्रेम तसेच सामाजिक बांधीलकी हा ठाकऱ्यांचा स्थायीभाव. आता चार चार पिढय़ा डॉक्टर असतात ना तसंच हा चक्रमपणा वारसहक्काने चालत आला आहे. हा वारसा पुढेही चालू राहील पण कोणत्या क्षेत्रात चालेल ते सांगणे कठीण आहे.\nगिरीश कुबेर- मनसे स्थापन केल्यानंतर लोकांच्या अपेक्षांच्या कसोटीला उतरला आहात का \nराज ठाकरे- पक्ष काढणे ही सोपी गोष्ट नाही. मी जेव्हा पक्ष काढला तेव्हा एकाही शिवसैनिकाला अथवा नेत्याला पक्षात येतो का म्हणून फोन केला नाही. तुम्ही विचार करा, जेव्हा मी पक्ष स्थापन केल्यानंतर शिवतीर्थावर सभा घेण्याचे ठरवले त्यावेळी जर लोक आले नसते तर दोन तासात, नव्हे, अवघ्या अध्र्या तासात मी संपलो असतो. नवीन पक्ष, नवीन झेंडा, नवीन चिन्ह तसेच राजकीय अनुभव नसलेला तरुण घेऊन २००७च्या पालिका निवडणुकीत उतरलो. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका इंग्रजी वर्तमानपत्रात बातमी झळकली, ‘पार्टी इज ओव्हर’. मला त्यावेळी काय झाले असेल याचा नुसता विचार करा. त्या पार्टी इज ओव्हरपासून आजपर्यंतचा प्रवास झाला आहे. माझा पक्ष नवीन असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या साऱ्यातून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्राामणिकपणे प्रयत्न करत आहे.\nव्हिडिओ : राज ठाकरे (Idea Exchange - सामर्थ संवादाचे) भाग - २\nमुकुंद संगोराम- नवीन पक्ष स्थापन करताना शिवसेनेतील काय घ्यायचं नाही, असं तुम्ही ठरवलं\nराज ठाकरे- खरं सांगू.. संपादक-साहित्यिक यांच्याशी वाद घालायचा नाही. त्याच्यात आपली एनर्जी वाया घालवायची नाही. पत्रकारांना शिव्या द्यायच्या नाहीत, अशा काही गोष्टी मी ठरवल्या होत्या. पत्रकारांचे फोन घ्यायचे. टीका झाली तर प्रतिक्रिया द्यायची नाही.\nप्रशांत दीक्षित- तुम्ही शिवसेनेत असताना शिवसेना कोणत्या मुद्दय़ांपासून ढळत गेली\nराज ठाकरे- बाळासाहेब जोपर्यंत संपूर्णपणे कार्यरत होते तोपर्यंत काही प्रश्न नव्हता. त्यांचा प्रामाणिकपणा, कामावर बारीक लक्ष याला काही तोड नव्हती. त्यांचे विचार ठाम होते. नुसतेच पैसे व सत्ता असले विचार बाळासाहेबांच्या वेळेला नव्हते. त्यांनी ज्या कष्टातून हे उभे केले ते मी लहानपणापासून पाहिले आहे. त्यांचे जेव्हा चोवीस तास लक्ष होते तेव्हा काही अडचण नव्हती.\nगिरीश कुबेर- नंतरच्या नेतृत्वाचे लक्ष नव्हते असे म्हणायचे आहे का \nराज ठाकरे- कसं आहे, मी जेव्हा आंदोलन करतो किंवा मुद्दा मांडतो तेव्हा तो मला स्वत:ला पूर्णपणे पटलेला असतो. त्यामुळे मी कोणत्याही टीकेला तोंड देऊ शकतो. मुळात तुम्हालाच तुमचा विषय पटलेला नसेल तर तुम्ही त्याला न्याय देऊ शकणार नाही. आता आजच्याच सामनामध्ये उद्धवची पुस्तके ई-बुकवर टाकण्याची बातमी आहे. निवडणुकीचा विषय आहे आणि यांचे काय चालले आहे आता मलाही अनेक षौक आहेत पण वेळकाळाचे भान बाळगले पाहिजे. विषयाचे गांभीर्य नसेल तर सारेच फिके पडत जाते. त्यामुळेच मी अखेर शिवसेनेतून बाहेर पडलो.\nगिरीश कुबेर- १९६६ला शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर तुमचा नवीन पक्ष उभा राहिला तो केवळ शिवसेनेच्या नाराजीतून उभा राहिला का\nराज ठाकरे- माझा पक्ष स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस हा नवीन पक्ष उभा राहिला. अर्थात शरद पवार अनुभवी होते. त्यापूर्वीही पुलोदचा प्रयोग त्यांनी केला होता. त्यांनी प्रस्थापितांना घेऊन पक्ष उभा केला. ते निवडून येणाऱ्या माणसांची मोळी बांधतात आणि त्याची दोरी ही पवार साहेबांच्या हाती घट्ट असते. माझ्याकडे निवडून येणाऱ्या माणसांची मोळी नव्हती. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मराठी मते फोडल्याची टीका झाली. पराभव हा कोणाच्या तरी माथी मारायचा असतो त्यातून मनसेवर मराठी मते फोडल्याचा आरोप झाला. मात्र मराठी माणसाने असल्या आरोपांना दाद दिली नाही. दरवर्षी १८ वयोगटाचा तरुण मोठय़ा प्रमाणात बाहेर पडतो, अशा असंख्य महिला आहेत की ज्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. त्याशिवाय कालपर्यंत मतदान न करणाऱ्या एका मोठय़ा वर्गाने मनसेला मत दिले आहे. माझ्याकडे अन्य पक्षांची वळलेली मते ही दीड टक्का असतील. सर्व पक्षांना त्यांची मते मिळाली याचा अर्थ मतदान वाढले आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला स्वत:ला काही अक्कल आहे की नाही त्यामुळे मराठी मते फुटली हे मला पटत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शेकाप अगदी अपक्षांना मतदान करणारे मराठीच आहेत. तिथे नाही मराठी मते फुटत, मला मते मिळाली की मराठी मते फुटतात. हा काय प्रकार आहे त्यामुळे मराठी मते फुटली हे मला पटत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शेकाप अगदी अपक्षांना मतदान करणारे मराठीच आहेत. तिथे नाही मराठी मते फुटत, मला मते मिळाली की मराठी मते फुटतात. हा काय प्रकार आहे आपल्या भूमिकेवर आपण ठाम नाही, मुद्दे नीट मांडता येत नाहीत त्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे, हे वास्तव शिवसेनेच्या नेत्यांनी स्वीकारले पाहिजे.\nमधू कांबळे- हिंदुत्व आणि मराठी यात शिवसेना मराठीपासून थोडी दूर गेली हेही एक तुमच्या पक्षनिर्मितीचे कारण आहे का\nराज ठाकरे- शिवसेनेत असताना मी मराठी तरुणांसाठी रेल्वेभरती आंदोलन केले होते. त्यावेळी हे पुढे वाढवायचे नाही, काही करायचे नाही, अशा सूचना मला देण्यात आल्या होत्या. तो एक भाग बाहेर पडण्यामागे होताच. मराठी आणि हिंदुत्व या गोंधळात शिवसेना सापडली का, असा प्रश्न उपस्थित होतो. पण मी बाळासाहेबांना याबाबत दोष देणार नाही. त्यांच्या भूमिकेमुळेच शिवसेना सत्तेपर्यंत आणि लोकसभेपर्यंत पोहोचली. ते जोपर्यंत पक्ष चालवत होते तोपर्यंत त्यांनी यशाकडेच शिवसेनेला नेले. नंतरचे काय बोलू\nगिरीश कुबेर- याचा अर्थ तुमचा फोकस केवळ मराठीपुरताच राहणार का\nराज ठाकरे- सरळ आहे. माझ्या पक्षाचे नावच ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ असे ठेवले आहे. त्यामुळे बाहेर जाण्याचे झंझटच ठेवले नाही. माझी सीमा मी निश्चित केली आहे. मला राष्ट्रीय नेता व्हायचे नाही आणि माझा पक्ष राष्ट्रीय करायचा नाही. पवारांना दिल्लीत मराठा नेता म्हणून तर नरेंद्र मोदी यांना गुजरातचा नेता म्हणून ओळखले जाते. प्रत्येक राज्य मोठे झाले तर देश मोठा होणारच आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो असे गुजरातमध्ये कोणीही बोलणार नाही. शिवसेना नॅशनल पार्टी व्हायला निघाली. गुजरात, गोवा, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढवल्या. तसले मी काही करणार नाही. माझे खासदार हे महाराष्ट्राचे खासदार असतील व ते केवळ महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडतील.\nव्हिडिओ : राज ठाकरे (Idea Exchange - सामर्थ्य संवादाचे) भाग - ३\nदिनेश गुणे- मनसे हा शिवसेनेचा प्रथम क्रमांकाचा राजकीय शत्रू आहे का त्यामुळेच पालिकेतील कारभारावर तुमच्याकडून टीका होते\nराज ठाकरे- जो पक्ष लोकांचे काम करत नाही तो माझा शत्रू आहे. मी काँग्रेस व अजित पवारांवरही टीका केली आहे. शेवटी ज्याची सत्ता आहे त्याच्यावरच टीका होणार. शिवसेना-भाजपची मुंबई व ठाण्यात सत्ता असल्याने त्यांच्यावरच टीका होणार. मुंबई व ठाण्याची वाट युतीने लावली त्यामुळे त्यांच्या कारभारावरच मी बोलणार. पुण्यात जाऊन मी सेनेवर टीका करणार नाही तर राष्ट्रवादीवर करणार. आमच्यातील वाद हे काही प्रॉपर्टीवरून नाहीत. हे काही अनिल आणि मुके श असे वाद नाहीत. हे काही जीवघेणे वैर नाही. पंडितअण्णा मुंडे यांच्यासारखे आता तुला संपवतोच असले काही नाही.\nसंदीप आचार्य- तुम्ही शिवसेनाप्रमुखांना अजूनही विठ्ठल मानता का आणि त्यांना खूष करण्यासाठी नेमके काय करणार\nराज ठाक रे- बाळासाहेब माझे दैवत आहेतच. त्यांच्या स्वप्नातील मुंबई व ठाण्याचे चित्र निर्माण करण्याचा, महाराष्ट्र घडवण्याचा माझा प्रयत्न राहील. खासकरून मुंबई व ठाण्याची निवडणूक आहे म्हणून सांगतो त्यांच्या स्वप्नातील शहर मी घडवीन त्यामुळे ते निश्चितच खूष होतील.\nकेदार दामले- तुम्ही गुजरातला जाऊन आला. बाळासाहेबांच्या स्वप्नातले तेथे काही आहे का, ज्याचा तुम्ही येथे समावेश कराल\nराज ठाकरे- मी गुजरात पाहायला गेलो होते. राज्याचा आराखडा अणि शहरांचा आराखडा वेगळा असतो. शहरांचा विचार करताना महानगरपालिका नेमके काय देऊ शकते याचा विचार करावा लागतो. तसेच राज्य शासन शहरांसाठी काय करणार तेही महत्त्वाचे असते. त्या दृष्टिकोनातून गुजरातचा दौरा केला. तेथील विकासकामांचा अभ्यास केला. सामान्य लोकांना राज्याची जबाबदारी व पालिकेची जबाबदारी याची नेमकी कल्पना नसते. त्यातून अनेकदा लोकांची गल्लत होते. वाहतुकीच्या प्रश्नाला पालिकेला जबाबदार धरले जाते. वास्तवात ती राज्य शासनाची जबाबदारी असते.\nसंदीप आचार्य- तुमची विकासाची ब्ल्यू पिंट्र लोकांपर्यंत कधी पोहोचणार गेली अनेक वर्षे तुम्ही नुसते बोलताच आहात म्हणून हा प्रश्न लोकांच्याच मनात निर्माण झाला आहे.\nराज ठाकरे- मलाच तुम्हाला विचारायचे आहे, ब्ल्यू प्रिंट म्हणजे नेमके काय ही सोपी प्रक्रिया नाही. शहरांचा व राज्याच्या विकासाचा आराखडा तयार करायला वेळ लागणार. मी यापूर्वीही सांगितले होते की २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेची ब्ल्यू प्रिंट जाहीर झालेली असेल.\nसंदीप आचार्य- तोपर्यंत झोपडय़ांचे टॉवर उभे असतील. अतिक्रमणांनी शहराच्या विकासाचा चेहरा बदललेला असेल, त्यामुळे तेव्हा तुमच्या ब्ल्यू प्रिंटचा काही उपयोग होईल असे वाटते का\nराज ठाकरे- महापालिका जसे वेगवेगळ्या कंपन्यांकडून रिपोर्ट बनवतात तसे रिपोर्ट माझ्याकडेही आहेत. तेच द्यायचे असते तर मी आताही देईन. आज पालिका अथवा राज्य शासन ज्या एजन्सी नेमून रिपोर्ट मागवतात ते ना त्यांना कळतात ना सर्वसामान्यांना त्याचा काही उपयोग होतो. शेवटी धूळ खात पडतात. मी विकासाचे एक चित्र पाहिले आहे ते ब्ल्यू प्रिंटमधून तुम्हाला निश्चित दिसेल. आता होते काय की रस्त्यावरची अनधिकृत बांधकामे काढता येत नाहीत म्हणून फ्लायओव्हर बांधले जातात आणि नंतर त्याचा विकास आराखडय़ात समावेश होतो. हे काय नियोजन झाले त्याचवेळी गुजरातने केलेला विकास थक्क करणारा आहे. त्यामागे एक योजनाबद्ध नियोजन आहे. विजेच्या बाबतीत त्यांनी महाराष्ट्राला मागे टाकले. आगामी दहा वर्षांत एक लाख मेगाव्ॉट वीज निर्मितीची त्यांची योजना आहे. यातून गुजरात तर प्रकाशून जाईलच परंतु अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळणार आहे. राज्याच्या प्रगतीचा व्यवसाय करण्यात ते यशस्वी होतात आणि आपण मात्र नन्नाचा पाढा वाचत रडत राहातो. कोणत्याही राज्याच्या प्रगतीसाठी रस्ते, पाणी अणि वीज हा त्रिशूळ लागतो. तो महाराष्ट्रात आणण्यासाठी आपण का मागे पडलो\nसंदीप आचार्य- उद्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण वाट लागल्यानंतर तुम्हाला सत्ता मिळाली तर तुमच्या ब्ल्यू प्रिंटचा उपयोग कसा करणार\nराज ठाकरे- माझ्या हातात सत्ता दिल्याशिवाय यावर फार बोलता येणार नाही. पण एक सांगतो अत्यंत निर्दयपणे काम करीन. शिव्या खाईन मात्र त्यानंतर चित्र बदललेले असेल. आजही कायदे आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही. आज बाहेरून आलेल्या लोकांनी मुंबईच्या संस्कृतीची वाट लावली आहे. आज हव्या तेवढय़ा गाडय़ा येताहेत. एकेकाकडे दोन-चार गाडय़ा आहेत. दोनपेक्षा जास्त गाडय़ा असल्या तर जादाचा कर त्या गाडय़ांवर लावला पाहिजे. अन्यथा रस्ते कमी पडणार. आता आणखी कठोर कायदे करायचे असतील तर त्यासाठी केंद्राची परवानगी लागते असे अधिकारी सांगतात. मी सत्तेत असतो तर कायदे करून टाकले असते. काय केंद्रातून पोलीस आले असते का मला पकडायला हाच आपल्याकडचा व गुजरातमधील फरक आहे. तेथे नरेंद्र मोदी हे लोकांनी बसवलेले मुख्यमंत्री आहेत आणि आपले पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीच्या कृपेवर अवलंबून आहेत. त्यामुळे दिल्लीच्या कृपेवर मुख्यमंत्री बनलेल्यांकडून फारशी अपेक्षा करता येणार नाही.\nसुहास गांगल- तुमच्याकडेही चार गाडय़ा आहेत..\nराज ठाकरे- अर्थात माझ्याही दोन गाडय़ांवर जबर दंड लावा. चार गाडय़ा ही माझी गरज आहे म्हणून ठेवल्या आहेत. कुटुंब व कारभार वाढला की तुमच्या हे लक्षात येईल.\nप्रशांत दीक्षित- हल्ली नगरसेवकांकडेही पाच-पाच गाडय़ा असतात..\nराज ठाकरे- याची वेगवेगळी कारणं असतील. त्यातील एक म्हणजे गाडय़ा स्वस्त झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक मोडकळीला आल्यामुळे आता दुचाकीही वाढल्या आहे. यामागे केवळ कंपन्यांचे भले करण्याचे उद्योग असून याचा कोणी विचार करणार आहे की नाही असाच प्रकार पेवर ब्लॉकचा आहे. काही कंपन्यांचे भले करण्यासाठी चांगल्या रस्त्यांवरही पेवर ब्लॉक बसवले जातात. जर २० वर्षे टिकणारे रस्ते केले तर कंत्राटदारांचे करायचे काय, असा प्रश्न राजकारण्यांनाच पडणार आहे. टक्क्य़ाचे राजकारण आहे हे सारे.\nसुहास गांगल- तुम्हाला टक्क्य़ाचे राजकारण नको हे मान्य केले तर मग तुमची सत्ता आल्यानंतर पक्ष कसा चालवणार\nराज ठाकरे- पक्ष चालवायला पैसा हवा, पैसे मिळवायला हवे. मात्र त्यासाठी टक्क्य़ाचे राजकारण करण्याची गरज नाही. मी जे गुजरातचे उदाहरण देतो ते त्यासाठीच. असल्या फालतू चिंधी चोरगिरी ते करत नाहीत. चांगले काम केल्यानंतर उद्योगपती स्वत:हून पैसे देण्यास तयार आहेत.\nप्रशांत दीक्षित- गुजरातसारखा विकास किंवा उद्योग महाराष्ट्रात आणण्याची तुमची भूमिका आहे का\nराज ठाकरे- अर्थात महाराष्ट्राचा विकास करण्याचेच माझे स्वप्न आहे. महाराष्ट्रात उद्योगाला परवानगी देण्यासाठी मंत्रालयातील लोक ४० टक्क्य़ांची भागीदारी मागतात. या पातळीवर जर चालणार असेल तर कसे उद्योग महाराष्ट्रात टिकतील. म्हणूनच मी बेळगावच्या लोकांना सांगितले की महाराष्ट्रात काही रामराज्य नाही.\nव्हिडिओ : राज ठाकरे (Idea Exchange - सामर्थ संवादाचे) भाग - ४\nरोहन टिल्लू- ठाण्यात भाजपचे काही नगरसेवक मनसेत येऊ पाहात आहेत आणि मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांना विरोध आहे. अशावेळी तुमची भूमिका काय\nराज ठाकरे- ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हीच माझी भूमिका आहे.\nसंदीप आचार्य- सेना-भाजप गेली १५ वर्षे मुंबई-ठाण्यात सत्तेवर आहे. त्यांच्या कारभाराबाबत तुमचे काय म्हणणे आहे त्यांनी विकास केला आहे का\nराज ठाकरे- मला असे वाटते आपण प्रचाराचे मुद्दे पाहिले तर त्यातून आपण पुढे सरकतच नाही. दरवेळी निवडणूक आली की, रस्ते, पाणी, स्वच्छता हेच मुद्दे सांगितले जातात. मुंबई दर्शनची जी गाडी फिरते ती काय दाखवते तर ब्रिटिशांनी बांधलेल्या गोष्टीच दाखवते. युतीने शहरात दाखवण्यासारखे काय केले आहे पालिकेने केलेल्या कोणत्या गोष्टी मुंबई दर्शनमध्ये दाखवतो पालिकेने केलेल्या कोणत्या गोष्टी मुंबई दर्शनमध्ये दाखवतो चार चांगल्या गोष्टी यांना अर्थसंकल्पाचा वापर करून का करता आल्या नाहीत\nगिरीश कुबेर- तुमचा जो वचकनामा येईल त्यात काय असेल\nराज ठाकरे- मुंबईच्या विकासाच्या तसेच पुढच्या पिढय़ांनी पाहाव्या अशा पाचच गोष्टी मी वचकनाम्यात मांडेन आणि पालिकेत सत्ता मिळाली तर त्या पूर्ण झालेल्या दिसतील. लोकांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी पाच-सहाच आहेत.\nदिनेश गुणे- तुमचा पक्ष सत्तेत नाही पण मतदारांना सांगता येतील अशा कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या\nराज ठाकरे- ‘खळ्ळ खटॅक’ या कार्यक्रमातून अनेक गोष्टी झाल्या आहेत.\nसुहास गांगल- ‘खळ्ळ खटॅक’ करून तुम्ही जेटच्या प्रश्नात लक्ष घातलेत. एअर इंडियातील कर्मचाऱ्यांना चार- चार महिने पगार मिळत नाही, तेथे तुम्ही काही करणार का\nराज ठाकरे- जेटचे लोक जसे माझ्याकडे आले तसे एअर इंडियातील कोणी आलेले नाही. ते आले तर निश्चितच त्यांना मदत करीन.\nसंदीप आचार्य- मनसेच्या मुंबई, ठाणे आदी पालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधानी आहात का\nराज ठाकरे- सर्वच नगरसेवकांबाबत मी निश्चितच समाधानी नाही. माझ्या नगरसेवकांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना फारसे बोलू दिले जात नाही. मात्र मुंबई व पुण्यात माझ्या नगरसेवकांनी अनेक चांगले विषय उपस्थित केले. मुंबईत दोनतीन जणांची कामगिरी चांगली आहे. सर्वच पक्षांमधील नगरसेवकांच्या कामाचा विचार केल्यावरच परीक्षा घेण्याची संकल्पना पुढे आली. यांनी कामच केले नाही तर निवडणुकीत मी माझा घसा कशाला कोरडा करायचा\nगिरीश कुबेर- पण बाळासाहेबांनी परीक्षा घेतली नाही व घेण्याची जरुरी नसल्याचे म्हटले आहे..\nराज ठाकरे- नसतील त्यांनी परीक्षा घेतल्या. त्यांना आवश्यक वाटल्या नसतील. मला वाटलं म्हणून मी परीक्षा घेतल्या. काळ बदलला आहे. लोकांचे विचार बदलले आहेत. आजची पिढी बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला या विचारांची आहे. इंटरनेट अथवा अन्य माध्यमातून जग जवळ येत आहे. लोकांना जगातील शहरांची व आपल्या शहरांची परिस्थिती दिसते आहे. आपल्या शहरांची अधोगती दिसते आहे. ते जेव्हा मला प्रश्न विचारणार तेव्हा किमान माझ्या पक्षाचा नगरसेवक आयक्यू लेव्हलला सक्षम असला पाहिजे ही माझी भूमिका आहे.\nगिरीश कुबेर- विधानसभा निवडणुकीच्या वेळीही परीक्षा घेणार का\nराज ठाकरे- जरूर घेतल्या पाहिजेत. केवळ मी एकटय़ानेच नव्हे तर बाकीच्या पक्षांनीही परीक्षा घेतल्यास चांगले उमेदवार मिळू शकतील. मी जरी पहिल्यांदा परीक्षा घेतल्या तरी हे काही माझे पेटंट नाही. कारण एखादी व्यक्ती खूप शिकली आहे म्हणजे तो योग्य उमेदवार होतो असे नाही. तर सामाजिक बांधीलकी आहे की नाही हेही तपासून सुवर्णमध्य साधला पाहिजे. परीक्षा घेतली म्हणजे खळ्ळ खटॅकवाल्या कार्यकर्त्यांना काही किंमत नाही,असे होणार नाही. नवीन लोक यामुळे राजकारणाकडे वळत असतील तर ते चांगले नाही का\nप्रशांत दीक्षित- महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत, अशा वेळी महाराष्ट्रात उद्योग राहावे यासाठी तुमचे काय व्हिजन आहे \nराज ठाकरे- मुंबईचा विचार केला तर गिरण्या संपल्या. मात्र शहरात आजही अनेक कॉर्पोरेट कार्यालये आहेत. जगभरातील कोणत्याही शहरात उद्योग हे शहराबाहेर व कॉर्पोरेट कार्यालये शहरात असेच चित्र दिसेल. मुंबईमध्ये आगामी काळात कशा प्रकारचा व्यवसाय येईल यावर बरेच अवलंबून आहे. आपल्याकडे वाहतूक व्यवस्था प्रभावी झाल्यास अनेक उद्योग येथे येऊ शकतात. पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजचे आहे. उद्योगांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपल्याकडे उद्योजकांकडे चाळीस टक्के भागीदारी मंत्रालयातून मागितली जात असेल तर उद्योग राहतील कसे इंडस्ट्रीसाठी महाराष्ट्राएवढी चांगली जागा दुसरी नाही. परंतु इथे सत्तेत बसलेल्या राजकारण्यांकडे दूरदृष्टी नाही. विकासाची तळमळ नाही. डिस्नीसारखे मोठे उद्योग आपल्याकडे येत नाहीत कारण राजकीय स्थैर्य नाही. जेथे राजकीय स्थैर्य नसते तेथे परदेशातील मोठे उद्योग जातच नाहीत. त्यातून असे उद्योग आले की लगेच कामगार संघटना तेथे पोहोचणार आणि आपला झेंडा रोवणार. त्यामुळे येथे येणार कोण इंडस्ट्रीसाठी महाराष्ट्राएवढी चांगली जागा दुसरी नाही. परंतु इथे सत्तेत बसलेल्या राजकारण्यांकडे दूरदृष्टी नाही. विकासाची तळमळ नाही. डिस्नीसारखे मोठे उद्योग आपल्याकडे येत नाहीत कारण राजकीय स्थैर्य नाही. जेथे राजकीय स्थैर्य नसते तेथे परदेशातील मोठे उद्योग जातच नाहीत. त्यातून असे उद्योग आले की लगेच कामगार संघटना तेथे पोहोचणार आणि आपला झेंडा रोवणार. त्यामुळे येथे येणार कोण कामगारांवर अन्याय होऊ नये या मताचा मी आहे परंतु दोन-चार टाळकी जी काही वाट लावतात ते योग्य नाही. यातून अनेक समस्या निर्माण होतात.\nगिरीश कुबेर- हीच जर तुमची भूमिका असेल तर अमराठी लोकांना मारहाण करणे कितपत योग्य आहे\nराज ठाकरे- महाराष्ट्रात प्रगती होणार असेल तर त्यावरचा पहिला हक्क हा येथील मराठी तरुणांचाच आहे. मराठी मुलं सिलिकॉन व्हॅलीत नाव मिळवतात. त्यामुळे मराठी लोक कामाचे नाहीत हे म्हणणे चुकीचे आहे. एखादा उद्योग येथे आला त्यांना हवी असलेली माणसे त्यांनीच निवडावी, पण मराठीच. असे एकही क्षेत्र नाही जेथे मराठी माणूस काम करू शकत नाही. पण कंपन्यांमधील अधिकारी आपल्या राज्यातून येथे नात्यागोत्याचे लोक घेऊन येतात आणि इथल्या मराठी लोकांच्या संधी डावलल्या जातात हे मला मान्य नाही. बिहारचे लोक स्वस्तात काम करतात असे दाखवून इथल्या लोकांना डावलले जाते. यात कायदाही डावलला जातो. रेल्वे भरतीत मी पुढाकार घेतला तेव्हा पाच लाख मुलांनी अर्ज दाखल केले. दहा कोटीच्या महाराष्ट्रात एक कोटी मुले कामासाठी मिळणार नाहीत, हे कोणालाच पटणारे नाही. त्यामुळे त्यांना जर डावलेले जाणार असेल तर मी सहन करणार नाही.\nगिरीश कुबेर- मुंबईत बाहेरचे लोक सहज येत. ते मुंबईला आपले म्हणत पण तुमच्या आंदोलनामुळे चित्र बदलले आहे..\nराज ठाकरे- बाहेरच्यांना आपण आपलं म्हणत आलो पण ते आपल्याला परकेच मानतात. त्यांची वृत्ती बदलली नाही. ते जेव्हा येथे येतात तेव्हा जग एक असल्याचे सांगतात आणि त्यांच्या राज्यात गेले की ते त्यांच्या राज्याचे असतात. ही नाटकं फक्त मुंबई व महाराष्ट्रात चालतात. अमराठी टक्का वाढतो अशी ओरड राजकीय पक्ष करतात. त्यांनी शंभर टक्के मराठी उमेदवार दिल्यास अमराठी लोक मतदान न करता घरी बसणार आहेत का जाती- पाती बघून उमेदवार कशाला देता\nदिनेश गुणे- गुजरात एक लाख मेगाव्ॉट वीज तयार करणार, असे तुम्ही सांगता. असे झाले तर शेजारच्या किमान पाच राज्यांना वीज निर्माण करण्याची गरज पडणार नाही. अशा वेळी जैतापूरसारख्या प्रकल्पांविषयी विषयी तुमचे मत काय\nराज ठाकरे- जैतापूर प्रकल्प व्हायलाच हवा असे माझे स्पष्ट मत आहे. जैतापूरच्या विरोधासाठी जी कारणे दिली जातात ती भंपक आहेत. सुनामी वगैरे आली तर काय होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. जगभर ज्या देशांमध्ये सर्वाधिक पर्यावरणाचा विचार करतात तेथे अणुऊर्जा प्रकल्प आहेत. मी मागे एका भाषणात यादी वाचून दाखवली होती. त्याच्यानंतर शिवसेनेने रिव्हर्स गिअर टाकला. जैतापूरमुळे धोक्याची भाषा करता, किरणोत्सर्गाची भाषा करता मग भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर हे काय आहे मुंबईच्या पोटात असलेल्या प्रकल्पाला विरोध नाही आणि जैतापूरला विरोध हे काय प्रकरण आहे मुंबईच्या पोटात असलेल्या प्रकल्पाला विरोध नाही आणि जैतापूरला विरोध हे काय प्रकरण आहे आणि आता अचानक हे गप्प का झाले आणि आता अचानक हे गप्प का झाले गेल्या तीन महिन्यांपासून शिवसेनेचा विरोध बंद का झाला\nमधू कांबळे- मग कोकणात येणाऱ्या एसईझेडबद्दल तुमचे मत काय आहे \nराज ठाकरे- एसईझेडमध्ये नेमके काय करणार आहे ते स्पष्ट व्हायला हवे. आपल्याकडे दाखवले एक जाते आणि करायचे भलतेच असते. तेथील माणसांना त्यांच्या जमिनींचा योग्य भाव मिळाला पाहिजे. त्याला किरकोळ भाव देणार आणि तुम्ही बक्कळ कमावणार हे कसे चालणार सरकारचा प्रकल्प असला तर समजू शकतो पण एखादा उद्योजक तेथे जमीन घेणार व धंदा करणार आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने घेतल्या जाणार असतील ते योग्य नाही.\nरेश्मा शिवडेकर- महाविद्यालयातील थेट निवडणुका हव्या की नको \nराज ठाकरे- थेट निवडणुका नको. मीच तेव्हाचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना सांगून या निवडणुकांवर बंदी घालायला लावली. एक तर अधिकार नाही, पैसे नाही. मर्डर करणार, किडनॅप करणार.. त्यामुळेच या निवडणुका बंद केल्या.\nसुहास गांगल- देशात ठाकरे हे एकमेव राजकीय कुटुंब आहे, जे निवडणूक लढवीत नाहीत..\nराज ठाकरे- कारण आमच्या मनात येत नाही.\nसंदीप आचार्य- तुम्ही मागे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुख्यमंत्री बनण्यासाठी निवडणूक लढवावी लागते.\nराज ठाकरे- मनात आले तर नक्की लढेन. नाहीतरी तुम्ही मला चक्रम म्हणताच.\nगिरीश कुबेर- खासदार आनंद परांजपे तुमच्याकडे येणार होते, त्यांना का घेतले नाही\nराज ठाकरे- होय तो आमच्याकडे यायला निघाला होता. मला भेटलाही होता. पण कशासाठी त्याला घ्यायचे त्याचा काय उपयोग होता त्याचा काय उपयोग होता मी त्याला घेऊन करू काय, माझ्याकडे येऊन पवारांकडे बसला असता तर.. खरं सांगू, असले फोडाफोडीचे राजकारण मला मान्य नाही. याचा खासदार घे.. त्याचा नगरसेवक पळव, मग तुमचे लोक काय करणार मी त्याला घेऊन करू काय, माझ्याकडे येऊन पवारांकडे बसला असता तर.. खरं सांगू, असले फोडाफोडीचे राजकारण मला मान्य नाही. याचा खासदार घे.. त्याचा नगरसेवक पळव, मग तुमचे लोक काय करणार आपले लोक घडवण्याऐवजी भलते उद्योग करायचे हे मला मान्य नाही. फोडाफोडीतून तुमच्या हाताला काही लागत नाही. माझ्याकडेही पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अनेकजण आले. परंतु माझा पदाधिकारी सक्षम असेल तर मी त्याचाच प्रथम विचार करणार. परवा मी म्हटले होते की, हे शिवसेनावाले पवारांच्या वाटय़ाला गेले कशाला. हे असले फोडाफोडीचे राजकारण हे त्यांचे पेटंट आहे. आता बसलाय फटका त्यांच्या नादी लागल्याने.\nस्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ - सत्तेचे गणित जमवण्यासाठी कोणाशी युती-आघाडी करणार का\nराज ठाकरे- मला मिळालेली मतांची चढती कमान लक्षात घ्या. मला कोणाशी युती-आघाडी करायची नाही. अशी आघाडी करावी अशा लायकीचा एकही पक्ष नाही, त्यामुळे कोणाबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. हे सारे पक्ष बेभरवशाचे आहेत. साधी गोष्ट. सेना-भाजपमध्ये पाहू, बोलत नाही, रुसवे, फुगवे, या सीट शेअरिंगमध्ये जायचे मग कुठे कार्यक्रमालाच जायचे नाही, तर कुठे भाषणच करायचे नाही, असले उद्योग मला जमणार नाहीत.\nसचिन रोहेकर- कंत्राटी कामगारांमध्ये बहुतेक अमराठी आहेत तसेच अनेक क्षेत्रात कुशल कामगार हे परप्रांतीय आहेत त्यांनाही तुमचा विरोध आहे का\nराज ठाकरे- माझी भूमिका समजून घ्या. बाहेरच्या राज्यातील लोकांनी येथे येऊच नये, त्यांना काम मिळूच नये अशी भूमिका एकदा तरी मांडली आहे का काही विशिष्ट क्षेत्रात बाहेरचे लोक येणारच. काही पारंपरिक उद्योगांमध्ये बाहेरचे लोक येणारच. परंतु येथे आल्यानंतर ते किंवा त्यांना घेऊन जे राजकारण केले जाते, आपापले मतदारसंघ बनवले जातात, त्यातून जी दादागिरी निर्माण होते त्याला विरोध आहे. गरीब बिचारा म्हणून आपण सांभाळायचे आणि त्याने आपला मतदारसंघ बांधायचा असल्या गोष्टींना मी हाणतो. दीडदमडीचा आबू आझमी आझमगडहून येथे येतो आणि महाराष्ट्रात दोन मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून येतो. कोण करतो त्याला मतदान, उत्तर प्रदेशातून आलेले लोकच मतदान करतात ना काही विशिष्ट क्षेत्रात बाहेरचे लोक येणारच. काही पारंपरिक उद्योगांमध्ये बाहेरचे लोक येणारच. परंतु येथे आल्यानंतर ते किंवा त्यांना घेऊन जे राजकारण केले जाते, आपापले मतदारसंघ बनवले जातात, त्यातून जी दादागिरी निर्माण होते त्याला विरोध आहे. गरीब बिचारा म्हणून आपण सांभाळायचे आणि त्याने आपला मतदारसंघ बांधायचा असल्या गोष्टींना मी हाणतो. दीडदमडीचा आबू आझमी आझमगडहून येथे येतो आणि महाराष्ट्रात दोन मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून येतो. कोण करतो त्याला मतदान, उत्तर प्रदेशातून आलेले लोकच मतदान करतात ना हा धोका आहे. याच मतदारांना भाळून इथले राजकीय पक्ष जातीवर उमेदवारी देतात त्यातून तुमचे अस्तित्व डावाला लागते. मुंबई स्वतंत्र करण्याचा हाच उद्योग आहे. पद्धतशीरपणे नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून आणायचे आणि मग तुम्हालाच हे विचारणार तुमचा काय संबंध मुंबईशी हा धोका आहे. याच मतदारांना भाळून इथले राजकीय पक्ष जातीवर उमेदवारी देतात त्यातून तुमचे अस्तित्व डावाला लागते. मुंबई स्वतंत्र करण्याचा हाच उद्योग आहे. पद्धतशीरपणे नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून आणायचे आणि मग तुम्हालाच हे विचारणार तुमचा काय संबंध मुंबईशी यासाठी त्यांना बाहेरून लोक हवे आहेत. त्यासाठी पोलीस व पालिका यांना हाताशी धरून एका रात्रीत दोन एकरच्या जमिनीवर झोपडय़ा वसवल्या जातात. कालांतराने याच जमिनीवरील झोपडय़ांना मान्यता देऊन इमारती उभ्या केल्या जातात.\nरोहन टिल्लू- मुंबईची माणसं सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. तेव्हा परप्रांतीयांप्रमाणेच महाराष्ट्रातून येणाऱ्यांनाही तुमचा विरोध असेल का\nराज ठाकरे- मुंबईवर सर्वप्रथम महाराष्ट्रातील लोकांचाच अधिकार आहे. बाहेरून येणाऱ्यांना तुम्ही तीनशे चौरस फु टाची घरे देणार आणि इथल्या मग माणसाला काय बाहेरचे लोक इथे येऊन अधिकार सांगतात पण मुंबईवर पहिला अधिकार हा महाराष्ट्रातील मराठी माणसाचाच आहे.\nगिरीश कुबेर- झोपडय़ांची कालमर्यादा वाढवायला तुमची हरकत नव्हती, मग हा प्रश्न सोडवणार कसा\nराज ठाकरे- माझी हरकत असण्याचा प्रश्नच येत नाही. हे जे काही १९९५ की २०००च्या झोपडय़ांना मान्यता देण्याचा मुद्दा काढला जात आहे, हे सगळं झूट आहे. गेल्या काही दिवसात येथे अनेक लोक झोपडपट्टय़ांमध्ये राहण्यास आले असून त्यांनाही मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. अत्यंत पद्धतशीरपणे मुंबईची वाट लावण्याचे, येथे परप्रांतीय घुसवण्याचे काम सुरू आहे. फूटपाथवर राहणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार दिला जातो. त्यालाही आधार कार्ड पोस्टाने पाठवले जाते हे कसे घडते यामागे अनेक संस्था पद्धतशीरपणे काम करत आहेत. येथे मतदानाचा अधिकार मिळाला, रेशनकार्ड मिळाले की घर मिळेल आणि एकदा घर मिळाले की आपला मतदारसंघ तयार होईल असे हे मुंबई तोडण्याचे षड्यंत्र सुरू आहे. मराठी लोकांना राजकारणातून हद्दपार करण्याचे हे काम आहे. मी जे बोलतो ते भविष्यात खोटे ठरले तर राजकारण सोडून देईन.\nरोहन टिल्लू - उत्तर प्रदेशातील लोकांप्रमाणेच जैन लॉबी येथे कार्यरत आहे, ते आपल्या सोसायटय़ांमध्ये मराठी माणसाला जागा देत नाहीत..\nराज ठाकरे- त्यांनी जर उत्तर प्रदेशच्या नेत्यांप्रमाणे राजकारण सुरू केले तर मी त्यांच्या विरोधातही उभा राहीन. जैन लोकांच्या सोसायटय़ांमध्ये मराठी माणसाला घर नाकारले जाते याकडेही माझे लक्ष आहे. एके दिवशी माझ्या स्टाईलने तोही विषय हाताळीन.\nकैलास कोरडे- मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ असावा, मुंबई महापालिकेचे विभाजन व्हावे असे मुद्दे वेळोवेळी येत असतात. आपले काय मत आहे\nराज ठाकरे- मुंबईसाठी स्वतंत्र सीईओची अथवा पालिकेच्या विभाजनाची कोणतीही आवश्यकता नाही. महापालिका व राज्य शासन यांच्यात चांगला समन्वय असले तर मुंबईचे प्रश्न सोडविण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे दोन महापालिकांची कोणतीही गरज नाही.\nगिरीश कुबेर- पश्चिम बंगालमध्ये ममता, दक्षिणेत करुणानिधी हेही टोकाचे प्रांतीयवाद जपतात मात्र त्यांना कोणी संकुचित म्हणत नाही आणि इथे मात्र तुम्हाला संकुचित म्हटले जाते, असे का होते\nराज ठाकरे- याचे कारण महाराष्ट्र आणि गुजरात हे दोनच प्रांत भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या मध्ये लटकलेले आहेत. त्यामुळे ना आम्हाला उत्तरेतील आपले मानतात ना दक्षिणेतील विचारतात. साधी गोष्ट लक्षात घ्या, राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याला फाशी न देण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत मंजूर होतो आणि त्यांना कोणी बोलत नाही.. तेव्हा थोबाडे बंद होतात. तो ओमर अब्दुल्ला काश्मीरच्या विधानसभेत अफजल गुरूला फाशी देऊ नका असे सांगतो आणि कोणी आवाजही काढत नाही. अन्य लोकांनी त्यांच्या प्रांतिक गोष्टी मांडल्या तर त्यांना कोणी विचारत नाही. आम्ही महाराष्ट्रात या गोष्टी मांडल्या की दुर्दैवाने आमचेच लोक आम्हाला जाब विचारतात.\nप्रशांत दीक्षित- जे प्रादेशिक पक्ष मग तो शिवसेनाही असेल राष्ट्रीय बनायला निघाले की संपू लागतात, असे का होते\nराज ठाकरे- प्रत्येकजण आपली प्रादेशिक भावना जपत आला आहे. महाराष्ट्र काही बोलला की त्याला टोचून बोलायचे हाच उद्योग दिल्लीसह सारे करतात. माझ्या आंदोलनानंतर देशातील अनेक राज्यातील लोकांनी माझ्या भूमिकेचे समर्थन केले आहे. बाहेरच्या राज्यातील लोक तुम्हाला हिंग लावून विचारत नाहीत, तेव्हा तुमचे तुम्हालाच ठाम उभे राहण्याची गरज आहे.\nसंदीप आचार्य- अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनावरून बाळासाहेबांनी त्यांच्या बऱ्याच टोप्या उडवल्या. तुमचे अण्णांच्या आंदोलनाविषयी काम मत आहे\nराज ठाकरे- अण्णांच्या आजूबाजूची चौकडी ही माझ्यासाठी एक गूढच आहे. त्यांना नक्की काय करायचे आहे ते कळत नाही. त्यामुळेच पहिल्यांदा दिल्लीला जो प्रतिसाद त्यांना मिळाला तसा तो नंतर मिळाला नाही. मुळात लोकांचे प्रश्न आणि अण्णांच्या आंदोलनाचा काही संबंध नव्हता. सुरुवातीला लोकांना काही कळलेच नाही, आता अण्णा आले म्हणजे भ्रष्टाचार संपणार. नंतर अण्णांनाच कळेना काय संपणार एखाद्या गोष्टीच्या किती अधीन व्हायचे हे समजले पाहिजे. भ्रष्टाचारावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. मात्र लोकपाल ते किती यशस्वी करू शकेल हे मी आज सांगू शकत नाही.\nगिरीश कुबेर- अण्णांचे आंदोलन हे मराठी माणसाचे प्रतीक वाटते की अमराठी माणसांच्या हातात गेलेले आंदोलन वाटते\nराज ठाकरे- त्यांच्या आंदोलनाकडे मराठी-अमराठी असे पाहून चालणार नाही. अण्णा मराठी आणि बेदी अमराठी अशी वर्गवारी करता येणार नाही. काय आहे, लोकांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्यानंतर तुम्ही कसे वागता याकडे लोक बारकाईने पाहत असतात. किरण बेदी व अन्य लोक ज्याप्रकारे नंतर वागत होते त्याला वाह्य़ातपणा म्हणतात. यश व प्रसिद्धी पचवायची ताकद लागते. नाहीतर आज जे अण्णांचे झाले ते होऊ शकते.\nविनायक परब- तुम्ही ‘जे जे स्कूल’चे विद्यार्थी, आजची त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. त्यासाठी तुम्ही काही करणार का\nराज ठाकरे- ‘जेजे रंजले गांजले’अशी म्हण आहे त्याऐवजी ‘जेजे स्कूल गंजले’ असे म्हणावे लागेल. सरकारने ‘जेजे’ची वाट लावली आहे. आज अशा अनेक चांगल्या संस्थांच्या जमिनीवर सरकारमधील लोकांचा डोळा आहे. जेजे स्कूलचे सरकारनियुक्त एक डीन होते. त्यांनी अनेक नामवंत कलावंतांनी काढलेली पेंटिंग अक्षरश: धुतली व वाळत घातली. हा डीन सरकारचा कर्मचारी. गायतोंडे यांच्यासारख्या विख्यात चित्रकाराचे पेंटिंग फ्रेममध्ये बसत नाही, म्हणून फाडले. अशा गोष्टी होणार असतील तर चांगल्या खाजगी लोकांच्या हाती ही संस्था गेली तर बिघडले कोठे\nस्वाती खेर- तुम्ही नेहमी म्हणता की, उमेदवारांवर तुमचा वचक असेल पण तुमच्या नगरसेवकांची उपस्थिती सर्वात कमी होती. तुमचे नगरसेवक सभागृहातच येत नाहीत तर तुम्ही वचक कसा ठेवणार\nराज ठाकरे- मी ही गोष्ट लक्षात घेऊन आमदारांसाठी तीन वेळा सह्य़ा करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विधानसभेत माझे आमदार सही केली आणि गेले असे आता होत नाही. त्याचप्रमाणे पालिकेतील नगरसेवकांवरही योग्य वचक ठेवला जाईल. माझ्या नगरसेवकांकडून काही चुका झाल्या नाहीत असे मी म्हणणार नाही. पक्ष नवीन असतो अनेक गोष्टी नव्याने सामोऱ्या येतात. मात्र एक गोष्ट मी ठामपणे सांगतो यापुढे अशी गोष्ट होणार नाही, याची ठाम खात्री देतो. जशी आता परीक्षा घेतली तशीच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचेही दर तीन महिन्यांनी प्रशिक्षण वर्ग घेतले जातील. यातून माझे लोकप्रतिनिधी अधिक कार्यक्षम होतील.\nगिरीश कुबेर- एम.एफ. हुसेन यांच्या मृत्यूनंतरही काही लोकांनी त्यांना विरोध केला. त्याच वेळी पंढरपूर येथे सरकारी इतमामात हुसेन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका तुम्ही मांडलीत..\nराज ठाकरे- एम.एफ. हुसेन यांना माझा कधीच विरोध नव्हता. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांनी जी (हिंदू देवदेवतांची) चित्रे काढली ती काढली नसती तर बरे झाले असते. प्रत्येक देशाची एक संस्कृती असते. हुसेन हे मोठे चित्रकार होते त्यांनाही भारतीय संस्कृतीची कल्पना होती त्यामुळे त्यांनी असली चित्रे काढण्याचे टाळायला हवे होते. भारतात जिथे धार्मिक वातावरण आहे अशा ठिकाणी हिंदू देवदेवतांची विचित्र चित्रे काढली तर काय होईल, याची कल्पना हुसेन यांनी बाळगायला हवी होती. पण म्हणून त्यांचे अंत्यसंस्कारही भारतात होऊ देणार नाही असे म्हणणे सर्वस्वी गैर होते. म्हणून पंढरपूर येथे सरकारी इतमामात हुसेन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका मी मांडली.\nराज ठाकरे यांची मुलाखत जशीच्या तशी बघण्यासाठी www.youtube.com/IndianExpressOnline वर क्लिक करा.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://news-of-mayanagari.blogspot.com/2018/06/blog-post.html", "date_download": "2018-11-21T00:05:04Z", "digest": "sha1:RKZTM2SGTJAO6QT76DQRH7HFCYQZ5GBK", "length": 9079, "nlines": 42, "source_domain": "news-of-mayanagari.blogspot.com", "title": "News of Mayanagari : मकरंद अनासपुरे यांचा ‘पाणी बाणी’ आजपासून (८ जुन) प्रदर्शित", "raw_content": "\nमकरंद अनासपुरे यांचा ‘पाणी बाणी’ आजपासून (८ जुन) प्रदर्शित\nमकरंद अनासपुरे, तेजा देवकर, रविंद्र मंकणी, रवीराज आणि ज्योत्स्ना राजोरीया यांचा आगामी चित्रपट ‘पाणी बाणी’ आजपासून (८ जून २०१८) महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची कथा ही गावात ठाण मांडून बसलेल्या जीवघेण्या दुष्काळाची आहे. आजवर मराठी चित्रपटामधून बरेच नवनवीन विषय हाताळले गेले आहेत असाच एका डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेवर आधारित दिग्दर्शक सदानंद दळवी व प्रज्योत कडू आणि निर्माते अतुल दिवे यांनी ‘पाणी बाणी’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसमोर आणलेला आहे.\nमराठी चित्रपटसृष्टीमध्ये संगीतकार आणि गायक म्हणून कार्यरत असलेले अतुल दिवे, यांनी आता चित्रपट निर्मितीमध्येही पदार्पण केले आहे. ‘स्वरसाक्षी’ प्रॉडक्शन बॅनरखाली ‘पाणी बाणी’ नावाचा चित्रपट यांनी तयार केला असून त्यांनी जलसंवर्धनाचा संदेश देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. आता पर्यंत अतुल दिवे यांची १५०० गाणी रेकॉर्ड झाली असून ३५०० गाण्याचे प्रोग्राम त्यांनी आता पर्यंत केलेले आहेत.\nया चित्रपटातील गीतांना अतुल दिवे यांनी गीतबद्ध केले असून अतुल दिवे यांनी वैशाली माडे यांच्या सोबत गायनातही आपला सहभाग नोंदविलेला आहे. संगीत संयोजनामध्ये शिव राजोरीया आणि मधु रेडकर यांनी अतुलजींना सहकार्य केले आहे. या चित्रपटाचे संगीत झी म्युझिक कंपनी मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचले आहेच.\nया चित्रपटा विषयी अधिक माहिती देताना अतुल दिवे म्हणाले की “ सामाजिक बांधिलकी आणि ज्वलंत समस्येला केंद्रस्थानी ठेवून पाणी बाणी ची निर्मिती करण्यात आलेली आहे. आज शहरात व खेडोपाड्यात पाणीटंचाई भीषण आहे त्या पाणीस्त्रोताचे संवर्धन आणि नवीन स्त्रोताची निर्मिती करणे काळाची गरज आहे. पाण्याचे थेंब न थेंब साठवले पाहिजे तेव्हाच सगळीकडे आनंदी आनंद पसरू शकले. यावरच पाणी बाणी ची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांनी चित्रपटातून आनंद आणि संदेश घ्यावा.”\nचित्रपटा विषयी अधिक माहिती देताना डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की “पाणी टंचाई वर लिहिलेली गीते या चित्रपटाचा आत्मा आहे. या गीतांवर दृश्य स्वरुपात पडद्यावर साकारता येईल का, या वर संगीतकार अतुल यांच्याशी चर्चा करताना या चित्रपटाची संकल्पना पुढे आली.”\nया चित्रपटाच्या कथानकात गावाने अनेक वर्ष पाऊस पाहिलेला नाही. दुष्काळाला कंटाळून येथील तरुण गाव सोडून चाललेले याच वेळी बाहेर गावाहुन आलेला एक तरुण त्यांना आश्वासन देतो की मी तुमच्या सर्वांच्या मदतीने गावातील दुष्काळाचा नायनाट करू शकतो. मात्र गावातील जमीनदार या तरुणाचा डाव उलथून टाकण्याचा सतत प्रयत्न करत असतो. परंतु गावकऱ्यांच्या साथीने तरुण गावाला दुष्काळ मुक्त करतो. यात बाहेर गावाहुन आलेल्या तरुणाची(नायक) भूमिका मकरंद अनासपुरे यांनी साकारली असून यात नायक श्रमदानातून गावात जलयुक्त शिवार निर्मितीसाठी झटत आहे. नायकाचा डाव उलथून टाकणाऱ्या जमीनदाराची भूमिका रविंद्र मंकणी सकारात आहे. त्याच प्रमाणे प्रत्येकवेळी नायकाच्या पाठीशी उभी राहणारी व चित्रपटात सरपंचाच्या (रविराज) मुलीची भूमिका तेजा देवकर (नायिका) यांनी बजावली आहे. जलसंवर्धनाचा संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन आवश्य पाहावा.\nमाध्यम संपर्क:- अॅस्पायर पी आर & स्ट्रॅटेजी प्रा.ली. वर्षा मराठे ९३७०२२०२७०, ६४०१०१२८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/commander-abhilash-tomy-to-begin-his-second-circumnavigation-globe-golden-globe-race-1708562/", "date_download": "2018-11-21T00:23:00Z", "digest": "sha1:MM4GN36OR4MHGBUHETBAFPZH3FUOCHCH", "length": 24100, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "commander abhilash tomy to begin his second circumnavigation globe golden globe race | पुन्हा जगावेगळ्या धाडसाची अभिलाषा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअनुदान दुसऱ्याच्या खात्यात जमा, तलाठय़ास मारहाण, आरोपीस अटक\nअश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी तपास अधिकारी बदलण्याची मागणी\nझेविअर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन अनधिकृत\nमाजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे बेकायदा बांधकाम तोडले\nचिमुकलीच्या अन्ननलिकेतून ‘सेफ्टी पिन’ काढली\nपुन्हा जगावेगळ्या धाडसाची अभिलाषा\nपुन्हा जगावेगळ्या धाडसाची अभिलाषा\nया वेळी ही जगभरातील १८ दर्यावर्दीमधली स्पर्धा आहे.\nफ्रान्सच्या ल सेबल डी ओलॉन या बंदरावरून सागर परिक्रमेसाठी निघालेली कमांडर अभिलाष टॉमी यांची बोट. छायाचित्र सौजन्य : टीम बिशप, पीपीएल मीडिया आणि गोल्डन ग्लोब रेस ही जगभरातील १८ दर्यावर्दीमधली स्पर्धा आहे.\nकमांडर अभिलाष टॉमी पुन्हा एकदा शिडाच्या बोटीतून सागर परिक्रमेला निघाले आहेत. मागच्या वेळची परिक्रमा म्हणजे भ्रमंती होती तर या वेळी ही जगभरातील १८ दर्यावर्दीमधली स्पर्धा आहे.\nसमस्त जग फुटबॉलमध्ये बुडालेले असताना आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातदेखील क्रिकेटच्या मॅच नसताना भारतीयांना फारसे काम नसते. दुसरीकडे बॉलीवूडप्रेमी संजूबाबाच्या प्रेमात आकंठ बुडालेले असताना एक भारतीय मात्र एका जगावेगळ्या सागरसफरीवर निघाला आहे, याचीदेखील कल्पना नसते. १ जुल २०१८ ला फ्रान्सच्या ल सेबल डी ओलॉन या बंदरावरून कमांडर अभिलाष टॉमी दुसऱ्यांदा सागर परिक्रमेला निघाले आहेत. जगभरातील १८ दर्यावर्दी स्पर्धकांमध्ये ते एकटेच भारतीय स्पर्धक आहेत, तेदेखील निमंत्रित.\nसागर परिक्रमा म्हणजे शिडाच्या बोटीतून जगाला प्रदक्षिणा घालणे. तसे ते २०१२-१३ मध्येदेखील सागर परिक्रमा करून आले होते. पण तेव्हाची आणि आत्ताची सागर परिक्रमा यामध्ये शब्दश: जमीन-अस्मानाचे अंतर आहे. कारण तेव्हा ते थेट सॅटेलाइट यंत्रणांचा वापर करत होते. आत्ता त्यांच्याकडे आहे केवळ एक होकायंत्र, काही नकाशे (जे सागराची खोली तसंच प्रदेश दाखवतील) आणि आकाशातील ग्रहतारे. आत्ताची सागर परिक्रमा ही स्पर्धा आहे.\nसमस्त भारतीयांसाठी अभिमान वाटावी अशीच ही गोष्ट आहे. पण याची सुरुवात आणि अखेरीस त्यांचं सागरावर स्वार होणं हे बऱ्याच अडचणींतून साकार झालं आहे. एकतर आपल्याकडे अशा प्रकाराला फारसं प्रोत्साहन मिळत नाही. यापूर्वीची त्यांची परिक्रमा भारतीय नौदलाच्या माध्यमातून झाली होती. आत्तादेखील त्यांना नौदलाचे सहकार्य आहेच, पण त्याशिवाय त्यांना बऱ्याच गोष्टी स्वत:लाच कराव्या लागल्या आहेत. अगदी बोट बांधणीच्या खर्चापासून जुळवाजुळव होती. पण अक्वारीस शिपयार्डच्या रत्नाकर दांडेकर यांनी ही बोट बांधून दिली, आजवर त्याच्या खर्चाबद्दल त्यांनी चकारही काढलेला नाही. गोवा शिपयार्डने देखील मदत केली आहे. कमांडर दिलीप दोंदे (निवृत्त) त्याच्यासोबत प्रत्येक घडामोडीत होतेच. एकूण खर्चाचा अंदाज लावायचाच तर काही कोटी रुपये खर्च झाले आहेत. हे सारेच प्रकरण खूप दमवणारे असल्याचे अभिलाष सांगतात.\nया परिक्रमेमध्ये सर्वात महत्त्वाची बाब होती ती ही बोटच. कारण १९६८-६९ मध्ये जशी बोट वापरली तशीच आत्ता वापरणे बंधनकारक होते. त्यामुळे केवळ दहा मीटर लांबीच्या बोटीवर त्यांना आत्ता पुढचे किमान ३०० दिवस काढावे लागणार आहेत. ही बोट पाहणे आणि त्यावरून समुद्रावर भटकणे हा एक भन्नाट असा अनुभव आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने या बोटीवर अभिलाष यांची भेट घेतली तेव्हा ३०० दिवस एवढय़ाशा जागेत वावरणे हेच सर्वात पहिले आव्हान असल्याची जाणीव झाली होती. बोटीच्या पुढील बाजूस साधारण दोन मीटर बाय दोन मीटर अशी काय ती मोकळी जागा. बाकी सर्व ठिकाणी काही ना काही कामाच्या वस्तू. तळाशी साधारण तीन एक मीटर रुंद आणि सात-आठ मीटर लांब खोली, ज्यात झोपण्याची जागा, खाद्यपदार्थ, पाणी, इतर सामग्री. किचन आणि टॉयलेटदेखील तेथेच. बोटीच्या शेवटाला सुकाणू आणि त्यासमोर तळाच्या खोलीत उतरायच्या जिन्यासमोर दोन बाय एक फूट लांबीचा मोकळा खड्डा. ज्याच्या एका टोकाला सुकाणू, दुसऱ्या टोकाला शिडाच्या खांबाच्या तळाशी होकायंत्र. या चिंचोळ्या रिकाम्या जागेच्या मागे ऑटो पायलटची एक छोटी दांडी. बोटीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी अगदी एक फूट रुंदीची चिंचोळी जागा. झोपायचे असेल तर तळाशी असणाऱ्या खोलीत दोन फूट रुंदीचा बेड हीच काय ती जागा.\nबोटीचं वर्णन करायचं तर इतकंच करता येईल. यापेक्षा तेथे अधिक काहीच नाही. तांत्रिक बाबीमध्ये एक हॅम रेडिओ आहे आणि सागराची खोली दाखवणारे एक यंत्र. सॅटेलाइट फोन असेल पण तो केवळ स्पर्धा आयोजकांच्या संपर्कासाठी आणि अगदीच गरज पडली तर वैद्यकीय मदतीसाठी. त्यापलीकडे संपर्क साधला तर स्पध्रेतून बाद.\nया सर्व गणितामुळे ही सागर परिक्रमा बरीच प्रदीर्घ अशी ठरणार आहे. अशा प्रकारची पहिली सागर परिक्रमा पूर्ण होण्यास ३१२ दिवस लागले होते. पण या बोटीतून प्रवास करणे ही एक प्रकारची िझगच आहे. अनुभव घेतल्याशिवाय खरे तर ते कळणारच नाही. खुल्या समुद्रात कोणत्याही यंत्राचा आधार न घेता केवळ वाऱ्याच्या आधारे मलोन्मल अंतर कापणं हे तितक्याच मेहनतीचं आहे. अभिलाष टॉमी यांच्याबरोबर या बोटीतून तासभर प्रवास करताना या सफरीच्या खडतरपणाचा अंदाज आला.\nयेथे महत्त्वाचं असतं ते नेमकी दिशा पकडणं. दिशा पकडायची तर आधी तुम्ही कोठे आहात हे ठरवावं लागतं. मग कोठे जायचं ती दिशा निश्चित करावी लागते. मग उत्तरेपासून ती दिशा किती अंशावर आहे हे ठरवून सुकाणू त्या खांबाच्या तळाशी असणाऱ्या होकायंत्रातील त्या अंशाच्या दिशेने स्थिर ठेवावा लागतो. त्याआधी तुम्हाला वाऱ्याची दिशा पाहून शीड उघडावं लागतं. हे शीड उघडणं म्हणजे सर्वात मेहनतीचं काम. आहारशास्त्रवाल्यांच्या भाषेत सांगायचं तर दिवसातून किमान दोन वेळा शीड उघडणे आणि बंद करणे यामध्ये किमान चार हजार २०० कॅलरीज खर्च होऊ शकतात. वेगवेगळ्या ठिकाणाच्या दोऱ्या सोडायच्या, त्या पुन्हा दुसऱ्या ठिकाणी बांधून ठेवायच्या असा सारा या टोकापासून त्या टोकापर्यंतचा धावपळीचा मामला. एवढं झाल्यानंतर सुकाणू पकडून बसायची जागा अगदीच चिंचोळी. त्यामुळे धावपळीनंतर आराम असा नाहीच. पण एकदा का शीड उघडले की बोटीला मिळणारा वेग हा काही औरच असतो. बोटीच्या पुढच्या बाजूस जाऊन उभं राहिल्यास लक्षात येतं की सागरावर स्वार होणं म्हणजे काय असतं. शीड ज्या दिशेने उघडलं त्या बाजूला बोट कललेली असते आणि वाऱ्याच्या वेगाने बोट सागरातून वेगाने मार्ग काढत असते. ही िझगच कदाचित वारंवार असं साहस करायला भाग पाडत असावी. त्यासाठीच तर अभिलाषदेखील निघाले आहेत. आत्ता त्यांच्याशी संपर्क थेट ३०० दिवसांनंतरच होणार आहे.\n१९६८-६९ साली आयोजित केलेल्या सागर परिक्रमेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त या विशेष स्पध्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. तेव्हा वापरली तशीच बोट वापरणं, तेव्हाइतकीच साधनसामग्री, तंत्रज्ञान वापरणं यामध्ये बंधनकारक आहे. सर रॉबिन नॉक्स जॉन्स्टन यांनी त्या वेळी नऊ स्पर्धकांमध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. त्यांना सागर परिक्रमा पूर्ण करण्यास ३१२ दिवस लागले होते. कमांडर अभिलाष टॉमी यांनी सर रॉबिन यांच्या सुहाली या बोटीची प्रतिकृतीच केली असून त्यांच्या बोटीचं नाव ‘तुरिया’ असं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nआई रागावण्याच्या भीतीने आठ वर्षांच्या मुलाचे पलायन\nआफ्रिकेतील मालावी हापूस पुण्यातील फळबाजारात दाखल\nबावखळेश्वर मंदिरावर कारवाई सुरू\nमुंबईची कूळकथा : साष्टीचे गवेषण\nपाण्याचा वाढीव कोटा मंजूर करा\nअंतर्गत मेट्रोची उन्नत भरारी\n५८४ मुजोर प्रवाशांना तडाखा\nमुंबईत हवेची गुणवत्ता घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012755-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-less-procurement-akola-washim-districts-5708", "date_download": "2018-11-21T00:50:52Z", "digest": "sha1:VFJCHMCASB6MIMOCZJDQRXEDE5T745FY", "length": 16323, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, less procurement in akola, washim districts | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोला, वाशीममध्ये तूर खरेदीला थंड प्रतिसाद\nअकोला, वाशीममध्ये तूर खरेदीला थंड प्रतिसाद\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nअकोला : अाधारभूत किमतीने तूर खरेदी सुरू करून अाठवडा उलटला तरी अद्यापही सर्वच केंद्रे कार्यान्वित झाली नाहीत. शिवाय जे केंद्र सुरू झाले अाहे, तेथेही फारशी अावक नसल्याची स्थिती समोर अाली अाहे. अकोला अाणि वाशीम या दोन जिल्ह्यांत २ फेब्रुवारीपासून शनिवार (ता. १०) पर्यंत केवळ ९६२ क्विंटल तूर खरेदी झाली अाहे.\nअकोला : अाधारभूत किमतीने तूर खरेदी सुरू करून अाठवडा उलटला तरी अद्यापही सर्वच केंद्रे कार्यान्वित झाली नाहीत. शिवाय जे केंद्र सुरू झाले अाहे, तेथेही फारशी अावक नसल्याची स्थिती समोर अाली अाहे. अकोला अाणि वाशीम या दोन जिल्ह्यांत २ फेब्रुवारीपासून शनिवार (ता. १०) पर्यंत केवळ ९६२ क्विंटल तूर खरेदी झाली अाहे.\nशासनाच्या घोषणेनुसार अकोला व वाशीम जिल्ह्यात शुक्रवार (ता. दोन) पासून खरेदीला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी अकोला जिल्ह्यात अकोला केंद्र उघडले. त्यानंतर पिंजर, पातूर, वाडेगाव सुरू झाले. वाशीममध्ये वाशीम व रिसोड केंद्र उघडले. अकोला जिल्ह्यात अकोला केंद्रावर ३५४ अाणि वाडेगावला २५८, तर पिंजर (ता. बार्शीटाकळी) मध्ये ४८, तर पातूरमध्ये ११ क्विंटल खरेदी झाली.\nवाशीम जिल्ह्यात केवळ रिसोड केंद्रावर २९१ क्विंटल खरेदी झाली. अाधारभूत किमतीने तूर खरेदी सुरू करावी, यासाठी सर्वत्र मागणी केली जात होती. शासनाने केंद्र उघडून अाता अाठवडा लोटत अाहे. तरीही खरेदीची गती वाढलेली नाही. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे केंद्रावर तूर अाणण्याबाबत कळविले जाते. हमीभाव ५४५० रुपये अाहे, तर खुल्या बाजारात ३८०० ते ४६०० दरम्यान तूर विकत अाहे. सोयाबीनप्रमाणे तुरीचे दर वाढतील या अाशेने शेतकरी सध्या तूर विक्रीला अाणत नसल्याचा दावा अधिकारी करत अाहेत.\nउडीद खरेदीतील घोळामुळे अकोट येथील खरेदी केंद्र राज्यभर गाजत आहे. सातत्याने गाजत असलेल्या या केंद्रावर अद्याप तूर खरेदी सुरू झाली नाही. यापूर्वी विदर्भ मार्केटिंग फेडरेशनतर्फे येथे खरेदी केली जात होती. या मोसमात तूर खरेदीसाठी अातापर्यंत कुठल्याच एजन्सीने पुढाकार न घेतल्याने पेच निर्माण झाला अाहे. या ठिकाणी तूर खरेदी तातडीने करण्याची सातत्याने मागणी होत अाहे; परंतु प्रशासनाला एक अाठवडा लोटला तरी तोडगा काढता अालेला नव्हता. या अाठवड्यात खरेदी सुरू होईल, असे सांगितले जात अाहे.\nसध्या सुरू असलेली केंद्रे\nअकोला, पिंजर, वाडेगाव, पातूर, रिसोड अाणि वाशीम\nसुरू न झालेली केंद्रे\nअकोटा, तेल्हारा, पातूर, पारस, मालेगाव, मानोरा\nअकोला तूर वाशीम हमीभाव minimum support price उडीद विदर्भ पुढाकार initiatives प्रशासन administrations\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012757-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/diy/", "date_download": "2018-11-21T00:15:43Z", "digest": "sha1:AMNYYJR2RLGZI4LTU2TOUYP7WMPXCNM5", "length": 10618, "nlines": 121, "source_domain": "putoweb.in", "title": "DIY", "raw_content": "\n११ प्रकारचे मोबाईल फोन जुगाड\n११ प्रकारचे मोबाईल फोन वाचवण्यासाठी जुगाड, मोबाईलची काळजी घेण्यासाठी हे पहाच .. Credit: 5 Minute Crafts\nजगण्याचा काही विनोदी व्याख्या.. वाचाल तर वाचाल..\nपेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू. 💠बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा. 💠चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा. 💠ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस. 💠विद्यार्थी : आपल्या … Continue reading जगण्याचा काही विनोदी व्याख्या.. वाचाल तर वाचाल..\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न...\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nWhatsapp Group वरील हा किस्सा वाचलाच पाहिजे\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न...\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे 04/05/2018\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे 03/05/2018\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012757-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/2018/09/page/2/", "date_download": "2018-11-20T23:19:56Z", "digest": "sha1:LU3GZYY23KYPHSP3YR5LEPCIZY77EAUZ", "length": 14727, "nlines": 80, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "September 2018 – Page 2 – Bolkya Resha", "raw_content": "\nपिठाच्या गिरणीतील खाली सांडलेले पीठ कुठं जातं\nरोजच्या धकाधकीच्या जीवनात आजची तरुणाई बाजारात मिळणाऱ्या तयार पिठालाच पसंती दर्शवताना दिसते. त्यामुळे या तयार पिठाच्याच पोळ्या बहुतेक ठिकाणी बनवल्या जातात. परंतु हे तयार पीठ कितपत भेसळमुक्त असेल याबाबत शाश्वती देता येत नाही. त्यामुळे बहुतेक आपण सर्वचजण पिठाच्या गिरणीतूनच आपले धान्याचे दळण दळून आणताना दिसतो. बऱ्याचवेळा पिठाच्या गिरणीत गेल्यावर आपल्याला तिथे पीठ सांडलेले दिसते. परंतु हे सांडलेले पीठ नेमके कुठे […]\nबॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची छोटी बहीण आहे तिच्या पेक्षाही खूपच सुंदर\nबॉलिवूड अभिनेत्री “विद्या बालनने” आजवर अनेक दमदार चित्रपट साकारले आहेत. त्यामुळेच एक दमदार अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाऊ लागली. सुरुवातीला तिने जाहिरात क्षेत्रात आपले नशीब आजमावले होते. त्यानंतर परिणिता, कहाणी, तुम्हारी सुलू सारख्या चित्रपटात ती झळकली. डर्टी पिक्चर मधील तिच्या बोल्ड अंदाजमुळे काही काळ ती चर्चेत राहिली. त्यामुळे अशाच धाटणीच्या भूमिका ती पुढेही साकारणार का अशीही विचारणा वेगवेगळ्या स्तरातून झाली. […]\nटारझन द वंडर कार चित्रपट अभिनेत्याची पत्नी आहे “ही” अभिनेत्री…जिने साकारली होती हि भूमिका\nमराठीतील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एक गाडी बाकी अनाडी चित्रपटाशी मिळतीजुळती कहाणी असलेल्या “टारझन द वंडर कार” या बॉलिवूड चित्रपटात अभिनेता वत्सल सेठ याने प्रमुख भूमिका बजावली होती. तर याच चित्रपटात अजय देवगण यानेही त्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटा नंतर वत्सलने नन्हे जैसलमेर, हिरोज, पेइंग गेस्टस, होस्टेल, जय हो या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. याखेरीज वत्सलने छोट्या पडद्यावर देखील […]\n“गणपती बाप्पा” समोर डान्स करणाऱ्या या “मराठमोळ्या” शाळकरी मुलीबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही wow म्हणाल\nनुकताच सोशल मीडियावर या शाळकरी मुलीचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. अगदी शाळेचा गणवेश परिधान केलेली मुलगी म्युजीक सुरू झाल्यावर तेवढ्याच उत्साहात गणपती बाप्पा समोर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ “लक्ष्मी ” या म्युजिकल तमिळ चित्रपटातील आहे. चित्रपटात प्रथमच ही मराठमोळी मुलगी चक्क सुपर स्टार प्रभूदेवा सोबत झलकताना दिसत आहे. या मुलीचे नाव आहे “दित्या भांडे”. दित्या […]\n“तुला पाहते रे” मालिकेतील ईशाच्या आई बद्दल माहित नसलेल्या गोष्टी… वाचाल तर wow म्हणाल\nतुला पाहते रे झी मराठी वरील मालिका सध्या खूप गाजतेय, मालिकेत असलेली पात्रे आणि त्यांचा दमदार अभिनय यामुळे मालिका थोड्याच दिवसांत खूप प्रसिद्ध झाली. ह्याच मालिकेत ईशाची आई म्हणजे सौ. निमकर ह्यांच्या बद्दल थोडं जाणून घेऊयात. सौ. निमकर यांचं खरं नाव गार्गी निळू फुले असं आहे. होय ह्या आपल्या सर्वांचे लाडके कलाकार निळू फुले यांची कन्या.. बसलाना धक्का. गार्गी निळू […]\n“ही” प्रसिद्ध अभिनेत्री संभाळतीये आपला तब्बल २००० करोडोंचा बिजनेस…मॅक्रोमॅक्स कंपनीची बनलीय मालकीण\nअनेक बॉलिवूड अभिनेत्री लग्न झाल्यावर चित्रपट सृष्टीपासून दूर गेल्याल्या दिसून येतात. याच यादीत बॉलिवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री “असीन” हिचे नाव घेण्यात येते. असिन हिने अमीर खानच्या “गजनी” या सुपरहिट चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला फिल्म फेअर पुरस्काराने नावाजण्यात आले होते. याआधी असिन दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून नावारूपास आली होती. हिंदी चित्रपटासोबत तामिळ, तेलगू चित्रपटातही ती झळकली. असिन […]\n“बिग बॉस “- १२ च्या सिजनचा सर्वात महागडा ६५ वर्षाचा कंटेस्टंट ….२८ वर्षाच्या गर्लफ्रेंड सोबत बिगबॉसमध्ये केली एन्ट्री\nनुकताच कलर्स वाहिनीवर सलमान खानच्या ” बिग बॉस ” शोची धमाकेदार सुरुवात झाली. यावेळी पहिल्यांदाच हा सिजन गोव्याला पार पडत आहे. या सिजन मध्ये चर्चा रंगली आहे ती ६५ वर्षाच्या “अनुप जटोला” आणि त्यांची २८ वर्षाची गर्लफ्रेंड “जसलीन मथारू” यांची . दोघांनीही प्रथमच आपल्या प्रेमाची कबुली दिली असल्याने मीडियामध्ये या दोघांमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. “अनुप जटोला” हे गायक ,संगीतकार […]\nशोले चित्रपटातील “सांभा”ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची मुलगी आहे ही सुंदर बॉलिवूड अभिनेत्री.. पाहून थक्क व्हाल\nअमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेला “शोले” हा चित्रपट एक सुपरहिट चित्रपट म्हणून ठरला होता. आजही या चित्रपटातील खलनायक गब्बर सिंग आणि सांभाचे डायलॉग प्रचलित आहेत. सांभाची ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव मॅक मोहन आहे. मॅक मोहन यांचे खरे नाव मोहन माखिजानी असे आहे.बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिचे ते मामा आहेत. शोले चित्रपटात सांभाच्या भूमिकेला […]\nबाहुबली आइटम सॉंग मधील ह्या अभिनेत्रीने लगावली होती अभिनेत्याच्या कानाखाली.. अभिनेता रागारागात गेला निघून\nप्रसिद्ध चित्रपट बाहुबली तुम्ही पहिलाच असेल, चित्रपटात एक आइटम सॉंग आहे. त्यामध्ये एक परदेशी अभिनेत्री दिसते तीच नाव स्कारलेट विल्सन. ह्या आइटम सॉंग नंतर हि अभिनेत्री चांगलीच यशस्वी झाली. तिच्या हॉट अदामुळे तिला अनेक चित्रपटांत काम मिळाले. ह्यापूर्वीही ती बजाते रहो, प्रेम अड्डा, जिल्ला, चंडी, शंघाई, येवदु अश्या अनेक चित्रपटांत दिसली. पण बाहुबली मुळे ती चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. यानंतर […]\nहा भारतीय क्रिकेटर दिसला महिलांच्या वेशात, कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल..\nभारतीय टीम मधील पूर्वीचे सलामीवीर बॅट्समन आणि आयपील मधील चेन्नई संघाचे कॅप्टन गौतम गंभीर यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशिअल मीडियावर खूप वायरल होताना दिसत आहेत. ह्या व्हिडिओमध्ये गौतमच्या कपाळावर टिकली आहे आणि डोक्यावर घुंघट ओढलेला दिसत आहे. ह्या व्हिडिओमुळे गंभीरवर हास्यास्पद कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहे. पण ह्या व्हिडिओ मागच सत्य समजल्यावर तुम्ही गंभीरची स्तुती कराल. कारण हि […]\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012757-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farm-pond-scheme-statusamravati-maharashtra-6380", "date_download": "2018-11-21T00:41:44Z", "digest": "sha1:TRO6MIP7XT4ZF2D2XOXVJNAWPR2XHM37", "length": 15601, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farm pond scheme status,amravati, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमरावती जिल्ह्यात नऊ आठवड्यात शेततळ्यांची ६४२ कामे पूर्णत्वास\nअमरावती जिल्ह्यात नऊ आठवड्यात शेततळ्यांची ६४२ कामे पूर्णत्वास\nशनिवार, 10 मार्च 2018\nअमरावती ः खारपाणपट्ट्यासह जिल्ह्यात शाश्‍वत सिंचनाची सोय व्हावी, या उद्देशाने मागेल त्याला शेततळे योजनेच्या अंमलबजावणीला कृषी विभागाकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यातंर्गत अवघ्या ९ आठवड्यांत जिल्ह्यात शेततळ्याची ६४२ कामे पूर्णत्वास गेली आहेत.\nअमरावती ः खारपाणपट्ट्यासह जिल्ह्यात शाश्‍वत सिंचनाची सोय व्हावी, या उद्देशाने मागेल त्याला शेततळे योजनेच्या अंमलबजावणीला कृषी विभागाकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यातंर्गत अवघ्या ९ आठवड्यांत जिल्ह्यात शेततळ्याची ६४२ कामे पूर्णत्वास गेली आहेत.\nजिल्ह्याला ४५०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आहे. यापैकी कृषी विभागाने २४३५ शेततळ्यांचे काम पूर्ण केले आहे. दारिद्रयरेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबात आत्महत्या झाली आहे, त्यांच्या वारसांना निवडप्रक्रियेतील ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्राधान्याने त्यांची निवड योजनेसाठी केली जाते. शेततळी मागणी करणाऱ्या इतर सर्व संवर्गातील शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वावर निवड केली जाते.\nया योजनेसाठी शेतकऱ्याच्या नावावर किमान ०.६० हेक्‍टर जमीन असणे आवश्‍यक आहे. शेततळ्यासाठी कृषी विभागाकडून किमान २६ हजार रुपये तर कमाल ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. खारपाणपट्ट्यातील भातकुली तालुक्‍यात सर्वाधिक दोन हजार तर दर्यापूर तालुक्‍याला १२०० शेततळ्यांचा लक्षांक आहे.\nजिल्ह्यात दोन वर्षांपासून ही योजना राबविली जात आहे.\nतेव्हापासून आतापर्यंत सर्वाधिक १०९५ शेततळी भातकुली तालुक्‍यात झाली आहेत. त्यापाठोपाठ अंजनगावसूर्जी येथे २१७, अमरावती येथे १०८, चांदूरबाजार येथे १०५, अचलपूर येथे १३३ याप्रमाणे शेततळ्यांचे काम झाले आहे. सद्यःस्थितीत २७० शेततळ्यांचे काम सुरू आहे. योजनेअंतर्गंत आतापर्यंत १८०२ शेतकऱ्यांना ७ कोटी ९२ लाख ५५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.\nखारपाणपट्ट्यात सिंचनाची शाश्‍वत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्याच्या प्रयत्नाअंतर्गंत या भागात शेततळ्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून पुढाकार घेतला जात आहे.\nअमरावती सिंचन शेततळे कृषी विभाग\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012757-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/supreme-court-extends-aadhaar-deadline-284490.html", "date_download": "2018-11-20T23:33:32Z", "digest": "sha1:HNN64WR7G56VFZCQPZHB4USFR4BM3B2U", "length": 14812, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुप्रीम कोर्टानं वाढवली अनिश्चित काळासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nसुप्रीम कोर्टानं वाढवली अनिश्चित काळासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत\nपुढील निर्णय येईपर्यंत ही मुदतवाढ असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.\n13 मार्च : सुप्रीम कोर्टानं बँक खातं आणि मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पुढील निर्णय येईपर्यंत ही मुदतवाढ असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.\nबँक खाते आणि मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्याची 31 मार्चची मुदत रद्द करण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं देशभरातल्या कोट्यवधी आधार कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळालाय. सर्वोच्च न्यायालय पुढचा निर्णय देईपर्यंत आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्याची सक्ती नसेल असा महत्त्वाचा निर्णय सुर्वोच्च कोर्टानं दिलाय. फक्त मोबाईल आणि बँक खातेच नव्हे तर 131 प्रकारच्या सरकारी योजनांसाठी हा निर्णय लागू असेल.\nयाचा अर्थ या 131 सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पुढच्या निर्णयापर्यंत आधार कार्ड क्रमांक सलग्न करण्याची सक्ती नसेल. आधार कार्डच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं हा महत्त्वाचा अंतिरम आदेश दिलाय.\nयेत्या ३१ मार्चपर्यंत बँक खातं आणि मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची मुदत होती. सर्वोच्च न्यायालयात आज याप्रकरणी सुनावणी होती. त्यावर 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं ही मुदतवाढ दिली. सरकार याप्रकरणी कोणावरही बळजबरी करू शकत नाही असं मत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नोंदवले.\n31 मार्चपर्यंत आधार कार्ड बँका, फोन यांना लिंक करणं बंधनकारक होतं. जनतेनं ती प्रक्रिया सुरूही केली होती. पण आता कोर्टाच्या या निर्णयानं सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय.\nकोणकोणत्या कारणांसाठी आधार लिंक करावं लागणार होतं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: aadhaar linksupreme courtआधार कार्डआधार लिंकसुप्रीम कोर्ट\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012757-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T23:36:34Z", "digest": "sha1:YES25NWGWGOK2LLWXQDMGQEVCBWR7MR4", "length": 11510, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिपोर्टर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nब्लॉग स्पेसNov 18, 2018\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nमातोश्री बाहेर शिवसैनिक मनात रक्त गोठून स्तब्ध उभा होता...डोळ्यात भीती आणि चिंता मन्न सुनं करणारे असचं होतं...दुपारचे तीन वाजले होते...मातोश्रीबाहेर सेनेचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई,एकनाथ शिंदे, मनोहर जोशी शिवसैनिकांना धीर देत होते...\nशबरीमला मंदिर : हिंदुत्ववादी संघटनांची आणखी एक नवी मागणी\nVIDEO : शबरीमलामध्ये न्यूज18 च्या महिला पत्रकारावर हल्ला\n#MeToo : लैंगिक गैरर्वतनाचे आरोप खोटे, बदनामीचा कट - कोळसे पाटील\nअनिकेत विश्वासराव म्हणतोय, हृदयात वाजे समथिंग\nमहाराष्ट्र Sep 10, 2018\nVIDEO: 3 शहरं 3 रिपोर्टर, ही आहे 'BharatBandh'ची स्थिती\nपुन्हा एकदा पाकिस्तानच्या 'चांद नवाब' यांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमेघानं नंदकिशोरच्या डोक्यावर का फोडलं अंड\n'आधार'मधील गोंधळ उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराविरूद्ध गुन्हा दाखल\nमहिला पत्रकाराने जेव्हा मोदींना विचारलं, तुम्ही टि्वटरवर आहात का \nजेव्हा अँकरने वाचली पतीच्या मृत्यूची ब्रेकिंग न्यूज...\n'गांधी द म्युझिकल'मध्ये बोमन इराणींचे बापूंना प्रश्न\nगोल्डन ग्लोब सोहळ्यात मेरील स्ट्रिपची डॉनल्ड ट्रम्प यांच्यावर टीका\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012757-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/all/page-5/", "date_download": "2018-11-21T00:16:29Z", "digest": "sha1:XL2OLFBFABXO74H6VISJQ526JBRRQN7B", "length": 11686, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्पष्टीकरण- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविसरू नका,पंतप्रधान मोदींही पाकिस्तानला गेले होते,सिध्दूंचा पलटवार\nमला 10 वेळा शपथविधीसाठी आमंत्रण मिळाले. त्यानंतर मी केंद्र सरकारकडे याबद्दल परवानगी मागितली होती.\nसनातन बंदीसंदर्भात केंद्राकडे नवीन प्रस्ताव पाठवला-केसरकर\nतुमच्या खिशातील नोटा तर चायनामेड नाहीत ना\nनितीन गडकरींच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'ला नागपुरातच 'ब्रेक' \nया दिग्गजांनीही बसवले वाहतुकीचे नियम धाब्यावर, दंड भरला नाही\nVIDEO : उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द,अंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की\n'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत'\nआज आरक्षणाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याच्या फक्त वावड्या-नितीन गडकरी\nराज ठाकरेंनी बोलू नये आणि राणेंचीही मध्यस्थी नको,मराठा कार्यकर्त्यांनी बजावले\nमाझ्या वक्तव्याचा तसा अर्थ नव्हता, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण\nMaratha Reservation : काँग्रेस खोटारडी, आरक्षणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न - तावडे\nमराठा मोर्चाच्या तोडफोडीमुळे परतीच्या मार्गी निघालेला वारकरी खोळंबला\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012757-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/murder-case/all/page-4/", "date_download": "2018-11-20T23:50:55Z", "digest": "sha1:7ZYXAK47Q6XTTSKOTS5CFKGDTVGNCGQA", "length": 11484, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Murder Case- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nधर्मरक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केली, मारेकऱ्याची कबुली\nहत्येच्या आरोपाखाली अटक केलेल्या परशुराम वाघमारनं धर्मरक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिलीय.\nपत्रकार जे. डे. हत्या प्रकरणात छोटा राजनसह 9 दोषींना जन्मठेप\nमहाराष्ट्र Apr 25, 2018\nकेडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nअश्विनींच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्या, वडिलांचा आत्मदहनाचा इशारा\nअश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आजपासून वसईच्या खाडीत पुन्हा शोधमोहीम\nकठुआ प्रकरणाची सुनावणी जम्मू-काश्मीरबाहेर घ्या, पीडित कुटुंबाची मागणी\nकठुआ प्रकरणातील दोषींना फाशी देण्यासाठी मी जल्लाद होण्यास तयार -आनंद महिंद्रा\n'माझ्या पोरीची काय चूक होती\n'न्यूज 18 लोकमतचे आभार'\nमहाराष्ट्र Apr 8, 2018\nभानुदास कोतकर आणि कर्डीले यांच्या टोळ्यांना अटकाव कोण करणार\nमहाराष्ट्र Apr 8, 2018\nकेडगाव दुहेरी हत्याप्रकारणात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांसह 4 जणांना अटक\nकोपर्डीप्रमाणेच इतर खटल्यांचा न्याय जलदगतीने लागेल\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012757-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-m-mirrorless-kit-18-55mm-digital-camera-black-price-pnhq1.html", "date_download": "2018-11-20T23:53:26Z", "digest": "sha1:7DAHYNO2PUKFT5HIKSOQFZMTZYNYJB6S", "length": 21449, "nlines": 450, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nकॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nकॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅकसाहोलिक, इन्फिबीएम, स्नॅपडील, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 34,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 158 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 18-55 mm\nअपेरतुरे रंगे f/3.5 - f/5.6\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 4.3 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nमिनिमम शटर स्पीड 60 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1040000 dots\nविडिओ फॉरमॅट H.264, MPEG-4\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफ्लॅश मोडस Auto Flash\n( 813 पुनरावलोकने )\n( 10501 पुनरावलोकने )\n( 8190 पुनरावलोकने )\n( 314 पुनरावलोकने )\n( 5210 पुनरावलोकने )\n( 5482 पुनरावलोकने )\n( 27637 पुनरावलोकने )\n( 8929 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 5270 पुनरावलोकने )\nकॅनन येतोस M मिररवरलेस किट 18 ५५म्म डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012757-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/sony-walkman-nwz-e363-4-gb-video-mp3-player-price-p4jAw.html", "date_download": "2018-11-20T23:50:37Z", "digest": "sha1:3CPXRQK2DXL5CNISARTO3BHCU63GRG23", "length": 12892, "nlines": 296, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनी पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर\nसोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर\nसोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर किंमत ## आहे.\nसोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअरक्रोम उपलब्ध आहे.\nसोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 1,994)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर वैशिष्ट्य\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 463 पुनरावलोकने )\n( 469 पुनरावलोकने )\n( 406 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1394 पुनरावलोकने )\n( 935 पुनरावलोकने )\nसोनी वलकमं नेझ ए३६३ 4 गब विडिओ पं३ प्लेअर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012759-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/zebronics-sigma-dj-4-gb-mp3-player-price-p4krl.html", "date_download": "2018-11-20T23:51:02Z", "digest": "sha1:FQAAHDWTK2XV6FVRR5CIBDR4TJVWW36G", "length": 15675, "nlines": 377, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "झेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nझेब्रॉनिकस पं३ प्लायर्स & इपॉड्स\nझेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर\nझेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nझेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर\nझेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये झेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर किंमत ## आहे.\nझेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nझेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअरफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nझेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nझेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर दर नियमितपणे बदलते. कृपया झेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nझेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 71 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nझेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nझेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Sigma DJ\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 652 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 71 पुनरावलोकने )\n( 30 पुनरावलोकने )\n( 45 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 21 पुनरावलोकने )\n( 45 पुनरावलोकने )\n( 72 पुनरावलोकने )\nझेब्रॉनिकस सिग्मा डज 4 गब पं३ प्लेअर\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012759-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-drip-loan-scheme-be-start-april-5499", "date_download": "2018-11-21T00:46:35Z", "digest": "sha1:MGPSOVZ7YEJ5S3EP4T7MBD4YZM4BDD4D", "length": 16204, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sugarcane Drip loan scheme to be start in April | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊस ठिबक योजनेला एप्रिलपासून सुरवात\nऊस ठिबक योजनेला एप्रिलपासून सुरवात\nमंगळवार, 6 फेब्रुवारी 2018\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठिबक संचाकरिता तयार केलेल्या दोन टक्के व्याजासह कर्जनिगडित योजनेला एप्रिलपासून सुरवात होणार आहे. एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.\nपुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठिबक संचाकरिता तयार केलेल्या दोन टक्के व्याजासह कर्जनिगडित योजनेला एप्रिलपासून सुरवात होणार आहे. एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.\nऊस क्षेत्रासाठी आणलेल्या या योजनेत अनुदान नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहभागाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. अनुदान रद्द करून व्याज सवलत देण्याच्या तरतुदीमुळे या योजनेकडे शेतकरी पाठ फिरवण्याची शक्यता असली, तरी साखर कारखान्यांचा सहभाग असल्यास योजनेला प्रतिसाद मिळू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nऊस ठिबक योजनेला अनुदान देण्यात आलेले नाही. मात्र, व्याज सवलत मिळणार आहे. बॅंका सध्या १२ ते १४ टक्के व्याजाने ठिबकसाठी शेतकऱ्यांना कर्ज देतात. शासनाच्या योजनेमुळे शेतकऱ्यांची दहा टक्के व्याज बचत होईल, असा दावा सहकार विभागाचा आहे. सध्या पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेतून राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ५५ टक्क्यांपर्यंत, तर साधारण गटातील शेतकऱ्याला ४५ टक्क्यांपर्यंत ठिबक संचासाठी अनुदान मिळते. मात्र, कर्जाचा व्याजदर भरमसाठ आहे.\n‘उजनी, भीमा, मुळा, टेंभू, हतनूर, ऊर्ध्व काटोल या सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबकद्वारे सिंचन बंधनकारक होणार आहे. पहिल्या टप्प्यात एप्रिलपासून साखर कारखान्यांच्या मदतीने या योजनेला सुरवात होईल. ऊस उत्पादकांना भविष्यात ठिबक सिंचन सक्तीचे होणार आहे. मात्र, तूर्तास ठिबकसाठी सक्तीऐवजी जागृती करून मोहीम राबविण्याकडे शासनाचा कल राहील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.\nअवघ्या दोन टक्के व्याजात लाभ मिळणार\nराज्यातील शेतकऱ्यांना बॅंका सव्वासात टक्के दराने ठिबकसाठी कर्ज देतील, मात्र शेतकऱ्याला नव्या योजनेत फक्त दोन टक्के व्याजात ठिबक संच मिळणार आहे. ही योजना २०२४ पर्यंत सुरू राहील. कमी व्याजात ठिबकला कर्ज देण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्याच्या वतीने चार टक्के, तर साखर कारखाने सव्वा टक्का व्याज भरेल. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्याला प्रवाही सिंचन पाणीपट्टीत २५ टक्के सवलत मिळेल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nऊस कर्ज विभाग व्याज साखर सिंचन व्याजदर टोल ठिबक सिंचन पाणी कृषी विभाग agriculture department\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/delhi/", "date_download": "2018-11-21T01:00:14Z", "digest": "sha1:IZGCHM4GODN5T7W5MNVIFBXYRAFLLWQK", "length": 28370, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest delhi News in Marathi | delhi Live Updates in Marathi | दिल्ली बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसंपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी ... Read More\nterroristTerror AttackJaish e Mohammaddelhiदहशतवादीदहशतवादी हल्लाजैश ए मोहम्मददिल्ली\nकेजरीवालांना सचिवालयात धक्काबुक्की; अज्ञातानं डोळ्यात फेकली मिरचीपूड\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसुदैवानं केजरीवाल यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. ... Read More\nArvind KejriwaldelhiChief MinisterAAPअरविंद केजरीवालदिल्लीमुख्यमंत्रीआप\nबाबा लगीssन... वरातीतच नवरदेवावर गोळीबार, तरीही उडवला लग्नाचा बार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nखानापूर येथील रहिवासी असलेल्या बादलच्या लग्नाची वरात निघाली होती. त्यावेळी मदनगीर परिसरात वरात येताच दुचाकीवर आलेल्या ... Read More\n ट्रायनं केबल ऑपरेटर्संना फटकारलं, 130 रुपयांतच मिळणार 100 चॅनेल्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण म्हणजे ट्राय (TRAI) ने केबल ऑपरेटर्स आणि डिटीएच सेवा देणाऱ्यांना फटकारलं ... Read More\nToday's Fuel Price : पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nToday's Fuel Price: गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 14 पैसे तर डिझेलचे दर 13 पैशांनी स्वस्त झाले आहेत. ... Read More\n दिल्लीतील 'ही' ठिकाणं आहेत बेस्ट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंधन दरकपात सुरुच; पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 20 पैशांनी स्वस्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 19 पैसे तर डिझेलचे दर 20 पैशांनी स्वस्त झाले आहेत. ... Read More\nशिक्षणाला इमानदार राजकारणाची गरज\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nप्रत्यक्षात शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची गरज आहे. आता शिक्षणासाठी इमानदार राजकारणाची गरज आहे. प्रामाणिक राजकारण आणि स्वच्छ नियत असेल, तर शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले. ... Read More\nइंधन दरात घट; पेट्रोल 18 पैशांनी तर डिझेल 17 पैशांनी स्वस्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 18 पैसे तर डिझेलचे दर 17 पैशांनी स्वस्त झाले आहेत. ... Read More\nरिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या; प्लास्टिकमुक्तीसाठी मॅगीची गरमागरम ऑफर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजगभरातील वाढत्या प्रदुषणाचा विचार करून पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच देशातील मोठी फूड कंपनी नेस्ले इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ... Read More\nMaggi NoodlepollutionPlastic bandelhiमॅगीप्रदूषणप्लॅस्टिक बंदीदिल्ली\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2730?page=1", "date_download": "2018-11-20T23:56:53Z", "digest": "sha1:YAY7LSXTTR5WRH2NCV4XE373R33WONHT", "length": 5961, "nlines": 131, "source_domain": "www.maayboli.com", "title": "न्यू जर्सी | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /न्यू जर्सी\nन्यु जर्सी ए.वे.ए.ठी. ८ जानेवारी २०११ चांद पॅलेस. कार्यक्रम\nकुणी वसंत घ्या... कार्यक्रम\nआपल्या त्या ह्यांना भेटण्यासाठी गटग कार्यक्रम\nबारा ए.वे.ए.ठी, १८ जुन २०११ कार्यक्रम\n२९ सप्टेंबर : मराठी विश्व गणपतीच्या कार्यक्रमात GTG कार्यक्रम\nवरातीमागून घोडं - न्यू जर्सी ए वे ए ठि कार्यक्रम\n१० सप्टेंबर : मराठी विश्व गणपतीच्या कार्यक्रमात GTG कार्यक्रम\nबा.रा. हिवाळी ए वे ए ठि २०१४ कार्यक्रम\nअमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३ कार्यक्रम\nबारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२ कार्यक्रम\nवसंता - डीजे गटग कार्यक्रम\n२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा) कार्यक्रम\nजा अबे जा दिल्या किनारी सुखी रहा.... कार्यक्रम\nन्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी. कार्यक्रम\nबारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३ कार्यक्रम\nप्रेमा, माया आणि जिव्हाळाभौजी स्नेहसंम्मेलन कार्यक्रम\nपरदेसाई (विनय) याने काढलेला पहिला हिंदी चित्रपट.. 100: The Tribute वाहते पान\nन्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. वाहते पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/dakhal-news/marathi-books-review-marathi-books-popular-marathi-books-1702163/", "date_download": "2018-11-21T00:38:01Z", "digest": "sha1:DNEJ4ZCOYTHHD4ESHYGBZQYTSYWR3QX2", "length": 13879, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Books Review Marathi books Popular Marathi Books | वास्तुकलेच्या विश्वात.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअनुदान दुसऱ्याच्या खात्यात जमा, तलाठय़ास मारहाण, आरोपीस अटक\nअश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी तपास अधिकारी बदलण्याची मागणी\nझेविअर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन अनधिकृत\nमाजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे बेकायदा बांधकाम तोडले\nचिमुकलीच्या अन्ननलिकेतून ‘सेफ्टी पिन’ काढली\nएकूणच वास्तुकलेच्या विश्वाची रंजक तितकीच माहितीपूर्ण सफर हे पुस्तक वाचकांना घडवून आणते.\n‘बखर वास्तुकलेची’ - प्रकाश पेठे,\nबखर म्हणजे इतिहास किंवा काळ-व्यक्तीचे चरित्र. प्रकाश पेठे यांच्या ‘बखर वास्तुकलेची’ या पुस्तकाचे स्वरूपही बखरीसारखेच आहे. म्हणजे रूढार्थाने ही बखर नव्हे, पण वास्तुकलेचा त्यात घेतलेला आढावा व्यापक आहे. त्यात इतिहास आहे. जुना तसाच नवा काळ आहे. संकल्पना आहेत. वास्तुसंकल्पक आहेत. विविध शहरांतील-देशांतील वास्तू आहेत. त्यातून भारतीय तसेच पाश्चिमात्य वास्तुकलेचा अन्वयार्थ लेखकाने मांडला आहे. स्वत: अनुभवलेले दुसऱ्यांना सांगावे, या हेतूने हे पुस्तक आकाराला आले आहे. वास्तुकलेच्या क्षेत्रात भारतात आणि भारताबाहेर जे जे दिसले ते मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. याआधीच्या ‘बडोदा नगराची ओळख’ आणि ‘नगरमंथन’ या पुस्तकांमुळे त्यांच्या विवेचनशैलीची ओळख वाचकांना झाली आहे. हे नवे पुस्तकही त्याच वाटेने जाणारे. परंतु विवेचनाचा पट व्यापक असलेले. पुस्तकातील पहिलेच प्रकरण ‘वास्तुकला’ या संकल्पनेची ओळख करून देते. ‘वास्तुकला आणि वास्तव’ हे त्याचे शीर्षक. त्यात पेठे यांनी लिहिले आहे, ‘वास्तुकला हा व्यक्तीसाठी स्वत:चा आणि समाजाचा शोध असतो.’ परिपूर्ण वास्तू ही तिच्या स्थैर्य, उपयोगिता आणि सौंदर्य या गुणांद्वारे ठरत असते, असे सांगत पहिल्या प्रकरणात पेठे यांनी वास्तुकलेच्या विविध अंगांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. पुढचे प्रकरण हे वास्तुकलेच्या इतिहासाविषयी आहे. त्यानंतरचे ‘नववास्तुकलेच्या शोधात..’ हे प्रकरण अहमदाबाद आणि चंदिगढ या वास्तुकलेतील ‘मॉडर्न मूव्हमेंट’ची उदाहरणे ठरलेल्या शहरांविषयी आहेत. तिथल्या विविध वास्तूंच्या छायाचित्रांमुळे वास्तुकलेतला हा नवविचार समजण्यास मदत होते. पुढचे प्रकरण वास्तुकलेतील नवसर्जनकार ल कॉबुर्झिए यांच्याविषयी आहे. पं. नेहरू यांच्या आग्रहाखातर कॉबुर्झिए स्वित्र्झलडहून भारतात आले. त्यांच्या भारतातल्या आणि इतर ठिकाणच्या वास्तुरचनांची ओळख या प्रकरणात करून दिली आहे. याशिवाय मुंबई तसेच भारतभरातील आणि विदेशातीलही अनवट वास्तुरचनांचा व गगनचुंबी इमारतींचा सचित्र परिचय करून देणारी स्वतंत्र प्रकरणे पुस्तकात आहेत. सार्वजनिक वापरासाठीच्या इमारतींची रचना करताना प्रयोगशीलता आणि खर्च यांचे संतुलन राखत केल्या गेलेल्या रचनांची माहिती एका प्रकरणात दिली आहे. ‘माझे हक्काचे घर’ आणि ‘माझे सखेसोबती’ ही प्रकरणेही आवर्जून वाचावी अशी आहेत. पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात कलात्मक, ऐतिहासिक अशा वास्तूंचे जतन करताना येणाऱ्या अडथळ्यांची आणि शक्यतांची चर्चा केली आहे. एकूणच वास्तुकलेच्या विश्वाची रंजक तितकीच माहितीपूर्ण सफर हे पुस्तक वाचकांना घडवून आणते.\n‘बखर वास्तुकलेची’ – प्रकाश पेठे,\nपृष्ठे- १९६, मूल्य- ३०० रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nआई रागावण्याच्या भीतीने आठ वर्षांच्या मुलाचे पलायन\nआफ्रिकेतील मालावी हापूस पुण्यातील फळबाजारात दाखल\nबावखळेश्वर मंदिरावर कारवाई सुरू\nमुंबईची कूळकथा : साष्टीचे गवेषण\nपाण्याचा वाढीव कोटा मंजूर करा\nअंतर्गत मेट्रोची उन्नत भरारी\n५८४ मुजोर प्रवाशांना तडाखा\nमुंबईत हवेची गुणवत्ता घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/b1/new-age/msg10126/", "date_download": "2018-11-20T23:50:28Z", "digest": "sha1:K5GBN3ZMCWIL5PVY4SPO2GPXFQEYKCDB", "length": 11082, "nlines": 76, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "New Age", "raw_content": "\nपरवाचीच गोष्ट. माझ्यासोबत काम करणारी एक मुलगी (सॉरी, ऑफिसातली कलिग म्हणायला हवं. नाहीतर ह्यांच्या स्टेटसला आणि डिग्निटीला धक्का पोचतो) जेवायला बसताना हातात कसलातरी पांढऱ्या रंगाचा पुडा घेऊन आली. मी तिला सहज विचारलं, \"काय गं, हा पुडा कसला\" त्यावर ती म्हणाली, \"Hey, these are tissues, paper napkins कँटिनमधल्या सगळ्या लोकांचे हात पुसणार आहेस की काय\nमी मनात म्हटलं, \"बिच्चारी मेड, आता ही बया इंग्लिशमधून बोलल्यावर त्या बिचारीला काय कळणार डोंबल\" पण हे माझ्या 'कलिग'ला सांगून काही फायदा नव्हता. कारण तिला मग बया म्हणजे कोण आणि डोंबल म्हणजे काय ते सांगावं लागलं असतं.\nपुन्हा गंमत अशी की तिने काही सगळे 'पेपर नॅपकिन्स' वापरले नाहीतच. (खरंतर थोड्याशा चिडक्या आणि औपरोधिक सुरात) मी तिला उरलेल्या कागदांचं काय करणार असं विचारल्यावर म्हणते, \"पँट्रीबॉय पिक करून डस्बिन मध्ये थ्रो करेल... डोंट वरी...\"\nकाही दिवसांनी तिचा 'फास्ट' होता. मला म्हणाली, \"ममाने 16 सोमवार्स करायला सांगितले आहेत. आज थर्ड आहे. माझ्यासोबत मॅक्डीमध्ये चल ना\" मी चमकलो. म्हटलं की ही 'मॅक्डी'मध्ये जाऊन काय करणार\" मी चमकलो. म्हटलं की ही 'मॅक्डी'मध्ये जाऊन काय करणार त्यात मी डबा आणला होता.\n\"मॅक्डीमध्ये घरून आणलेलं काही खाता येतं का\n इतके दिवस IT मध्ये असून तू इतका कसा रे बॅकवर्ड Do you think McD's is a place like that\n\"पण माझ्या डब्याचं काय करायचं\n\"तुझा टिफिन जाऊ दे बॅगमध्ये... वीऽल सी दॅट लेऽटर. मी तुझा लंच स्पॉन्सर करते.\"\nतरी मी डबा घेऊनच निघालो. म्हटलं जाता जाता माय्क्रोवेववर गरम करूयात. संध्याकाळपर्यंत टिकेल. म्हणजे रात्रीच्या जेवणाचा प्रश्न मिटला.\nतिचा 'फास्ट' असल्यामुळे तिने फ्रेंच फ्राइज़ (ह्याला मराठीत बटाट्याचे काप म्हणतात) घेतले आणि मला बरीच भूक असल्यामुळे मी शाही फ्रँकी (ही म्हणजे आपली गुंडाळी पोळी... फक्त, मैद्याची) घेतली. मग तिकडच्या वेटरने अत्यंत अदबीने सॉस आणून दिला. इतकी अदब पाहून मला एकदम गुदमरल्यासारखं झालं. (आम्हाला आपली 'हाटेला'तल्या फडका मारणाऱ्या पोऱ्याची सवय. असे ब्रँडेड टी-शर्ट आणि स्वच्छ टोपी घालून चकचकीत ट्रेमध्ये काही 'पेपर नॅपकिन्स' आणि सॉस देणारी माणसे पाहिली की मला मी स्वतः इतका गबाळा वाटतो की विचारू नका.) माझी ती फ्रँकी खाऊन होत आली होती. ती आपली एकेक फ्रेंच फ्राय इतक्या नाजूकपणे तोंडात टाकत होती की तो हात तितक्याच नाजूकपणे आपल्या हातात यावा असं क्षणभर मला वाटून गेलं. पण तेवढ्यात आपण कोण आहोत, आपली ऐपत काय ह्याची जाणीव होताच, तिने एखाद्या झुरळाला जितक्या तत्परतेने झटकून द्यावे तितक्याच तत्परतेने मी तो मोहक विचार माझ्या मनातून झटकून टाकला...\nमी तिला सहज म्हटलं, \"ह्या शाही फ्रँकीचा ऐवज तसा बराच असूनही माझी भूक काही भागली नाही. आणि तुझं ह्या ४०-४५ फ्रेंच फ्राइज़ वर कसं निभावणार\n\"ऐवज म्हणजे...\" - मला पण प्रश्न पडला की 'ऐवज' ह्या शब्दाचं हिला कळेल असं काय भाषांतर करता येईल - \"ऐवज म्हणजे क्वांटिटी... ही शाही फ्रँकी तशी भरपूर होती तरी मला अजून थोडी भूक आहे आणि तुझं एवढ्याशा फ्रेंच फ्राइज़वर आवरलं - \"ऐवज म्हणजे क्वांटिटी... ही शाही फ्रँकी तशी भरपूर होती तरी मला अजून थोडी भूक आहे आणि तुझं एवढ्याशा फ्रेंच फ्राइज़वर आवरलं\nमला वाटलं की ह्या अशा कलरफुल मुलीने थोडंसं कॅलरीफुल खायला काय हरकत आहे. अंगापिंडाने थोडी तरी भरेल... (डोक्याने कधीही भरणार नाही याची खात्री आहे.)\nजरा वेळाने आम्ही परत हापिसात जायला निघालो. सहज म्हणून तिला बिल विचारलं, \"Why do you care मी दिलेत ना\n\"अगं, तसं नाही. परत मी कधी एकटा किंवा दुसऱ्या कोणासोबत आलो जेव्हा मला बिल द्यायचं असेल तर साधारण अंदाज पाहिजे ना\n तुझी शाही फ्रँकी होती 105 ची आणि फ्रेंच फ्राइज़ होते 35 चे...\"\nमाझी तर छातीच दडपली. १०५ रुपयांत एक गुंडाळी पोळी आणि बटाट्याचे ४५ काप ३५ रुपयांचे आणि बटाट्याचे ४५ काप ३५ रुपयांचे ह्या पोरीला आपण मस्तपैकी पेणचे पोह्याचे, बटाट्याचे आणि नाचणीचे पापड खायला घालूयात आणि विचारुयात की हे पापड बरे की तुझे फ्रेंच फ्राइज़ ह्या पोरीला आपण मस्तपैकी पेणचे पोह्याचे, बटाट्याचे आणि नाचणीचे पापड खायला घालूयात आणि विचारुयात की हे पापड बरे की तुझे फ्रेंच फ्राइज़ पण आपलं अशा (फ्रेंच फ्राइज़ वगैरे) बाबतीतलं मागासलेपण तिला दिसू नये म्हणून मी गप्प बसलो.\nऑफिसात आल्यावर विचार करत होतो, माणसाच्या हाती पैसा आला की सगळ्या जुन्या आणि तथाकथित 'मागास' गोष्टींशी त्याची नाळ तुटते का पण झटक्यात एक गोष्ट लक्षात आली... अरे पण झटक्यात एक गोष्ट लक्षात आली... अरे मी पण ह्याच मुलीच्या ऑफिसमध्ये हिच्याच एवढा पगार घेतोय. आणि माझी तरी नाळ मी अजून शाबूत ठेवली आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Sprouted-Crops-Deer-Dalla-in-Jalna/", "date_download": "2018-11-21T00:28:06Z", "digest": "sha1:LMRL76LU77N6YTTXCO2V4SHZQYQ4UVPD", "length": 6006, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंकुरित पिकांवर हरणांचा डल्ला : शेतकर्‍यांसमोर नवीन संकट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › अंकुरित पिकांवर हरणांचा डल्ला : शेतकर्‍यांसमोर नवीन संकट\nअंकुरित पिकांवर हरणांचा डल्ला : शेतकर्‍यांसमोर नवीन संकट\nअल्पशा पावसावर पेरणी केल्यानंतर मोठ्या कालावधीनंतर तालुक्यामध्ये सर्वदूर पाऊस झाला. यामुळे अंकुरित पिकांवर आता हरणांचे कळप हल्ला करत असल्याने शेतकर्‍यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात 1 लाख 68 हजार हेक्टरवर खरिपाचे पेरणी क्षेत्र आहे. सोयाबीनसह कापूस, मूग, उडीद तूर, बाजरी, मका या पिकांच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात यंदा अल्पशा पावसावरच शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या होत्या. मध्यंतरी पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतेत होते.\nचार दिवसांपूर्वी तालुक्यात सर्वदूर बर्‍यापैकी पाऊस झाला त्यामुळे उगवून आलेल्या पिकांना संजिवनी मिळाली तर जे बियाणे उगवलेच नव्हते तेही अंकुरण्यास सुरुवात झाली. पिके अंकुरात येताच हरणांचा उपद्रव वाढला आहे. जवळपास जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये अंकुरित पिकांवर हरणांचे कळप हल्ला करून सर्व पीकच फस्त करत आहेत. जालना तालुक्यातील हातवण येथील सुभाष गायकवाड या शेतकर्‍याच्या शेतात पेरणी केलेले सोयाबीन अंकुरात येताच हरणांनी फस्त केल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी पिकांची मशागत करत असतानाच हरणांचे कळप पिकांवर हल्ले करत असल्याने शेतकर्‍यांना आता पेरणीनंतरची शेती मशागतीची कामे करून शेतकर्‍यांना पिकांची राखणी करत बसण्याची वेळ आली आहे.\nसकाळपासून रात्रीपर्यंतही शेतकर्‍यांना राखणीसाठी शेतातच थांबावे लागत आहे. तालुक्यातील सर्वच ठिकाणी अशाच प्रकारची स्थिती असल्याने शेतकर्‍यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. वन विभागाने मात्र अद्याप या प्रकरणी लक्ष घातलेले नाही. बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पावसाने पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकर्‍यांच्या जीवातजीव आला असताना आता हरणांच्या उपद्रवाने डोकेदुखी वाढली आहे. वन विभागाने हरणांचा उपद्रव कमी करण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी शेतकर्‍यांनी वन विभागाकडे केली आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/A-165-km-bicycle-ride-for-Vitthal-Darshan/", "date_download": "2018-11-21T00:36:29Z", "digest": "sha1:GV7NDUKOI7RNCDJUUZ2FBVLLVZXHQ3ZI", "length": 3261, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " श्री विठ्ठल दर्शनासाठी १६५ किलोमीटरची सायकल सवारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › श्री विठ्ठल दर्शनासाठी १६५ किलोमीटरची सायकल सवारी\nश्री विठ्ठल दर्शनासाठी १६५ किलोमीटरची सायकल सवारी\nवैद्यकीय व्यावसायिक व इतर हौशी तरुणांचा समावेश असलेल्या पेठवडगावच्या ट्रेल हंटर्स गुपच्या पाच सदस्यांनी आषाढी एकादशीनिमित्त सायकल प्रवास करत पेठवडगाव ते पंढरपूर हे 165 किलोमीटरचे अंतर सहा तासात पूर्ण करत विठ्ठल दर्शन घेतले.\nया ग्रुपमध्ये टोप, पेठवडगाव, किणी येथील वैद्यकीय व्यावसायिक आहेत. यावर्षी ग्रुपचे सदस्य पं.स. सदस्य डॉ.प्रदीप पाटील, डॉ.शशिकांत कुंभार, पवन जंगम, प्रा.राहुल नेजकर, ओमकार पाटोळे यांनी सायकलवरुन पंढरीची वारी उपक्रमात सहभागी घेतला होता. पेठवडगाव ते आष्टा, तासगाव, आटपाडी, महूद ते पंढरपूर हा 165 किलोमीटरचा प्रवास करुन फिटनेसचा संदेश दिला.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Minor-girl-raped-in-Kanherewadi/", "date_download": "2018-11-21T00:36:08Z", "digest": "sha1:L72HG4Z4ELCPLZDM32XGTFT4FTJ3VFJD", "length": 4038, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अल्पवयीन मुलीवर कान्हेरेवाडीत बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अल्पवयीन मुलीवर कान्हेरेवाडीत बलात्कार\nअल्पवयीन मुलीवर कान्हेरेवाडीत बलात्कार\nशिर्डी येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या राहाता तालुक्यातील 16 वर्षीय मुलीवर अज्ञात युवकाने दुचाकीवरून घेऊन जात कान्हेरेवाडी येथे बलात्कार केल्याची घटना रविवारी (दि.20) मध्यरात्री घडली. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून, भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डीला जाण्यासाठी ती सीबीएस बसस्थानक येथे रात्री एकच्या सुमारास बसची वाट पाहत होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी तरुणाने मी अमोल सांगळे याचा मित्र असून, त्याच्या चुलत भावाकडे तुला घेऊन जातो, असे खोटे सांगून तिला दुचाकीवर बसवले. त्यानंतर त्याने तिला सीबीएसजवळील कान्हेरेवाडी येथील बंद पडलेल्या हॉटेलच्या आवारात नेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने पोलिसांशी संपर्क साधला. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात तरुणाविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Special-Inspector-General-of-Nashik-Division/", "date_download": "2018-11-20T23:37:16Z", "digest": "sha1:Q47NFGUQQ5OCFUY6LSSIPOKB6QVXITLS", "length": 3394, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दोर्जे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दोर्जे\nनाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दोर्जे\nभारतीय पोलीस सेवेतील काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने बुधवारी (दि.30) काढले. त्यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांची मुंबईला आर्थिकगुन्हे शाखेत सहपोलीस आयुक्‍तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी छेरिंग दोर्जे हे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालकपदाची जबाबदारी अश्वती दोर्जे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. चौबे यांनी 1 जानेवारी 2016 रोजी नाशिक परिक्षेत्रचा कार्यभार स्वीकारला होता. महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालकपद अनेक दिवसांपासून रिक्‍त होते.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/15-thousand-muslims-will-join-the-maratha-morcha-mumbai/", "date_download": "2018-11-20T23:51:34Z", "digest": "sha1:DT23TSHA6XNJT4MSWMTXRXBGTL6OPMR5", "length": 7837, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबई ; मराठा मोर्च्यात सामील होणार १५ हजारांच्यावर मुस्लिम बांधव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबई ; मराठा मोर्च्यात सामील होणार १५ हजारांच्यावर मुस्लिम बांधव\nमुंबई : मुंबईमध्ये होणाऱ्या ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्च्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यभरातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव राजधानी मुंबईकडे येत आहेत. आता मुंबई येथे निघणाऱ्या मराठा मोर्चाला मुस्लीम संघटनांनी पाठिंबा दिला आहे. राणीबाग ते आझाद मैदान दरम्यान मुस्लिम समाजाची लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत. या विभागातून मोर्चा निघणार असल्याने ठीक ठिकाणी बॅनर, होर्डिंग, कटआउट्स लावून मोर्चेकऱ्यांचे स्वागत केले जाणार आहे.\nमोर्चाच्या मार्गावर सहभागी लोकांना पाण्याचे पाऊच वाटण्यात येणार असल्याची माहिती लाईफ इन लाईट व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड या संघटनेचे मोहम्मद शकील पटणी, बिना ठाकूर, अजित नरभवने यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोर्चामध्ये संघटनेचे १५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यावेळी मुस्लिम समाजाला उच्च न्यायालयाने शिक्षणात आरक्षण दिले असले तरी सध्याचे राज्य सरकार आरक्षण देईल असे वाटत नसल्याने मराठा समाजाचीही आरक्षणाची मागणी असल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याचे सांगण्यात आले.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maharashtra-ats-arrests-2-for-leaking-sensitive-military-information-through-fake-telecom-centres-262993.html", "date_download": "2018-11-20T23:34:31Z", "digest": "sha1:CDCBAD27SG55WBISVTO6S47O7VCFQBML", "length": 13164, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लातूरमधून परदेशात संशयास्पद काॅलिंग, दोघांना अटक", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nलातूरमधून परदेशात संशयास्पद काॅलिंग, दोघांना अटक\nलातूर जिल्ह्यातून थेट परदेशात आणि परदेशातून थेट लातूर जिल्ह्यात संशयरित्या कॉलिंग करणाऱ्या दोघांना औरंगाबाद ATS आणि लातूर पोलिसांनी अटक केलीय.\n17 जून : लातूर जिल्ह्यातून थेट परदेशात आणि परदेशातून थेट लातूर जिल्ह्यात संशयरित्या कॉलिंग करणाऱ्या दोघांना औरंगाबाद ATS आणि लातूर पोलिसांनी अटक केलीय.\nशहरातल्या प्रकाश नगर आणि नंदी स्टॉप भागातून परदेशात ISD कॉलिंग नेहमीच होत असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागानं दिली होती. त्यानुसार औरंगाबाद ATS आणि लातूर पोलिसांनी संयुक्तरित्या कार्यवाही करत दोघांना अटक केलीय. त्याचबरोबर त्यांच्याकडुन अनेक सिम कार्ड ही जप्त करण्यात आले आहे.\nआरोपींनी परदेशात कॉल करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे अॅप तयार केले होते. अॅप आणि एक विशिष्ट प्रकारच्या मशिनच्या सहाय्याने थेट परदेशात कॉलिंग सुरू असल्याचा उद्योग अनेक दिवसापासून सुरू होता. हे फोन कॉल आंतरराष्ट्रीय असले तरी याची खबर मोबाईल कंपनीला मिळत नव्हती.\nतसंच फोन करणारा आणि फोन रिसिव्ह करणारा या दोघानाही शुल्क लागत नसल्यानं शासनाचं मोठं नुकसान होत होतं. शिवाय अशा पद्धतीनं परदेशात नेमके कोणाला कॉल करण्यात येत होते तसंच या मागचा उद्देश काय आणि देशविरोधी कारवाया करण्याचा हेतू होता का तसंच या मागचा उद्देश काय आणि देशविरोधी कारवाया करण्याचा हेतू होता का याचा तपास आता ATS आणि लातूर पोलिस करतायत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-231801.html", "date_download": "2018-11-20T23:32:59Z", "digest": "sha1:SUCEW36IGPBWT2I7CZPZ3UAWS6JQHUSM", "length": 13375, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "2011 मध्येही झाला होता सर्जिकल स्ट्राईक, पाक सैनिकांचे शिर आणले होते कापून !", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n2011 मध्येही झाला होता सर्जिकल स्ट्राईक, पाक सैनिकांचे शिर आणले होते कापून \n09 ऑक्टोबर : भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची चर्चा अजूनही सुरूच आहे. 2011मध्येही असाच सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता, असं वृत्त 'द हिंदू' या वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलंय.\nकुपवारामध्ये गुगलधर या ठिकाणी 30 जुलै 2011 रोजी दुपारच्या वेळी पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला. त्यामध्ये 3 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यापैकी हवलदार जयपाल सिंग अधिकारी आणि लान्स नाईक देवेंदर सिंग यांचे शिर कापून पाकिस्तानी सैनिक त्यांच्यासोबत घेऊन गेले होते. या घटनेनंतर भारतीय सैन्यातर्फे बदल्याची कारवाई करण्यात आली.\nलष्करानं ऑपरेशन जिंजर ही मोहीम आखली. त्यामध्ये पाकिस्तानातल्या किमान 7 तळांची टेहेळणी करण्यात आली. 30 ऑगस्ट 2011 रोजी प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली. 25 सैनिकांनी 29 ऑगस्टच्या रात्री नियंत्रण रेषा ओलांडली आणि पाकिस्तानच्या तळावर हल्ला चढवला. त्यामध्ये 4 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. त्यापैकी 3 सैनिकांचं शिर कापून, ते सोबत घेऊन भारतीय सैनिक परतले. ही मोहीम आखणारे आणि ती राबवणारे निवृत्त मेजर जनरल एस. के. चक्रवर्ती यांनी 'द हिंदू'शी बोलताना या घटनेला दुजोरा दिलाय. तो हल्ला अलिकडच्या काळातला सर्वात भीषण हल्ला मानला जातो.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: LOCSurgical Strike.उरीऑपरेशन जिंजर द हिंदूजनरल एस. के. चक्रवर्तीपाकिस्तानसर्जिकल स्ट्राईक\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/nashik-three-people-with-six-year-old-boy-killed-294351.html", "date_download": "2018-11-21T00:06:40Z", "digest": "sha1:DKF57KYOTXBQ6ZEVUD7NCGAFS3OMULKH", "length": 12344, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nतिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या\n. या घटनेनंतर काही वेळातच आरोपी सचिन चिमटे पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे.\nनाशिक, 30 जानेवारी : घोटी जवळील खेड भैरवची वाडी मध्ये तिहेरी हत्याकांड खळबळ उडाली आहे. चूलत पुतण्याने धारदार शस्राने चुलती आणि चुलत भावजाईसह एक लहान मुलाची हत्या केली आहे.\nया हत्याकांडात मंगला चिमटे, हिराबाई चिमटे आणि एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर काही वेळातच आरोपी सचिन चिमटे पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे.\nसाताऱ्यात मुलाचा आई आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला, पत्नीचा मृत्यू\nहत्येच कारण कळू शकले नसलं तरी जमिनीच्या वादातून आणि अंधश्रद्धेतून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवलाय. या घटनेनंतर संशयित आरोपी सचिन चिमटे याच्या विरोधात घोटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nashiknashik crimeघोटीनाशिकमंगला चिमटेसचिन चिमटेहिराबाई चिमटे\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-20T23:36:45Z", "digest": "sha1:FGFXBB2OTSFFPTEL3WZZNWZJR4NZM3TK", "length": 12678, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दंड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nVIDEO : भररस्त्यावर महिला पोलीस विरुद्ध वाहतूक पोलीस राडा,कारण...\nनाशिकमध्ये शहर पोलीस विरुद्ध ग्रामीण पोलीस असा वाद पाहण्यास मिळाला. त्याचं झालं असं की, शहरात वाहतूक पोलिसांच्या हेल्मेट ड्राईव्ह तपासणीत विना हेल्मेट महिला पोलीस उपनिरीक्षक अनिता बागुल पकडल्या गेल्यात. पण शहर पोलिसांनी आपले कर्तृव्य बजावत हेल्मेट न वापरल्यामुळे दंड भरण्यास सांगितलं. यावरुन अनिता बागुल आणि वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल सचिन अहिरे यांच्यात भररस्त्यावर वाद झाला. अनिता बागुल यांनी आपण पोलीस असल्याचं सांगून दंड देण्यास टाळाटाळ केली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त यांच्यासमोरच हा वाद सुरू होता. पण वाहतूक पोलिसांनी काही माघार घेतला नाही अखेर महिला पोलीस अधिकाऱ्याला विना हेल्मेट दंड भरावाच लागला.\nब्लॉग स्पेस Nov 13, 2018\nराज भैय्या, स्वागत है\nमहिलांनी दिवसा गाऊन घातल्यास 2000 रूपयांचा दंड\nसिंगापूरमध्ये फटाके फोडल्याबद्दल २ भारतीयांना २ वर्षांसाठी जेल\nअकबर यांचा अखेर राजीनामा, लैंगिक गैरवर्तनाचे आरोप भोवले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nअकबर यांचा महिला पत्रकाराविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा\nविद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, यापुढे मूळ प्रमाणपत्रं देण्याची आवश्यकता नाही \nकोण कुणाला आडवं करतं बघू -उदयनराजे भोसले\nराज्यात आता हुक्का पार्लरवर बंदी, नियमांचं उल्लंघन केल्यास...\nबोंड अळीला कारणीभूत ठरलेल्या 90 बियाणं कंपन्यांना 1200 कोटींचा दंड\nभेंडी बाजारचा पुनर्विकास रखडवणाऱ्या एकमेव महिला भाडेकरूला कोर्टाचा फटका, १००००चा दंड\nखराब अक्षरासाठी कोर्टानं तीन डॉक्टरांना ठोठावलाय दंड\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/all/page-5/", "date_download": "2018-11-21T00:24:19Z", "digest": "sha1:7DCUFULUNGPSAPPMUDXL6LWBR4MN767J", "length": 11310, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रणवीर सिंग- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nIPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात रणवीरचा परफाॅर्मन्स\nआयपीएलच्या या 15 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी रणवीर घेत असलेलं मानधन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. रणवीर या परफॉर्मन्ससाठी 5 कोटी रुपये मानधन घेणारे.\n#News18RisingIndia : खिलजीनं मला खूप त्रास दिला - रणवीर सिंग\n#News18RisingIndia : रणबीरनं नाकारलेला सिनेमा रणवीरला मिळाला आणि....\n#News18RisingIndia : दीपिकामुळे माणूस म्हणून मी मोठा झालो-रणवीर सिंग\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nदीपिकाचं आयुष्यात असणंच माझ्यासाठी सर्व काही - रणवीर\n'या' अभिनेत्यासोबत प्रिया वारियर बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री\nरणवीर-दीपिका जून-जुलैमध्ये लग्नबंधनात, करणार डेस्टिनेशन वेडिंग\nदुसऱ्याच आठवड्यात 'पद्मावत'चा '200 कोटीं'चा टप्पा पार\n'पद्मावत' चित्रपटगृहात, पण थिएटर्सवर पोस्टर्स नाहीत\nसिनेमात राणी पद्मावती आणि खिलजीचा एकही एकत्रित सीन नाही \n'पद्मावत' आता तामिळ,तेलगूमध्ये होणार रिलीज\nअरेच्चा...या कोणत्या गल्लीत उभे आहेत रणवीर सिंग आणि आलिया भट्ट\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/female-candidates-promotion-father-30954", "date_download": "2018-11-21T00:36:13Z", "digest": "sha1:KVIOW7ZKCAZ3W5QTIE6RBVL476X3EWWQ", "length": 8350, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Female candidates; Promotion father! उमेदवार मुलगी; प्रचार वडिलांचा! | eSakal", "raw_content": "\nउमेदवार मुलगी; प्रचार वडिलांचा\nशुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017\nउल्हासनगर - आरक्षणामुळे महिलांना उमेदवारी मिळाली असली तरी प्रचार,बैठकांपर्यंतची सर्व धुरा कुटुंबातील पुरुषच हाताळत आहेत. उल्हासनगरच्या पॅनेल क्रमांक नऊ मध्येसुद्धा असाच प्रकार सुरू आहे.\nउल्हासनगर - आरक्षणामुळे महिलांना उमेदवारी मिळाली असली तरी प्रचार,बैठकांपर्यंतची सर्व धुरा कुटुंबातील पुरुषच हाताळत आहेत. उल्हासनगरच्या पॅनेल क्रमांक नऊ मध्येसुद्धा असाच प्रकार सुरू आहे.\nपॅनेल क्रमांक नऊमधील ‘अ’ प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक नरेंद्र कुमारी ठाकूर यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे त्यांनी यूडीएकडून मुलगी डिम्पल हिला उमेदवारी मिळवली. ती कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे; मात्र पोस्टर, बॅनर्स, स्टिकर्सवर तिच्याऐवजी वडिलांचे छायाचित्र व नाव दिसत आहे. याबाबत शिवसेना उमेदवार रिंकू सुनील केदारे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. हा गैरप्रकार असून, महिला सक्षमीकरणाविरोधात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी धनाजी तोरस्कर म्हणाले की, याप्रकरणी आम्ही संबंधित उमेदवाराला नोटीस दिली आहे. ही बाब उल्हासनगर पालिका व पोलिस प्रशासनाला कळवली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%BE-9/", "date_download": "2018-11-21T00:33:19Z", "digest": "sha1:3LKQCICZDKX255TIQ2FTR4EPNTLCECYD", "length": 6062, "nlines": 46, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "“माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेत शनायाची जागा घेणार ” ही ” अभिनेत्री .. दिसते शनया पेक्षाही खूप सुंदर – Bolkya Resha", "raw_content": "\n“माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेत शनायाची जागा घेणार ” ही ” अभिनेत्री .. दिसते शनया पेक्षाही खूप सुंदर\n“माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेत शनायाची जागा घेणार ” ही ” अभिनेत्री .. दिसते शनया पेक्षाही खूप सुंदर\n“माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेत शनायाची जागा घेणार ” ही ” अभिनेत्री .. दिसते शनया पेक्षाही खूप सुंदर\nनुकतीच शनयाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनिल मालिकेतून एक्झिट घेत असल्याची बातमी हाती लागली होती. यामुळे आता शनयाची भूमिका कोण साकारणार हे प्रश्नचिन्ह प्रेक्षकांसमोर नव्याने निर्माण झाले होते. खरं तर रसिका सुनील हिच्या अभिनयाने गाजवलेली शनया प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. त्यामुळे या भूमिकेसाठी तितकीच दमदार अभिनेत्री उभे करणे हे एक आव्हानच होते. परंतु आता या भूमिकेसाठीचा पडदा हटला असून या भूमिकेसाठी चक्क जय मल्हार मालिकेची अभिनेत्री “बानू” म्हणजेच ईशा केसकर हिच्या नावाची वर्णी लागली आहे.\nईशाने साकारलेली दमदार “बानू” तुम्ही याआधी पाहिलीच असेल. त्यामुळेच शनयाची भूमिका ती तितक्याच नेटाने सांभाळेल असा विश्वास सर्वाना वाटत आहे. रसिका सुनील ने या मालिकेतून काही खाजगी कारणाने एक्झिट घेतली असल्याने तिला ही मालिका सोडावी लागली आहे.\nपरंतु काही अवधी नंतर ती एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर उभी राहील असा विश्वास तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. खरं तर शनया म्हणजेच रसिका सुनील असे समीकरण प्रेक्षकांच्या मनात तयार झाले होते त्यामुळे ईशा केसकर या भूमिकेला किती न्याय मिळवून देणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. पुढे काय होणार हे आत्ताच सांगणे योग्य ठरणार नाही त्यामुळे पुढील भाग पाहूनचईशा केसकर हिच्या अभिनयाबद्दल बोलणे योग्य ठरेल\nजया प्रदा ह्यांच्या सोबत हिंदी मालिकेत चक्क हि मराठमोळी अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत…\n“ही पोली साजूक तुपातली…” गाण्यातील अभिनेत्री शिवानी दांडेकर ची बहीण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-21T00:50:58Z", "digest": "sha1:7JL5QH4PYT2Y4QVFLX6QPA7QMT2FKBCM", "length": 11030, "nlines": 126, "source_domain": "mahaenews.com", "title": "'भाजपकडून मराठा आरक्षणावर चर्चा खूप झाली आता कृती करून दाखवा!' | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news ‘भाजपकडून मराठा आरक्षणावर चर्चा खूप झाली आता कृती करून दाखवा\n‘भाजपकडून मराठा आरक्षणावर चर्चा खूप झाली आता कृती करून दाखवा\nमुंबई – मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात आंदोलन सुरु असून अनेक राजकीय पक्षांनी मराठा मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, खासदार अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणावर भाजप-सेना सरकारला चर्चेचे गुऱ्हाळ खूप झाले आता कृती करून दाखवा, असे आवाहन केले आहे.\nमराठा समाज विरुद्ध इतर समाज असा संघर्ष पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. मराठा आंदोलनाशी चर्चा करण्यासाठी सरकारची कोणीही व्यक्ती पुढे आली नाही. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बेताल वक्तव्यामुळे मराठा आंदोलन चिघळले. या चिघळलेल्या आंदोलनाला सेना-भाजप सरकारच जबाबदार, असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.\nमराठा आरक्षणाच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असून आंदोलकांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं, जेणेकरून सामान्य माणसांना त्याचा त्रास होऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे\nमराठा आरक्षणाच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा\nया चिघळलेल्या आंदोलनाला सेना-भाजप सरकार जबाबदार,\nआंदोलकांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं,\nसामन्य माणसांना त्याचा त्रास होऊ नये : खा.अशोक चव्हाण\nमराठा आरक्षणावर भाजप-सेना सरकारकडून चर्चेचे गुर्हाळ खूप झाले,\nआता कृती करून दाखवा : खा.अशोक चव्हाण\nमराठा आरक्षण ; भाजपने आश्वासनाची पुर्तता न केल्याने न्यायालयाचा घेतला आश्रय – डॅा. रत्नाकर महाजन\nमराठा समाजाला आरक्षण देणं हा आमचा पॉलिटिकल अजेंडा नाही- चंद्रकांत पाटील\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BF-6/", "date_download": "2018-11-20T23:55:57Z", "digest": "sha1:4XOU4P3BRJ4BSDGUKTSVYE7WN4N4NKKQ", "length": 7641, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांचे शक्तीप्रदर्शन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांचे शक्तीप्रदर्शन\nबंगळुरु : कर्नाटकमध्ये आज जेडीएस-काँग्रेसचं सरकार स्थापन झाले. जेडीएस नेता एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री झाले. राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तर काँग्रेसच्या जी. परमेश्वर यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी भाजप विरोधा सर्व पक्षांचे नेते एकाच मंचावर शक्तीप्रदर्शन करताना दिसत होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपविरोधात महाआघाडीचे हे संकेत आहेत.\nकुमारस्वामी यांच्या शपथ विधी कार्यक्रमानंतर सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, अखिलेश यादव, मायावती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, आरजेडी नेता तेजस्वी यादव, सीताराम येच्यूरी यांच्यासह अनेक विरोधी नेते एकत्र आले होते.\nअनेक दिवसानंतर सर्व विरोधी पक्षाचे नेते एकाच मंचावर दिसत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील एकमेकांचे विरोधक मायावती आणि अखिलेश यादव आज एकाच मंचावर एकत्र दिसत होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा : मायणीत पक्षी अभयारण्याला आग\nNext articleपाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी येतातच कशा\nपुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सुषमा स्वराज यांची घोषणा\nअरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\nअरविंद केजरीवाल यांच्यावर फेकली मिरची पूड\nउत्तरप्रदेशातील मंत्र्याची पुन्हा योगींवर टीका\nकेवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/course/f5-access-policy-manager-apm/", "date_download": "2018-11-21T00:31:04Z", "digest": "sha1:26CERXWP4NLEUY7EBMNPVDM7WNPNC5PU", "length": 38001, "nlines": 612, "source_domain": "itstechschool.com", "title": "गुंडगाव मध्ये F5 प्रवेश धोरण व्यवस्थापक (एपीएम) प्रशिक्षण", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nF5 प्रवेश धोरण व्यवस्थापक (एपीएम)\nप्रथम साइन इन करा\nफक्त / कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये खरेदी नोंदणी करण्यापूर्वी एक खाते तयार करा.\nविनामूल्य एक खाते तयार करा\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\nF5 प्रवेश धोरण व्यवस्थापक (एपीएम) प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र\nF5 प्रवेश धोरण व्यवस्थापक कोर्स\nहा कोर्स नेटवर्क प्रशासक, नेटवर्क ऑपरेटर आणि अभियंते यांना बिग-आयपी प्रवेश धोरण व्यवस्थापकाची एक कार्यशील समज देते कारण हे सामान्यपणे ऍप्लिकेशन डिलिव्हरी नेटवर्क आणि रिमोट अॅक्सेस सेटिंग्ज दोन्हीमध्ये तैनात केले जाते. हा कोर्स बिग-आयपी विद्यार्थ्यांना शिकवतो प्रवेश धोरण व्यवस्थापक मी. ई एपीएम, त्याची संरचना ऑब्जेक्ट्स, हे सामान्यतः कसे नियुक्त केले जाते, आणि कसे सामान्य प्रशासकीय आणि ऑपरेशनल क्रियाकलाप केले जातात.\nएकीकृत जागतिक प्रवेश सक्षम करा\nआपल्या पायाभूत सुविधांचे एकत्रीकरण करा आणि प्रवेश व्यवस्थापन आणि नियंत्रण सुलभ करा\nगतिमान, केंद्रीकृत, संदर्भ प्रवेश नियंत्रण मिळवा\nवरिष्ठ प्रवेश आणि सुरक्षिततेची खात्री करणे\nलवचिकता, उत्तम कार्यप्रदर्शन आणि स्केलेबिलिटी प्राप्त करा\nURL फिल्टरिंग प्लस वेब प्रवेश आणि मालवेअर संरक्षण प्राप्त करा\nहा कोर्स सिस्टम आणि नेटवर्क प्रशासकांसाठी आहे ज्याची स्थापना, सेटअप, कॉन्फिगरेशन आणि प्रशासन यासाठी जबाबदार आहे बिग-आयपी प्रवेश धोरण व्यवस्थापक.\nएपीएम प्रमाणनासाठी आवश्यक गोष्टी\nविद्यार्थी F5 बिग-आयपी प्रॉडक्ट सॅटसह परिचित असले पाहिजे आणि विशेषत: वर्च्युअल सर्व्हर, पूल, प्रोफाइल, व्हीएलएएन आणि स्वयं-आयपीसह बिग-आयपी एलटीएम प्रणाली कशी सेट अप आणि कॉन्फिगर करावी\nया अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या F5 पूर्वापेक्षित गोष्टी नाहीत, परंतु खालीलपैकी एक वाचण्यापूर्वी आपण BIG-IP सह अपरिचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरतील:\nबिग-आयपी V11 प्रशिक्षक-नेतृत्वाखालील कोर्सचे व्यवस्थापन\nF5 प्रमाणित बिग-आयपी प्रशासक\nयाव्यतिरिक्त, मर्यादित BIG-IP प्रशासन आणि कॉन्फिगरेशनसह कोणत्याही विद्यार्थ्याला खालील वेब-आधारित अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील:\nबिग-आयपी वेब-आधारित प्रशिक्षण सह प्रारंभ करणे\nबिग-आयपी प्रवेश धोरण व्यवस्थापक (एपीएम) वेब-आधारित प्रशिक्षण सह प्रारंभ करणे\nविद्यार्थ्यांना हे समजले पाहिजे:\nनेटवर्क संकल्पना आणि संरचना\nसुरक्षा संकल्पना आणि परिभाषा\nDNS कॉन्फिगरेशन आणि रिजोल्यूशन\nअधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nधन्यवाद आणि तो एक आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण सत्र होता\nसखोल डोमेन ज्ञानाने उत्कृष्ट ट्रेनर चांगले प्रशिक्षण पायाभूत सुविधा.\nबदला आणि क्षमता व्यवस्थापक\nसेवा व्यवस्थापन प्रक्रिया लीड\nतो चांगला सत्र होता. ट्रेनर चांगला होता. मला शिकवण्याचा त्यांचा मार्ग आवडला.\nसुस्थापित आणि व्यवस्थित प्रशिक्षण\nखूप चांगले प्रशिक्षण आणि ज्ञानी ट्रेनर\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nविभाग 1बिग-आयपी प्रणाली सेट अप करत आहे\n1 वाचनBIG-IP प्रणालीचा परिचय करून देत आहोत\n2 वाचनसुरुवातीला बिग-आयपी प्रणाली सेट अप\n3 वाचनबिग-आयपी प्रणालीचे संग्रहण तयार करणे\n4 वाचनएफएक्सएएनएक्सएक्स सहाय्य संसाधन आणि साधने\n5 वाचनबिग-आयपी सिस्टम सेटअप लॅब\nविभाग 2एपीएम वाहतूक प्रक्रिया\n6 वाचनवर्च्युअल सर्व्हर व प्रवेश प्रोफाइल\n7 वाचनएपीएम कॉन्फिगरेशन विझार्ड्स\nविभाग 3एपीएम प्रवेश धोरणे आणि प्रोफाइल\n9 वाचनप्रवेश धोरणे विहंगावलोकन, प्रवेश शाखा शाखा\n10 वाचनप्रवेश शेवटच्या दिवशी\n11 वाचनप्रवेश धोरणे आणि प्रोफाइल कॉन्फिगर करणे\n13 वाचनएक्सपोर्ट प्रोफाइल व आयात प्रोफाइल\nविभाग 4एपीएम पोर्टल प्रवेश\n14 वाचनपोर्टल प्रवेश सिंहावलोकन\n15 वाचनपोर्टल प्रवेश संरचीत करणे\n17 वाचनSSO आणि क्रेडेन्शियल कॅशिंग\nविभाग 5एपीएम नेटवर्क प्रवेश\n18 वाचननेटवर्क प्रवेश विहंगावलोकन\n19 वाचननेटवर्क प्रवेश संरचीत करणे\n20 वाचनबिग-आयपी एज क्लायंट\nविभाग 6एपीएम एक्सेस कंट्रोल लिस्ट\n21 वाचनसंसाधनांचे नियंत्रण एक्सेस करा\n22 वाचनप्रवेश नियंत्रण सूची\nविभाग 7एपीएम ऍप्लिकेशन ऍक्सेस आणि वेबटॉप्स\n23 वाचनअनुप्रयोग प्रवेश & वेबटॉक्स विहंगावलोकन\n25 वाचनदूरस्थ डेस्कटॉप प्रवेश संरचीत करणे\n26 वाचनवेबटॉप्स कॉन्फिगर करीत आहे\nविभाग 8बिग-आयपी एलटीएम संकल्पना\n27 वाचनLTM पूल आणि व्हर्च्युअल सर्व्हर\n28 वाचनमॉनिटर संकल्पना आणि संरचना\n29 वाचनसुरक्षित नेटवर्क पत्ता भाषांतर (एसएनएटी)\nविभाग 9एलटीएमसाठी वेब ऍप्लिकेशन ऍक्सेस\n30 वाचनएलटीएम साठी वेब अनुप्रयोग प्रवेश\n31 वाचनएपीएम आणि एलटीएम एकत्रित करणे\n33 वाचनप्रोफाइल प्रकार आणि अवलंबने\n34 वाचनप्रोफाइल संरचीत व वापरणे\n35 वाचनSSL परिपालन / दीक्षा\n36 वाचनSSL प्रोफाइल संरचना\nविभाग 10एपीएम मॅक्रो आणि ऑथेंटिकेशन सर्व्हर्स्\n37 वाचनप्रवेश धोरण मॅक्रो\n38 वाचनप्रवेश धोरण मॅक्रो कॉन्फिगर करीत आहे\n39 वाचनप्रवेश धोरण व्यवस्थापकाने प्रमाणीकरण\n40 वाचनत्रिज्या सर्व्हर प्रमाणीकरण\n41 वाचनLDAP सर्व्हर प्रमाणीकरण\n42 वाचनसक्रिय निर्देशिका सर्व्हर प्रमाणीकरण\nविभाग 11क्लायंट-साइड शेवटबिंदू सुरक्षा\n43 वाचनक्लायंट-साइड शेवटबिंदू सुरक्षा आढावा\n44 वाचनक्लायंट-साइड एंडपॉइंट सुरक्षा भाग 1\n45 वाचनक्लायंट-साइड एंडपॉइंट सुरक्षा भाग 2\nविभाग 12सत्र चल आणि iRules\n47 वाचनTcl सादर करीत आहे\n48 वाचनप्रवेश iRules इव्हेंट\n49 वाचनठराविक एपीएम आयआरयुले वापरा केस\n50 वाचनप्रवेश iRules कॉन्फिगर करीत आहे\nविभाग 13एपीएम अत्याधुनिक विषय\n51 वाचनसर्व्हर साइड तपासणी\n52 वाचनसामान्य हेतू क्रिया\n56 वाचनबिग-आयपी एज क्लायंट\n57 वाचनप्रगत संपादन मोड सानुकूलन\n58 वाचनSAML संकल्पनात्मक विहंगावलोकन\n59 वाचनSAML कॉन्फिगरेशन विहंगावलोकन\nविभाग 16एपीएम कॉन्फिगरेशन प्रकल्प\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/alastair-cook-record-ever-be-matched-final-test-will-be-his-159th-in-a-row-virat-kohli-303696.html", "date_download": "2018-11-20T23:36:21Z", "digest": "sha1:TV7ADX3HMJXVTFW6X6MDUVDBD5XAER7F", "length": 5008, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - एलिस्टर कुकचा 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड तोडणं अशक्य–News18 Lokmat", "raw_content": "\nएलिस्टर कुकचा 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड तोडणं अशक्य\nभारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सर्वात यशस्वी फलंदाज एलिस्टर कुकने क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात तो इंग्लंडकडून अखेरचा सामना खेळणार आहे. ज्या संघासमोर आंतरराष्ट्रीय खेळाची सुरूवात केली होती, त्याच संघाविरुद्ध शेवटचा सामना खेळण्याची संधी साऱ्यांनाच मिळत नाही. तसे पाहिले तर एलिस्टर कुकच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. मात्र त्याचा एक रेकॉर्ड सहसा कोणी मोडू शकेल असं वाटत नाही. कुक इंग्लंडकडून सलग १५८ कसोटी सामने खेळला. भारताविरुद्धचा पाचवा कसोटी सामना हा त्याचा १५९ वा सामना असणार आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. सध्या ज्या पद्धतीने कसोटी सामने खेळले जातात, त्यावरुन कुकचा हा रेकॉर्ड मोडणं जवळपास अशक्य आहे असेच म्हणावे लागेल.\nयात इंग्लंड बोर्डाचंही कौतुक करावं लागेल, ज्यांनी कुकच्या चांगल्या वाईट काळात त्याला साथ दिली. सलग कसोटी सामने खेळण्याच्या या शर्यतीत कुकनंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा एलन बॉर्डर आहे. एलनने १५३ कसोटी सामने खेळले आहेत. भारताकडून सलग कसोटी सामने खेळण्याचा रेकॉर्ड सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. सुनील यांनी १०७ सामने खेळले आहेत. कुकने इंग्लंडच्या कसोटी सामन्यात सर्वात जास्त धावा केल्या आहेत. कुकने त्याच्या कसोटी क्रिकेटची सुरूवात १ मार्च २००६ मध्ये भारताविरुद्ध केली होती. एलिस्टर कुकचा स्ट्राइक रेट ४४.८८ ही चांगला आहे. कुकने आतापर्यंत १२२५४ धावा केल्या आहेत.\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maratha-kranti-morcha-maharashtra-band-venkata-naidu-chatrapati-sambhajiraje-bhosle-297111.html", "date_download": "2018-11-20T23:56:13Z", "digest": "sha1:DO6LJ2JYYQCCLHMWTYIBMDH2QUKMKI4T", "length": 16301, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra Bandh: 'मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देण्याने काय साध्य होतं?' व्यंकय्या नायडूंचा सवाल", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nMaharashtra Bandh: 'मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देण्याने काय साध्य होतं' व्यंकय्या नायडूंचा सवाल\nमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील सर्व घटकांना बोलवावे आणि त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा\nनवी दिल्ली, २४ जुलैः मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही उपस्थित झाला. यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्यसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्यावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी मात्र भोसले यांना खडे बोल सुनावले. आपलं मत व्यक्त करताना नायडू म्हणाल की, ‘मराठा आरक्षणाची मागणी मी समजू शकतो, मात्र मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं चुकीचं आहे. यातून समाजाला काय संदेश जातो याचा विचार करणं गरजेचं आहे.’\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले मत मांडताना संभाजीराजे भोसले म्हणाले की, ‘शाहू महाराजांनी भारतात पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. यात मराठा समाजालाही स्थान होते. मात्र स्वातंत्र्यानंतर आरक्षणातून मराठा समाजाला वगळ्यात आले. गेल्या वर्षी अनेक मूक मोर्चे निघाले. या मोर्च्यांची दखल संपूर्ण भारताने घेतली. आता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील सर्व घटकांना बोलवावे आणि त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा.’ संभाजीराजे भोसलेंच्या मतावर, ‘मराठा आरक्षणासाठी आंदोलन समजलं, पण मुख्यमंत्र्यांना विठ्ठल मंदिरात न जाऊ देणं, यातून कोणता संदेश लोकांपर्यंत जातो याचाही विचार करावा,’ अशी मार्मिक प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी दिली.\nदरम्यान, महाराष्ट्रात सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन दिवसेंदिवस हिंसक होत चाललं आहे. औरंगाबादमध्ये शाम पाटगावकर या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शाम हे कायगाव टोक येथे बंदोबस्ताला होते. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याच ठिकाणी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती. जमावाकडून दगडफेक होत असताना धावपळीत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबादमध्ये आज एसटी वाहतूक सकाळपासून बंद आहे. तसेच आंदोलनामुळे आतापर्यंत सुमारे ९० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद असून मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त आंदोलकांकडून अग्निशमन दलाच्या गाडीची जाळपोळ करण्यात आली आहे.\nपुन्हा एका मराठा कार्यकर्त्याने नदीत टाकली उडी, गंभीर जखमी\nमराठा कार्यकर्ते चिडले, काकासाहेब शिंदेंच्या अंत्यसंस्कारावेळी खैरेंना केली शिवीगाळ, धक्काबुक्की\nVIDEO : मराठा कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: chatrapati sambhajiraje bhoslemaharashtra bandmaratha kranti morchavenkata naiduछत्रपती संभाजीराजे भोसलेमराठा आराक्षणमराठा क्रांती मोर्चामहाराष्ट्र बंदव्यैंकय्या नायडू\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-255865.html", "date_download": "2018-11-20T23:53:47Z", "digest": "sha1:DJFKQOK27KQKMSFOT5BU2ZSHFHIIB5VH", "length": 14737, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरात डॉक्टरांचं काम बंद", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nवाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरात डॉक्टरांचं काम बंद\n20 मार्च : धुळे आणि मुंबईत रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना ताज्या असतानाच आता औरंगाबादमध्येही अशी घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादेतील घाटी या शासकीय रूग्णालयातील डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद केली आहे. डॉक्टरांवरील या वाढत्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून राज्यभरातले निवासी डाॅक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा जरी सुरू असल्या तरी रुग्णसेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.\nघाटीतील निवासी डॉक्टरांनी मारहाणीच्या निषेधार्थ रूग्णालयासमोर शांततेत आंदोलन केलं. रात्री उशिरा एका रूग्णाचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याला पाहण्यासाठी नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घातली आणि त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.\nदरम्यान, मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असून मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी सामूहिक काम बंद आंदोलन पुकारलं आहे.\nधुळ्यापाठोपाठ मुंबईत डॉक्टरांवर हात उचलल्याच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. सायन हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. या घटनेच्या विरोधात निवासी डॉक्टर रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सामूहिक रजेवर गेले आहेत. तसंच नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटलमधील रुटीन सेवा बंद करण्यात आल्या आहेत, तर अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. डॉक्टर मारहाण प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सायन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sangh/all/", "date_download": "2018-11-20T23:46:23Z", "digest": "sha1:RY777TRLKCLP3GKQIAWR3UQMUSPPNAGN", "length": 11192, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sangh- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nशिवस्मारक समुद्रात नको; राजभवन परिसरात उभारा -पुरुषोत्तम खेडेकर\nशिवस्मारक भर समुद्रात नको, तर राजभवन परिसरात उभारले जावे अशी मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे.\nगोकुळ दुधावरून तापलं कोल्हापुरातलं राजकारण\nराहुल गांधींना संघाचं निमंत्रण 'भारताचं भविष्य' कार्यक्रमात बोलण्याची विनंती\nमला ज्याची भीती होती तेच झालं, प्रणवदांच्या बदललेल्या फोटोवर शर्मिष्ठा मुखर्जींची प्रतिक्रिया\nभागवतांनी मोडली 'ही' संघप्रथा; प्रणवदांनीही दाखवून दिलं, मी तुमचा अतिथी, सेवक नाही\nआज संघाच्या व्यासपीठावरून मुखर्जींचं भाषण,साऱ्या देशाचं लक्ष\nस्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीला संघाचा नकार \nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nमहाराष्ट्र Mar 11, 2018\nसंघाच्या प्रतिनिधी सभेचा आज शेवटचा दिवस, संध्याकाळी तोगडिया करणार गौप्यस्फोट\n'या लोकांना देशच तोडायचा आहे '\nसंघ विचाराच्या प्रचारासाठी आता 'सोशल मीडिया'चा वापर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012805-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%94%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-20T23:19:48Z", "digest": "sha1:2AS35JBJPVAHJX6BTCV344Q2MV6NSFEW", "length": 8118, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "औंध आयटीमधील रोबोटिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nऔंध आयटीमधील रोबोटिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळणार\nपुणे – औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे (आयटीआय) विद्यार्थ्यांना रोबोटिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून रोबोटिक व मेकॅट्रोनिक्‍स या विषयावर आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान शिकविणारे देशातील पहिले आयटीआय होण्याचा बहुमान औंध आयटीआयला मिळाला आहे.\nया प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे औंध आयटीआय तंत्र सल्लागार समितीचे अध्यक्ष व आमदार विजय काळे यांनी सांगितले. यावेळी औंध आयटीआयचे प्राचार्य प्रकाश सायगावकर उपस्थित होते. काळे म्हणाले, औंध आयटीआयला 2 कोटी 68 लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. यातील 75 टक्‍के निधी केंद्र सरकार व 25 टक्‍के निधी राज्य सरकारकडून मिळत आहे. दोन्ही प्रगत तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी डी. व्ही. कुलकर्णी व एन. एम. काजळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.\nमेकॅट्रॉनिक्‍सला पूरक असलेल्या रोबोटिक्‍स तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमासाठी जपानच्या यासकावा या कंपनीचे रोबोट घेण्यात आले आहे. याची किंमत जवळपास 93 लाख इतकी आहे. कंपन्यांमध्ये आवश्‍यक असणारे रोबोटिक्‍सचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये मिळणार आहे. कंपन्यांची गरज लक्षात घेऊन आयटीआय संस्थेमार्फत माफक शुल्कात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.\nरोबोटिक्‍स प्रोग्रॅम हा एक महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असून त्याची प्रवेशक्षमता 18 इतकी आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत. अभियांत्रिकीची पदवी, पदविका किंवा आयटीआय असलेला विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमृत्युनंतर दफन नको, मी देहदान करणार – तस्लीमा नसरीन\nNext articleगैरव्यवहार तपासण्यासाठी प्रतिबंधात्मक दक्षता घ्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012806-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Trying-to-blow-up-the-bullets-and-smash-the-ATM/", "date_download": "2018-11-20T23:58:50Z", "digest": "sha1:CAJYN2377L5JSYMHBQKUK2DSURXWN6NI", "length": 6731, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोळ्या झाडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › गोळ्या झाडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न\nगोळ्या झाडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न\nपिस्टलचे दोन राउंड (9 एमएम) फायर करून स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना सेव्हन हिल उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी (दि. 5) पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. नागरिक पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर दुपारी 12 वाजता हा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, ज्या पिस्टलमधून गोळ्या झाडण्यात आल्या ते पोलिसाचेच असण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली. 6 जानेवारी रोजी मुख्यालयातील कॉन्स्टेबल अमित शिवानंद स्वामी (वय 27) यांचे पिस्टल गहाळ झाले होते.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, सेव्हन हिल उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील पेट्रोल पंपाशेजारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) एटीएम केंद्र आहे. या एटीएममध्ये जवळपास 19 लाख रुपये रोकड होती. येथे सुरक्षा रक्षक नाही. हे एटीएम मशीन गुरुवारी पहाटे एकाने पिस्टलमधून गोळ्या झाडून फोडण्याचा प्रयत्न केला. ‘सीडीएम’ यंत्राच्या लॉकवर पहिला राउंड फायर करण्यात आला. तो लॉक तुटल्यानंतर आत आणखी एक लॉक होते. त्यावर दुसरा राउंड फायर केला. मात्र, ते लॉक तुटले नाही. त्यानंतर आरोपीने मशीन फोडण्याचा प्रयत्न सोडून देत घटनास्थळावरून पोबारा केला.\nफायर केलेले दोन राउंड जप्त : एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक एल. ए. शिनगारे, उपनिरीक्षक सय्यद सिद्दीकी यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. पिस्टलमधून फायर करण्यात आलेले दोन राउंड (पुंगळ्या) पोलिसांनी जप्त केले.\n‘त्या’ पोलिस कॉन्स्टेबलचा शोध सुरू\n6 जानेवारी रोजी मध्यरात्री खोली बदलताना न्यायमूर्तींचा अंगरक्षक कॉन्स्टेबल अमित स्वामी याचे पिस्टल आकाशवाणी चौकात गायब झाले होते. दहा जिवंत काडतुसे आणि पिस्टल गायब झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंद असून स्वामीला तत्कालीन आयुक्‍त यशस्वी यादव यांनी निलंबित केले होते. ते पिस्टल शोधण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरले. दरम्यान, आता अशाच पिस्टलमधून दोन राउंड फायर करून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा घडला. त्यानंतर गुन्हे शाखेने अमित स्वामीचा शोध सुरू केला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012806-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Deputy-Chief-Minister-tweets/", "date_download": "2018-11-21T00:25:23Z", "digest": "sha1:5ZGY3EXOJE7PVFZPXDYLUSRQGR7D3AGE", "length": 3222, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इंग्रजीसह सर्व फलकांवर कन्‍नडसक्‍तीसाठी कायदा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › इंग्रजीसह सर्व फलकांवर कन्‍नडसक्‍तीसाठी कायदा\nइंग्रजीसह सर्व फलकांवर कन्‍नडसक्‍तीसाठी कायदा\nयंदाच्या कर्नाटक राज्योत्सवापर्यंत दुकाने, खासगी संस्थांवरील इंग्रजीतील फलकांवर कन्‍नडची सक्‍ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत यासंबंधीचा कायदा अस्तित्वात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी ट्वीट केले आहे.\nबंगळूरसह राज्यातील अनेक ठिकाणी दुकाने आणि संस्थांच्या इमारतींवर केवळ इंग्रजीत फलक लावण्यात आले आहेत. ऑक्टोबरपर्यंत त्या फलकांवर कन्‍नड भाषेतही मजकूर असावा किंवा नाव असावे, अशी सक्‍ती केली जाणार आहे. कन्‍नडचे स्थान उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे परमेश्‍वर यांनी म्हटले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012806-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ruling-party-and-opposition-argue-on-west-water-in-kankavli/", "date_download": "2018-11-21T00:09:07Z", "digest": "sha1:N22CK7IHBEX7CFLKW4VWE4267VY5YDTK", "length": 7131, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांडपाण्याच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सांडपाण्याच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी\nसांडपाण्याच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी\nकणकवली : शहर वार्ताहर\nकणकवली शहरातील कामत सृष्टी व परबवाडी परिसरात सांडपाण्याची समस्या, शहरातील बंद फिल्टरेशन प्लांट, 80 लाख खर्चून कामत सृष्टी ते रेल्वेस्थानक परिसरात बांधण्यात आलेले गटार, आदी मुद्यावरून नगरपंचायत सभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यामुळे काही काळ सभागृह तंग झाले होते.\nकणकवली नगरपंचायतीची विशेष सभा नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेवक रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक, समीर नलावडे, बंडू हर्णे, किशोर राणे, अभिजित मुसळे, गौतम खुडकर, नगरसेविका राजश्री धुमाळे, सुमेधा अंधारी, नंदिनी धुमाळे, माया सांब्रेकर, सुविधा साटम आदी उपस्थित होते.\nअभिजीत मुसळे यांनी शहरातील फिल्टरेशन प्लांटचा प्रश्‍न उपस्थित केला. माजी नगराध्यक्षांनी या विषयाचा मोठा गाजावाजा केला होता. तीन फिल्टरेशन प्लान्ट बसविण्यात येणार होते. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून पैसेही जमा करण्यात आले . मग गेली अडीच वर्षे याबाबतची कार्यवाही का झाली नाही सांडपाण्यामुळे शहरातील पन्‍नास टक्केहून अधिक विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. असे असतानाही विद्यमान नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष या समस्येकडे का लक्ष देत नाहीत, असे अभिजीत मुसळे यांनी विचारले.\nउपनगराध्यक्ष कन्हैया पारकर म्हणाले, याबाबत सर्व्हे करण्यासाठी शासन समिती नेमणार असल्याचे कळविण्यात आले आहे. त्याबाबत वरिष्ठस्तरावर आमचा पाठपुरावा सुरु आहे. जमा केलेले पैसेही नगरपंचायतकडेच असून याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. समीर नलावडे यांनी तुम्ही अडीच वर्षे याबाबत काय केले असा खोचक सवाल श्री. पारकर यांना विचारला. त्यामुळे संतप्त झालेल्या कन्हैया पारकर यांनी आधीच्या साडेसात वर्षांत तुम्ही सत्ताधारी असताना काय केलात असा खोचक सवाल श्री. पारकर यांना विचारला. त्यामुळे संतप्त झालेल्या कन्हैया पारकर यांनी आधीच्या साडेसात वर्षांत तुम्ही सत्ताधारी असताना काय केलात असे प्रती सवाल नलावडेंना केला. या वरुन सत्ताधारी व विरोधी नगरसेवकात जोरदार जुंपली. कामत सृष्टी ड्रेनेज समस्येबाबत आपण स्वतः लक्ष घालतो असे मुख्याधिकार्‍यानी सांगितले. तर बंडू हर्णे यांनी संबधित गटाराची लेव्हल काढण्यासाठी त्रयस्थ तज्ज्ञ व्यक्तिची नेमणूक करण्याची मागणी केली. शहरात हॉकर्स झोन निश्‍चित करण्याचा मुद्दाही चर्चेत आला. याबाबत सभागृहात आता पर्यंत पाच ते सहा वेळा चर्चा झाली आहे. मात्र निर्णय झालेला नाही, याकडे रूपेश नार्वेकर यांनी लक्ष वेधले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012806-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Firing-a-forest-worker-in-Titwala-forest/", "date_download": "2018-11-21T00:09:09Z", "digest": "sha1:VQDSZFGGNUDNQBTXWBEZX6OOJFNYJQTO", "length": 4179, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टिटवाळा येथील जंगलात वन कर्मचाऱ्यावर गोळीबार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › टिटवाळा येथील जंगलात वन कर्मचाऱ्यावर गोळीबार\nटिटवाळा येथील जंगलात वन कर्मचाऱ्यावर गोळीबार\nटिटवाळा (जि. ठाणे): प्रतिनिधी\nटिटवाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या खडवली आणि टिटवारळ्याच्या मधील दानबावच्या जंगलात वन कर्मचाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात एक कर्मचारी जखमी झाला आहे. पंकज गडरी असे जखमी झालेल्‍या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पंकज यांना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.\nदानबाव येथील जंगलात वन कर्मचारी पाहणी करण्यासाठी गेले असताना खांद्यावर पिशवी घेऊन संशयास्पद दोन व्यक्ती फिरत असताना आढळून आल्‍या. वन कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या दोन व्यक्‍तींनी आपल्याकडील छऱ्याच्या बंदुकीतून कर्मवाऱ्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात पंकज गडरी हे जखमी झाले. त्‍यांना तात्‍काळ ठाणे येथील ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nदरम्यान, घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी, मुरबाड राजेंद्र मोरे, टिटवाळा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे आणि पोलिस निरीक्षक जितेंद्र अहिरराव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट दिली असून, याबाबत पुढील तपास सुरु आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012806-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Inauguration-of-Veterinary-Hospital-at-Malharpeeth-Patan/", "date_download": "2018-11-21T00:07:58Z", "digest": "sha1:I7P6HF7WD6WOQJAASLY2XW2GPJMMS2NB", "length": 6851, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डल्ला मारणारे हल्लाबोल करत आहेत : शंभूराज देसाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › डल्ला मारणारे हल्लाबोल करत आहेत : शंभूराज देसाई\nडल्ला मारणारे हल्लाबोल करत आहेत : शंभूराज देसाई\nराष्ट्रवादीचा हल्लाबोल पाटणला झाला. ज्यांनी सत्तर हजार कोटींवर डल्ला मारला तेच आता हल्लाबोल करीत आहेत. राष्ट्रवादीच्या मातब्बरांनी केलेली टिका पाटण मतदारसंघातील मतदारांच्या जिव्हारी लागली असून निष्क्रीय पाटणकर पितापूत्र जेवढे मातब्बर माझे विरोधात पाटण तालुक्यात मतदारांचा बुध्दीभेद करायला आणतील त्याच पटीने मतदारसंघातील मतदार माझे मताधिक्कयात वाढ करतील, असा विश्‍वास आ. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.\nमल्हारपेठ ता.पाटण येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन व नंदीवाले समाजाकरीता डोंगरी विकास निधीमधून देण्यात आलेल्या सभामंडपाचे भूमिपुजन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलिंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, सदस्या सौ.सुभद्रा शिरवाडकर, प्रा.विश्‍वनाथ पानस्कर, मानसिंगराव नलवडे, मल्हारपेठ सरपंच गौरीहर दशवंत, मानसिंग कदम, उपसरंपच सुर्यकांत पानस्कर यांची उपस्थिती होती.\nआ. देसाई म्हणाले, हल्लाबोल मोर्चात सत्यजितसिंह पाटणकरांना मी मंजूर करुन आणलेल्या विकास कामांचे आकडे दिसतायत पण कामे कुठे दिसत नाहीत. पाटणकरसाहेब वाडयाच्या पायर्‍या उतरुन पाटण तालुक्यातील डोंगर कपारीतील वाडीवस्तीवर जावा, तिथे तुम्हाला मी मंजूर केलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे दिसतील. एका वर्षात पाटण मतदारसंघात एकावेळी 53 नळ पाणी पुरवठा योजनांची कांमे मंजूर करुन आणलेली दिसतील. आपले पिताश्री पाटणकर दादा मंत्री असताना त्यांना पाटण तालुक्यात 53 नळ पाणी पुरवठा योजनांची कामे एकाचवेळी मंजूर करता आली होती का कराड ते नवारस्ता आणि उंब्रज ते निसरे फाटा असा रस्ता केला. त्या रस्त्यावर दोन ठिकाणी टोल बसविण्याचे काम केले.\nनावाप्रमाणे तरी रामराजेंनी निधी द्यायचा\nमल्हारपेठच्या दिंडूकलेवाडी येथील रस्त्याला म्हणे विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी साडेचार लाख रुपयांचा निधी दिला आहे. आपले नाव एवढे मोठे, या नावाला शोभेल येवढा तरी निधी द्यायचा. येवढ्या पैशात रस्त्याचे खडीकरण होणार नाही. गावाच्या तोडांला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याचे आ. देसाई म्हणाले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012806-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/botanical-garden-sudhir-mungantiwar-1237596/", "date_download": "2018-11-21T00:20:11Z", "digest": "sha1:LOKMTPDR6QV2P7RARQTSK6BGCK344NYE", "length": 13467, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विसापूरचे ‘बॉटनिकल गार्डन’ देशात सर्वोत्तम बनेल – मुनगंटीवार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअनुदान दुसऱ्याच्या खात्यात जमा, तलाठय़ास मारहाण, आरोपीस अटक\nअश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी तपास अधिकारी बदलण्याची मागणी\nझेविअर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन अनधिकृत\nमाजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे बेकायदा बांधकाम तोडले\nचिमुकलीच्या अन्ननलिकेतून ‘सेफ्टी पिन’ काढली\nविसापूरचे ‘बॉटनिकल गार्डन’ देशात सर्वोत्तम बनेल – मुनगंटीवार\nविसापूरचे ‘बॉटनिकल गार्डन’ देशात सर्वोत्तम बनेल – मुनगंटीवार\nवनस्पती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यासाठी विसापूर खुले विद्यापीठ असेल\nविसापूर येथे तयार करण्यात येणारे बॉटनिकल गार्डन हे देशातील सर्वात उत्तम गार्डन होणार असून वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यासाठी विसापूर खुले विद्यापीठ असेल, असे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.\nबल्लारपूर मार्गावर असलेल्या विसापूर येथे बंगळुरूच्या धर्तीवर निर्माण करण्यात येणाऱ्या बॉटनिकल गार्डनच्या संरक्षण भिंतीचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. वनविकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल हे अध्यक्षस्थानी होते. मुख्य वनसंरक्षक तथा उपमहासंचालक सामाजिक वनीकरण महिप गुृप्ता, अधीाक्षक अभियंता डी.के.बालपांडे, उपसंचालक सामाजिक वनीकरण डी.आर.काळे व कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ७ कोटी रुपये खर्च करून ही संरक्षण भिंत बांधण्यात येत असून २५० हेक्टरवर बॉटनिकल गार्डन निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nविसापूर येथील युवकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार प्राप्त होणार आहे. बॉटनिकल गार्डनला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतील. तीन वर्षांत उद्याण पूर्ण करण्यात येणार आहे. विसापूरजवळ सैनिकी शाळा उभारण्यात होणार असून सैनिकी शाळेमुळे विसापूरची अर्थव्यवस्था बदलणार आहे. विसापुरला आपण विविध विकास कामे केली असून येथील चित्र बदलणार आहे. १९९५ पासून विसापूरची जनता आपल्या पाठीशी उभी राहली आहे. म्हणून विसापूरचा विकास करणे माझे कर्तव्य आहे. रस्तासाठी २० लाख रुपये मंजूर केले. स्मशान भूमी रस्ताही मंजूर केला. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विसापूरच्या विकासाचा आराखडा तयार करीत आहोत.\nयेथील शेतकऱ्यांच्या शेतात विहीर खोदण्याची योजना राबवली जाणार आहे. आरोग्य केंद्र या पेक्षाही उत्तम करणार व सर्व साहित्य देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते पार पडले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या, हा मागच्या सरकारचा पुरुषार्थ\nराज्यातील व्याघ्र प्रकल्पात जलसंधारणाची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करा – मुनगंटीवार\nउंदीर मंत्रालयात नाही यांच्या डोक्यात आहे – सुधीर मुनगंटीवार\n खडसेंनी गोळ्यांएवढेच उंदीर मोजले, ‘देव त्यांना बुद्धी देवो’-मुनगंटीवार\nसमाज घडविण्याचे उत्तम कार्य शिक्षकांनी करावे -मुनगंटीवार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nआई रागावण्याच्या भीतीने आठ वर्षांच्या मुलाचे पलायन\nआफ्रिकेतील मालावी हापूस पुण्यातील फळबाजारात दाखल\nबावखळेश्वर मंदिरावर कारवाई सुरू\nमुंबईची कूळकथा : साष्टीचे गवेषण\nपाण्याचा वाढीव कोटा मंजूर करा\nअंतर्गत मेट्रोची उन्नत भरारी\n५८४ मुजोर प्रवाशांना तडाखा\nमुंबईत हवेची गुणवत्ता घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012806-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.quotes-aniruddhabapu.com/tag/mukti/", "date_download": "2018-11-21T00:02:22Z", "digest": "sha1:7KQZQGQCFADCJ56ZKZY777SQGTHWVDAB", "length": 2671, "nlines": 84, "source_domain": "marathi.quotes-aniruddhabapu.com", "title": "Mukti Archives - Aniruddha Bapu Quotes", "raw_content": "\nजर मी नामस्मरण म्हणजे भक्ती आणि गरीब अनाथ अपंगांना केलेले सहाय्य, सेवा यांचा मार्ग धरला\nजर मी नामस्मरण म्हणजे भक्ती आणि गरीब अनाथ अपंगांना केलेले सहाय्य, सेवा यांचा मार्ग धरला तर माझी कुठल्याही पापापासून मुक्ती होऊ शकते\nएड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना\n‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे\nनिरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद\nसोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण करीत कठीण समस्यांच्या मागे जावे\nअपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012806-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/magazine/madhurima/", "date_download": "2018-11-21T00:30:03Z", "digest": "sha1:UW5E4TK2F6NW2MWGNYZPAF6TYMS5ANHL", "length": 30482, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Magazine - Divyamarathi Magazine - Read Marathi Magazines Online - Divyamarathi", "raw_content": "\nसाध्या माणसाचं रंजक आत्मचरित्र\nलांबा उगवे आगरी हे आत्मचरित्र एका अर्थानं स्थित्यंतराची कहाणी आहे. एका साध्यासुध्या घरातला, शेतकरी आईबापाचा मुलगा, दारिद्र्याच्या झळांनी पोळलेला. आईबाप पोटापाण्यासाठी मुंबईला गेल्यावर अनाथपणा अनुभवणारा. पण वाचनवेड त्याला तारतं आणि त्याच्या जगण्याला वेगळीच कलाटणी मिळते. एका साध्या, पण अभ्यासू माणसाचा हा प्रवास वाचावा असाच आहे. समीक्षा म्हणजे कलाकृतीचे आकलन आणि साहित्यिक मूल्यमापन. एखादा नाटक किंवा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वसामान्य प्रेक्षकही स्वत:शी आणि आपल्या मित्रपरिवाराशी...\nआपलं माणूस फक्त आपलंच असावं, असं प्रेम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला वाटतं. ही एक अशी गोष्ट असते की ज्यात ती वाटेकरी सहन करूच शकत नाही. मी ज्याची आहे तो सर्वस्वी फक्त माझाच असावा ही भावना त्यामागे असते. मात्र, या प्रेमभावनेचा अतिरेक होतो तेव्हा येतो तो संशय आणि डोकावतो मत्सर. नात्यातल्या अशा बाजूंवरही हिंदी चित्रपटात काही गीतं तयार झाली. आज त्याचीच झलक... स्त्री चे दुसरे नाव मत्सर असावे. हे शेक्सपिअरने कशाला म्हणायला पाहिजे आहेच. स्त्रियांसाठी प्रेम म्हणजे फक्त प्रेम नसते. भक्तीही असते....\nपरळच्या एमडी महाविद्यालयात असताना, एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ऋतुजाची अभिनय वाटचाल सुरू झाली आणि एका मागोमाग एक उत्तमोत्तम एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीची बरीच परितोषिकं तिने मिळवली. ऋतुजाने मराठी रंगभूमीवर अनन्या या नाटकातून आपल्या अनन्यसाधारण अभिनय प्रतिभेचं प्रात्यक्षिक सादरीकरण केलं असून मराठी रंगभूमीला आजच्या पिढीतली एक दर्जेदार अभिनेत्री या निमित्ताने मिळाली आहे.लहानपणापासून अभिनयाची आवड जपत मोठेपणी अभिनय क्षेत्रात आपली आगळीवेगळी...\nथॉमस माल्थस नावाच्या विचारवंताने १७९८मध्ये एक प्रबंध प्रसिद्ध केला. त्याचे पडसाद त्याच्या काळात तर उमटलेच, पण आजही त्याचे विचार महत्त्वाचे मानले जातात. त्याच्या विचारांमुळे अख्ख्या जगाचा लोकसंख्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. बदलला म्हणण्यापेक्षा निर्माण झाला. कारण तोपर्यंत सर्वात प्रगत इंग्लंडमध्येही लोकसंख्येची मोजणी होत नव्हती. त्याच्या विचारांतूनच डार्विनने प्रेरणा घेऊन आपल्या उत्क्रांतीवादाचा पाया रोवला. इतकं महत्त्वाचं त्याने काय म्हटलं होतं थॉमस माल्थस यानं लेखन...\nऐन हिवाळ्याच्या तोंडावर कडक उन्हाळ्यात असावी अशी स्थिती. निष्पर्ण झाडं, माना टाकलेली शेवटच्या घटका मोजणारी कापसाची रोपं, मागच्या उन्हाळ्यापासून पाण्याच्या थेंबासाठी आसुसलेल्या ऐन हिवाळ्यात कोरड्या पडलेल्या विहिरी, संपूर्ण पावसाळ्यात एकदाही पूर न आलेले नदीनाले. रात्र वाढत होती, थंडी हळुहळू जोर धरू लागली होती. बसमधील सर्व प्रवासी निद्रेच्या अधीन होत होते. मला मात्र काही केल्या डोळा लागत नव्हता. राहून-राहून नजरेसमोर येत होती दिव्याच्या अंधुक उजेडातही झाकोळलेली, आवाजहीन व फक्त धूर...\nहृदयाचं ऐकणार की मेंदूचं\nकाही जणांना काम करताना नियोजन आवश्यक वाटतं. तर काही जणांना काम जसं होईल ते तसं, बदल करत, परिस्थितीशी जुळवत करायला आवडतं. हे दोन्ही वेगवेगळे व्यक्तिमत्त्व प्रकार आहेत. बऱ्याचदा समुपदेशनासाठी येणाऱ्या व्यक्ती आपल्या घरातल्या लोकांना, नातेवाइकांना, मित्रमैत्रिणींनासुद्धा इतके वैतागलेले असतात की, ही माणसं नॉर्मल का वागत नाहीत असं म्हणत असतात. काहींच्या घरातल्या माणसांना प्रत्येक गोष्टीची घाई झालेली असते. ते काही ना काही गंभीर परिस्थिती निर्माण करून ठेवतात. एखाद्या गोष्टीतून आनंद...\nत्यांच्या अनेक राजकीय निकटवर्तीयांना आणि मैत्रिणींना त्यांच्या मनात काय सुरू आहे, याचा अंदाज येत नसे. विरोधक मात्र त्यांना धूर्त आणि धुरंधर राजकारणी म्हणत असत. अशा इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त. उ दंड आयुष्य मी जगले आणि ते देशाची सेवा करत घालवले, याचा मला अभिमान वाटतो. मला दुसऱ्या कशाचाही अभिमान वाटत नाही आणि अखेरच्या श्वासापर्यंत मी देशाची सेवा करीत राहीन; माझ्या मृत्यूनंतरही माझ्यातला रक्ताचा थेंब न थेंब भारताला संजीवनी देईल, सामर्थ्य देईल. भुवनेश्वर येथील जाहीर सभेत...\nलग्न ठरल्यापासून ते प्रत्यक्ष होईपर्यंतचा काळ हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ. प्रेमविवाह आणि नियोजित विवाह करणाऱ्यांच्या भावना वेगळ्या असू शकतात. पण हे दिवस पुन्हा कधीही अनुभवता न येण्यासारखेच.हे क्षण आणखी खास करण्यासाठी आता फोटोग्राफीतील एक नवा प्रवाह तरुणांना भुरळ घालतोय, तो म्हणजे प्री-वेडिंग फोटोग्राफी.लग्नापूर्वीची ही गोष्ट अनेक जण आपापल्या पद्धतीने आता रंगवू लागलेत. त्याविषयी... वेळ सकाळी साडेपाच. निसर्गरम्य ठिकाण. दोन उत्तम छायाचित्रकार, एक दिग्दर्शक,...\nव्हर्च्युअल जगात वावरणे आता आपल्या अंगवळणी पडले आहे. आपण सतत ऑनलाइन असतो. क्षणभरासाठी नेटवर्क बंद झाले, तरी आपण कासावीस होतो. प्रत्यक्षात आपण उपस्थित भले नसू, पण आपली व्हर्चुअल हजेरी सगळ्या (म्हणजे फेसबुक, ट्विटर, इन्ट्राग्राम, मेल, व्हाॅट्सअॅप वगैरे आभासी) व्यासपीठांवर असणे आपल्याला अनिवार्य वाटते. अलीकडे असाच एक नवा ट्रेंड हॉट फेव्हरिट आहे आणि तो म्हणजे वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित (थीम ओरिएंटेड) प्री वेडिंग शूट. खरं तर विवाहानंतर ते एकमेकांचे होणार असतातच, पण एकमेकांचे असे होणे,...\nपहिल्या पानावर प्रीवेडिंग शूटसारख्या हौशी, खर्चिक, नि काहीशा निरुपयोगी वाटणाऱ्या ट्रेंडबद्दल लेख आणि पान उघडल्यावर, येऊ घातलेल्या दुष्काळाची चाहूल वर्णन करणारा लेख, असे वरकरणी विरोधाभासी वाटणारे विषय आजच्या अंकात आहेत. तुळशीचं लग्न झालं की माणसांच्या लग्नांचे मुहूर्त निघतात, म्हणजे आजपासून विवाहसमारंभांची धूम सुरू होणार. या नवराबायकोंपैकी अनेक जणांनी त्यांचे प्रीवेडिंग फोटो वा व्हिडिओ केले असण्याची शक्यता आहे, आणि ही संख्या वाढत जाणार आहे असं निरीक्षणातनं जाणवतंय. या...\nईशा २००९मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दुसरी आली तेव्हा मुंबईतील अंधेरीच्या राजहंस विद्यालयात शिकत होती. त्या स्पर्धेसाठी ११० देशांतून एकूण २४ लाख चित्रे आली होती. ईशा तिच्या वडिलांसोबत बक्षीस घेण्यासाठी दाएजीलोन (दक्षिण कोरिया) येथे गेली होती. तिच्या हातात परत येताना पारितोषिकाचा चषक आणि स्पर्धेत यशस्वी झालेले तिचे चित्र छापलेेला टी-शर्ट होता. तिचे चित्र होते पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारे त्या स्पर्धेनंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. ईशा चव्हाणने शालेय शिक्षण...\nहातातपेपर होता. त्यात म्हटलं होतं, लिहून पाठवा कशी साजरी करताय यंदाची दिवाळी. अन् मनात विचार आला की, दिवाळी म्हणजे आहे काय सणांची रास, आनंदाचे उधाण, उटण्याचा घमघमाट, आवडीच्या खाद्यपदार्थांची मेजवानी, नवे कपडे अन नातलगांच्या गाठीभेटी. अन् नको असलेल्या कर्णकर्कश फटाक्यांचा आवाज. असंही दरवर्षी आम्ही दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करतोच. या वर्षी पण काय करू याच विचारात होते. मनात आलं की, आपण तर चांगलं खाणार, हिंडणार, नवे कपडे घालणार. पण त्यांचं काय ज्यांच्या घरी हे सगळं करायला मुबलक पैसे...\nएरवी पुरुष उत्पादनांच्या जाहिरातीत अकारण स्त्री पात्रं मिरवणारं जाहिरात क्षेत्र काही नव्या जाहिरातींच्या रूपानं एक नवा दृष्टिकोन समोर ठेवू पाहतंय. सकारात्मक बदलाच्या दिशेनं हे खरंच नवं पाऊल ठरेल, अशी आशा करूया... समाजावर प्रसारमाध्यमांचा परिणाम होतो की, माध्यमात फक्त समाजातल्या व्यवहाराचं प्रतिबिंब दिसतं हा जवळजवळ कोंबडी आधी की अंडं आधीसारखा न उलगडणारा प्रश्न झालेला आहे जेव्हा समाजात एखादी वाईट घटना घडते तेव्हा हमखास त्याचं खापर प्रसारमाध्यमांवर फोडलं जातं आणि...\nवेबसाइटवर ऑनलाइन खरेदीसंदर्भात संबंधित उत्पादनाविषयी इतरांची मतं, त्यांचे सल्ले, सूचना, त्यांचा अनुभव याबद्दल दिलेले असते. सोशल मीडियावरसुद्धा अशा पद्धतीचे रिव्ह्यूज, फोटो आणि व्हिडीओज पोस्ट केले असतात. या सर्व पोस्ट त्या कंपनीच्या कर्मचारी किंवा वेबसाइटच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या नसून त्या पोस्ट ते उत्पादन किंवा ती वेबसाइट वापरणाऱ्या लोकांनी त्या केल्या असतात. अशा सर्व कंटेंटला युजर जनरेटेड कंटेंट असे म्हणतात. एखाद्या वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करत असताना आपण काय करतो\nगर्भपिशवीच्या अस्तराच्या पेशी भलत्याच ठिकाणी उगवून येतात. बहुतेकदा ओटीपोटाच्या पोकळीत, गर्भाशयाच्या आसपास, बीजग्रंथींच्या नजीक, फॅलोपियन नलिकांजवळ यांचे तण दिसते. भलत्या जागी उगवल्यामुळे या पेशी भलत्याच उपद्रवी ठरतात. भलत्या जागी, भलत्या पेशी म्हणजे कॅन्सर हा झाला एरवीचा ठोकताळा. पण एन्डोमेट्रिऑसिस म्हणजे कॅन्सर नाही. ज्या पुढे भले भले हात टेकतात अशा दुर्धर आजारांपैकी एक म्हणजे एन्डोमेट्रिऑसिस. गर्भपिशवीच्या अस्तराच्या पेशी भलत्याच ठिकाणी उगवून येतात. बहुतेकदा ओटीपोटाच्या...\nलहान मुले देवाघरची फुले. पण आता या फुलांना आधुनिक जगात निर्माण झालेल्या असुरक्षिततेपासून वाचवणे हीदेखील शिक्षकांची प्राथमिकता असावी. उद्याच्या बालदिनाच्या निमित्ताने शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ व्यक्त करणारा लेख. शाळेत विविध उपक्रम आपण सतत राबवत असतो. पण आजचे आपले विद्यार्थी हे खरंच पूर्वीसारखे सुरक्षित आहेत का बदलत्या काळानुसार आपल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न बदलले आहेत. टीव्हीशिवाय ते जेवू शकत नाहीत, अशी परिस्थिती ग्रामीण व शहरी भागात दोन्ही ठिकाणी आहे....\nदिवाळी झालीय, फराळावर ताव मारून झालाय. भटकंती झालीय. आता नेहमीचं दैनंदिन वेळापत्रक सुरू होईल. त्या वेळापत्रकात एक गोष्ट नसेल तर नक्की जोडा, व्यायाम नावाची. थंडीचे दिवस व्यायाम सुरू करायला चांगले कारण खूप चाललं, धावलं, वजनं उचलली तरी घाम येत नाही, दमायला होत नाही. व्यायाम म्हणजे शरीराला ज्या हालचालींची रोजची सवय नाही ते करणं. काही लोक रोज कामाच्या निमित्ताने भरपूर चालतात, जिने चढतात, वजनं उचलतात. त्यांचा समज असतो की, आपल्याला व्यायामाची गरज नाही, रोजच तर इतकं चालतो. परंतु रोज केल्याने...\nभारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख. गेल्या लेखात आपण स्त्रीधन या संकल्पनेचा थोडक्यात आढावा घेतला. धर्मशास्त्रात स्त्रीधनाच्या विषयाला अनुलक्षून तीन प्रमुख मुद्दे मांडले गेले आहेत : १. स्त्रीधनात कोणत्या वस्तूंचा अंतर्भाव होतो, २. स्त्रीची तिच्या स्त्रीधनावरील सत्ता आणि ३....\nपश्चिम महाराष्ट्रातील माण तालुका हा सतत दुष्काळाच्या छायेत असणारा प्रदेश. परंतु येथील माणसांनी कष्टाने आजवर या दुष्काळावर मात केली आहे. दुष्काळावर मात करत आपल्या जिद्द आणि कष्टाच्या जोरावर स्वत:ची नव्याने ओळख इथल्या महिला करत असतात. व्यंकटेश माडगूळकरांच्या माणदेशी माणसांच्या वैविध्याचा वारसा आजपर्यंत जपत स्वत:ची ओळख तयार केलेल्या डॉ. सुनीता कांबळेविषयी. बाय, तुला एसटी सोसत नाय. अन् आता तर इमानानं प्रवास करणार हायस. तवा इमानात नीट बस, खिडकीतनं हात बाहीर काढू नगं. इमान परवास करणारी...\nसकाळी सकाळीच फोन वाजला. सर, घर पाहायला येऊ का दहा वाजता आलो तर चालेल दहा वाजता आलो तर चालेल तुम्ही घरी असाल ना तुम्ही घरी असाल ना भाडं किती आहे आधी घर तर पाहून घ्या. बाकीचं नंतर बोलू. पहिला भाडेकरू सोडून गेला आणि घर रिकामं झालं. दुसऱ्याच आठवड्यात घराला थोडी रंगरंगोटी करून नवं दिसेल असं केलं आणि बोर्ड लावून टाकला. घर भाड्याने देणे आहे. घर पाहायला केव्हा येऊ असा फोन आला आणि आमची गडबड उडाली. येणाऱ्याची आतुरतेने वाट पाहू लागलो. येणारा कोण असेल असा फोन आला आणि आमची गडबड उडाली. येणाऱ्याची आतुरतेने वाट पाहू लागलो. येणारा कोण असेल कोणत्या जातीचा नोकरी करणारा असेल की व्यवसाय असेल की कारखान्यात काम करणारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012806-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/indian-fast-bowler-mohammed-shami-dispute-with-wife-hasin-jahan-1649804/", "date_download": "2018-11-21T00:00:51Z", "digest": "sha1:5YPIJD2XA25LL5EAQH3Y7QJ2QASUPWA2", "length": 28327, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "indian fast bowler mohammed shami dispute with wife Hasin Jahan | एक हसीना थी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nहसीनच्या या ताज्या वादळात शमीची कारकीर्द बेचिराख करण्याची ताकद आहे\nमोहम्मद शमी आणि हसीन जहाँ..एके काळच्या सुखी कुटुंबाचा सेल्फी.\nभारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा गोलंदाज असलेल्या मोहम्मद शमीला सध्या घरच्या मैदानांवरून आलेल्या बाऊन्सर्सनी चीतपट केलं आहे. त्याची बायको हसीन आणि त्याच्यामधला वाद नेमका काय आहे\nएखाद्या परीकथेप्रमाणेच त्यांच्या आयुष्याची कहाणी होती.. खडतर परिस्थितीमुळे प्लास्टिक बॉलपासून खेळाला सुरुवात करणारा एक मुलगा पुढे जाऊन भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतो. त्यानंतर एक सुंदर तरुणी त्याच्या आयुष्यात येते. ‘एक हसीना थी.. एक दिवाना था..’ याच शब्दांत वर्णन व्हावं, अशी ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. मग सेलिब्रेटींप्रमाणे समाजमाध्यमांवर आपली छायाचित्रं टाकतात. तिथं जातीयवाद्यांच्या टीकेला भीक न घालता आपलं अस्तित्व टिकवून ठेवतात. पण क्षणार्धात होत्याचं नव्हतं होतं. कथेला भलं मोठं वळण येतं. सध्या सर्वात चर्चेत असलेली ही कथा आहे मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ हिची.\n‘पैशाचा मला अजिबात मोह नाही. परंतु जमेल तितक्या वेगात चेंडू टाकायचा आणि समोरच्या फलंदाजाच्या यष्टय़ा उद्ध्वस्त करायच्या, हे मात्र माझं लक्ष्य असतं. त्या उडल्यावर उमटणारा ध्वनी ऐकण्यासाठी माझे कान नेहमी आतुर असतात, नव्हे ते माझ्या आयुष्याचं टॉनिक आहे’ हे उद्गार आहेत मोहम्मद शमीचे. तो गेल्या काही वर्षांत भारतीय संघातील एक महत्त्वाचा वेगवान गोलंदाज म्हणून स्थिरावला आहे. शमीच्या यशस्वी कारकीर्दचं खरं श्रेय जातं ते त्याचे वडील तौसिफ अली यांना.\nउत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यपासून २० किलोमीटर अंतरावरील साहसपूर अली नगर या गावी तौसिफ यांचं ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या साहित्य-सामुग्रीचं दुकान आहे. तौसिफ यांनासुद्धा वेगवान गोलंदाजीचा नाद. परंतु पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याकडे लक्ष अधिक केंद्रित झाल्यामुळे त्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. परंतु आपल्या मुलानं वेगवान गोलंदाज होऊन देशाचं नाव मोठं करावं, असं स्वप्न मात्र त्यांनी जिवापाड जोपासलं होतं. शमीचे तिन्ही भाऊ वेगवान गोलंदाजी करायचे. परंतु मोठय़ा भावाची कारकीर्द आजारपणामुळे अकालीच संपुष्टात आली. त्यानं वडिलांच्या व्यवसायात रस घेतला. मात्र शमीच्या गुणवत्तेला पैलू पाडण्यासाठी त्याचं महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच तौसिफ यांनी त्याला बद्रुद्दिन सिद्धिकी यांच्याकडे नेलं. कारण साहसपूरला कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती. ना मैदाने होती, ना खेळपट्टय़ा. फक्त चिखलाचं साम्राज्य होतं. आजही तिथं २४ तासांतले बरेचसे तास लोडशेडिंग असतं.\n२००५मध्ये उत्तर प्रदेशच्या १९ वर्षांखालील संघाच्या निवड चाचणीसाठी शमीसुद्धा मोठय़ा उत्साहात सहभागी झाला. परंतु तिकडच्या राजकारणाचा फटका बसल्यामुळे त्याच्या नावाचा विचार होऊ शकला नाही. त्यामुळे त्याचं वर्ष वाया जाणार होतं आणि वर्षभरानंतरसुद्धा संधी मिळेलच याची खात्री नव्हती. या परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे सिद्धिकी यांनी शमीला कोलकाता येथे पाठवण्याचा सल्ला त्याच्या वडिलांना दिला. त्याने तो शिरसावंद्य मानला.\nतेज गोलंदाज होण्याचं स्वप्न घेऊन शमी कोलकातामध्ये आला. डलहौसी अ‍ॅथलेटिक क्लबकडून त्यानं खेळायला सुरुवात केली. प्रत्येक सामन्याला पाचशे रुपये मानधन मिळायचं आणि रात्री झोपण्यासाठी मैदानाच्या सीमारेषेबाहेरील तंबूचा आसरा असायचा. आयुष्याशी असा झगडा सुरू असताना एके दिवशी डलहौसी क्लबच्या सुमन चक्रवर्ती यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे माजी सहसचिव देवव्रत दास यांना शमीची गोलंदाजी दाखवली. ‘नया हिरा है, ध्यान दो, नहीं तो खो जायेगा’ हेच शब्द चक्रवर्ती यांनी उद्गारले होते. क्रिकेटमधील पारखी असलेल्या दास यांना चक्रवर्ती यांच्या शब्दाचे मोल कळले. त्यांनी शमीसमोर टाऊन क्लबकडून खेळायचा प्रस्ताव ठेवला. ७५ हजार रुपये वर्षांचे मानधन आणि प्रत्येक दिवशी भोजनासाठी १०० रुपये असा हा करार होता. परंतु शमीनं धीटपणे ‘मी राहायचं कुठे’ अशी आपली अडचण त्यांच्यासमोर मांडली. दास यांनी क्षणाचीही उसंत न घेता, ‘माझ्या घरी’ अशी आपली अडचण त्यांच्यासमोर मांडली. दास यांनी क्षणाचीही उसंत न घेता, ‘माझ्या घरी’ असं त्याला सांगितलं. त्यानंतर शमीला घेऊन दास घरी गेले आणि पत्नीला आपला निर्णय सांगितला, ‘हा मुलगा आजपासून आपल्यासोबत राहील’ असं त्याला सांगितलं. त्यानंतर शमीला घेऊन दास घरी गेले आणि पत्नीला आपला निर्णय सांगितला, ‘हा मुलगा आजपासून आपल्यासोबत राहील\nमग शमीनं आपल्या मेहनतीनं बंगालच्या २२ वर्षांखालील संघात स्थान मिळवलं. त्यानंतर दास यांनी शमीला मोहन बागान क्लब या कोलकातामधील नामांकित संघाकडून खेळण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी एके दिवशी ईडन गार्डन्सच्या नेटमध्ये शमीला साक्षात सौरव गांगुलीला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. शमीच्या गोलंदाजीच्या कौशल्यानं गांगुली भलताच प्रभावित झाला आणि त्यानं बंगालच्या क्रिकेटधुरिणांना सांगितलं की, ‘शमीची काळजी घ्या, तो भारताचं भविष्य आहे\nत्यानंतर २०१० मध्ये शमी बंगालच्या रणजी संघात सामील झाला. २०११ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सनं आयपीएलसाठी त्याला करारबद्ध केलं. तर २०१२ मध्ये भारत ‘अ’ संघात त्याची वर्णी लागली. २०१३ मध्ये अशोक दिंडाला दुखापत झाल्यामुळे बदली खेळाडू म्हणून शमीला पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर त्यानं कसोटी पदार्पण केलं. पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत त्यानं संधीचं सोनं केलं. आता शमीच्या खात्यावर ३० कसोटी सामन्यांत ११० बळी आणि ५० एकदिवसीय सामन्यांत ९१ बळी जमा आहेत.\nशमी कोलकातामध्ये आला, तेव्हा त्याच्याजवळ काहीच नव्हतं. फक्त वेगवान गोलंदाजी आणि स्वप्न या दोनच गोष्टी त्याच्याजवळ होत्या. एकेकाळी डलहौसी क्लबच्या प्रांगणातील शमीची निवासव्यवस्था असणाऱ्या तंबूचं आता सदस्यांसाठी अलिशान रेस्टॉरंट आणि बारमध्ये रूपांतरण झालं आहे. शमीचे दिवसही आता पालटले आहेत. कोलकातामध्ये आता त्याचं स्वत:चं घर आहे, दिमतीला गाडी आहे. शमीच्या कर्तृत्वाचा जसा बंगालवासीयांना अभिमान आहे, तसाच उत्तर प्रदेशमधील नागरिकांनाही आहे.\nमोहम्मद आणि हसीन यांनी साहसपूरपासून काही अंतरावर एक भूखंड घेतला होता. त्याचं नाव हसीन फार्महाऊस असं ठेवलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांत हसीननं या साऱ्या सुखस्वप्नांची होळी करून टाकली आहे. सर्वप्रथम हसीननं फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधलं. नंतर तिनं सर्व प्रसारमाध्यमांसमोर आपण जगत असलेल्या वास्तवाची (सत्य की असत्य) करुण कहाणी सांगितली. प्रसारमाध्यमांना चघळण्यासाठी नवं खाद्य मिळालं. घरगुती हिंसाचार, मारहाण, विषप्रयोग, हत्येचा प्रयत्न, दिराकडून बलात्कार आणि एका व्यक्तीकडून पैसे घेणे अशा असंख्य आरोपांची लाखोली तिनं वाहिली.\nस्वाभाविकपणे प्रश्न उभा राहतो, कोण आहे ही हसीन जहाँ ती मोहम्मदच्या आयुष्यात कशी आली ती मोहम्मदच्या आयुष्यात कशी आली या काही प्रश्नांचीही आता उकल होऊ लागली आहे. हसीन कोलकाताचीच. एका बंगाली मुस्लीम कुटुंबातली. तिच्या वडिलांचा वाहतूक व्यवस्थेचा व्यवसाय आहे. एक मॉडेल म्हणून तिनं कारकीर्दीला प्रारंभ केला. चित्रपटात अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवावा, असं स्वप्न घेऊन ती जगत होती. कालांतरानं आयपीएलसाठी चीअरलीडर म्हणून ती काम करू लागली. २०१२ च्या आयपीएल हंगामाच्या वेळी मोहम्मद आणि हसीन यांची भेट झाली आणि पहिल्याच भेटीत तो तिला हृदय देऊन बसला. आजच्या युगाला साजेसं डेटिंग वगैरे सुरू झालं. २०१४ मध्ये त्यांचा विवाह झाला. कौटुंबिक दडपणामुळे नंतर हसीननं आपल्या कारकीर्दीची स्वप्नं बासनात गुंडाळली. आता हसीनच्या आरोपसत्रांची मालिका सुरू असताना हा तिचा दुसरा विवाह असून, पहिला विवाह झाल्याचं समोर येत आहे. तिच्या पहिल्या पतीच्या दाव्यानुसार, शाळेत असतानाच त्यांचं प्रेम फुललं, मग दोघांचं लग्न झालं. त्यांना दोन मुलीसुद्धा आहेत. मात्र काही वर्षांपूर्वीच दोघांचा घटस्फोट झाला आहे.\nहसीनच्या या ताज्या वादळात शमीची कारकीर्द बेचिराख करण्याची ताकद आहे. त्याच्यामागे सध्या बीसीसीआयचा लाचलुचपत प्रतिबंध विभाग, कोलकाता पोलीस यांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार रोखला आहे. काही दिवसांवर आलेल्या आयपीएलमध्येसुद्धा तो खेळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. शमी कोणत्या तरुणींना भेटतो, त्याचे त्या तरुणींशी असलेले विवाहबाह्य़ संबंध, तो त्यांच्यासोबत कसा व्यभिचार करतो, अशा अनेक गोष्टींचा हसीननं पर्दाफाश केला आहे. शमी या आरोपांच्या फैरींमुळे खचला आहे. ‘हसीनचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. माझी कारकीर्द संपवून टाकण्यासाठी हा डाव रचला गेला आहे,’ अशा शब्दांत तो स्वतची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे.\nतूर्तास, शमी आणि हसीनच्या कहाणीत नवनवी प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी कोणत्या वळणावर जाईल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121012806-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.quotes-aniruddhabapu.com/tag/pratidnya/", "date_download": "2018-11-20T23:59:52Z", "digest": "sha1:YFB2OVBCL5LLZFVZDNGOJVN3OY3EOX2F", "length": 2857, "nlines": 84, "source_domain": "marathi.quotes-aniruddhabapu.com", "title": "Pratidnya Archives - Aniruddha Bapu Quotes", "raw_content": "\nअपयश ही यशाची पहिली पायरी मुळीच नाही हे मला कळले पाहिजे\nअपयश ही यशाची पहिली पायरी मुळीच नाही हे मला कळले पाहिजे. उलट यशाच्या तीन पायर्या म्हणजे १) प्रतिज्ञा २)माझ्या प्रतिज्ञेच्या आड येणार्या गोष्टीला नकार आणि ३) माझ्या प्रतिज्ञेला सहाय्य करणार्या प्रत्येक शक्तीचा आणि युक्तीचा स्वीकार \nएड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना\n‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे\nनिरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद\nसोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण करीत कठीण समस्यांच्या मागे जावे\nअपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013550-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-narkhed-dist-nagpur-6291", "date_download": "2018-11-21T00:32:26Z", "digest": "sha1:ZJZ6WXZ2CNK66M4FCITQRXQYIPAKBSY7", "length": 21981, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, Narkhed, dist. Nagpur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहर्षाताईंनी घेतलाय गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनाचा वसा\nहर्षाताईंनी घेतलाय गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनाचा वसा\nहर्षाताईंनी घेतलाय गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनाचा वसा\nगुरुवार, 8 मार्च 2018\nदिल्लीतील वातावरण मानवत नसल्याने नरखेड (जि. नागपूर) गावी परतलेल्या हर्षा लीलाधर कळंबे यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून दर्जेदार धान्य आणि फळांच्या उत्पादनावर भर दिला आहे. याचबरोबरीने त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणीदेखील केली आहे.\nदिल्लीतील वातावरण मानवत नसल्याने नरखेड (जि. नागपूर) गावी परतलेल्या हर्षा लीलाधर कळंबे यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून दर्जेदार धान्य आणि फळांच्या उत्पादनावर भर दिला आहे. याचबरोबरीने त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणीदेखील केली आहे.\nहर्षा कळंबे यांचे पती लीलाधर हे दिल्लीतील एका खासगी वाहन कंपनीत नोकरीला आहेत. हर्षा यांचे शिक्षण एम.एससी. (सूक्ष्मजीवशास्त्र)पर्यंत झाले आहे. पती व मुलासोबत हर्षादेखील दिल्ली शहरात वास्तव्याला होत्या. दिल्लीतील प्रदूषित हवामानामुळे त्या आजारी पडत होत्या, तसेच त्यांचा मुलगा धैर्यदेखील (वय सात वर्ष) याच कारणामुळे आजारी असायचा. वैद्यकीय खर्च वाढत होता. त्यामुळे हर्षा कळंबे यांनी दिल्ली सोडून गावी येण्याचा निर्णय घेतला. तब्बल नऊ वर्षे दिल्लीत वास्तव्य करून त्या नरखेड (जि. नागपूर) या गावी परतल्या.\nसुरू झाले शेतीचे नियोजन\nनरखेड गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील नवेगाव रेठी या गावात कळंबे कुटुंबीयांची १३ एकर शेती आहे. हर्षाताई यांचे सासरे नामदेव कळंबे या शेतीचे व्यवस्थापन करतात. गावी आल्यावर हर्षा यांनी शेती करण्याचा निर्णय सासऱ्यांना सांगितला. सुनेचा उत्साह पाहता सासरे नामदेव कळंबे यांनीदेखील या निर्णयाला पाठबळ दिले. कुटुंबाच्या तेरा एकर शेतीपैकी साडेतीन एकर शेतीचे व्यवस्थापन त्यांनी हर्षाताईंकडे पहिल्या टप्प्यात दिले. दरम्यान, पीक लागवड, व्यवस्थापन याविषयी माहिती नसल्याने त्यांनी शेतीविषयक माहितीसाठी यू ट्युबचा आधार घेतला. त्या माध्यमातून नैसर्गिक शेती व्यवस्थापनाचे बारकावे जाणून घेतले. दररोज सासऱ्यांकडून देखील शेतीवर जाऊन पीकनियोजनाची प्रत्यक्ष माहिती करून घेतली. याच महितीच्या बळावर त्यांनी या वर्षी पहिल्यांदा एक एकर डाळिंब बागेत हरभरा लागवड केली. नैसर्गिक शेतीपद्धतीने या संपूर्ण क्षेत्राचे व्यवस्थापन केले. त्यांना १० क्‍विंटल हरभऱ्याचे उत्पादन मिळाले. हरभऱ्याच्या बरोबरीने त्यांनी धने लागवडही केली होती. धन्याचे ३० ते ३५ किलो उत्पादन मिळाले.\nअसे आहे दैनंदिन नियोजन\nहर्षा कळंबे सकाळी साडेदहा वाजता शेतात पोचतात. मजुरांना दैनंदिन कामे विभागून दिल्यानंतर त्यादेखील शेती पीक व्यवस्थापनामध्ये रमतात. दिवसभर शेतीची कामे करून सायंकाळी घरी परततात. घरची कामे करण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य असल्याने शेती नियोजन करणे त्यांना सोपे जात आहे. कुटुंबातील सदस्यांकडून हर्षाताईंना प्रोत्साहन मिळाल्यामुळे यापुढील काळात आणखी जोमाने काम करणार असल्याचे त्या सांगतात. यापुढील काळात आणखी दोन एकरांवर क्षेत्रावर संत्रा, पपई लागवडीचे त्यांनी नियोजन केले आहे.\nप्रयोगशील शेतकरी, अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन\nनैसर्गिक पद्धतीने शेतीनियोजन करायचे असल्याने हर्षाताईंनी परिसरातील प्रयोगशील शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यास सुरवात केली.\nपरिसरात आयोजित होणाऱ्या शेतीविषयक शिबिरातून माहिती घेतली. या शिबिरात कृषी अधिकारी हेमंतसिंह चव्हाण यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्याकडून नैसर्गिक शेतीपद्धतीचे बारकावे जाणून घेतले. शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होण्यासाठी हर्षा कळंबे यांनी दोन बैल आणि दोन गाईंचा सांभाळ केला आहे. जनावरांना पुरेशा चाऱ्याची उपलब्धता व्हावी याकरिता हायड्रोपोनिक्‍स पद्धतीने चारा उत्पादनाचा प्रकल्प त्यांनी उभारला आहे.\nशेतकरी कंपनीची केली नोंदणी\nहर्षा कळंबे यांनी विदर्भ बळिराजा फार्मर प्रोड्युसर कंपनी नोंदणीचा प्रस्ताव दाखल केला आहे. सध्या पाच संचालकांचा या कंपनीत समावेश आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतमालाची खरेदी करणे, त्यावर प्रक्रिया आणि पॅकिंग, ब्रॅंडिंग करून विक्री असा या कंपनीचा उद्देश आहे.\nहर्षा कळंबे यांनी जुलै, १७ मध्ये साडेतीन एकर क्षेत्रावर १२ फूट बाय १२ फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. रांगेतील दोन डाळिंब झाडाच्या मध्ये एक शेवग्याचे झाड लावले. फळबागेला ठिबक सिंचन केले आहे. फळझाडांची लागवड करताना खड्यात मातीमध्ये घन जिवामृत दिले. दर पंधरा दिवसांच्या अंतराने जीवामृत आणि दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते, तसेच दर सहा महिन्यांनी आळ्यामध्ये घनजीवामृत मिसळून दिले जाते. सध्या शेवग्याच्या शेंगांचे उत्पादन सुरू झाले आहे. प्रतिझाड आठ किलो शेंगांचे उत्पादन मिळत आहे. शेंगा विक्रीपेक्षा बियाणे विक्रीचे त्यांनी नियोजन केले आहे. डाळिंब व शेवगा बागेचे व्यवस्थापन नैसर्गिक पद्धतीने केले जाते.\nसंपकर् ः हर्षा कळंबे, ७९७२१२६७५६\nदिल्ली शेती शिक्षण हवामान डाळिंब ठिबक सिंचन सिंचन\nहायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन.\nशेतातील गोठ्यामध्ये जनावरांचे संगोपन.\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013550-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/what-action-did-police-handicapped-passengers-traveling-25486", "date_download": "2018-11-21T00:23:45Z", "digest": "sha1:WRJCZXP6HKRDRWZUCOY2FAGVD5NRJ7CU", "length": 8718, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "What action did the police that the handicapped passengers traveling? अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या पोलिसांवर कोणती कारवाई केली? | eSakal", "raw_content": "\nअपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या पोलिसांवर कोणती कारवाई केली\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nमुंबई - रेल्वेगाड्यांतील अपंगांसाठी आरक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या रेल्वे पोलिसांवर कोणती कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. 10) रेल्वे प्रशासनाकडे केली.\nमुंबई - रेल्वेगाड्यांतील अपंगांसाठी आरक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या रेल्वे पोलिसांवर कोणती कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. 10) रेल्वे प्रशासनाकडे केली.\nनितीन गायकवाड यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. आतापर्यंत 105 जणांना दंड करण्यात आला आहे; तसेच त्यांना ताकिदही दिली आहे, असे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. ही कारवाई अपूर्ण असून अशा पोलिसांवर कोणती कठोर कारवाई केली, याचा तपशील देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर फेब्रुवारीमध्ये सुनावणी आहे. याचिकादाराच्या वतीने ऍड. जयदीर टन्ना यांनी बाजू मांडली. अपंगांच्या डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसवावे, त्यांना बसण्यासाठी चांगली आसने द्यावी, त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारे डब्यांची व्यवस्था असावी, असे निर्देश रेल्वेला यापूर्वीच देण्यात आले आहेत; मात्र अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013550-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/big-land-scam-in-navi-mumbai-serious-charges-against-chief-minister-fadnavis/", "date_download": "2018-11-21T00:05:32Z", "digest": "sha1:TFQ6QBHNYM3F7Z4X62M5WPRSBERUR32D", "length": 8539, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फडणवीसांच्या सहमतीनं हजारो कोटींचा जमिन घोटाळा – काँग्रेस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफडणवीसांच्या सहमतीनं हजारो कोटींचा जमिन घोटाळा – काँग्रेस\nमुंबई – नवी मुंबईतील सिडकोमधील जमिनीच्या व्यवहारावरून काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सिडकोमधील १७६७ कोटी रुपये किमतीच्या 24 एकर जमिनीची अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे मंत्रालयातील काही मंत्री आणि बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असून, हा घोटाळा झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.\nसगळे कायदे धाब्यावर बसवत नावांमध्ये बदल करणे, पॉवर ऑफ अॅटर्नी देणं, सर्वे या सगळ्या गोष्टी एका दिवसांत म्हणजेच अवघ्या २४ तासांमध्ये उरकण्यात आल्या. सिडको अथवा कुठल्याही सरकारी यंत्रणेने विरोध तर केलाच नाही उलट बेकायदेशीर कृत्य करण्यात सहाय्य केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, रणजीत सुरजेवाला व संजय निरुपम यांनी केली आहे.\nपत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे\n१७६७ कोटींचा भूखंड अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार\nसर्वे नंबर 183/CD, रांजनपाडा, खारघर येथील जमिनीचा व्यवहार\nएकाच दिवसात सर्वे, भूसंपादन आणि हस्तांतरण झाले\nसिडकोची जमीन असूनही, तहसीलदारांकडून हस्तांतरण\nसिकडोकडून त्यावर आक्षेपही घेण्यात आला नाही\nदीड वर्ष लागणारे व्यवहार एका दिवसात पूर्ण झाले\nसिडको-नगरविकास आणि बिल्डर यांचे साटेलोटे\nमनीष भतिजा, संजय भालेराव यांच्या नावाने जमिनीची खरेदी विक्री\nव्यवहारात प्रसाद लाड यांचाही सहभाग\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013554-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/master-blaster-sachin-tendulkar-welcome-ganapati-bappa/", "date_download": "2018-11-20T23:53:41Z", "digest": "sha1:5VQV5JGLYSDUUCAP5DTVOTFFJBQFXT5P", "length": 6734, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी बाप्पाचे आगमन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी बाप्पाचे आगमन\nआज गणेश चतुर्थी. या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी येतात. याचप्रमाणे खेळाडूही आपल्या घरी गणपती बसवतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरीही दरवर्षी बाप्पांचे आगमन होते.\nयाही वर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. याचा एक छान विडिओ सचिनने ट्विटरवर शेअर केला आहे. या विडिओमध्ये सचिनने सर्वांना हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत. शिवाय पत्नी अंजली तेंडुलकरबरोबर बाप्पाचं दर्शन घेतानाचा एक फोटोही शेअर केला आहे.\nश्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा #GanpatiBappaMorya pic.twitter.com/vrGvUCOwJ8\nश्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा #GanpatiBappaMorya pic.twitter.com/y9rA0eWKa2\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याशी…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013554-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/update-renuka-shahane-b-speical-things-do-u-know-about-renuka-shahane/", "date_download": "2018-11-20T23:52:53Z", "digest": "sha1:XMGBIJEKBPWGOPQOU6P5KFCDKKH77UKC", "length": 9472, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहे का \nबर्थ डे स्पेशल - जाणून घ्या रेणुका शहाणेचा जीवन प्रवास\nहम आप कै है कोन या चित्रपटात सलमान खानची क्युट वाहिनीचा रोल करणारी अस्सल मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे हिचा आज वाढदिवस आहे. रेणुका शहाणे हिचा जन्म महाराष्ट्रात झाला असून रेणुका मुंबईतच लहानाची मोठी झाली. ती कला शाखेची पदवीधर असून मुंबईच्या सेंट झवेरीस कॉलेज मधून पदवीचे शिक्षण घेतले आहे.क्लीनिकल सायकोलॉजी मधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.\nहाच सुनेचा भाऊ या मराठी चित्रपटातून रेणुकाने तिच्या फिल्मी करियरला सुरुवात केली. यानंतर सह्याद्रीवरील सुरुभी या मालिकेत तिने काम केले. या मालिकेत तिच्या सोबत किटू गिडवानी, पल्लवी जोशी, मंदिरा बेदी या सारख्या त्या वेळेच्या आघाडीच्या टी. व्ही. अभिनेत्रीसोबत रेणुकाने काम केले.\n१९९४ मध्ये आलेल्या हम आप कै है कोन या चित्रपटाने रेणुकाच्या फिल्मी करियरला वेगळेच वळण दिले. हा चित्रपट खूप गाजला या चित्रपटातील अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या बहिणीचा रोल रेणुकाने केला होता. साधी, सरळ, हसरी रेणुका चित्रपटात स्वताची एक वेगळी छाप पाडून गेली.\nहुन हुन्शी हुनशिलाल १९९२ मध्ये आलेला हा रेणुकाचा पहिला हिंदी चित्रपट जो फार काही चालला नाही. रेणुकाने राम गोपाल वर्मा यांच्या मनी या तेलगु चित्रपटात देखील काम केले. मनी हा तेलगु मधील गाजलेल्या चित्रपटापैकी एक आहे. रेणुकाने अनेक मराठी व हिंदी चित्रपटात काम केले याबरोबर तिने अनेक टेलीव्हिजन मालिकांमध्ये देखील काम केले आहे. १९९४ मध्ये आलेल्या अबोली या मराठी चित्रपटासाठी रेणुकाला फिल्मफेअर देण्यात आले.\nरेणुका शहाणे हिने अभिनेता आशुतोष राणा याच्याशी विवाह केला असून. रेणुकाला दोन मुल आहेत. झलक दिख ला जा या रियालिटी शो मध्ये रेणुका झळकली होती. रेणुकाने आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने फेसबुकवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर करीत जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013554-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/navdurga-rajlaxmi-powar-interview-149746", "date_download": "2018-11-21T00:19:28Z", "digest": "sha1:KKTN6BJQFPUA26WLJZU5AFNAMBYLGA2U", "length": 13966, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "NavDurga Rajlaxmi Powar interview #NavDurga आम्ही ‘स्वयंसिद्धा’ नारी ड्रायव्हिंगलाही लय भारी! - राजलक्ष्मी पोवार | eSakal", "raw_content": "\n#NavDurga आम्ही ‘स्वयंसिद्धा’ नारी ड्रायव्हिंगलाही लय भारी\nसोमवार, 15 ऑक्टोबर 2018\nकोल्हापूर - ‘आम्ही स्वयंसिद्धा नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी’ असं अभिमानगीत आम्ही नेहमीच म्हणतो; पण, त्याच्याही पुढे जाऊन आता ‘आम्ही ड्रायव्हिंगलाही लय भारी’ असं आवर्जुन सांगावंसं वाटतं... हो मी चालवते टेम्पो, मोबाईल व्हॅनही...सगळे आश्‍चर्याने बघतात आणि प्रोत्साहनही देतात...राजलक्ष्मी रामचंद्र पोवार संवाद साधत होती\nकोल्हापूर - ‘आम्ही स्वयंसिद्धा नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी’ असं अभिमानगीत आम्ही नेहमीच म्हणतो; पण, त्याच्याही पुढे जाऊन आता ‘आम्ही ड्रायव्हिंगलाही लय भारी’ असं आवर्जुन सांगावंसं वाटतं... हो मी चालवते टेम्पो, मोबाईल व्हॅनही...सगळे आश्‍चर्याने बघतात आणि प्रोत्साहनही देतात...राजलक्ष्मी रामचंद्र पोवार संवाद साधत होती. तिच्यातील दुर्दम्य आत्मविश्‍वास चेहऱ्यावर तितकाच झळकत होता आणि तिच्या संवादातून तिच्या प्रवासाचे एकेक पैलू उलगडत होते.\nउचगाव (ता. करवीर) गावच्या राजलक्ष्मीला शाळेत असल्यापासून ॲथलेटिक्‍सचं वेड. साहजिकच ती अभ्यासात कमी आणि खेळात अधिक रमली. रायफल शूटिंगही तिच्या आवडीचं. घरचा दुधाचा व्यवसाय. त्यामुळं घरी टेम्पो आहे. मग ती टेम्पोही शिकली आणि तो चालवूही लागली. येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या कामातही ती सक्रिय असते. ही संस्था म्हणजे ‘कॅन डू फिलिंग’ मी करीनच, अशी जिद्द प्रत्येक महिलेत निर्माण करणारी. प्रबोधन, प्रशिक्षण आणि स्वयंनिर्भरता या त्रिसूत्रीच्या जोरावर या संस्थेने आपली ओळख सातासमुद्रापार नेली आहे.\nमहिला सबलीकरणासाठी आंदोलने, मोर्चा आणि शासनाकडे भीक मागण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर महिलेने स्वयंनिर्भर व्हावे, हाच या संस्थेचा उद्देश. साहजिकच संस्थेशी संपर्क आल्यापासून राजलक्ष्मीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी पैलू पडत गेले. संस्थेने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले. संस्थेच्या सभासद महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांना शहरातील विविध ठिकाणी मार्केट उपलब्ध व्हावे, यासाठी मोबाईल व्हॅन घेतली आणि या व्हॅनची चालक म्हणून राजलक्ष्मीवर जबाबदारी दिली गेली. ही व्हॅन घेऊन राजलक्ष्मी शहरातील विविध ठिकाणी फिरते. ज्यावेळी व्हॅन एका जागेला थांबून असते. त्यावेळी ती अभ्यासावरही भर देते. भविष्यात लोकसेवा आयोगाच्या परीक्षांतून तिला अधिकारी व्हायचं आहे आणि ते स्वप्न साकारण्यासाठी संस्थेच्या कांचनताई परुळेकर यांचे तिला खमकं पाठबळ आहे.\nदेशात प्रथमच दुर्मिळ मोटारींचा ई-लिलाव\nमुंबई : काळाच्या पडद्याआड गेलेल्या, आलिशान तसेच राजघराण्यांच्या श्रीमंतीचा वारसा सांगणाऱ्या दुर्मिळ मोटारींचा (विंटेज कार) भारतात प्रथमच ऑनलाईन...\nमेडिकल कॉलेजसाठी मिळाली जागा\nसातारा - गेल्या काही वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या सातारा मेडिकल कॉलेजसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची २५ एकर जागा हस्तांतरित करण्यात आली...\n#savewater पाणीबचतीसाठी सोसायट्यांचा पुढाकार\nपुणे - भविष्यात उद्‌भवणाऱ्या पाण्याच्या संकटाचा अंदाज घेऊन शहरातील काही रहिवासी सोसायट्यांनी पाणीबचतीसाठी पुढाकार घेतला आहे. पर्जन्यजल संचयाच्या...\nराज्य सरकारने सुरू केली सहमती मोहीम\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीय सहमती निर्माण करण्यावर राज्य सरकारने भर दिला असून, ओबीसी किंवा अन्य कोणत्याही वर्गाचे...\nविजांच्या कडकडाटासह आज पावसाची शक्‍यता\nपुणे - दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्या (बुधवारी) तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने...\nकालव्यातून पाणी घेणाऱ्यांवर कारवाई\nआळेफाटा - पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी पारनेर तालुक्‍यात योग्य दाबाने पोहोचत नसल्याने, जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात मंगळवारी (ता. २०)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013554-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sataratoday.frontalcoverage.com/st", "date_download": "2018-11-20T23:49:54Z", "digest": "sha1:XVD4D67ZTR4ZJ33NL45YUZPA4RKWSP6P", "length": 13100, "nlines": 175, "source_domain": "sataratoday.frontalcoverage.com", "title": "sataratoday", "raw_content": "\nजीवन शैली आणि फिटनेस\nजालंधरमध्ये 3000 स्पोर्ट्स किट वितरीत\nअमृतसरवर हल्ला: आपचे एचएस फुल्काचे लष्करप्रमुख बिपायन रावत जबाबदार आहेत, नंतर त्यांना माफी मागितली\nपाकिस्तानी पंतप्रधानांच्या सऊदी प्रसंगी परतफेड करण्याची शक्यता आहे\nतेलंगाना निवडणुकीत सर्व वाजपेयी नाहीत: महिलांना हळदीची सेवा नाही, जागा नाहीत\nअमिताभ बच्चनसाठी माझ्यामध्ये फॅनबॉय, शाहरुख खान कधीही मरणार नाही, सिद्धार्थ मल्होत्रा ​​म्हणतात\nपाकिस्तानी पंतप्रधानांच्या सऊदी प्रसंगी परतफेड करण्याची शक्यता आहे\n70% पीएनजी वीज आहे\nवापरकर्त्यांना शोध परिणाम टिप्पण्यांमध्ये सोडण्याची परवानगी देणारी एक वैशिष्ट्य लॉन्च करण्यासाठी Google\nराफलेवर लोक विश्वास ठेवणार नाहीत; मोदींची अखंडता कोणीही नाही: राजनाथ सिंह\nनव्या 'सोशल-एडू पब्लिक क्लास' अंतर्गत मराठ्यांना कोटा मिळणार\nअमृतसर बॉम्बस्फोट: संशयित बॉम्बस्फोटकांची संख्या क्रमांक नसलेल्या सीसीटीव्ही राइडिंग बाइकवर पकडले\nसबरीमाला जिवंतः भक्त आतंकवादी नाहीत, तुम्हाला 1500 पोलिसांची गरज का आहे, केंद्रीय मंत्री अल्फॉन्स\nहवलदार ठार, 2 जम्मू-काश्मीरमधील सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवादी हल्ल्यात जखमी\nवापरकर्त्यांना शोध परिणाम टिप्पण्यांमध्ये सोडण्याची परवानगी देणारी एक वैशिष्ट्य लॉन्च करण्यासाठी Google\nस्पेन्डेक्स विलंब वॉन्डेनबर्ग वायुसेना बेसवर सोमवार मॉर्निंग रॉकेट लॉन्च\nअॅप्पल अॅप स्टोअरवरील सर्व व्हाट्सएप स्टिकर्स अॅप्स काढून टाकत आहे: अहवाल\nगॅलेक्सी नोट 9 चेतावणी: सॅमसंग एक मोठा बदल करीत आहे आणि चाहत्यांना ते आवडत नाही\nअॅमेझॉन इको डिव्हाइसेस आता मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर उपलब्ध आहेत\nमार्केट लाइव्हः निर्देशांक आणखी खुले, निफ्टी 10700 पेक्षा अधिक; रिझर्व्ह बॅंकेच्या मंडळाला भेटले\nआपण झोपेत असताना आपल्या बाजारपेठेत काय बदलले\nशीर्ष खरेदी & amp; अश्वनी गुजराल, सुदर्शन सुखानी, मिशेश ठक्कर यांनी अल्पकालीन कल्पनांची विक्री करा\nयेथून बरेच काही ओलांडण्यासाठी ऑइलचे भावः बॉब बाऊर, प्राचार्य ग्लोबल इन्व्हेस्टर्स\nनफीसा अलीने स्टेज 3 कर्करोगाने निदान केले; Instagram मार्गे प्रकटीकरण करते\nस्वदेशी विकसित झिका टीकेची चाचणी लवकरच होणार आहे\nआपण झोपेत असताना आपल्या बाजारपेठेत काय बदलले\nअमृतसरवर हल्ला: आपचे एचएस फुल्काचे लष्करप्रमुख बिपायन रावत जबाबदार आहेत, नंतर त्यांना माफी मागितली\nमनशेशी चिलार सेट टू हँड ओव्ह क्राउन, एकदा मिस वर्ल्ड, नेहमी मिस वर्ल्ड असे म्हणतात\nसर अॅलेक्स फर्ग्युसन अद्यापही रागावलेले आहे की मॅनचेस्टर युनायटेड आणि ऑलिव्हर कान हे एक फुटबॉलर नव्हते\nआपण झोपेत असताना आपल्या बाजारपेठेत काय बदलले\nजालंधरमध्ये 3000 स्पोर्ट्स किट वितरीत\nस्कूप्स: ब्रह्मस्त्र आणि कलंक, उर्वशी राउतला यांच्या शूटिंगसाठी अलिया भट्ट जगल्स, स्टॅन ली आणि इतर ...\nभारतीय कंपन्या त्यांच्या बाजारातील जागतिक खेळाडूंसह स्पर्धा करण्यासाठी वेळ काढत आहेत: पुनित गोयनका\nलक्स गोल्डन रोझ अवॉर्ड्स 2018 चित्र: ऐश्वर्या आणि एसआरके देवदास क्षण पुन्हा तयार करतात, संपूर्ण विजेते यादी आणि अधिक\nमनशेशी चिलार सेट टू हँड ओव्ह क्राउन, एकदा मिस वर्ल्ड, नेहमी मिस वर्ल्ड असे म्हणतात\nनफीसा अलीने स्टेज 3 कर्करोगाने निदान केले; Instagram मार्गे प्रकटीकरण करते\nस्कूप्स: ब्रह्मस्त्र आणि कलंक, उर्वशी राउतला यांच्या शूटिंगसाठी अलिया भट्ट जगल्स, स्टॅन ली आणि इतर ...\nअमिताभ बच्चनसाठी माझ्यामध्ये फॅनबॉय, शाहरुख खान कधीही मरणार नाही, सिद्धार्थ मल्होत्रा ​​म्हणतात\nडॉटिन, कॅम्पबेल मदत कमी धावणार्या थ्रिलरमध्ये विंडीजचा विजय\nगेमप्लान काळजीपूर्वक मानले जाते म्हणून काळजीपूर्वक रुज\nहॉकी विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचा उप-कर्णधार म्हणतो की निराशाजनक वर्षानंतर संघाला आता शिखर मिळण्याची गरज आहे\nएव्हर्टनने मॅनचेस्टर युनायटेड डिफेंडरच्या अनुपस्थितीत स्वारस्य वाढविण्यास नूतनीकरण केले\nमहिला ताजमहल मशिदीमध्ये प्रवेश करतात, पूजा करतात\n70% पीएनजी वीज आहे\nदक्षिण काश्मीरमध्ये 48 तासांत सहा नागरिक अपहरण, दोन ठार\nसोमवारी दिल्ली मेट्रो व्हायलेट लाइनच्या नवीन विभागाचे ध्वज फेटाळण्यासाठी पंतप्रधान मोदी\n'कॅश-टू-टिकेट' चा सचिन पायलटवर आरोप\nस्वदेशी विकसित झिका टीकेची चाचणी लवकरच होणार आहे\nसामर्थ्य प्रशिक्षण हृदय आरोग्य सुधारू शकते\nस्पेन्डेक्स विलंब वॉन्डेनबर्ग वायुसेना बेसवर सोमवार मॉर्निंग रॉकेट लॉन्च\nतपासणी, शिक्षा आणि अपील प्रकरणे यासह विभाग कार्यालयाचे नियमन करेल.\n'लेटर डब्ल्यू एक स्वयंचलित अपंग आहे': ममता सरकार पश्चिम बंगालचे नाव बदलू इच्छितो का\nमार्केट लाइव्हः निर्देशांक आणखी खुले, निफ्टी 10700 पेक्षा अधिक; रिझर्व्ह बॅंकेच्या मंडळाला भेटले\nमनशेशी चिलार सेट टू हँड ओव्ह क्राउन, एकदा मिस वर्ल्ड, नेहमी मिस वर्ल्ड असे म्हणतात\nनव्या 'सोशल-एडू पब्लिक क्लास' अंतर्गत मराठ्यांना कोटा मिळणार\nडॉटिन, कॅम्पबेल मदत कमी धावणार्या थ्रिलरमध्ये विंडीजचा विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013616-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%99%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%99%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-21T00:40:22Z", "digest": "sha1:KHCRWOG4IV3XANFBSRF6KHEDJR3NPEQ3", "length": 15277, "nlines": 147, "source_domain": "bigul.co.in", "title": "बजरङ्ग दाङ्गट शिक्षण संस्थेचे विनाअनुदानित गुरुकुल! – बिगुल", "raw_content": "\nबजरङ्ग दाङ्गट शिक्षण संस्थेचे विनाअनुदानित गुरुकुल\nआपल्या महान संस्कृतीचे रक्षण करायचे तर महाभारतकालीन गुरूकुल परंपरेला मुळीच पर्याय नाही. अशाच एका सद्यपरिस्थितीत अवतरलेल्या विनाअनुदानित गुरूकुलातील हा एक प्रसंग...\nशिष्य : गुरुदेव, आज आपण आम्हांस त्वरण शिकवणार आहात ना\nगुरू : आधी सांगा, नदीवर माझी वस्त्रे धुण्यास कुण्या मूर्खाने नेली होती\nदुसरा शिष्य : मी नेली होती गुरुजी. अख्खी फेनकपेटीका व्यय झाली तेव्हा कुठं तुमची वस्त्रे किंचित स्वच्छ झाली. यापूर्वी त्यास जलस्पर्श कधी झाला होता हो\n वस्त्रे निर्जल करण्यास कुठं ठेवली होतीस रक्तवर्णी पिपिलीका घुसल्यात ना माझ्या उत्तरीयात रक्तवर्णी पिपिलीका घुसल्यात ना माझ्या उत्तरीयात कचंकचं तीक्ष्ण दंश करतायत मला.\nतिसरा शिष्य : गुरुजी, हे घ्या मासिक शुल्क (पोत्यातून शंभरेक गोवऱ्या आणून टाकतो.)\nगुरू : क्सक्स, तू तर माझाच गुरू झालास रे. धन नाही का देता येत\nतिसरा शिष्य : अत्तममध्ये मुद्रा नाहीत.\nगुरू : गेली दोन संवत्सरे हेच सांगून तू शुल्क म्हणून मला गोवारिका आणून देतोयस. अख्खं कोठार भरलंय त्यानं. या काय माझं प्रेत जाळण्यास आणल्यात काय\nतिसरा शिष्य : याऐवजी दुसरी एखादी वस्तू आणू\nगुरू : नको नको, गतवर्षी तू मृत्तिकापात्र आणलं होतंस, यावेळी चांगले जाड बघून वेत्र घेऊन येशील. तुझा पिता तर माझ्या मरणावर टपलाय. शव आसनस्थ केलं त्याचं\nचौथा शिष्य : गुरुजी, हा परीक्षित बघा मला वक्रमुख करून दाखवतोय.\nपाचवा शिष्य : नाही हो गुरुदेव, आधी ह्या जनमेजयानेच माझा लेखफलक तोडला आणि आलेखनी हरवून टाकली.\nगुरू : (चिडून) चूप बसा गर्दभांनो. पऱ्या आणि जन्या, तुम्ही दोघे पादांगुष्ट पकडा पाहू. आणि त्यावर ही दण्डमापिका ठेवा. जर का ही मापिका खाली पडली तर दोघांना आमलिकेच्या पल्लवानं झोडपून काढेन. गोप्या, तू काय लिहितो आहेस\nसहावा शिष्य : काल जे आपणगमन केलं त्याची सूची लिहितो आहे.\nगुरू : गर्दभा, तुझ्या परपितामहांनी लिहिला होता का असा हिशेब आणि काय रे, अर्धा मण यवाकार म्हणून लिहिलंयस आणि प्रत्यक्षात ती पाव मणच भरली.\nसहावा शिष्य : कारण की आपणिकानं दिलेली कल्पक-स्यूता वाटेतच छिन्न होऊन निम्मेअर्धे धान्य भूमातेच्या अधीन झाले.\nगुरू : म्हणून तर शासनानं कल्पकस्यूतेवर बंदी आणलीय. गृहातून कर्पास-स्यूता घेऊन जायला लज्जा वाटते का\nसहावा शिष्य : गुरुमातेनं स्यूतेत शाकपाला आणि तत्सम पदार्थ भरून ठेवले होते. दुसरी स्यूता तुम्ही प्रवासास जाणार म्हणून त्यात वस्त्रे भरून ठेवली होती आणि तिसरी स्यूता तुम्ही परवा नाही का ती एका स्त्रीस…\nगुरू : पुरे पुरे, गप्प बस मूर्खा. वराहमिहीरा, तू काय चोरून वाचतोयस रे धूम्रकर्णा\nसातवा शिष्य : गुरुदेव, मी पृथ्वी गोलाकार आहे हे कसं सिद्ध झालं ते वाचत होतो.\nगुरू : फेकून दे तो पाखंडी ग्रंथ. एकतर हा विषय तुम्हांस आगामि षण्मासिकेत आहे. कदाचित तोवर तो पाठ्यक्रमातून काढून टाकला जाईल, किंवा तोवर पृथ्वी शेषनागाच्या टाळूवर स्थिर आहे असेही सिद्ध होईल. तुमचे अंतर्गत परिक्षेचे गुण माझ्याकडंच आहेत, तेव्हा उगाच आगाऊपणा करू नकोस.\nआठवा शिष्य : (चिकाटीनं) गुरुदेव, आज आपण आम्हांस त्वरण शिकवणार होता ना\nगुरू : (त्रासून) गपै, आता कोणती तासिका आहे\nबारावा टवाळ शिष्य : गुरुजी, आता कार्यानुभवाची तासिका आहे.\nगुरू : छान छान. असं करा, अनङ्गबाहू आणि वज्रमुख, तुम्ही दोघे सुरभीसूतशकट घेऊन तण्दुल, यव, गोधुमादी धान्य घेऊन या.\nनववा शिष्य : गुरुजी, परंतु विक्रेत्यास द्यावयास धन गतसमयी तुम्ही अधिकोशपत्र दिले होते त्याचा अवधि समाप्त झाला होता, शिवाय त्याचा कूटशब्दही चुकीचा होता.\nगुरू : (चिडून) तुम्हां मर्कटांकडे माझे अधिकोशपत्र दिले की झालेच माझे कल्याण. विक्रेत्यास सांगा की गुरुजी सायंसमयी येऊन धन प्रदान करतील.\nनववा शिष्य : आणि तो सुराविक्रेता उद्धार देण्यास नकार देतो.\nगुरू : त्याच्याकडं नका जाऊ. मी बघतो त्याला. भृगू, तू नदीवरून कावडिकेतून जल घेऊन ये आणि तिथे उदकात क्रीडा करत बसू नकोस. नर्मदे…\nसगळे शिष्य : (एकदमच) हर हर\nगुरू : पाप्यांनो, मी नर्मदेस हाक मारली. नर्मदे, तू पात्रे प्रक्षालन करण्यास जा. आणि पात्रे नीट सांभाळ. लुप्त झाली तर कोण तुझा पिता भरून देतो का वन्दना आणि विमला, तुम्ही प्रांगणात संमार्जन करा. मङ्गला आणि चञ्चला, तुम्ही गुरुमातेस पाकसिद्धीस साहाय्य करा. आणि तू रे…\nदहावा शिष्य : कोण मी\nगुरू : मग काय तुझा मातुल तू चर्वरिका घेऊन गोमातेचे दुग्ध काढ.\nदहावा शिष्य : पण गुरुदेव, मला पाहताच गोमाता उन्मत्त होते, मला लत्ताप्रहार करते.\nगुरू : पहा गर्दभा, गोमातेसही सुजन-दुर्जनांची जाण असते. कुणी आणलीय ही शहाणी ऋषभपुत्री आपल्या आश्रमात\nदहावा शिष्य : मीच आणलीय गुरुदेव. गतसंवत्सरी तुम्ही भवन निर्माण निधी मागितला तेव्हा ही धेनु आणून बांधली होती तातांनी.\nगुरू : अरे, मग ती तुलाच लत्ता कशी काय बरं मारते\nदहावा शिष्य : (शीतपणे) इथं आणून सोडल्याचा तिला अपमान वाटतो.\n (गुरुजी दहाव्या शिष्याला रागानं दुस्तर फेकून मारत असतानाच पडदा पडतो.)\nबजरङ्ग दाङ्गट शिक्षण संस्थेच्या पाण्डु लवङ्गारे विनाअनुदानित गुरुकुलातील एक प्रसंग.\nTags: विनाअनुदान शिक्षण संस्था\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013625-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-21T00:16:15Z", "digest": "sha1:YFSYKEH4RJHP4LBQ5NK7ZL5RD53TR3JP", "length": 7213, "nlines": 50, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "ताक पिण्याचे हे १० फायदे जाणून घ्या – Bolkya Resha", "raw_content": "\nताक पिण्याचे हे १० फायदे जाणून घ्या\nताक पिण्याचे हे १० फायदे जाणून घ्या\nताक पिण्याचे हे १० फायदे जाणून घ्या\nशास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान आणि सुधृद होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरीत होतो.\nताकत विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात ते ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.\nताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .\n१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. २) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. ३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. ४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात. ५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.\n६) थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. ७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते. ८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. 9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास काम होतो.\n१०) महत्वाचे म्हणजे तीन दिवस ईतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. ज्यांनी ह्या पूर्वी रू 5000 देऊन पंचकर्म केलेल आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा तेव्हा लक्षात येईलच. तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महीन्यात ऐक वेळ करा, आपनास होनारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होनारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.\nचला तर मग 🥛 ताक पिण्यास सुरुवात करूयात. आज पासून Cold Drinks बंद करूया..\nहि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावी यासाठी शेअर करायला विसरू नका.\nअभिनेत्रीं पेक्षाही सुंदर आहेत ह्या कॉंग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे\nभूमि पेडनेकरचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो पाहून थक्क व्हाल\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013625-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-150-crore-agriculture-mechanization-subsidy-transfer-farmers-bank-accounts", "date_download": "2018-11-21T00:45:11Z", "digest": "sha1:X4L7T2J7NMKXYV4HTFMGDYLQI56XALZX", "length": 19234, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, 150 crore Agriculture mechanization subsidy transfer in farmers bank accounts, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी यांत्रिकीकरणच्या अनुदानाचे १५० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत\nकृषी यांत्रिकीकरणच्या अनुदानाचे १५० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nपुणे : राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदान वाटपाला कृषी आयुक्तांनी वेग दिला असून, आतापर्यंत २६ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत दीडशे कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.\nअवजार खरेदीत गेल्या अनेक वर्षांपासून भानगडी चालत होत्या. मात्र, राज्य शासनाने अवजार खरेदीत पारदर्शकता आणल्यानंतर आता निधी शिल्लक राहत असल्याचे दिसून येते. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून निधीवाटपाचा सतत आढावा घेतला जात असून, अर्जदार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत लवकरात लवकर अनुदान जमा करावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.\nपुणे : राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदान वाटपाला कृषी आयुक्तांनी वेग दिला असून, आतापर्यंत २६ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत दीडशे कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.\nअवजार खरेदीत गेल्या अनेक वर्षांपासून भानगडी चालत होत्या. मात्र, राज्य शासनाने अवजार खरेदीत पारदर्शकता आणल्यानंतर आता निधी शिल्लक राहत असल्याचे दिसून येते. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून निधीवाटपाचा सतत आढावा घेतला जात असून, अर्जदार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत लवकरात लवकर अनुदान जमा करावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.\nमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी) वर्षानुवर्षे अवजार वाटप योजनेची एकमेव एजन्सी म्हणून काम करीत होते. त्यामुळे चटावलेल्या अधिकाऱ्यांनी या योजनेत भरपूर मलिदा लाटला. अवजार वाटपात यंदा थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) धोरण लावण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यांत थेट अनुदान जात आहे.\nयांत्रिकीकरणासाठी चार योजनांमधून अनुदान वाटले जात आहे. त्यापैकी सर्वांत जास्त अनुदान ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जात आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रतिशेतकरी सव्वा लाख रुपयांपर्यंत अनुदान वाटले गेले असून, पॉवर टिलरसाठी ७५ हजार रुपयांपर्यंत तसेच रोटाव्हेटरसाठी ६३ हजार रुपयांपर्यंत अनुदान वाटले गेले आहे.\nअवजार खरेदी केलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना यंदा आतापर्यंत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून ९ कोटी ३१ लाख रुपये व राष्ट्रीय गळीतधान्य व तेलबिया विकास योजनेतून पाच कोटी रुपयांचे अनुदान वाटले गेले आहे. याशिवाय कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून २७ कोटी ७ लाख आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १०९ कोटी १० लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत वर्ग करण्यात आले आहेत.\n‘‘राज्यात यंदा विविध प्रकारच्या १६ अवजारांसाठी अनुदान दिले जात आहे. मात्र, एका शेतकऱ्याला कोणत्याही एकाच अवजारासाठी अनुदान दिले जात आहे. अनुसूचित जातीच्या १३६० शेतकऱ्यांना १० कोटी २३ लाख रुपये, तर अनुसूचित जमातीच्या ११४४ शेतकऱ्यांना ८ कोटी ३१ लाख रुपये मिळाले आहेत,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nसर्वसाधारण गटातील शेतकरी आघाडीवर\nअवजार वाटपात अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना विशेष सवलत असली, तरी कृषी यांत्रिकीकरणासाठी सर्वसाधारण गटातील शेतकरी आघाडीवर आहेत. यंदा सर्वसाधारण गटातील २३ हजार १९७ शेतकऱ्यांनी आतापर्यंत अवजार खरेदी करून अनुदानासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी सर्वसाधारण गटातील २१ हजार ३०३ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत अनुदानापोटी १३२ कोटी रुपये वर्ग केले गेले आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.\nकेंद्र व राज्य शासनाचा भरपूर निधी अवजार अनुदानासाठी आहे. मात्र, डीबीटीसारखे कडक निकष आणि एमआयडीसीचा हस्तक्षेप नसल्यामुळे निधी कमी खर्च झाल्याचे दिसून येते. अर्थात, निधी कमी खर्च झाला तरी चालेल; पण त्यात गैरव्यवहार होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे यंदा कोणत्याही पात्र शेतकऱ्यावर अनुदान वाटपात अन्याय झालेला नाही, असा दावा कृषी विभागाच्या सूत्रांनी केला आहे.\nकृषी यांत्रिकीकरण कृषी आयुक्त सिंह महाराष्ट्र कृषी उद्योग विकास गैरव्यवहार एमआयडीसी कृषी विभाग\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013625-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2018-11-20T23:20:01Z", "digest": "sha1:GN57V5525TGUXSMK5WGRRMCG76N4G7OF", "length": 7652, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फरार कैदी दहा वर्षांनी जेरबंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफरार कैदी दहा वर्षांनी जेरबंद\nपुसेगाव, दि. 15 (वार्ताहर) – गंभीर गुन्ह्यात पुणे येथील येरवडा तुरूंगात 14 वर्षाची झालेली शिक्षा भोगत असलेल्या व पॅरोलवर सुट्टीला आल्यापासून 10 वर्षापूर्वी फरार असलेल्या कैद्यास पकडण्यात पुसेगाव पोलीसांना यश आले आहे.\nखातगुण ता. खटाव येथील रामदास भानुदास पवार (वय 35)हा पुणे येथील येरवडा तुरूंगात गंभीर गुन्हयाची शिक्षा भोगत होता. त्याची 7 वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर त्याला संचित रजेवर 2009 मध्ये घरी सुट्टीसाठी सोडले होते.\n15 दिवसांची रजा संपल्यानंतर त्याने पुन्हा तुुरूंगात हजर राहणे आवश्यक असताना तो फरार झाला होता.त्यावेळी येरवडा तुरूंग पोलीस योगेश हणमंत सणस यांनी त्याबाबत पुसेगाव पोलीसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.तेव्हापासून त्याचा तपास सुरू होता. जिल्हा पोलीसप्रमुख पंकज देशमुख यांनी फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी सध्या विशेष मोहिम सुरू केली. त्यानुसार पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना सुचना देण्यात आल्या होत्या.\nपुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सचिन माने यांनी गेल्या काही दिवसांपासून गुप्त माहिती काढण्यास सुरूवात केली त्यानुसार रामदास पवार 10 वर्षापासून वेषांतर करून पुसेगाव परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. सपोनि विश्वजित घोडके, सचिन माने, सुधाकर भोसले, सचिन जगताप यांच्या पथकाने सापळा रचून त्यास खटाव येथून ताब्यात घेतला.\nशिक्षेत पाचपट वाढ होणार\nरामदास पवार याला एकूण 14 वर्षाची शिक्षा झाली होती.पॅरोलवर असताना फरार झाल्याने त्याच्या शिक्षेत पाचपट वाढ होणार असल्याने आता त्याचे उर्वरीत आयुष्य तुरूंगातच जाण्याची शक्यता पोलीस सुत्रांकडून व्यक्त होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे – 47 वाहन चालकांवर गुन्हे दाखल\nNext articleराजश्रय असला तरी डॉल्बी नकोच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013625-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/navi-mumbai-municipal-corporation-news/", "date_download": "2018-11-21T00:58:31Z", "digest": "sha1:5PBMKW5JKSKJ5SSCPHAYC6TQY6ZM77Y7", "length": 32112, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Navi Mumbai Municipal Corporation News | कामगारांच्या कामचुकारगिरीला बसणार चाप, नवी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nकामगारांच्या कामचुकारगिरीला बसणार चाप, नवी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव\nकामगारांच्या कामचुकारगिरीला बसणार चाप, नवी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव | Lokmat.com\nकामगारांच्या कामचुकारगिरीला बसणार चाप, नवी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव\nकामावर आल्यावर अर्ध्यातून निघून जाणे, स्वत: न येता दुसऱ्यालाच रोजंदारीवर पाठवून महापालिकेचा पगार लाटणे, नगरसेवकांसह पदाधिका-यांच्या घरी राबणे, असे प्रकार महापालिकेच्या विविध खात्यांतील कंत्राटी कामगारांकडून सर्रास होत आहेत.\nकामगारांच्या कामचुकारगिरीला बसणार चाप, नवी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव\nठाणे : कामावर आल्यावर अर्ध्यातून निघून जाणे, स्वत: न येता दुसऱ्यालाच रोजंदारीवर पाठवून महापालिकेचा पगार लाटणे, नगरसेवकांसह पदाधिका-यांच्या घरी राबणे, असे प्रकार महापालिकेच्या विविध खात्यांतील कंत्राटी कामगारांकडून सर्रास होत आहेत. हा गंभीर प्रकार महापालिका आयुक्त एन. रामास्वामी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी महापालिकेतील अशा सुमारे सहा हजार कंत्राटी कामगारांवर वॉच ठेवण्यासाठी ‘जिओ फेन्सिंग आणि टॅगिंग’चा पर्याय शोधला आहे. हे जिओ वॉच कामावर न येता पगार घेणारे, अर्ध्यातून कामावरून निघून जाणे, हजेरी लावून पळ काढणाºया कर्मचाºयांचा ठावठिकाणा शोधणार आहे.\nनवी मुंबई महापालिकेत साफसफाईसह पाणीपुरवठा, मलनि:सारण, इलेक्ट्रिकल खात्यात कंत्राटी पद्धतीवर सुमारे सहा हजार कामगार आहेत. अनेकदा ते ठेकेदार, महापालिकेचे पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता अधिकारी आणि काही वेळेला स्थानिक नगरसवेकांशी हातमिळणी करून काम न करताच महापालिकेचा पगार लाटतात. महापालिकेत बायोमेट्रिक मशिन बसविल्या आहेत; परंतु, काही कामचुकार कंत्राटी कामगार या बायोमेट्रिक मशिनची नासधूस करतात. यामुळे त्यांची नक्की हजेरी समजत नाही. यात मशिन तुटल्यामुळे आर्थिक नुकसान होतेच. हे टाळण्यासाठी हा ‘जिओ फेन्सिंग आणि टॅगिंग’चा पर्याय आयुक्तांनी शोधला आहे.\n‘जिओ फेन्सिंग आणि टॅगिंग’ हे भारत सरकारच्या मालकीच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने निर्मित केलेले जीपीएसवर आधारित एक घड्याळ असून ते हातात बांधल्यानंतर संबंधित कामगार कामावर किती वाजता आला, तो कोणत्या कोणत्या क्षेत्रात फिरला, किती वेळ फिरला, किती वेळ बसून होता, दिलेल्या कामाच्या परीघाबाहेर तो किती वाजता व किती वेळ गेला हे सारे कळणार आहे. या घड्याळाची किंमत नाममात्र असून महापालिका ती भाड्याने घेणार असल्याने खर्चातही बचत होणार आहे. शिवाय हे घड्याळ ज्याच्या नावाने आहे त्याला दुसºयाला देता येणार नाही. यामुळे प्रॉक्सी कामगार पाठविणाºयांना वेसण बसणार आहे. शिवाय पदाधिकाºयांच्या घरी राबणाºया कामगारांवरही त्याची मात्रा लागू होणार असल्याने ते थांबण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, हे घड्याळ तोडता येणार नसल्याने कामगारांनी नक्की काम किती केले, किती वाजता ते सुरू केले, हेसुद्धा समजणार असून ही घड्याळे कंत्राटी कामगारांबरोबरच पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक यांच्या हातात बांधले जाणार आहे. याचे मॉनिटरिंग डॅशबोर्डच्या माध्यमातून महापालिका आयुक्त, उपायुक्त, स्वच्छता अधिकारी हे आपल्या दालनातूनही करू शकणार असल्याची माहिती शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी ‘लोकमत’ला दिली. महासभेच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशहिदांची शौर्यगाथा ठरते प्रेरणादायी\nसर्वोत्तम शहरामध्ये ‘नवी मुंबई’चा समावेश, देशातील लोकाभिमुख नागरी सुविधा देणारे शहर\nऐरोली दुर्घटना प्रकरण : पालिकेसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा\nएपीएमसी फळ मार्केटची झाली धर्मशाळा, परप्रांतीयांची घुसखोरी\nसार्वजनिक गणेश उत्सव मंडळांसाठी स्वच्छता स्पर्धा, महापालिकेचा निर्णय\nभाजप सरकारचे गोडवे गाणे बंद करा, कोल्हापूर महापालिका सभेत तणाव\nनवी मुंबई अधिक बातम्या\nपोलिओ अभियानात विद्यार्थ्यांचा वापर; स्वयंसेवकांऐवजी मुलांवर जबाबदारी\nमाजी मंत्री गणेश नाईक यांना धक्का; अनधिकृत बावखळेश्वर मंदिरावर हातोडा\nपोहायला गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू\nपनवेल रेल्वेस्थानकात फलाट रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू\nपनवेल महापालिकेचे मुख्यालय टाकणार कात\nवाशी खाडीपूल ठरतोय मृत्यूचा सापळा\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013625-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/rekha-rodwittiya-artiest-1712181/", "date_download": "2018-11-21T00:03:02Z", "digest": "sha1:UNXHYT63NYOKRAAWSC46ANUE6PAEEFJ4", "length": 22727, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rekha rodwittiya artiest | रेखाचा स्वसंवाद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nरेखाच्या चित्रांमधून येणारा स्त्रीवाद हा पाश्चात्य मुशीतून घडलेला स्त्रीवाद नाही तर त्याला भारतीय मातीचा रंग आणि गंधही आहे.\nरेखाच्या चित्रांमध्ये प्रामुख्याने दिसतात त्या स्त्रीप्रतिमा.\nजगभरातील अनेक राष्ट्रांना एकत्र आणणारी आणि महायुद्धानंतरच्या कालखंडात जगभरात शांतता नांदावी यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत राहिलेली महत्त्वाची संघटना म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ. या संघटनेच्या स्थापनेला १९९५ साली ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने जगभरातील तब्बल ६० कलांवतांना सोबत घेऊन एक महत्त्वाचे प्रदर्शन पार पडले, त्यात रेखा रौद्वित्य या भारतीय चित्रकर्तीचा समावेश होता. साँग्ज फ्रॉम द ब्लड ऑफ द वेअरी या शीर्षकाखाली तब्बल १२ चित्रे तिथे प्रदर्शित करण्यात आली होती. हे प्रदर्शन संपल्यानंतर भारतीयांसाठी म्हणून या चित्रांचे प्रदर्शन वरळीच्या नेहरू केंद्रातर्फे आयोजित करण्यात आले. त्या प्रसंगी चित्रकार व संग्राहक जहांगीर निकल्सन यांनी ती चित्रे विकत घेतली. ती आता पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत प्रदर्शन रूपाने.\nरेखाने आता साठीत प्रवेश केला असून गेल्या अनेक वर्षांमध्ये तिच्या चित्रांमधील काही घटक तसेच सातत्याने चित्रात डोकावत आहेत. तर काहींच्यामध्ये काळानुरूप बदल झाले आहेत. फेमिनिस्ट पक्की स्त्रीवादी असण्याच्या तिच्या भूमिकेत कोणताही मोठा बदल झालेला नाही. किंबहुना ती भूमिका आता अलीकडच्या चित्रांमध्ये अधिक टोकदार होत चालली आहे. पूर्वीच्या केवळ स्त्रीवादाच्या पलीकडे जाऊन आता त्यातील चित्रात्म टीका ही अधिक राजकीय स्वरूपाचीही होत चालली आहे. अर्थात त्या राजकीय होण्याला आताची सामाजिक- राजकीय परिस्थितीही तेवढीच कारण आहे. मात्र रेखा ही काही केवळ कथित स्त्रीवादी नाही. म्हणजे तिचा किंवा तिच्या चित्रांमधून येणारा स्त्रीवाद हा पाश्चात्य मुशीतून घडलेला स्त्रीवाद नाही तर त्याला भारतीय मातीचा रंग आणि गंधही आहे, हे विशेष. म्हणूनच तिच्या स्त्रीवादामध्ये येणारी रूपके ही अस्सल भारतीय रूपके आहेत. ती स्वत याबद्दल म्हणते की, भारतात जन्म झाल्यानंतर इथली संस्कृती तुम्हाला आवडो न आवडो तुमच्यासोबत असते. इथले संस्कारही तसेच तुमची सोबत करतात. हे इथपर्यंतच महत्त्वाचे नसते. तर तुमची कलात्मकताही त्याच मुशीत घडते. त्याच्या तळाशी असलेला एक पापुद्रा हा इथल्या गतानुगतिक अशा सांस्कृतिकतेचाही असतोच. तो नाकारता येत नाही किंबहुना नाकारू नयेच असे तिचे म्हणणे आहे. ज्या समाजामध्ये आपण राहातो, काम करतो, त्याचा आपल्या कामावर परिणाम होणे हे साहजिक आहे. व्यक्ती म्हणून घडत असताना काही विषयांबाबत आपली मते तयार होत जातात. आपले व्यक्तिमत्वही घडते. आपल्या भूमिका तयार होतात. मते अनेकांना असतात पण ती फारच कमी जणांना व्यक्त करता येतात. लेखक त्याची मते, भूमिका त्याच्या लेखनातून व्यक्त करतो. मला माझ्यासमोर असलेला भव्य कॅनव्हॉस हाच त्या कोऱ्या कागदासारखा वाटतो. दृश्यभाषा ही माझी भाषा आहे, असे मला वाटते आणि मग मी ब्रश उचलते, व्यक्त होते, रेखा सांगत असते.\nरेखाची चित्रे समजून घेताना तिची पाश्र्वभूमी समजून घेणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते. ही पाश्र्वभूमी आपल्याला तिच्या चित्रांच्या अधिक जवळ घेऊन जाते. तिची संयुक्त राष्ट्रसंघात सादर झालेली १२ चित्रे आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या जहांगीर निकल्सन दालनामध्ये आपल्याला आणखी दीड महिना पाहायला मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रदर्शनादरम्यान ‘रेखासोबत फेरफटका’ या शीर्षकाच्या तीन चार उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमात ती रसिकांशी संवाद साधते. ही चित्रे आली कोणत्या मातीतून आणि कशी हे त्यामुळे समजून घेता येते. एक चित्र आणि मग त्या चित्राची कूळकथा असे या प्रदर्शन किंवा कार्यक्रमाचे स्वरूप नाही. त्यामुळे तशी अपेक्षा ठेवून जाऊ नका. कारण तसे झाल्यास अपेक्षाभंग होईल. पण स्वतची जडणघडण आणि स्वतशीच संवाद साधत व्यक्त होणे कॅनव्हॉसवर या प्रक्रियेबाबत मात्र ती त्यात स्पष्टपणे बोलते. एखादा पदार्थ तयार होतो तेव्हा त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू सांगून मग आपल्याला टीव्हीवरच्या रेसिपी शोमध्ये रेसिपी दाखविली जाते. तसे या कार्यक्रमात होत नाही. मात्र त्या रेसिपीमध्ये आलेल्या किंवा घातलेल्या कोणत्या गोष्टी कुठून कशा आल्या आणि त्या मागे नेमकी कोणती पाश्र्वभूमी होती, याचा अंदाज आपल्याला रेखासोबतच्या संवादातून येऊ शकतो. या कार्यक्रमाचे गमक आणि त्यातील गंमत हीच आहे. आपल्या प्रतिमासृष्टीच्या कल्पनेला रेखा कुठेही धक्का लावत नाही. ना ती आपल्याला हे सारे तिच्या नजरेतून पाहण्यासाठी प्रवृत्त करते. ती म्हणते मी माझी पाश्र्वभूमी आणि प्रक्रिया सांगितली, आता तुम्ही तुमच्या नजरेतून पाहा. मग एखादा कुणी असाही प्रश्न विचारतो की, मला जाणवले ते पूर्णपणे वेगळे असले तर, त्यावर तिचे उत्तर असते की, हो असे होवू शकते. चित्र रसिकांनी समजून घ्यावीत. त्यासाठी थोडासा अभ्यासही असायला हवा. म्हणजे आपला चित्रजाणीवेचा प्रवास योग्य दिशेने होईल. म्हणून तर प्रदर्शनांवर लिहिणाऱ्या कलासमीक्षकांनाही ती सोडत नाही. त्यांच्याशी संवादाच्या निमित्ताने खरोखरच यांचा अभ्यास आहे का, झालाय का हे ताडून पाहते. हे पत्रकार आहेत की, पत्रककार (म्हणजे पाठविलेले प्रसिद्धी पत्रक स्वतच्या नावाने प्रसिद्ध करणारे) याचाही अंदाज घेते.\nआता थोडेसे तिच्या चित्रांविषयी. तिच्या चित्रांमध्ये प्रामुख्याने दिसतात त्या स्त्रीप्रतिमा. त्यांचे अक्षम असणे, सक्षम होणे, त्यांच्यावरचे अत्याचार मग ते भ्रूणरूपात असताना होणारे िलगनिदान असेल किंवा मग लग्नाच्या नावाखाली होणारे अत्याचारही या सर्वावर ती व्यक्त होते. लाल, पिवळा, किरमिजी हे साधारणपणे भडक वाटतील अशा रंगांचा ती प्रामुख्याने सूचक वापर करते. ती स्त्रीयांच्या अवकाशाचा त्या त्या काळात वेध घेण्याचा प्रयत्न करते. ती बडोदा स्कूलमधून आली आहे, त्यामुळे माणसे माणसासारखीच चित्रात दिसायला हवीत, हे ती नाकारणारी आहे. पण तरीही तिची चित्रे नवकथनात्म पद्धतीने जाणारी आहेत. त्या चित्रांशी संवाद साधायला हवा, ती स्वसंवाद साधते तसा\n(हे प्रदर्शन १९ ऑगस्टपर्यंत पाहाता येईल.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013627-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/article-245737.html", "date_download": "2018-11-20T23:51:02Z", "digest": "sha1:QUY4BU7USDQTVEAM4F3MHX63FJ2B4ILQ", "length": 14588, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का ?", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमहापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का \nमहापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का \nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nमराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देणं, हे इतर मागास जातींवर अन्यायकारक ठरेल का \nएकाच वेळी 19 आमदारांना निलंबित करणं, हे राजकीय षडयंत्र आहे का \nजिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सर्व पक्ष संधीसाधू झालेत का\nयोगी आदित्यनाथांमुळे भाजप उत्तर प्रदेशमध्ये कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा राबवेल का \nकर्जमाफीच्या मुद्यावरून सत्तारूढ शिवसेना रडीचा डाव खेळतेय का\nधुळे येथील डॉक्टरांवरील हल्ला हे वैद्यकीय यंत्रणेवरील विश्वास तुटल्याचं लक्षण आहे का\nशेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे का \nयूपीमधील विजयामुळे मोदींनी पुढील 10 वर्षांसाठी भाजपचा खुंटा मजबूत केलाय का\nआजही स्त्री भ्रूण हत्या चालू राहणं हा मानवतेला कलंक नाही का\nपारदर्शक कारभाराचा आग्रह फक्त मुंबईतच का, पूर्ण महाराष्ट्रात का नको \nमहापौर निवडणुकीत शिवसेना, भाजप मुक्त बीएमसीचा फार्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणू शकेल का \nसेना-भाजपातली वाढती दरी फडणवीस सरकार पडण्यास कारणीभूत ठरेल\nराजभाषा मराठीबाबत शासनाचं धोरण गळपेची करणारं आहे का \nयुती का नाही, भाजपची दादागिरी की शिवसेनेचा आडमुठेपणा \nसेना-भाजप युतीत नेमकं चाललंय तरी काय\nजलीकट्टूप्रमाणेच बैलगाड्यासाठीही महाराष्ट्रात जनआंदोलन का उभं राहत नाही \nनितेश राणेंनी तोडफोड संस्कृतीला खतपाणी घातलंय का\nपुतळा फोडणाऱ्यांना बक्षीस देणं म्हणजे गुंडांना पोसणं नाही का \nचरख्यासह मोदींची प्रतिमा छापणे हे गांधी विचार डावलण्याचा प्रयत्न आहेे का \n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nVastushastra- या ७ गोष्टींमुळे येतं ‘badluck’, कधीच होणार नाही प्रगती\nअनोखी श्रद्धांजली- एका व्यक्तीने पाठीवर गोंदवून घेतले ५७७ शहीदांचे टॅटू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013629-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/protest/news/", "date_download": "2018-11-21T00:13:04Z", "digest": "sha1:7UVESNCAWOX7BXLYSMZ5SFDWQAC5UWQE", "length": 11388, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Protest- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आरक्षणाच्या मु्द्यावरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nMaratha Reservation : अखेर 15 दिवसांनंतर मराठा आंदोलकांचं उपोषण मागे\nमुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार-विखे पाटील\nमहाराष्ट्र Nov 14, 2018\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nकाय आहे मराठा आरक्षण अहवालामध्ये\nनेहमीप्रमाणे आजही कानडी अत्याचारापुढे मराठी आवाज घोटण्याचा प्रयत्न\nदोन आठवड्यात सीव्हीसीने चौकशी पूर्ण करावी - सर्वोच्च न्यायालय\nसनी लिओनला कर्नाटकात येऊ देऊ नका, कन्नड रक्षण वेदिकेचं आंदोलन\nVIDEO : शबरीमलामध्ये न्यूज18 च्या महिला पत्रकारावर हल्ला\nमराठा तरुणावरील गुन्हे मागे घेण्याबाबतचा शब्द पाळा, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन\nएकाच दिवसात मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या\nउद्याच्या काँग्रेस बंदला मनसेची साथ, आक्रमक होण्याची मनसैनिकांना सूचना\nसंतप्त शेतकऱ्यांचं बँकेसमोर 'जवाब दो' आंदोलन\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013629-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-11-20T23:25:06Z", "digest": "sha1:DY5PMQI5CT2BU5H4AGWEUZEC7GEB477J", "length": 3554, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विजय अरोरा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१८ रोजी २१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013629-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Shirdi-Rahuri-Akola-New-Police-Inspector/", "date_download": "2018-11-21T00:24:12Z", "digest": "sha1:D2TZQWIBZ466E6FOSB3HDTIIMELAVXNW", "length": 5742, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिर्डी, राहुरी, अकोलेला नवीन पोलिस निरीक्षक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › शिर्डी, राहुरी, अकोलेला नवीन पोलिस निरीक्षक\nशिर्डी, राहुरी, अकोलेला नवीन पोलिस निरीक्षक\nजिल्ह्यातील शिर्डी, राहुरी व अकोले या पोलिस ठाण्यांना नवीन प्रभारी अधिकारी मिळाले आहेत. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी काल (दि. 6) रात्री उशिरा तीन पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा आदेश काढले आहेत.\nपोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांची जिल्ह्याबाहेर बदली झाल्यामुळे शिर्डीचे प्रभारी अधिकारी पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागेवर जिल्ह्यात नव्याने बदलून आलेले पोलिस निरीक्षक अरविंद माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माने हे मुंबई शहर येथून बदलून आले आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या राहुरी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे वाघ यांची राहुरी येथून अकोले पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. अकोले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिळीमकर यांची राहुरी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. शिळीमकर हे गेल्यावर्षीपासून अकोले येथे नेमणुकीस होते. वाघ यांच्या बदलीमुळे रिक्त होणार्‍या जागेवर शिळीमकर यांची वर्णी लागली आहे. अधिकार्‍यांची नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे शर्मा यांनी आदेशात नमूद केले आहे.\nराहुरी परिसरातील वाढती गुन्हेगारी, वाळूतस्करी, गावठी कट्टे, संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा जेरबंद घालण्याचे मोठे आव्हान शिळीमकर यांना पेलावे लागणार आहे. वाघ यांनी दोन वर्षांच्या राहुरी येथील कार्यकाळात चांगली कामगिरी केली आहे. शिर्डी परिसरात शांतता प्रस्थापित राहावी, यासाठी पोलिस निरीक्षक माने यांचा प्रयत्न करावे लागणार आहेत. परराज्यातून येणार्‍या भक्तांची पाकिटमारी हा शिर्डी परिसरातील चिंतेचा विषय आहे. मुंबई शहर येथील आर्थिक गुन्हे शाखेतून बदलून आलेल्या माने यांना आता शिर्डीची धुरा सांभाळावी लागणार आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013631-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/The-government-does-not-want-corruption-free-will-says-Anna-Hazare/", "date_download": "2018-11-21T00:31:47Z", "digest": "sha1:AFI6AI6M5ARP2RDH6FRHGD4TRF4STWCD", "length": 6457, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भ्रष्टाचारमुक्‍तीची सरकारची इच्छा नाही : अण्णा हजारे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › भ्रष्टाचारमुक्‍तीची सरकारची इच्छा नाही : अण्णा हजारे\nभ्रष्टाचारमुक्‍तीची सरकारची इच्छा नाही : अण्णा हजारे\nकेंद्रातील मोदी सरकारने चार वर्षांतील कामगिरीची मोठी जाहिरातबाजी केली आहे. मात्र, निवडणुकीच्या आधी व प्रचारादरम्यान भ्रष्टाचारमुक्‍त भारताचे दिलेले आश्‍वासन पाळलेले नाही. चार वर्षांत लोकपाल व लोकायुक्‍तांची नियुक्‍ती करण्यात आली नाही. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्‍त भारत उभा करण्याची सरकारची इच्छा नाही, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.\nदिल्‍लीतील आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आश्‍वासनांप्रमाणे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसह लोकपाल व लोकायुक्‍तांची नियुक्‍ती न झाल्यास येत्या 2 ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीत आंदोलन सुरू करण्याचा इशारा हजारे यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना पाठविलेल्या स्मरणपत्रात दिला आहे. सात दिवसांच्या आंदोलनानंतर देण्यात आलेल्या आश्‍वासनांप्रमाणे दोन महिन्यांत काय कार्यवाही झाली, याची माहिती मिळण्यासाठी दोनदा स्मरणपत्रे पाठविण्यात आली. परंतु त्याचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा समरणपत्र देत असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.\nमोदी सरकारच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हजारे यांनी राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांना हे स्मरणपत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, दिल्‍लीतील रामलिला मैदानावर केलेल्या आंदोलनानंतर कृषि मूल्य आयोगास स्वायतत्ता देण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणे, किमान उत्पादन मूल्य निर्धारित करताना 50 टक्के जास्त दर निश्‍चित करणे, शेतीवर अवलंबून असणार्‍या साठ वर्षांवरील वृद्धांना दरमहा 5 हजार रूपये मानधन देणे, कृषि उत्पादनासाठी आवश्यक यांत्रिक अवजारांवरील जीएसटी माफ करणे, याबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल, लोकायुक्‍त नियुक्‍ती महत्त्वाची आहे. मात्र, त्याबाबतही सरकारकडून निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्‍त भारत उभा करण्याची सरकारची इच्छा दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013631-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-Lok-Sabha-constituency-Mandlik-Groups-Preparation-beginnings/", "date_download": "2018-11-20T23:39:06Z", "digest": "sha1:P227RQQDFZ4YBBRTWPHRFUQZDMHPNPZ4", "length": 10181, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर लोकसभा; पुण्यात मंडलिक गटाने फुंकले रणशिंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर लोकसभा; पुण्यात मंडलिक गटाने फुंकले रणशिंग\nकोल्हापूर लोकसभा; पुण्यात मंडलिक गटाने फुंकले रणशिंग\nकोल्हापूर : रणधीर पाटील\nखा. धनंजय महाडिक आणि त्यांचे राजकीय विरोधक प्रा. संजय मंडलिक या दोघांमध्ये एक समान राजकीय धागा आहे, तो म्हणजे आगामी लोकसभा. निवडणूक ते कोणत्या पक्षातून लढविणार हे त्यांचे कट्टर कार्यकर्तेही छातीठोकपणे सांगू शकत नाहीत. दोघांसमोरही ‘जर-तर’चे पर्याय आहेत. ऐनवेळी त्यांचे पक्ष वेगळे असू शकतात; पण दोघे एकमेकांविरोधात लढणार, हे मात्र नक्की आहे. दोन्ही नेत्यांनी त्याची तयारीही सुरू केली आहे.\nमंडलिक गटातर्फे रविवारी (दि.17) पुण्यात नोकरी-धंद्यानिमित्त स्थायिक झालेल्या कोल्हापूरकरांचा आकुर्डीत मेळावा झाला. या मेळाव्यात प्रा. मंडलिक यांनी खा. धनंजय महाडिक यांच्यावर निशाना साधत प्रचाराचा नारळ फोडला. शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख असणार्‍या प्रा. संजय मंडलिक यांची शिवसेनेकडून उमेदवारी पक्की समजली जात आहे. मात्र, मंडलिक शिवसेनेकडून लढतात की ऐनवेळी राष्ट्रवादीच्या तंबूत डेरेदाखल होतात, हे अगदी निवडणुकीच्या तोंडावर स्पष्ट होणार असले तरी मंडलिक यांनी मात्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.\nकोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीपासूनच राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ आणि खा. धनंजय महाडिक यांच्यातील दुरावा वाढत गेला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तर मतभेदाची दरी आणखीनच रुंदावली. त्यानंतर आ. मुश्रीफ व खा. महाडिक यांच्यात पक्षांतर्गत टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. अशा स्थितीत खा. महाडिक राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढविणार का लढवली तर पक्षातील नेतेकार्यकर्ते सहकार्य करणार का लढवली तर पक्षातील नेतेकार्यकर्ते सहकार्य करणार का हा प्रश्‍न आहेच. त्यामुळे खा. महाडिक यांनाही राष्ट्रवादीचे तिकीट अडचणीचेच ठरू शकते.\nपक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही नेत्यांतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला तरी मनभेदाची दरी कशी सांधणार हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळेच सोयीचा पर्याय किंवा राजकीय अपरिहार्यता अशा कुठल्याही कारणातून खा. महाडिक यांनी भाजपचा पर्याय निवडल्यास आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादीकडून ‘रेडिमेड’ उमेदवार म्हणून प्रा. मंडलिक यांनाच पसंती आहे. शिवसेनेला पुन्हा उपर्‍या उमेदवारावर अवलंबून राहावे लागू शकते. सध्यातरी मेळावा घेऊन मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. महाडिक यांनीही मतदारसंघातील संपर्क यंत्रणा गतिमान केली आहे. आता केवळ दोघांचा पक्ष कोणता असणार, याचीच उत्सुकता लागून राहिलेली आहे.\nविधानसभा निवडणुकीला अजून सव्वा ते दीड वर्षाचा अवधी असला तरी आ. मुश्रीफ यांच्यासमोर आतापासून भाजपचे समरजितसिंह घाटगे व शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांनी आव्हान निर्माण केले आहे. मुश्रीफ यांचा पराभव करण्याचा मनसुबा रचलेल्या भाजपकडून दोन्ही घाटगेंना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. दोन्ही घाटगे गट एकत्र आल्यास मुश्रीफ यांचा पराभव करणे शक्य असल्याचे गणित भाजपचे नेते मांडत आहेत; पण दोन्ही घाटगेंपैकी एकजण विधानसभा निवडणुकीतून माघार घेईल, याची शक्यता अत्यंत धूसर आहे.\nमहाडिक अन् मंडलिकही नसतील तर मग मुश्रीफच\nखा. धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेच, तर ऐनवेळी लोकसभा उमेदवारासाठी धावाधाव होऊ नये, याची तजवीज आ. मुश्रीफ यांच्याकडून केली जात आहे. त्यातूनच ते प्रा. संजय मंडलिक यांच्या उमेदवारीचे घोडे मिळेल त्या व्यासपीठावरून पुढे रेटत आहेत. मंडलिक हे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार झाले, तर त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मंडलिक गटाची रसद मुश्रीफ गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न मुश्रीफ यांच्याकडून सुरू आहे. जर मंडलिक यांनी शिवसेनेतूनच लढण्याचा निर्धार केला तर मात्र आ. मुश्रीफ यांना स्वत:च मैदानात उडी घ्यावी लागणार आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013631-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-infant-was-found-in-the-District-Collectorate-premises/", "date_download": "2018-11-20T23:41:22Z", "digest": "sha1:S3OKXS4AVFIL6AVKASXT2Z5WX7CM4UT4", "length": 5257, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अर्भक सापडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अर्भक सापडले\nजिल्हाधिकारी कार्यालय आवारात अर्भक सापडले\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील प्रवेशद्वाराजवळ शनिवारी सकाळी स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले. क्रौर्याची परिसीमा गाठताना या अर्भकाची नाळ दगडाने ठेचून, जन्मदात्रीपासून वेगळे करण्यात आले. या बालिकेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी कार्यालय महापुरुष मंदिरासमोरील प्रवेशद्वाराच्या बाजूला या बालिकाला पायजम्याच्या एका पायामध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भाटकर नावाचे नागरिक मुख्य रस्त्यावरून जात असताना, पेट्रोल पंपासमोरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमधून रडण्याचा आवाज येत होता. भाटकर यांनी प्रवेशद्वाराजवळ डोकावून पाहिले असता, त्यांना एक अर्भक रडताना दिसले. त्यांनी परिसरातील नागरिकांना याची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर या अर्भकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nया बालिकेला श्‍वास घेण्यास त्रास जाणवत होता. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी बालिका रक्‍तात माखलेली होती. तिची नाळ दगडाने ठेचण्यात आली होती. प्रकृती गंभीर असल्याने या नवजात बालिकेला बाल अतिदक्षता कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. या बालिकेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. देवकर यांनी स्पष्ट केले. या नवजात बालिकेला टाकण्यात येण्यापूर्वी तासभर आधीच जन्म झाला असावा, असेही मत डॉक्टरांनी व्यक्‍त केले. याबाबत रत्नागिरी शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013631-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Shiv-Sena-will-alone-in-election/", "date_download": "2018-11-20T23:55:33Z", "digest": "sha1:K3TGHU7NMUOAYEGU3VQT3WU34Q7INASJ", "length": 8569, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेना स्वबळावरच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › शिवसेना स्वबळावरच\nदोन्ही काँग्रेसचे मन किती जुळले हे माहीत नाही; पण ‘लकवा’ मारलेले दोन्ही हात एकत्र आले आहेत. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. मात्र, आघाडी झाली म्हणून युती होणार नाही, असे सांगत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवेल, असा ठाम इरादा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्‍त केला.\nउत्तर महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ठाकरे हे रविवारी (दि.6) नाशिकमध्ये आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे युती होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यापूर्वी ज्या ठिकाणी शिवसेना व भाजपा एकत्र सत्तेत आहे त्या ठिकाणी युती कायम राहील, असे त्यांनी सांगितले. तसेच, दोन्ही काँग्रेसला सत्तेसाठी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, जनतेने 15 वर्षे त्यांचा अनुभव घेतला आहे, असा टोला त्यांनी लगावला. नाणार प्रकल्पावर भाष्य करताना हा विषय शिवसेनेसाठी संपला असून, हा प्रकल्प विदर्भात घेऊन जा, असे त्यांनी सांगितले. देशात अनेक ठिकाणी जेथे समुद्र नाही तेथे तेल रिफायनरी आहेत.\nमुख्यमंत्री म्हणतात, विदर्भात समुद्र नाही. त्यांनी हे मोदी यांना सांगावे. ते विदर्भातसुद्धा समुद्र आणतील, असे सांगत आता रजनीकांतसुद्धा मोदींना घाबरतो, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. शिवसेनेने नाणार प्रकल्प जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही हा विषय संपवला आहे. हा प्रकल्प विदर्भात घेऊन जावा. मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या पोकळ गप्पा मारण्याऐवजी ठोस योजना राबवाव्यात. भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी माझी भेट घेऊन हा प्रकल्प विदर्भात होऊ शकतो, याचे अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. देशमुख यांना मुख्यमंत्र्यांपेक्षा माझ्यावर अधिक विश्‍वास वाटतो, अशी कोपरखळी मारत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांची एकदा शाळा घ्यावी, असा टोला लगावला. यावेळी सेना नेते संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.\nचिंतामण वणगा यांनी पालघरमध्ये संघ व हिंदुत्वाचे पाळेमुळे खोल रुजवले. मात्र, त्यांच्या निधनानंतर भाजपाने त्यांच्या परिवाराकडे दुर्लक्ष केले. महिनाभर त्यांना भेटदेखील दिली नाही. मात्र, निवडणूक जाहीर होताच भाजपाला वणगांची आठवण झाली. हा अनुभव घेतल्याने वणगा परिवाराने माझी भेट घेतली. त्यांची इच्छा असेल तर त्यांना शिवसेना उमेदवारी देईल, असे ठाकरे यांनी सांगितले.\nभाजपाला ‘कर नाटका’साठी मोकळे रान\nकर्नाटकात बेळगाव सीमाभागात राहणार्‍या नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी एकसंधपणे उभे राहावे. सीमाभागातील नागरिकांमध्ये फूट पाडण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, त्यास मतदारांनी बळी पडू नये. मराठी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी शिवसेनेने सीमावर्ती भागात उमेदवार दिला नाही. भाजपाला निवडणुकीत ‘कर नाटक’ करण्याची पूर्ण संधी आहे, असे टीकास्त्र ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सोडले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013631-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Selected-members-of-Pimpri-Chinchwad-Municipal-Regional-Office/", "date_download": "2018-11-21T00:28:15Z", "digest": "sha1:PDI6BYVFBW3ZMV7IFCWQWE5U4TIRN6CS", "length": 9632, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सदस्य निवडीत नियम धाब्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सदस्य निवडीत नियम धाब्यावर\nसदस्य निवडीत नियम धाब्यावर\nपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर\nपिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रीय कार्यालय स्वीकृत सदस्यांच्या निवडीत भाजपने यापूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्याच पावलावर पाऊल टाकून नियम पायदळी तुडवले आहेत. स्वीकृत सदस्यपदी नियुक्त होणारा प्रतिनिधी राजकीय पक्षाचा नसावा हा नियम धाब्यावर बसवत भाजपने स्वीकृत सदस्यपदी आपल्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे. स्वयंसेवी संस्थेचा सदस्य असल्याचे औपचारिक ‘रेकॉर्ड’ हाच त्यासाठी आधार घेतला गेला आहे.\nमहापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालय स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले गेले होते. वैध-अवैध अर्जांची यादी अवैधतेच्या कारणांसह 13 एप्रिल रोजी क्षेत्रीय कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध झाली. 160 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 121 अर्ज वैध तर 39 अर्ज अवैध ठरविण्यात आले.\nअर्ज अवैधतेबाबत आक्षेप , आक्षेप अर्जावर निर्णय यानंतर वैध ठरलेले अर्ज प्रभाग समित्यांच्या विशेष सभेत आज ठेवले गेले. महापालिकेच्या आठ प्रभाग समितींवर प्रत्येकी तीन अशा 24 जणांची नियुक्ती झाली; मात्र निवड करताना नियम पायदळी तुडवले गेले आहेत. त्यासाठी पळवाटा शोधण्यात आल्या.\nमहापालिका अधिनियमातील तरतुदी अंर्तगत प्रभाग समितीमध्ये बिनसरकारी आणि सामाजिक संघटनांचे म्हणजेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी नियुक्त करण्याची तरतूद आहे. स्वीकृत सदस्यपदी नियुक्त होणारा प्रतिनिधी कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नसावा. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारचा कर्मचारी नसावा, अशी अट या सदस्यांना आहे. संबंधित प्रभागातील तो मतदार असावा. संस्थेचा सभासद त्याच्या संस्थेमार्फत प्रभाग समित्यांमध्ये सदस्य पदासाठी संबंधित प्रभाग अधिकार्‍याकडे अर्ज सादर करेल.\nप्रभाग अधिकारी सर्व अर्जांची छाननी करून सर्व अर्ज त्यांच्या पात्रतेबाबत आपल्या अभिप्रायासह प्रभाग समित्यांमध्ये निर्वाचित नगरसेवकांपुढे ठेवतील, अशी तरतूद आहे मात्र, निवडणूक जाहीर होताच विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींपेक्षा भाजप कार्यकर्त्यांनी आपली वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसला आहे. पालिकेच्या आठही प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे चेहरे निवडून आले आहेत. एका प्रभाग समितीवर तीन याप्रमाणे एकूण 24 जण जणू भाजपचेच प्रतिनिधित्व करणार आहेत.\n‘अ’ क्षेत्रीय कार्यालयावर राजेश सावंत, सुनील कदम, राजेंद्र कांबळे, ‘ब’ वर बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर, देवीदास पाटील, ‘क’ वर सागर हिंगणे, वैशाली खाडे, गोपीकृष्ण धावडे, ‘ड’ वर चंद्रकांत भूमकर, संदीप नखाते, महेश जगताप, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयावर अजित बुर्डे, साधना तापकीर, विजय लांडे, ‘फ’ वर दिनेश यादव, संतोष भाऊसाहेब मोरे, पांडुरंग गुलाब भालेकर, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयावर संदीप गाडे, विनोद तापकीर, गोपाळ मळेकर, ‘ह’ वर अनिकेत काटे, कुणाल लांडगे, संजय कणसे या भाजपचा चेहरा असलेल्या कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली आहे.\nमिनी महापालिका असा दर्जा मिळालेल्या प्रभाग समित्यांना महापालिका राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान आहे. या प्रभाग समित्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होत असल्याने तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना याठिकाणी न्याय देणे शक्य असल्याने राजकीयदृष्ट्याही त्यांचे महत्त्व वाढले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या भाजपने तब्बल वर्षभरानंतर स्वीकृत सदस्य निवडणूक घेतली ; परंतु या निवडणुकीत नियम पायदळी तुडवत आपल्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याने विविध संस्थांच्या खर्‍या प्रतिनिधींची अवस्था ‘हेचि फळ काय मम तपाला’ अशी झाली आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013631-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Two-Man-Arrested-chain-Stolen-Case-In-Pune-Wakad/", "date_download": "2018-11-21T00:14:01Z", "digest": "sha1:S4G4FPVA7FKUJ22WDUC75OVDTA2DIACE", "length": 3878, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चैन चोरी करणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › चैन चोरी करणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक\nचैन चोरी करणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक\nचैन चोरी करणाऱ्या तोतया पत्रकारासह एकाला वाकड पोलिसांनी अटक केले असून त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नसीम सादिक उस्मानी ( ३२, रा. थेरगाव) या बोगस पत्रकारासह मोहमद शराफतहुसेन अली ( २४,रा.थेरगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे.पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, नसीम आणि मोहमद हे शबनम न्यूज या वेब चॅनलमध्ये पत्रकार असल्याचे सांगत शहरात फिरत होते. त्याच्याकडे शबनम न्यूजचे ओळखपत्र तसेच इतरही विवध संघटनेचे नियुक्ती पत्र मिळाली आहेत.\nवाकडमध्ये एका चैन चोरी प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता चोरी करणारा शबनम न्यूज या वेब चॅनलचा पत्रकार असल्याची माहिती समोर आली. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता या जोडगोळीने वाकडमध्ये तीन आणि सांगवी परिसरात दोन चोऱ्या केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013631-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Devendra-Fadanvis-Visit-to-Village-where-work-Water-Cup-Foundation-and-Appreciate/", "date_download": "2018-11-20T23:42:28Z", "digest": "sha1:OYGM5MQ674SJYYY35BGFMP7ZOKY3OH4I", "length": 6836, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जनतेची योजना केल्यामुळेच जलयुक्त शिवार यशस्वी : मुख्यंमत्री फडणवीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जनतेची योजना केल्यामुळेच जलयुक्त शिवार यशस्वी : मुख्यंमत्री फडणवीस\nजनतेची योजना केल्यामुळेच जलयुक्त शिवार यशस्वी : मुख्यंमत्री फडणवीस\nसांगली : पुृढारी ऑनलाईन\nएखादी योजनेत जनआंदोलन होत नाही, लोकसहभागातून ती जनतेची योजना होत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. म्हणूनच जलयुक्त शिवार जनतेची योजना केली असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र यांनी केले. ते जत तालुक्यातील बागलवाडी येथे बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तालुक्यातील आवंढी आणि बागलवाडी येथील वॉटरकप स्पर्धेच्या कामामची पाहणी करण्यासाठी आले होते.\nजलयुक्त शिवार योजनेला अमीर खान यांच्या वॉटर कपची साथ मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावी ग्रामस्थांनी एकच ध्यास घेऊन श्रमदान केले. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावात अडवून, जिरवला. याच मंत्राच्या आधारावर ७५ तालुक्यातील हजारो गावे झपाटून, एकच ध्यास घेऊन काम करतायत. बागलवाडी गावाला बागांचे गाव करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.\nतीन ते साडेतीन वर्षांपूर्वी राज्यात ५२ टक्के भाग अवर्षणप्रवण, दुष्काळी होता. कितीही मोठी धरणं बांधली तरी या भागात दुष्काळमुक्ती होऊ शकत नव्हती. धरणे आवश्यक आहेतच, पण त्याच बरोबर विकेंद्रित पद्धतीने पाणलोटाचे स्रोत निर्माण करणे आवश्यक होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. या वर्षी जवळपास ६ हजार गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाखेरीपर्यंत राज्यातील जवळपास २० हजार गावे दुष्काळ मुक्त झालेली असतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.\nजलयुक्त शिवार आणि वॉटरकपच्या कामाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनी जनसहभागाला दिले. दुष्काळाचे आव्हान स्वीकारून, दुष्काळाशी 2 हात केले व त्याला पराभूत केले, याबद्दल जनसहभागाचे अभिनंदन केले. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य या माध्यमातून सत्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांनी बागलवाडीत या स्पर्धेचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे सांगत याचे श्रेय गावात असलेल्या महिलाराजला दिले. तरुण आणि माता भगिनींनी प्रामाणिकपणे, सचोटीने वेळेच्या आत काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013631-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Banble-Ujni-107-TMC/", "date_download": "2018-11-20T23:40:08Z", "digest": "sha1:BRCUEEU34XPOPH4YUE2VWYCNVW2EQ7WH", "length": 7642, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘उजनी’ १०७ टीएमसी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ‘उजनी’ १०७ टीएमसी\nसोलापूरसह पुणे, नगर जिल्ह्यांतील शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणाने 100 टीएमसी पाणीसाठ्याचा टप्पा पार केला असून उजनी धरणात सध्या 107 टीएमसी पाणीसाठा झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.\nदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उजनीवरील सर्वच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे 9 धरणे तुडुंब भरली आहेत. या सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने गत 32 दिवसांत उजनी धरण 84 टक्के भरले आहे. येत्या दोन दिवसांत उजनी धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहेे.\nउजनी धरणावरील 19 धरणांपैकी 15 धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाल्याने त्या धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जात आहे. पावसाळा चालू झाल्यापासून धरणात 104 टक्के पाणी आले आहे. मायनस 20 टक्के आणि प्लस 84 टक्के असा 104 टक्के पाणीसाठा झाला आहे.\nउजनी धरणातील पाणीसाठ्याने गुरूवारी दुपारी 100 टीएमसीचा टप्पा ओलांडला. सध्या उजनीत एकूण 107.73 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यात 44.07 टीएमसी पाणी उपयुक्त पाणीसाठी म्हणून गणले जाते. आता केवळ धरण 100 टक्के होण्यास केवळ 9 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.\nउजनीत दौंड येथून मागील सात ते आठ दिवस येणार्‍या विसर्गात सातत्य राहिल्यामुळे उजनी धरण गुरुवारी सायंकाळपर्यंत 84 टक्केच्या पुढे सरकले. सध्या दौंड येथून 50 हजार 638 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग आणखी दोन दिवस राहिल्यास उजनीची पाणी पातळी 100 टक्के होऊ शकतो. धरणाचा पाणीसाठा सायंकाळी पाच वाजता 84 टक्क्यांवर पोहोचला होता. यावर्षी उन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी वजा 19.82 टक्क्यांपर्यंत खाली गेली होती. त्यात समाधानाची बाब अशी की, प्रथमच उजनीचा पाणीसाठा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्लस मध्येच राहिला. दरवर्षी उजनी धरण एक मेच्या आतच मायनसमध्ये आलेले असते. यावेळी 24 मेमध्ये मायनसमध्ये गेले. तर 21 जुलैला प्लसमध्ये आले होते.\nभीमा नदीला पूर येण्याची शक्यता\nउजनी धरण दोन दिवसांत 100 टक्के भरणार असल्याने पुढील आठवड्यात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडावे लागणार आहे. उजनीवरील 19 धरणे गेल्या आठ- दहा दिवसांपासून ओव्हर फ्लो झाली आहेत. आता परतीचा पाऊसही चालू होणार असल्याचा हवामान खात्याचा कयास आहे आणि सोलापूर जिल्ह्यात परतीचाच पाऊस चांगल्या प्रकारे पडतो, हा इतिहास आहे. वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग सोडला जात आहे. तो पुढे नीरा नृसिंहपूर येथे भीमा नदीत मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. उजनीतून भीमेत विसर्ग झाल्यास भीमेला पूर येऊ शकतो. त्यामुळे धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.\nसध्या बंडगार्डन येथून 34 हजार 300 क्युसेक, तर दौंड येथून 50 हजार 638 क्युसेकने उजनीत विसर्ग सुरू आहे. तर उजनीतून कालव्याद्वारे 2 हजार तर बोगदा 900 व सीना-माढा 240 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013631-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://swamibakhar.blogspot.com/2018/01/16.html", "date_download": "2018-11-21T00:08:08Z", "digest": "sha1:MJ6HVDY2WNLGUNCWLBOCQ5VQOOB3N2OW", "length": 23637, "nlines": 89, "source_domain": "swamibakhar.blogspot.com", "title": "क्र (१६) शिवकांची आणि विष्णुकांचीच्या जहागिरीचा प्रश्न", "raw_content": "\n➣ आध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\n➢ दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम\n➢पारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n➢ लेखक विषेश आत्मबोध\n➣सुभाषितमाला काव्य आणि निरुपण\n➢संत कबीर काव्य आणि निरुपण\n➢ संस्कृत श्लोक रहस्य आणि निरुपण\n➢दासबोध काव्य आणि निरुपण\n➢साईनाथ महाराज काव्यसंग्रह व निरुपण\nमंत्रशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र मंत्र विधानआरतीबीज मंत्रस्तोत्रनवग्रह मंत्रकवच प्रयोगऊबंटू उपासनागायत्री मंत्र\nक्र (१६) शिवकांची आणि विष्णुकांचीच्या जहागिरीचा प्रश्न\nरामेश्वरानजिक शिवकांची व विष्णुकांची अशी दोन गावे आहेत दोन्ही गावे वैष्णवांस इनाम म्हणून दिली होती सरकारातून गावचे इनामासंबंधाने कागदपत्र हजर करावे न केल्यास दोन्ही गावे जप्त केली जातील असा वैष्णवास हुकूम आला परंतु वैष्णवाकडे तशी कागदपत्रे नव्हती म्हणून दोन्ही गावे जप्त होऊन उत्पन्नही सरकारजमा झाले वैष्णवांच्या डोळ्यावरील जहागिरीचा धूर नाहीसा होऊन ते चिंतेत पडले त्यांना काही उपाय सुचेना तेव्हा त्यांना शिवकांचीत असलेल्या श्री स्वामी समर्थांची आठवण झाली सर्व वैष्णव त्यांच्या दर्शनास आले त्यांना साष्टंग नमस्कार करुन प्रार्थना करु लागले की महाराज ही दोन गावे वंशपरंपरेने आम्हास इनाम मिळाली होती परंतु त्या संबंधाच्या सनदा (कागदपत्र )आमच्या जवळ नसल्यामुळे ती दोन्ही गावे सरकारजमा झाली आहेत महाराज आमची उपासमार होत आहे तरी या संकटावर काही तरी उपाय सांगा अशी प्रार्थना करुन त्यांनी श्री स्वामींचे पाय धरले श्री स्वामी समर्थांनी वैष्णवांकरवी त्या सर्व आधिकार्यास बोलाविले त्या आधिकार्यांना महाराज म्हणाले काय रे आमची गावे जप्त करुन आम्हास उपाशी मारता काय त्यावर आधिकारी उत्तरले महाराज सरकारचा हुकूम आहे की या दोन गावासंबंधीची कागदपत्रे दाखविल्यास गावे सोडून देऊ त्यावर श्री स्वामी समर्थ म्हणाले जा या समोरच्या नदीत एक मोठा दगड आहे त्यावर लिहिले आहे ते पाहा श्री स्वामींच्या आदेशानुसार त्या आधिकार्यांनी नदीतील तो दगड काढून वाचला तर त्यावर शके संवत्सर मास तिथी वार मूळ पुरुषाचे नाव कोणी कोणास इनाम दिले का दिले अशी सर्व हकीकत लिहिलेली पाहून सर्वांस आश्चर्य वाटले आम्ही जप्त केलेली गावे सोडून देत आहोत असे सांगून ते आधिकारी निघून गेले वैष्णवांनी श्री स्वामींची षोडशोपचारे पूजा नैवेद्य करुन श्री स्वामी नामाचा जयजयकार करीत ते आनंदाने घरी गेले\nबोध/ अर्थ / मथितार्थ\nअशक्यही शक्य करतील स्वामी या तारक मंत्रातील प्रचिती दाखविणारी ही लीला आहे नदीपात्रात असलेल्या मोठ्या दगडावर सनदेतील सर्व मजकूर तपशीलवार जसाच्या तसाच आढळणे सरकारी आधिकार्यांनी तो मान्य करणे हे सर्वच श्री स्वामींची लीला किती अतक्य आहे असेच म्हणावयास लावणारी आहे या लीलेत शिवकांची आणि विष्णुकांची गावच्या जहागिरदारांच्या डोळ्यावर सत्ता संपत्तीचा धूर आला होता म्हणून सरकारने हस्तक्षेप करुन दोन्हीही वैष्णास इनाम दिलेली जहागिरीची गावे जप्त केली त्यामुळे वैष्णवांची मोठी अडचण झाली व त्यांची उपासमार होऊ लागली जहागिरीच्या वैभवात आणि सत्तेत असताना शिवकांचीतच असलेल्या त्या वैष्णवांना श्री स्वामी समर्थांचा विसर पडला होता आता ते संकटात सापडले होते विसर पडेलेल्या देवाची आता त्यांना तीव्रतेने आठवण होऊ लागली सदा सर्वदा सुख दुःखात तुझा आठव व्हावा हा उपासनेतला नियम आहे पण अनेकांना सुख समृद्धी आनंद समाधान असताना देव आठवत नाही सुखासीन असल्यावर अनेकजण देवाच्या बाबतीत उदासीन होतात त्यांना श्री स्वामीकृपेने जप्त झालेली ती गावे मिळाली त्या संदर्भात अगदी अशक्यप्राय लीला श्री स्वामींनी केली नदीतील दगड त्यावरील मजकूर तोही पाण्यात अगदी जसाच्या तसाच सविस्तर शके संवत्सर मास तिथी वार मूळ पुरुषाचे नाव इ.सह सारेच अतक्य अशक्य पण तेही श्री स्वामींनी शक्य करुन दाखविले शरणागत वैष्णास अभय देऊन त्यांना वाचविले हीच तर स्वामी कृपेची किमया या लीलेत हतबल झालेल्या वैष्णवांना तो फटका बसला\nह्या ब्लॉगशी संबंधित लिंक खालीलप्रमाणे...\nदत्तप्रबोधिनीची स्वामीमय सामूहिक रात्रप्रहर सेवा - शेलू ( मुंबई - पुणे )\nश्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचा सुक्ष्मपाठ कसा करावा - Step by step\nश्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुचरित्राच्या ( Shri Gurucharitra ) सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण - Step by step\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nस्वामीमय रात्रप्रहर सेवेत सहभागी होण्याकरिता स्वामी स्थानी कसे पोहोचाल \nस्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज\nसद्गुरु दत्त महाराजांच्या कृपेने वयाच्या २४ व्या वर्षात उपरती झाली. अक्कलकोटीय दत्तस्वरुपाच्या दर्शनाने गुरु प्राप्तीची तीव्र उत्कंठा लागली. बर्याच कठीण परिस्थितीतुन जावे लागले. जीवनाचा शेवटच भर तारुण्यात आल्या सारखे वाटु लागले. जीवनाचा अंत जवळ आला असे वाटतच होते, ईतक्यात सद्गुरु शंकरनाथ साटम महाराजांकडुन सन २००८ साली महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी माणगाव दत्त मंदिर, तालुका कुडाळ येथे बोलावणं आलं. माणगाव, दत्त मंदीरातील थोरले स्वामीं महाराजांचे दर्शन घेऊन, भक्त निवासात महाप्रसादानंतर आराम करण्याहेतुने गेलो. दुपारी थोरले स्वामीं महाराजांकडुन नेत्र दीक्षा मिळाली. ते नाम मिळाले ज्याचा जीवनात आपण कधीच विचारही केला नव्हता.\nनाम मिळले तेही तेथे स्थान बद्ध असलेल्या एका दैवताच्या समोरच... त्यायोगे नामसाधनेतुन बरेच अनुभव, साक्षात दर्शनेही घडली. महाराजांनी योग शास्त्रांचे गहन असे आत्म ज्ञानही करवून दिले, सोबत अद्वैत कर्माचा सिद्धांत अकर्माद्वारे कसा करावा हे सुद्धा समजवले. भर तारुण्यात साक्षात थोरले स्वामीँ महाराजांच्या चरण कमलांच्या कृपेने मला जनसेवेची संधी मिळाली. हीच संधी आणि सद्गुरु महाराजांनी करवुन दिलेले आत्मज्ञान दत्त महाराजांच्या शिवआत्मसंधानासाठी जनहीतात कशाप्रकारे आचरणात आणता येईल, याच हेतुने जनसामान्यांच्या भक्तीमार्गातील विघ्ने दुर व्हावीत यासाठीच संस्थेचे प्रयोजन अमलात आणले आहे.\nआज बराचसा साधक समुदाय, आपल्या आध्यात्मिक दत्त तत्वाच्या माध्यमातून आत्मनिर्भर, डोळस, तठस्थ, विचारवादी, स्वयंभु व स्वामी आत्मसन्मानी होत आहे. याबद्दल महाराजांच्या चरणी कृतज्ञतेने माझे आत्मसमर्पण करत आहे. सर्व दत्तभक्तांचे आत्मचिंतन सद्गुरु कृपे उत्तरोत्तर वाढत जावो.\nll अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll\nभगवान श्री सद्गुरु दत्तात्रेय स्वामीं महाराजांच्या चरणकमळांच्या शुभाशीर्वादाने त्यांच्या मुमूक्षुत्व असलेल्या भक्तगणांना तत्व, कर्मदहन व आध्यात्मिक साधनेच्या योग पार्श्वभूमीद्वारे कोणत्याही मध्यस्थीशिवाय सद्मार्गात उच्च स्तरावर निर्विघ्न व निर्गुणातुन आत्ममार्गक्रम करण्याच्या उद्दीष्टाने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट संस्थेची स्थापना झाली. दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट च्या माध्यमातून नोव्हेंबर २०१४ पासुन प्रार्थमिक स्वामीमय सामुहीक नामस्मरण व पारायण साधना सुरु करण्यात आली.\nदत्तभक्तीतुन आध्यात्मिक जीवन कसं जगावं ; याची प्रारंभीक तात्विक विचारसरणी सर्व संबंधित लिखाणातुन नमुद केलेली आहे ज्यायोगे दत्तप्रबोधिनी तत्व माध्यमातुन साधकाला दत्त पुर्वानुग्रह प्राप्त होण्यासाठी संस्थेच्या सक्रिय सभासदत्वाच्या पार्श्वभूमीवर दुर्लभ व सखोल मार्गदर्शन करण्यात येते. ज्यायोगे साधकाला अंतरिक सद्गुरु सामर्थ्याची जाणीव होऊन सहज आत्मोद्धाराची प्रचीती येते. दत्तप्रबोधिनीची कार्यप्रणाली व आचरण पुर्णपणे दत्त महाराजांच्या अनुशासन व काळभैरव शासनावर आधारलेली आहे. व्यक्ती विशेष माहात्म्यासाठी आध्यात्मिक जीवनात स्थान कुठेही स्थानांकण व स्थिरांकण नाही.\nआध्यात्मिक लिखाणांच्या माध्यमातून जनहितकार्य सरळमार्गी व एकसुत्रीस्वरुपात राबवले जात आहे ज्यायोगे निवडकच पण प्रामाणिक व पारदर्शक संतप्रवृत्तीमय साधक दत्तप्रबोधिनी तत्वात सामावले जात आहेत. आध्यात्म अर्थात अध्ययन आत्म्याचे हा पाठीचा कणा दत्त तत्वातुन आध्यात्मिक देहात कसा ताठ उभा राहील यासाठी निरनिराळ्या साधनांचे कार्यक्रम राबावले जात आहेत. उदा. ऊबंटू, रात्रप्रहर सेवा, सामुहीक नामस्मरण वगैरे...\n१. स्वआत्मबळ वाढवणें. शिवस्वामीआत्मानुसंधान करुन आपलं जीवन सार्थक करणें.\n२. सत् पात्री दुःखी पिडीत लोकांना स्वामीअनुभूतीच्या माध्यमातुन कोणतेही अर्थकारण, राजकारण आणि दंभकारण न करता सामुदायिक स्वामीमय सेवेच अनन्यसाधारण महत्त्व पटवुन देणें. यथाशक्ति सद्गुरु स्वामींमहाराजांचा हेतु आणि व्याप्ती समजावुन देणे.\n३. केंद्र, मठ आणि मंदिराच्या संकुचीत मनोवृत्तीत न अडकता आणि कोणत्याही अज्ञानी मंडळाच्या राजकारणाला बळी न पडता, त्यातुन बाहेर पडुन घरगुती प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न, पर्यावरण संतुलनाचा प्रश्न आणि राष्ट्रहीत सुरक्षेच्या प्रश्नांवर सद्गुरुकृपे उपायाहेतु एकत्र येऊन सामुदायिक स्वामीमय रात्रप्रहर सेवा करणें.\n१. आत्मअवलोकनात्मक स्वामीमय त्रिकालसंध्या करणें.\n२. आत्मबळ वाढवणें हेतू सद्गुरुस्वामीं अधिष्ठानाचा स्वगृही न्यास करणें.\n१. सामुदायिक स्वामीमय सेवा विनामुल्य आहे.\n२. सद्गुरु स्वामीमहाराज आणि त्यांच्या भक्तगणांमध्ये कोणतेही प्रकारचे माध्यम नाही. साधकाचे सर्व चित्त गाभाऱ्यात असायला हवे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013631-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61290", "date_download": "2018-11-20T23:38:29Z", "digest": "sha1:DDESVMWCN2RJLAXUT2MWCDSR4RTUKO7O", "length": 36740, "nlines": 281, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गडकरी मास्तरांना पत्र ... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गडकरी मास्तरांना पत्र ...\nगडकरी मास्तरांना पत्र ...\nगडकरी मास्तरांना पत्र ...\nआदरणीय मास्तर... साष्टांग दंडवत ...\nआजची तुमची बातमी वाचून रडलो आणि तुम्हालाच पत्र लिहून काही प्रश्न करावेसे वाटले. तुमच्या कविता आणि धडे वाचून चार अक्षरे वाचण्याच्या अन लिहिण्याच्या भानगडीत मी पडलो. पण आजची घटना पाहून तुम्हाला विचारावे वाटते की, मास्तर तुम्ही हा लेखनाचा आटापिटा का केला होता हो आचमने करून अन मास्तरकी करून तुम्ही सुखासमाधानात का जगला नाहीत आचमने करून अन मास्तरकी करून तुम्ही सुखासमाधानात का जगला नाहीत चार भिंतीच्या एका खोलीत आपला फाटका संसार मांडून जगण्याच्या वंचनेत मृत्यूस कवटाळणारया एका मास्तराची इतकी का भीती वाटावी की रात्रीतूनच त्याचा पुतळा फोडावा लागतो चार भिंतीच्या एका खोलीत आपला फाटका संसार मांडून जगण्याच्या वंचनेत मृत्यूस कवटाळणारया एका मास्तराची इतकी का भीती वाटावी की रात्रीतूनच त्याचा पुतळा फोडावा लागतो आज तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल...\nप्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ...\"\nही कविता लिहून तुम्ही काय मिळवलंत गडकरी \nतुमच्या नावात राम असला म्हणून काय झाले सद्यराज्यात रावण जास्त सक्रीय आहेत ... तुम्ही माणसं ओळखून लिहायला पाहिजे होतं. तुम्ही चुकलात हो \nगोविंदाग्रज म्हणून आम्ही तुम्हाला मस्तकी मिरवत राहिलो आणि आज तुम्ही छिन्न विच्छिन्न झालात तरी आम्ही नेहमीप्रमाणे नुसते मख्ख बघत राहिलो \nमास्तर, आमच्यापेक्षा तुम्ही शब्दबद्ध केलेली ती जर्जर 'सिंधू' बरी की हो, जिने 'सुधाकरा'च्या 'एकच प्याल्या'ची नशा उतरवली. आम्ही तथाकथित सुसंस्कृत जातीयतेचे जहरी प्याले पित राहतो अन पाजतही राहतो पण आमचे कोणीच काहीच वाकडे करू शकत नाही पण आमचे कोणीच काहीच वाकडे करू शकत नाही आमच्यातला हा तळीराम जरा वेगळा आहे. तो कधी भगवा असतो तर कधी निळा तर कधी हिरवा आमच्यातला हा तळीराम जरा वेगळा आहे. तो कधी भगवा असतो तर कधी निळा तर कधी हिरवा मी काय म्हणतोय हे तुम्हाला कदाचित कळणार नाही, मास्तर तुम्ही रंगांधळे होतात का हो \n\"जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा\nप्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा \n इथे भगव्याच्या व्याख्या माहिती नसलेले लोक तुम्ही इहलोक सोडून दशकं लोटली तरी तुमच्या जीवावर उठलेत हो \nका तुम्ही प्रणाम केलात ह्या महाराष्ट्राला का तुम्ही जरिपटक्यावर जीव लावलात\n\"अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा , बकुळफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा'\nमास्तर या पंक्तीत तुम्ही दळदारी असं न लिहिता दरिद्री असं लिहायला हवं होतं.... नाहीतरी किती जणांना दळदारीचा अर्थ ठाऊक आहे मराठी भाषा आणि मराठी साहित्यावर इथे नावालाच प्रेम केलं जातं मराठी भाषा आणि मराठी साहित्यावर इथे नावालाच प्रेम केलं जातं अन तुम्ही तर एक क्षुद्र कस्पटासमान लेखक की हो अन तुम्ही तर एक क्षुद्र कस्पटासमान लेखक की हो तरीही काही जणांना तुमचा चेहरा नकोसा वाटतो. ते तुम्हाला भीतात मास्तर \nआपले मूल मरणपंथाला लागल्यावर 'राजहंस माझा निजला' असे हळवे काव्य लिहिणारे तुम्ही जगाला कसे उमगणार हो मास्तर काय गरज होती तुम्हाला नाटके लिहिण्याची काय गरज होती तुम्हाला नाटके लिहिण्याची तुमच्या नाटकांना इंग्रज घाबरले असतील. ते गोरे देश सोडून गेले पण आता काळे इंग्रज त्यांचा वारसा चालवत आहेत. गोरयांनी तुमच्या अंगाला हात लावायचे धाडस केले नव्हते पण आताच्या त्यांच्या वंशजांनी चक्क तुमचा पुतळा फोडून त्याचे अवशेष गटारात टाकून आपली अतृप्त विकारवासना शमवून घेतलीय. केव्हढा हा डंख \n\"काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,\nकाही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ....\"\nअसलंच काव्य तुम्ही सातत्याने का लिहिलं नाहीत मास्तर का समाज प्रबोधन करता बसलात का समाज प्रबोधन करता बसलात काय गरज होती देशप्रेम जागवण्याची काय गरज होती देशप्रेम जागवण्याची इतके कसे हो तुम्ही अल्पबुद्धी इतके कसे हो तुम्ही अल्पबुद्धी 'साजूक तुपावरील नाजूक कविता' हाच विषय तुम्ही का कायम ठेवला नाही 'साजूक तुपावरील नाजूक कविता' हाच विषय तुम्ही का कायम ठेवला नाही काही तरी तुम्हाला खुलासे करावेच लागतील ...\n\"आहे जो विधिलेख भालिं लिहिला कोणास तो नाकळे ॥\nआहे जो सुखदु:खभोग नशिबीं, कोणास तो ना टळे ॥\"\nअसंही तुम्ही लिहिलंय. आता मला सांगा की, पुतळा फोडण्याचा विधिलेख तुमच्या भाळी होता का की हा भोग टाळता आला असता की हा भोग टाळता आला असता कदाचित रक्षणकर्ते आणि भंजक दोघेही एक असावेत त्यामुळे हा योग कधी टळला नसता. तुम्ही हे तेंव्हा ओळखून लिहिलंत. तुम्ही अंतर्ज्ञानी होतात का \nनशिबाला ज्याच्या आला॥ हा असा॥\nते त्याचे होते जगणे॥ सारखे॥\"\nमास्तर तुमच्या नशिबी इश्काचा प्याला येण्याऐवजी काही लोकांनी प्रेमाने जतन केलेला तिरस्काराचा प्याला येऊ पाहतोय. असूद्यात, हरकत नाही. कारण 'टोकाविण चालु मरणे' असं तुम्ही पूर्वीच सांगून ठेवलेय.\nमास्तर तुम्ही एकदा भावूक होऊन जात लिहिलं होतं की,\n\"क्षण एक पुरे प्रेमाचा\nअसे पुतळे फुटणार हे कदाचित तुम्हाला आधी कळून चुकले असावे. वर्षाव पडो मरणांचा असं तुम्ही लिहिलंय त्यामुळे असे कितीएक पुतळे फुटले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही हे नक्की \n\"स्मरणार्थ तयाच्या ही बोलांची रानपालवी\nमराठी रसिकांसाठी ’गोविंदाग्रज’ पाठवी॥\" तुमची ही पालवी काही लोकांच्या डोळ्यात सलते ना तेंव्हा कृपा करून अशी शब्दपालवी पुढील जन्मी मराठी साहित्यशारदेच्या दरबारी वाहू नका.\n१३६, कसबा पेठेतदेखील आता काही शिल्लक राहीले नाही. १९१९ मध्ये याच वास्तूत तुम्ही अखेरचा श्वास घेतला होतात. इथल्या सिन्नरकर वाड्यातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत तुम्ही वास्तव्यास होतात. मात्र, काळाच्या प्रवाहात ही गोष्ट इतिहासजमा झाली. आमच्या शासनाकडून व साहित्यप्रेमी मंडळीकडून यथावकाश तुमच्या खोलीकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले याचा राग मनात धरू नका. तुमची खोली जोपासून कुठल्या सरकारला काय फायदा होणार होता त्यापेक्षा जुने जाऊदया मरणालागुनी हे आम्हाला फार कळते हो त्यापेक्षा जुने जाऊदया मरणालागुनी हे आम्हाला फार कळते हो तुम्ही आपले साहित्य संमेलनापुरते उरलात हे देखील तुम्ही ध्यानात ठेवा \nतुमच्या माथी 'राजसंन्यास' कायम राहणार आहे, चिंता नसावी.\nतुमची ‘चिंतातूर जंतू’ ही कविता आजही प्रसिद्ध आहे. या कवितेत तुम्ही विनाकारण नको त्या गोष्टींची चिंता करून स्वत:सह जगाच्या डोक्याला ताप देणाऱ्या उपद्व्यापी ‘चिंतातूर जंतूं’ना काही मोलाचे (अन् शेलके) सल्ले दिले आहेत. त्यात चिंतातूर जंतू म्हणतो, ‘उगाच पाणी पहा पुराचे फूकट वाहते कितीतरी’ त्यावर तुम्ही म्हणता की, ‘पहावत नसेल तुला जर ते उडी टाक तू त्या पुरात’ चिंतातूर जंतू पुन्हा म्हणतो; ‘उगाच वाहते हवा मोकळी, वाया जाते फुकाच ती’ त्यावर तुम्ही पुन्हा म्हणता की, ‘नाक दाबूनी जीव दे अन् कर बचत तूच हवा’ एवढे सांगूनही चिंतातूर जंतूची चिंता थांबतच नाही. अखेर तुम्ही वैतागून म्हणता की, ‘देवा तो विश्वसंभार राहूद्या, जरी राहिला तरी या चिंतातूर जंतूना, मुक्ती द्या आधी’\nआता माझा साधा आणि अखेरचा प्रश्न. किमान याचे उत्तर तरी तुम्ही द्यावे. मास्तर, ज्यांनी आज पुण्यात तुमचा पुतळा फोडला तेच हे चिंतातुर जंतू होत का तुम्ही यांना 'जंतू' म्हणालात पण काहींना हे वाघ सिंह वाटतात. आता एखादे जंतूनाशक पण तुम्हीच सुचवा मास्तर कारण सरकारमध्येही काही जंतू आहेत, व्यवस्था तर जंतूमय झालीय आणि माझ्यासारखे बाजारबुणगे साहित्यप्रेमी जंतू मारण्या इतकं धाडस हरवून बसले आहेत. तेंव्हा मास्तर यावर उतारा तुम्हीच सुचवायचा आहे.\nतुमच्यावर माझी फार श्रद्धा आहे. आशा करतो की तुम्ही माझ्या पत्राचे उत्तर द्याल. 'बाकी सर्व ठीक आहे..' हे नेहमीचे पालुपद लिहून थांबतो. आणि हो, एक सांगायचे राहिले, कोणी काही म्हणो मायमराठीच्या माझ्यासारख्या फाटक्या रसिकांच्या हृदयाशी असणारे तुमचे 'भावबंधन' चिरंतन असेल याची ग्वाही मात्र छाती ठोकून देतो \n( वि.सू. - आपल्या माय मराठीची अवस्था अजूनही तशीच आहे. जी तुम्ही शतकापूर्वी वर्णिली होती -\n'आठवणींचा लेवून शेला नटून बसली माय मराठी\nदिवस झेलतो सुसाट वारा तरीही दिव्यात जिवंत वाती\nजगण्यामधल्या अर्थासंगे बहरून गेले अक्षर रान\nवाऱ्यावरती थिरकत आले झाडावरूनी पिंपळपान....' )\nकोणी काही म्हणो मायमराठीच्या\nकोणी काही म्हणो मायमराठीच्या माझ्यासारख्या फाटक्या रसिकांच्या हृदयाशी असणारे तुमचे 'भावबंधन' चिरंतन असेल>> सुंदर लिहिलंय बापू.. आजची घटना अतिशय अतिशय निंदनीय आहे.\nऔरंगजेबाला सुफी संत म्हणणाऱ्या या लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवणार \nफार सुरेख हॄदयाला हात घालणारं\nफार सुरेख हॄदयाला हात घालणारं लिहिलं आहेत समीर बापू. आजची घटना अतिशय अतिशय निंदनीय आहे+१००००००००\nलेख आवडला फार निंदनीय कृत्य\nफार निंदनीय कृत्य केलेय आज. निषेध\nधन्यवाद, या विषयाला अशी वाचा\nधन्यवाद, या विषयाला अशी वाचा फोडल्याबद्दल.\nमुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना, वडवानलाने समुद्र तर जाळला नाही ना \nआम्हीच असे कमनशिबी का का आपल्याच माणसांना असल्या अवदसा सुचाव्यात \nलेख आवडला. संभाजी ब्रिगेडच्या\nसंभाजी ब्रिगेडच्या फेसबुक पेजवर जाऊन पहा. गडकरी, अत्रे वगैरे सर्वांचे एकेरी उल्लेख करत निर्लज्ज शेरेबाजी सुरु आहे.\nआजची घटना अतिशय अतिशय निंदनीय\nआजची घटना अतिशय अतिशय निंदनीय आहे. >> +१००\nकाहीच करता येणार नाही का \nकाहीच करता येणार नाही का \nफार सुरेख हॄदयाला हात घालणारं\nफार सुरेख हॄदयाला हात घालणारं लिहिलं आहेत समीर बापू. आजची घटना अतिशय अतिशय निंदनीय आहे+१००००००००००००००\nत्या रिकोमटोळ पोरांसाठी एक\nत्या रिकोमटोळ पोरांसाठी एक खास रोजगार हमी योजना सुरु करा अशी सरकारकडे विनंती. शिवस्मारकाचे ३६०० कोटी इकडे वळवा आणि या ब्रिगेडींना खर्‍या मेहनतीच्या कामात जुंपा. महाराष्ट्रावर लै उपकार होतील...\nनानाकळा, तुमच्या भावना समजल्या. पण हे रिकामटेकड्यांना कामाला जुंपायलाच पाहिजेत पण तुरूंगात खडी फोडण्याच्या.\nनिषेध... काय मिळत अस वागून\nकाय मिळत अस वागून \nसगळा मूर्खपणा चालू आहे. या\nसगळा मूर्खपणा चालू आहे.\nया लोकांना उगाच काही सनसनाटी करायचंय पण अक्कल कुठे लावावी ते कळत नाही असं वाटतं.\nनेमकं काय लिखाण केलं आहे\nनेमकं काय लिखाण केलं आहे\nरात्रीच्या अंधारात हे पुतळे\nरात्रीच्या अंधारात हे पुतळे फोडतात आणि म्हणतात कसे मर्द मराठ्यांना सलाम.....\nहा तर नामर्दांचा स्वयमघोषित सरदार .......\nसुंदर लिहिलंय बापू.. घटना खरच\nसुंदर लिहिलंय बापू.. घटना खरच अतिशय निंदनीय आहे\nबातमी नक्की माहीत नव्हती.\nबातमी नक्की माहीत नव्हती. इथल्या पोस्ट वाचून शोधाशोध करावीशी वाटली. तर काही समाजकंटकांनी पुतळा हटवल्याचे समजले. या विविधतेने नटलेल्या देशांत पुतळासंस्कृती न जपलेलीच चांगले.\nया विविधतेने नटलेल्या देशांत\nया विविधतेने नटलेल्या देशांत पुतळासंस्कृती न जपलेलीच चांगले.>>>>>:+१११ हो अगदी बरोबर आहे.:राग:\nही घटना तर निंदनीय आहेच पण या भुक्कड रिकामटेकड्यांना पण आवर घातला पाहीजे. उठसुठ कुठलाही राग या निश्चल पुतळ्यांवर काढायचा आणी दंगे माजवुन लोकांचे व सरकारचे अतोनात नुकसान करुन ठेवायचे असलेच धंदे आवडतात यांना.:राग: संभाजी राजे तेव्हा निधड्या छातीने लढले होते, पण या मुर्खांना स्पेशल आर्मीत भरती करुन दहशत वाद्यांशी लढायला पाठवले पाहीजे.\nबरेच दिवस बातम्यात आले नाहीत\nबरेच दिवस बातम्यात आले नाहीत कि काहीतरी करुन फ्रंट पेज वर यायचे .. हाच एकमेव हेतू होता. आता राजकारणात पण उतरणार आहेत म्हणे. \nराजकारणात उतरणे काही कठीण\nराजकारणात उतरणे काही कठीण नसते. आपली वोटबॅन्क जमवायला काही विधायक कार्ये करायची गरज नसते. एखाद्या जातीपंथाची बाजू घ्यायची. बाजू म्हणण्यापेक्षा उगाचच कैवार घ्यायचा.\nवर एक प्रतिसाद आलाय,\nरात्रीच्या अंधारात हे पुतळे फोडतात आणि म्हणतात कसे मर्द मराठ्यांना सलाम.....\nहा प्रतिसाद देणार्‍याचा हेतू या घटनेचा आणि त्या कोणीतरी मराठ्यांना उगाचच केलेल्या सलामाचा निषेध करणे ईतकाच होता.\nपण कदाचित याचा परीणाम म्हणून काही मराठे हा प्रतिसाद वैयक्तिकरीत्या मनाला लावून घेतील आणि त्यातले दोन टक्के असेही बोलतील की बरं झालं या लोकांचे पुतळे असेच फोडायला हवेत.\nटाळायला हवेत असलेही प्रतिसाद ..\nअतिशय निंदनीय घटना व अंतर्मुख\nअतिशय निंदनीय घटना व अंतर्मुख करायला लावणारा आपला लेख. फेसबुकावर शेअर करत आहे.\nसमीर गायकवाड, ह्या विषयाला\nह्या विषयाला तुम्हीच हात घालावात. लेख वाचून तुमच्याबद्दलचा आधीच असलेला आदर आणखीनच वाढला. घटना निंद्य आहे. दादोजींचा पुतळा कचर्‍याच्या गाडीतून नेला होता. साडे तीनशे वर्षापूर्वी हातात असलेल्या तलवारी लोकशाही शासनप्रणालीत टिकू शकल्या नाहीत पण वृत्ती तीच राहिली. तिरस्कार व्यक्त करण्याची पद्धत त्याहून तिरस्करणीय अशी कृत्ये केल्यानंतर इतरांना जातीय म्हणून हिणवण्याचा काय अधिकार\nतुम्हाला माहीत असेलच, तुमचा हा लेख (पत्र) व्हायरल झालेले आहे. ते व्हायरल होणे आवश्यकच आहे.\nबापू सुंदर लिहिलय. अतिशय\nबापू सुंदर लिहिलय. अतिशय लाजीरवाणी घटना होती.\nबापू सुंदर लिहिलय. अतिशय\nबापू सुंदर लिहिलय. अतिशय लाजीरवाणी घटना होती. >> +१\nबापू सुंदर लिहिलय. अतिशय\nबापू सुंदर लिहिलय. अतिशय लाजीरवाणी घटना होती. >> +१\nचांगले लिहिले आहे, दुर्दैवाने\nचांगले लिहिले आहे, दुर्दैवाने हे लिहिण्याकरता जे निमित्त झालय ते \"ब्रिगेडी नक्षली\" काश्मिरी फुटिरतावाद्यांच्या जातकुळीचे आहे.\nफक्त त्यांना \"कमी \" लेखुन चालणार नाही, एखादा पुतळाच तर फोडलाय ना, कुणाचे काय बिघडलय, हवेत कशाला ते पुतळे वगैरे अजागळ विचारही करुन चालणार नाहीत.\nआज ते पुतळे फोडुन समाजाच्या प्रतिक्रिया आजमावत आहेत, उद्या... ते काय करु इच्छितात, खास करुन \"१९४८\" करण्याच्या गमजा मारतात , ते त्यांच्या कंपुमधे जाउन आजमावता येइल. व हे घडविता घडविता अराजकसदृश परिस्थिती निर्माण करुन हिंदू समाजातील जातीजातीत उभी दुफळी माजवायचे हे प्रयत्न आहेत, हे नक्की.\nमाझ्या द्रुष्टिने उत्सुकता इतकीच आहे, की \"हा हिंदू समाज\" व खास करुन \"मराठा मोर्चातील लोकं\" किती काळ शहामृगासारखी डोळ्यावर झापडे लावुन बसणार आहे, वा वाळूत मान खुपसुन बसणार आहेत.\nमराठा मोर्चातिल सामिल सर्व लोकांनी इतकेच ध्यानात घ्यावे, की तालिबान मुळे नंतर तिकडच्या समाजाची जी गत झाली, तीच या ब्रिगेडींमुळे होऊ घातली आहे. हा ब्रिगेडी भस्मासुर सध्या केवळ \"बामणांना\" टारगेट करीत सुटला आहे, पण याचा हात तुमचेपैकी कोणाचेही वा तालिबानप्रमाणे तुम्हा सगळ्यांचेच मस्तकी पडू शकतो हे विसरु नका... \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013631-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-21T00:43:47Z", "digest": "sha1:JZRGINGDTG4FAMIC2EIABM2W3FIP3JZ5", "length": 6777, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "“ही” प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उभारतीये महाराष्ट्रातील सर्वात मोठे अनाथालय आणि वृद्धाश्रम. – Bolkya Resha", "raw_content": "\n“ही” प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उभारतीये महाराष्ट्रातील सर्वात मोठे अनाथालय आणि वृद्धाश्रम.\n“ही” प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उभारतीये महाराष्ट्रातील सर्वात मोठे अनाथालय आणि वृद्धाश्रम.\n“ही” प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उभारतीये महाराष्ट्रातील सर्वात मोठे अनाथालय आणि वृद्धाश्रम.\nखरे तर कोणत्याही व्यक्तीला वृद्धाश्रमात जावे लागते ही एक खेदाचीच बाब म्हणावी लागेल.परंतु अशाच अनाथ मुलांसाठी किंवा वृद्धांसाठी मराठमोळी अभिनेत्री पुढे सरसाऊन सामाजिक बांधिलकी जपत आहे.” ये गो ये ,ये मैना” हे गाणे ज्या अभिनेत्रीवर चित्रित झाले ती अभिनेत्री म्हणजे दीपाली भोसले- सय्यद होय. दिपालीने अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकेत सुंदर भूमिका साकारल्या आहेत. मुंबईचा डबेवाला, होऊन जाऊ दे, लाडी गोडी सोबत बंदिनी मालिकाही तिने साकारली आहे.\n१ एप्रिल १९७८ साली तिचा जन्म झाला. पुढे तिने आपले शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. ३१ मे २००८ साली बॉबी खान सोबत तिने लग्न केले. आणि ती चित्रपटांत काहीशी दिसेनासी झाली. ती एक उत्तम अभिनेत्री सोबत उत्तम नृत्यांगना देखील आहे. अनेक रंगमंचावर तिने आपल्या नृत्याच्या अदाकारी दाखवल्या आहेत.\nकाही दिवसांपूर्वीच दिपलीने नगर जिल्ह्यातील “गुंडेगाव ” या ठिकाणी स्वतःच्या नावाने सर्वात मोठे वृद्धाश्रम उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या कामात तिला तिच्या गावकाऱ्यांकडूनही मोलाची साथ मिळत आहे. तिच्या या स्तुत्य उपक्रमाची सर्वच स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. आमच्याकडूनही तिच्या ह्या कार्याला खूप खूप शुभेच्छा..\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठे वृद्धाश्रम व अनाथालय हे नगर तालुक्यातील गुंडेगाव या ठिकाणी दीपाली भोसले – सय्यद फाउंडेशन च्या माध्यमातून साकारले जाणार आहे. ……….,……………………….. .नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे होत असलेल्या महाराष्ट्रतील सर्वात मोठया दिपाली भोसले –सय्यद वृद्धाश्रम व अनाथलय. Tumacha ashirwad asu dya🙇‍♀️ #deepalisayed #actres #actor #deepalibhosalesayed #foundation #vrudhashram #anathashram #dream #thanq #🙇‍♀️ #behappy😊 #bepositive✌ #loveurself #bless #me #deepu #😘\n” विष्णुपंत छत्रे “- भारतातील नव्हे तर आशियातील पहिल्या वाहिल्या सर्कशीचा जनक आहे एकमेव ‘मराठी माणूस’.\nही अभिनेत्री खरोखरच जाणार मालिका सोडून…प्रेक्षकांसाठी तिने लिहिले हे खास पत्र नक्की वाचा\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013632-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Vengurle-rural-hospital-to-get-subdivision-status/", "date_download": "2018-11-20T23:41:44Z", "digest": "sha1:XE4NKDFGRLU3BVPECWN6AEOO5FZN2FXS", "length": 4859, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला मिळणार ‘उपजिल्हा’चा दर्जा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला मिळणार ‘उपजिल्हा’चा दर्जा\nवेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला मिळणार ‘उपजिल्हा’चा दर्जा\nवेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने साडेसात कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातून अनेक सुविधा निर्माण केल्या जातील. त्यामुळे वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त होणार आहे. या कामाचा प्रारंभ 26 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती खा. विनायक राऊत यांनी दिली.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वेंगुर्ले दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक खा. विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख बाळा दळवी, सभापती यशवंत परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. जान्हवी सावंत, जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता राऊळ, नगरसेविका सौ. सुमन निकम, माजी सभापती सौ. सुचिता वजराठकर, भाई मोरजकर, आबा कोंडसकर, कार्यालय प्रमुख बाळा नाईक, माजी जि.प. सदस्या सौ. सुकन्या नरसुले, वेंगुर्ले ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख रवींद्र नरसुले, नगरसेवक संदेश निकम आदी उपस्थित होते. खा. विनायक राऊत म्हणाले, या निधीतून डॉक्टरांसाठी निवासाची व्यवस्था, पोस्टमार्टेम रुम, डायलिसिस सुविधा आदी प्रमुख सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013632-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Minor-girl-raped-in-latur/", "date_download": "2018-11-20T23:43:09Z", "digest": "sha1:MQ46SCHUSSWEA4VUJ7QAPU7OD5SNTZ2V", "length": 3353, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › अल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार\nअल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार\nस्वताच्या मुलीवर बलात्कार करण्याची नात्याला काळीमा फासणारी घटना जळकोट तालुक्यातील बेळसांगवी (एकुर्गा) येथे घडली. नराधम बापाला पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्या विरुध्द शनिवारी वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी हा गेली दोन महिन्यांपासून त्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत होता. अत्याचाराबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी तो तिला देत होता.\nया साऱ्या प्रकाराने मुलगी भेदरली होती व तिने हा प्रकार भीतीपोटी तिच्या आईलाही सांगितला नव्हता. पीडित मुलगी तिच्या आजीकडे गेली व तिने घडला प्रकार आजीला सांगितला. यानंतर आजीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक गफार शेख यांनी बापाला ताब्यात घेतले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013632-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Viral-porn-photos-of-girl/", "date_download": "2018-11-20T23:38:32Z", "digest": "sha1:TEFG6QUI3SWECAECZSLZLAAYOS5DCGUB", "length": 5179, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लग्नास नकार; तरुणीचे अश्‍लील फोटो केले व्हायरल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नास नकार; तरुणीचे अश्‍लील फोटो केले व्हायरल\nलग्नास नकार; तरुणीचे अश्‍लील फोटो केले व्हायरल\nविवाहास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या नावाने बनावट फेसबूक अकौट उघडून तिचे अश्‍लिल फोटो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला.\nमुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरातील एका क्‍लिनिकमध्ये काम करत असलेल्या 28 वर्षीय तरुणीची काही महिन्यांपूर्वीच क्‍लिनीकमध्ये आलेल्या नितीन वर्मा नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. ओळखिचे रुपांतर मैत्रीमध्ये झाल्यानंतर दोघांमध्ये फेसबूक, व्हॉटसअ‍ॅप अशा सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. तरुणीला आर्कषित करण्यासाठी वर्मा याने त्याच्या वडिलांचा हिर्‍यांचा व्यवसाय असल्याचे सांगितले. मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर वर्मा याने तरुणीला विवाहासाठी मागणी घातली. तरुणीने वर्माबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली असता तो एक बेरोजगार तरुण असल्याची धक्कादायक बाब तिला समजली. तीने त्याला नकार कळवला. याच रागातून वर्माने तरुणीच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट बनवून त्यावर अश्‍लिल मॅसेज आणि तिचे अश्‍लिल फोटो व्हायरल केले. हा प्रकार समजताच तरुणीने रविवारी सायंकाळी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.\nजव्हार, वाड्यात शिवसेनेचा झेंडा\nशेलारांनी वाजवला ‘सामना’चा ढोल\nआंबेडकर स्मारक कंत्राट; अंतिम निर्णय उद्या होणार\nठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना बहुमतात\nकोळीवाड्याची नोंद झोपडपट्टी म्हणून केली\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013632-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-infog-use-these-10-amazing-tips-if-you-are-staying-away-from-home-5719016-PHO.html", "date_download": "2018-11-20T23:54:50Z", "digest": "sha1:INUIID4STL4RFFFEVAP5AMZQZHPME5NY", "length": 6841, "nlines": 167, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Use These 10 Amazing Tips If You Are Staying Away From Home | तुम्ही घरापासून दूर एकटे राहता का, या 10 टिप्स आहेत फायदेशीर...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतुम्ही घरापासून दूर एकटे राहता का, या 10 टिप्स आहेत फायदेशीर...\nजर मुली घरापासून दूर एकट्या राहत असतील तर त्यांना डेली रुटीनमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.\nजर मुली घरापासून दूर एकट्या राहत असतील तर त्यांना डेली रुटीनमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यांना त्या एकट्यात हँडल करु शकत नाही, जसे की, बॅक चेन लावणे. हे मुली स्वतः करु शकत नाही. भोपाळची ब्यूटी ओनर मोनिका सिंह चौहान सांगत आहेत फक्त सेफ्टी पिन आणि दोरीच्या मदतीने तुमचे काम कसे सोपे होऊ शकते. फक्त मुलीच नाही तर मुलांनासुध्दा एकट्यात अनेक गोष्टींचा समाना करावा लागतो. अशा वेळी आपल्याला काही ट्रिक्स माहिती असणे आवश्यक असते. यामुळे कोणाची मदत न घेता तुमचे कामे पुर्ण होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला तुमच्या प्रॉब्लमचे सोल्यूशन सांगणार आहोत...\nझिप बंद होत नसेल तर दोरीने अटॅच केलेल्या पिनच्या मदतीने हे बंद करा. पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nतरुणींना तुम्ही आवडले हे कसे कळणार.. नीट लक्ष द्या कदाचित ती देत असेल हे संकेत\nया सेट टॉप बॉक्ससाठी डिश, रिचार्ज कशाचीही गरज नाही, फक्त एकदाच खर्च करा 1500, मिळेल आयुष्यभर लाभ\nघरात एकट्या असताना हे सर्व करतात तरुणी..पाहून बसणार नाही विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013632-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/stock-exchanges-share-market-american-market-indian-banking-sector-1655175/", "date_download": "2018-11-21T00:32:37Z", "digest": "sha1:XEME4XCABYJZWHRNU3CVKQSADUZOZ7RL", "length": 21032, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Stock Exchanges Share Market american market Indian banking sector | अर्थचक्र : रोखेबाजारावर सरकारी मलमपट्टी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअनुदान दुसऱ्याच्या खात्यात जमा, तलाठय़ास मारहाण, आरोपीस अटक\nअश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी तपास अधिकारी बदलण्याची मागणी\nझेविअर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन अनधिकृत\nमाजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे बेकायदा बांधकाम तोडले\nचिमुकलीच्या अन्ननलिकेतून ‘सेफ्टी पिन’ काढली\nअर्थचक्र : रोखेबाजारावर सरकारी मलमपट्टी\nअर्थचक्र : रोखेबाजारावर सरकारी मलमपट्टी\nठेवीदारांकडून उभारलेल्या रकमेपैकी जवळपास तीस टक्के रक्कम बँका सरकारी रोख्यांमध्ये गुंतवतात.\nअमेरिकेतल्या आयातीवर मोठे कर लादून त्या आयातीचा प्रवाह आवळण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासन पावलं टाकत आहे. त्यासाठी इतिहासात विशेष कधी वापरल्या न गेलेल्या तरतुदींवरची धूळ झटकली जात आहे.\nभारतीय बँकिंग क्षेत्र सध्या मोठय़ा वावटळीतून जात आहे. आधीच अनुत्पादितकर्जाच्या प्रश्नाचा सामना करणाऱ्या सार्वजनिक बँकांना परवा संपलेल्या तिमाहीत उघडकीला आलेले घोटाळे आणि घसरता रोखेबाजार असे आणखी दोन धक्के बसले आहेत.\nठेवीदारांकडून उभारलेल्या रकमेपैकी जवळपास तीस टक्के रक्कम बँका सरकारी रोख्यांमध्ये गुंतवतात. सरकारला वित्तीय तुटीचा खड्डा भरून काढण्यासाठी जी कर्जउभारणी करावी लागते, ती बरीचशी या रोख्यांच्या स्वरूपात असते. रोख्यांच्या किमती जेव्हा घसरतात, तेव्हा बँकांच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होते आणि त्यातल्या काही मूल्यकपातीची दखल बँकांना त्यांच्या नफ्यातोटय़ाच्या गणतीत घ्यावी लागते. गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारी रोख्यांच्या किमती धडाक्याने घसरल्या आहेत. आणि त्याचा विपरीत परिणाम बँकांच्या मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीच्या निकालांमध्ये दिसून येणार आहे.\nरोख्यांच्या किमती आणि रोख्यांवरचा परतावा यांचे व्यस्त नाते असते. त्याचबरोबर, अर्थव्यवस्थेतल्या व्याजदरांचे वारे कुठल्या दिशेने वाहताहेत, ते परताव्याच्या दरातून दिसून येत असते. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय रोखेबाजारातल्या परताव्याच्या दराने जबरदस्त मुसंडी मारली होती. रोखेबाजाराच्या एकंदर प्रवाहाचा निदर्शक असलेल्या दहा र्वष मुदतीच्या सरकारी रोख्यांवरच्या परताव्याचा दर २०१७च्या मध्याला साडेसहा टक्क्यांच्या खाली होता, तो मार्चच्या पहिल्या आठवडय़ात पावणेआठ टक्क्यांच्या वर जाऊन पोहोचला (सोबतचा तक्ता पाहा).\nरोखेबाजारातल्या या पडझडीमागे बरीच कारणं होती. महागाईतली वाढ बघून रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुद्राधोरण समितीने घेतलेला सावध पवित्रा, सरकारच्या वित्तीय तुटीचा विस्तार, विकसित देशातल्या केंद्रीय बँकांनी – खासकरून, अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हने – दिलेले व्याजदरवाढीचे संकेत, बँकांच्या ठेवींच्या वाढीला नोटाबदलानंतरच्या काळात आलेली सूज कालांतराने बसून जाणे आणि बँकांच्या कर्जवाटपात अलीकडच्या काही महिन्यांमध्ये येऊ लागलेली धुगधुगी, असे सगळे घटक त्यामागे होते. २०१७-१८च्या पहिल्या सहामाहीत दीर्घमुदतीच्या रोख्यांवरच्या परताव्याचे दर साडेसहा टक्क्यांच्या खाली खेचण्याच्या आवेगात रोखेबाजार अति-आशावादी बनला होता. तो आशावादाचा लंबक दुसऱ्या सहामाहीत पराकोटीच्या निराशावादात बदलला काही बातम्यांनुसार सार्वजनिक बँकांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडे असे साकडे घातले होते की, रोखेबाजारातल्या गुंतवणुकीच्या मूल्यांकनात झालेल्या कपातीचा फटका त्यांच्या निकालामध्ये एका तिमाहीत बसू नये, यासाठी तो तोटा पुढच्या काही तिमाहींमध्ये विभागण्याची सवलत बँकांना मिळावी. पण रिझव्‍‌र्ह बँकेने ती विनंती मान्य केली नाही.\nअखेर येत्या वर्षीचा (२०१८-१९) आपल्या कर्जउभारणीचा कार्यक्रम जाहीर करताना गेल्या आठवडय़ात केंद्र सरकारने मात्र रोखेबाजारातली घसरण थोपवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. अर्थसंकल्पातल्या अंदाजानुसार केंद्र सरकार येत्या वर्षांत सहा लाख कोटी रुपयांपेक्षा थोडय़ा जास्त रकमेची ठोक कर्जउभारणी करणार होते. आता सरकार अल्पबचत गुंतवणूक साधनांमधून जास्तीचे २५,००० कोटी रुपये उभारणार आहे आणि त्यामुळे रोखेबाजारातून होणारी कर्जउभारणी तेवढी कमी राहणार आहे. शिवाय, याआधीच्या वर्षांमध्ये सरकार सहसा तिच्या वार्षिक गरजेपैकी ६०-६५ टक्के कर्जउभारणी वर्षांच्या पहिल्या सहामाहीत उरकून घ्यायची. खासगी क्षेत्राकडून येणारी कर्जमागणी ही वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत वाढते. त्यापूर्वी सरकारने आपली बरीचशी कर्जउभारणी संपवली, तर ते बाजारातल्या मागणी-पुरवठय़ाच्या संतुलनासाठी साधक ठरतं, अशी यामागची भूमिका असायची. या वर्षी मात्र सरकार पहिल्या सहामाहीत फक्त ४७.५ टक्के कर्जउभारणी करणार आहे. त्याचबरोबर कर्जउभारणीत लघुमुदतीच्या कर्जाचं प्रमाण वाढवणं, एक-दशांश कर्जउभारणी बदलत्या व्याजदरांच्या आणि महागाई दराशी संलग्न व्याजदरांच्या रोख्यांद्वारे करणं, रोखेबाजारातील विदेशी गुंतवणूकदारांच्या कमाल गुंतवणुकीची मर्यादा वाढवणं, अशा इतरही उपाययोजना सरकारने जाहीर केली आहे. त्यांच्या परिणामी, मार्चच्या अखेरच्या आठवडय़ात दहा र्वष मुदतीच्या रोख्यांवरच्या परताव्याचा दर जवळपास तीसेक शतांश टक्क्यांनी घसरला.\nरोखेबाजाराने सरकारच्या या फुंकरीचे असे स्वागत केले असले तरी यातून व्याजदरांची दिशा स्थायी स्वरूपात बदलेल, अशी आशा करणे मात्र भाबडेपणाचे ठरेल. कारण हे उपाय तसे तात्पुरत्या मलमपट्टीसारखे आहेत. वित्तीय तुटीसंबंधीचे व्यापक चित्र गेल्या दोनेक महिन्यांमध्ये उलट आणखी काळवंडले आहे. जीएसटीमधली करचोरी टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ई-वे बिल प्रणालीची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून होणार होती; ती संगणकीय प्रणालीतल्या त्रुटींमुळे १ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली गेली. त्यामुळे ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीतले जीएसटीचे करसंकलन तोकडे राहिले. बदलते राजकीय वातावरण, शेतकरी आंदोलने, ग्रामीण मतदारांची नाराजी घालवण्याबाबत सतर्क झालेले सत्ताधारी या सगळ्या पाश्र्वभूमीवर येत्या आर्थिक वर्षांत वित्तीय शिस्तीचा मुद्दा केंद्राच्या आणि राज्य सरकारांच्या प्राधान्यक्रमावर राहण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे दुसऱ्या सहामाहीत मोठी सरकारी कर्जउभारणी शिल्लक राहिली आणि खासगी क्षेत्राच्या कर्जाच्या मागणीत हंगामी उठाव आला, तर सरकारच्या मलमपट्टीचा प्रभाव ओसरून काही महिन्यांनंतर रोखेबाजार पुन्हा घसरणीच्या दिशेवर लागलेला दिसू शकेल.\n(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक विश्लेषक म्हणून कार्यरत)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nआई रागावण्याच्या भीतीने आठ वर्षांच्या मुलाचे पलायन\nआफ्रिकेतील मालावी हापूस पुण्यातील फळबाजारात दाखल\nबावखळेश्वर मंदिरावर कारवाई सुरू\nमुंबईची कूळकथा : साष्टीचे गवेषण\nपाण्याचा वाढीव कोटा मंजूर करा\nअंतर्गत मेट्रोची उन्नत भरारी\n५८४ मुजोर प्रवाशांना तडाखा\nमुंबईत हवेची गुणवत्ता घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013632-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/galleryimages/1741944/truck-accident-at-vidyavihar-station/", "date_download": "2018-11-21T00:04:56Z", "digest": "sha1:YJVCY66KRPUE4HPQ6BUHBUEP5G2RIDHL", "length": 7319, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Truck accident at vidyavihar station | विद्याविहार स्टेशन परिसरात विटांनी भरलेला ट्रक उलटला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nविद्याविहार स्टेशन परिसरात उलटला विटांनी भरलेला ट्रक\nविद्याविहार स्टेशन परिसरात उलटला विटांनी भरलेला ट्रक\nविद्याविहार स्टेशन परिसरात प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ दुपारी विटांनी भरलेला ट्रक उलटला. ट्रकचा टायर फुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.\nढिगाऱ्याखाली पाच ते सहा मजूर अडकल्याची माहिती मिळते आहे\nटायर फुटल्याने झाला अपघात\nअपघात झाल्यावर एकच गर्दी झाली\nअपघातात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत\nअग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013632-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/government-strategy-to-strengthening-economic-development-1706573/", "date_download": "2018-11-21T00:05:13Z", "digest": "sha1:U4HIIIWT6TXKKWEVK4HRXAEUCQHPY3D4", "length": 24289, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "government Strategy to Strengthening Economic development | आर्थिक विकासाला महाबळ देणारी धोरण सप्तपदी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nआर्थिक विकासाला महाबळ देणारी धोरण सप्तपदी\nआर्थिक विकासाला महाबळ देणारी धोरण सप्तपदी\nआथिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या कंपन्यांसमोरील अडथळे दूर झाले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तेतील चार वर्षे पूर्ण केली आहेत. जागतिक आणि स्थानिक गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून जगातील ठिसूळ अर्थव्यवस्थांपैकी एक अर्थव्यवस्था असलेल्या भारतावर जंक क्रेडिट रेटिंगची टांगती तलवार होती. अशा नाजूक अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडलेली होती. गत सरकारच्या कालावधीतील गेली काही वर्षे वित्तीय आणि चालू खात्यातील वाढत चाललेली तूट, फुगलेल्या चलनवाढ दराचा दबाव, रुपयाची सततची घसरण आणि या सर्वावर कळस म्हणजे छुप्या भांडवलदारांच्या रूपाने ठरावीक व्यक्तींच्या ताब्यात अडकलेली देशाची नैसर्गिक साधनसंपत्ती आणि नियमबाह्य़ पद्धतीने तिचे केलेले वाटप हीच भारतीय अर्थव्यवस्थेची खास ओळख बनली होती. अशा बिकट स्थितीत अर्थव्यवस्थेची सूत्रे मोदींनी स्वीकारली. एकप्रकारे त्यांच्यासाठी विषाच्या प्याल्यासमानच ही भेट होती. मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षांत रचनात्मक सुधारांची एक मालिका पाहिली आहे, ज्याने जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था (जीडीपी पद्धतीने) आणि वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था.\n१) जीएसटी : यामुळे वाढलेले करदायित्व, मालवाहतूक आणि उत्पादनाच्या क्षेत्रातील फेररचना, हटलेले व्यापार अडथळे आणि एकूण मागणीत झालेली वाढ दिसून येते. स्वातंत्र्यानंतर अप्रत्यक्ष करातील देशातील सर्वात मोठी सुधारणा म्हणजे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ही होय. त्यामुळे मालवाहतूक, वितरण आणि उत्पादनाच्या पद्धतीत क्रांतिकारी बदल झाले. जीएसटीमुळे कनिष्ठ पातळीवरील अल्पक्षमतेचे अडथळे कायमस्वरूपी दूर होऊन त्याऐवजी अधिक कार्यक्षम, व्यापक आणि ग्राहकांच्या थेट जवळ गेलेल्या बाजारपेठा आणि हबची उभारणी शक्य झाली. आत्तापर्यंत सतत कर चुकविणारे घटक कराच्या जाळ्यात आले असून कर चुकवेगिरीमुळे फोफावलेल्या असंघटित घटकांकडून संघटित घटकांकडे अर्थव्यवस्थेच्या झालेल्या वाटचालीमुळे देशाच्या एकूण कराच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विविध राज्यांतील व्यापाराला असलेले अडथळे दूर होऊन सर्व राज्यांत एकाच प्रकारच्या मालाला एकसमान दर लागू झाल्याने एकूण मागणीत (अ‍ॅग्रीगेट डिमांड) जोरदार वाढ झाली आहे.\n२) दिवाळखोरी संहिता (आयबीसी) : आथिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या कंपन्यांसमोरील अडथळे दूर झाले आहेत. कंपन्यांच्या विविध प्रकल्पांसाठी बँकांनी दिलेली कोटय़वधी रुपयांची महाकाय कर्जे ते प्रकल्पच आतबट्टय़ाचे ठरल्याने अडकून पडली. परिणामी भारतीय बँकिंग क्षेत्र कर्जाच्या गाळात पक्के रुतून बसले आहे. काही उद्योजकांनी प्रकल्पांच्या किमती सोन्याच्या मुलाम्यासारख्या अवाच्या सवा फुगवून सांगताना सर्व जबाबदारी कर्जपुरवठादारांच्या गळ्यात टाकले. यामुळे कर्ज घेणाऱ्याच्या कुवतीकडे सर्रास डोळेझाक करत- ‘खासगी क्षेत्रासाठी फायदा आणि समाजावर तोटय़ाचा बोजा’ या तत्त्वानुसार कर्जाची खैरात होत गेली. या क्षेत्रातही या अडचणींवर मात करण्यासाठी मोदींनी विलीनीकरण आणि दिवाळखोरी कायदा (आयबीसी) करत तोडगा शोधला. जागतिक बँकेच्या अभ्यासानुसार, आयबीसी कायद्यापूर्वी कर्ज बुडविणाऱ्या कंपनीवर तोडगा शोधण्यासाठी चार-साडेचार वर्ष एवढा प्रदीर्घ कालावधी लागत होता. आता हीच प्रक्रिया २७० दिवसांत पूर्ण केली जात आहे. आयबीसी कायद्यापूर्वी कर्पुरवठादारांना थकीत कर्जाच्या प्रत्येक रुपयाला सरासरी २६.४ पैसे एवढीच मिळकत होती. ती आयबीसीमुळे वाढली आहे.\n३) नोटाबंदी : भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिकीकरणाला कित्येक पट बळ आणि कर चुकविणाऱ्यांवर, दहशतवाद्यांना पैसा पुरविणारे आणि काळ्या पैशावाल्यांवर ही कुऱ्हाड आहे. भारतीय जीवनव्यवस्थेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे रोख पैशांच्या व्यवहारांशी केलेल्या मैत्रीमुळे देशात संमातर अर्थव्यवस्था निर्माण होऊन हक्काच्या कररूपी पैसापासून भारतीय नागरिक वंचित राहिले. परिणामी पारदर्शकता संपुष्टात येऊन त्यातून कायदा आणि सुरक्षा संस्थांनाच आव्हाने दिली गेली. नोटाबंदीच्या ठोस पावलामुळे म्चुच्यूअल फंड आणि विमा उद्य्ोगाच्या विकासाला कित्येक पट बळ लाभले. बँकांच्या ठेवींमध्ये अडकून पडलेला पैसा या दोन घटकांच्या माध्यमातून शेअर बाजाराकडे वळाला. या एकाच पावलामुळे विदेशी गुंतवणूकदारांप्रमाणेच स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा पाया आणि विस्तार व्यापक झाला. तसेच व्यापक प्रमाणात भारतीय गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणुकीची विश्वासार्ह संस्कृतीची बिजे भक्कम रुजली गेली आहेत.\n४) नैसर्गिक साधनसंपत्तीचा लिलाव : मूठभर भांडवलदारांना नियमबाह्य़ पद्धतीने वितरणाकडून पारदर्शक, स्पर्धात्मक आणि योग्य मूल्याला वितरण मोदी यांनी सत्तेवर येताच उचलेले पहिले पाऊल म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीचे अपारदर्शक आणि नियमबाह्य़ पद्धतीने नैसर्गिक साधनसंपत्तीचे मूठभर भांडवलदारांना झालेल्या वितरणाला रोख लावत पारदर्शक आणि स्पर्धात्मक बोली पद्धतीने लिलाव सुरू केले. कोळसा, खनिजे, दूरसंचार क्षेत्रातील स्पेक्ट्रम, जमीन इत्यादी साधनसंपत्तीचे मनमानी पद्धतीने वितरण आता केलेच जात नाही. स्पर्धात्मक वृत्ती वाढविण्याबरोबरच पारदर्शकतेला प्राधान्य देताना योग्य किंमतमूल्य मिळवत सरकारचा आणि पर्यायाने भारतीय नागरिकांचा फायदा झाला आहे.\n५) पायाभूत गुंतवणूक: रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रात अब्जावधीच्या भांडवली गुंतवणुकीआधारे पायाभूत सुविधांतील अडथळे दूर. भारतीय पायाभूत क्षेत्रात विशेषत: रस्ते, रेल्वे, ऊर्जा वितरण आदींमध्ये पुरवठय़ाच्या पातळीवर अनेक मोठाले अडथळे मार्ग अडवून उभे होते. वाहतूक क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे मध्यम ते दीर्घ कालावधीत आर्थिक प्रक्रियेला व्यापक वेग आणि बळकटी मिळाली. त्यामुळे झपाटय़ाने रोजगारनिर्मिती आणि विकासाला वेग येऊन शहरांचे एकमेकांशी जोडणीकरण, भारताच्या अंतर्गत आणि दूरवरच्या भागात आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांची उभारणी आदींना आर्थिक बळकटीकरण मिळाले. गेल्या चार वर्षांत सरकारने रस्ते आणि रेल्वे क्षेत्रात प्रत्येकी एक लाख कोटीं रुपयांची गुंतवणूक केली आहे.\n६) वाढत्या महागाईवर तोडगा : फुगलेली महागाई हे मोदीपूर्व काळाचे वैशिष्टय़े होय. सध्याच्या सरकारने भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेबरोबर वित्तीय धोरणात्मत चौकट करार करत स्थिर किमतीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी झेपवण्याइतपत महागाईचा दर निश्चित करण्याची जबाबदारी ठरविण्यात आली आहे. सरकारने र्झिव्ह बँकेवर वित्तीय धोरणात्मक समितीच्या माध्यमातून चलनवाढीचा दर मध्यावधी कालावधीसाठी चार टक्क्यांच्या आत (कमी-जास्त दोन टक्के) आटोक्यात ठेवण्याची जबाबदारी टाकली आहे.\n७) वित्तीय समावेशकतेचे विस्तारीकरण : अनुदानातील गळतीला चाप आणि पारदर्शकतेत वाढ. मोदी यांनी जाम (जन धन योजना, आधार आणि मोबाइल) या त्रिसूत्रीआधारे वित्तीय समावेशकतेचा विस्तार केला. लाभधारकांना बिनचूक लाभ आणि अनुदानगळतीला चाप लावत परस्पर पैसे खाणाऱ्या त्रयस्थांना रोखले आहे. जन धन योजनेआधारे ३१ कोटी बँक खाती उघडली गेली असून त्यातील तीनपंचमांश ही ग्रामीण भागातील आहे. त्यात ७३ कोटी ६९० कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. या खातेदारांना डेबिट कार्ड मिळाले असून विमा आणि निवृत्तिवेतनासारखे फायदे मिळाले आहेत.\n(लेखक, प्रभुदास लीलाधर प्रा. लिमिटेडचे सीईओ व चीफ पोर्टफोलिओ मॅनेजर)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013633-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7/", "date_download": "2018-11-20T23:24:05Z", "digest": "sha1:VB7RAMBSDNBJYK3BYUZ7KJDY7NHLM67D", "length": 39065, "nlines": 128, "source_domain": "bigul.co.in", "title": "फॅशिझमच्या खेळाची विविध रूपे – बिगुल", "raw_content": "\nफॅशिझमच्या खेळाची विविध रूपे\nदुसऱ्या महायुद्धानंतर फॅशिझम संपला असे काहीजण मानत असले तरी त्याची मुळे त्या पूर्वीपासून अस्तित्वात होती आणि आजही आहेत. उंबेर्टो एको यांनी मांडलेल्या फॅशिझमच्या वैशिष्ट्यांचा हा आढावा.\nदुसऱ्या जागतिक महायुद्धात जर्मनी-इटलीच्या दारूण पराभवासोबत फॅशिझम संपला असे काहीसे अनेक लोकांना वाटते. पण फॅशिझमची वैशिष्ट्ये त्या तेवढ्याच कालखंडापुरती होती असे वाटणेच चूक आहे. आपल्याला फॅशिझमची वैशिष्ट्ये काय याबाबतच संभ्रम असतो. त्यामुळे हिटलर-मुसोलिनी तेवढे फॅशिस्ट होते असे अनेकांना वाटले तर नवल नाही.\nपण एक विचारसरणी म्हणून फॅशिझमची मुळे तशी फार पूर्वीपासून आहेत आणि राहतील. म्हणून त्याचा विचार आपण मूळ फॅशिझम किंवा शाश्वत फॅशिझम म्हणून करायला हवा. उंबेर्टो एको या जगद्विख्यात विचारवंत, लेखकाने फॅशिझम कसा विविध रुपांत, विविध संगतींमध्ये सापडत आला होता आणि सापडत राहील याचे एक फार मनोज्ञ विश्लेषण त्याच्या एका लेखात केले आहे. नाझीवाद हा फॅशिझमचे एकमेव रूप नव्हे. तो एक. टोकाच्या असलेल्या अनेक वर्चस्ववादी विचारसरणींना नाझीवाद म्हणता येत नाही पण त्यात फॅशिझमचे रंग सापडतात अशी मांडणी त्याने केली आहे.\nआज भारतातील हिंदुत्ववाद्यांना, इस्लामवाद्यांना फॅशिस्ट संबोधले की राग येतो. आम्ही कुठे तसे आहोत असे ते सात्विक संतापाने म्हणतात. पण उंबेर्टो एकोने स्पष्टच म्हटले आहे की फॅशिझमचा खेळ वेगवेगळ्या रुपांत खेळला जाऊ शकतो आणि त्यामुळे त्या खेळाचे नाव बदलत नाही. तो फॅशिझमच रहातो. त्याने चौदा मुद्दयांची मांडणी केली आहे. संपूर्ण लेखात त्याचे स्वतःचे अनुभव, फॅशिस्ट इटलीतील काही घटना, मुसोलिनी आणि त्याच्या टोळीची वैशिष्ट्ये असे बरेच काही आहे. पण त्यातील चौदा मुद्दे महत्त्वाचे आहेत. फॅशिझमच्या राजकीय वैशिष्ट्यांच्या विविधतेमध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये काहीकाही समान छटा असतात. त्यामुळे वेगवेगळे गट काही बाबतींत अगदी सारखे आहेत असं आपण म्हणतो. या समान छटा कधी जास्त असतात कधी कमी. पण त्यातल्या काही छटा असल्या तरीही फॅशिझम ओळखता येतोच. फॅशिझमच्या आलटूनपालटून बदलणाऱ्या रंगछटांमुळे फॅशिझमचे रूप बदललेले वाटले तरीही त्याची सर्व वैशिष्ट्ये लक्षात ठेवली तर त्याचा गाभा ओळखू येतो असे फॅशिझमच्या शाश्वततेची मांडणी करणारे हे चौदा मुद्दे अनुवाद करून देते आहे.\nफॅशिझम ही संज्ञा सर्रास वापरली जाऊ लागली कारण कोणत्याही फॅशिस्ट राजवटीतून एक किंवा दोन वैशिष्ट्ये उणे झाली तरीही तिची फॅशिस्ट छाप छपत नाही. कमी-अधिक तीव्रतेच्या फॅशिस्ट राजवटींचे निरिक्षण करून मी ज्याला फॅशिस्ट मूलतत्व किंवा शाश्वत फॅशिझम म्हणतो त्याच्या वैशिष्ट्यांची यादी करणे शक्य आहे असे मला वाटते. या यादीत दिलेली ही वैशिष्ट्ये एकाच व्यवस्थेची ठाशीव अंगे असतातच असे नाही. त्यातील अनेक एकमेकांशी विसंगतही वाटतील आणि त्याचवेळी इतर वेगळ्या हुकूमशाही किंवा कट्टर विचारसरणीचीही ती वैशिष्ट्ये असू शकतील. पण त्यातले एक वैशिष्ट्य जरी हजर असेल तर त्या भोवती फॅशिझमचा चिकटा जमू शकतोच.\n१- शाश्वत फॅशिझमचे आद्य वैशिष्ट्य म्हणजे परंपरावादाचा उदोउदो. परंपारिकतावाद हा अर्थातच फॅशिझमपेक्षा बराच जुना आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर प्रतिक्रांतीवादी कॅथलिक विचार, ग्रीक विवेकवादाविरुद्ध आलेली प्रतिक्रिया हे त्याचेच नमुने. भूमध्यसागराच्या पट्टीत विविध धर्मांचे लोक रोमनांच्या धारणांत मिसळून गेलेले असताना त्यांना प्राचीन परंपरांत सांगितलेल्या साक्षात्कारांची स्वप्ने पडू लागली- ते साक्षात्कार म्हणे इजिप्शियन चित्रलिपींत दडवलेले होते, सेल्टिक मंत्राक्षरांत होते आणि आशियाच्या काही धर्मांच्या पुरातन लेखांत होते. हे नवीन सांस्कृतिक मिश्रण वेगवेगळ्या श्रद्धांचे, कर्मकांडांचे मिश्रण होते- आणि त्यामुळे काही प्रमाणात विरोधाभास, विसंगतींनी भरलेलेही होते. प्रत्येक प्राचीन उपदेशांत शहाणीवेचा किंचितसा अंश नक्कीच असे आणि जर त्यांच्यात काही फरक असतील तर ते सारे रुपकात्मकरित्या त्याच एका अंतिम सत्याकडे जाणारे वगैरे असत. परिणामी, ज्ञानसाधनेत फारशी प्रगती होत नव्हती. सत्य आधीच कुणीतरी सांगूनच ठेवलेले होते- एकदाच आणि सर्वांसाठी. आता सर्वांचे काम एकच- त्या धूसर उपदेशांचा अर्थ लावत बसणे. प्रत्येक फॅशिस्ट राजवटीचे सिलॅबस पाहिल्यास हेच दिसते की त्यांत कुणी ना कुणी परंपरावादी विचारक होते. नाझी ज्ञानमार्गाचे भरणपोषण परंपरावादी, समरसतावादी, आणि पारलौकिकावर श्रद्धा असणारांनी केले. होली ग्रेलवरचा विश्वास, अल्केमी, प्राचीन रोमन साम्राज्य, जर्मेनिक साम्राज्य यांच्यातून प्रेरणा घेत इटलीचे उजवे पंथ वाढत होते. समरसता दर्शवण्यासाठी ते तोंडी लावण्यासाठी काही इतर विचारवंतांनाही महत्त्व देत. सेन्ट ऑगस्टीन हा काही फॅशिस्ट नव्हता- अमेरिकन न्यू एज पुस्तकांत तोही सापडतो. पण सेन्ट ऑगस्टीन आणि स्टोनहेन्ज एकत्र आणले की लक्षण मिळते ते फॅशिस्ट मूलतत्त्वाचे.\n२- परंपरावादात आधुनिकतेचा अस्वीकार अध्याहृत आहे. परंपरावादी विचारवंत तंत्रज्ञानाला पारंपारिक आध्यात्मिक मूल्यांच्या विरुद्ध मानतात पण फॅशिस्ट्स आणि नाझी दोघेही आधुनिक तंत्रज्ञानाचे पूजकच होते. पण नाझीवादाला आपल्या औद्योगिक यशाचा अभिमान होता तरीही त्यांनी आधुनिकतेची, विकासाची केलेली भलामण म्हणजे केवळ ‘ब्लट उंड बोडेन’ या त्यांच्या जर्मन राष्ट्राच्या तत्वज्ञानाच्या पृष्ठभागावरची चकाकी होती. आधुनिकतेला नकार देणे हे भांडवलदारी जीवनमार्गाच्या धिक्काराच्या अवगुंठनाखाली केले जात होते. शिवाय फ्रेंच राज्यक्रांतीचे किंवा अमेरिकन राज्यक्रांतीचे व्यक्ती स्वातंत्र्याचे विचार त्यात मुख्यतः नाकारले जात होते. प्रबोधनाचे युग, विवेकाचे युग म्हणजे आधुनिक काळातील सडका काळ असेच त्यात मानले जात होते. या दृष्टीने फॅशिस्ट मूलतत्वाची दुसरी व्याख्या होते अविवेकवाद.\n३- अविवेकवादाचा आधार असतो कर्मकांडाचा पंथ. ते अमुक एक कर्मकांडच इतके सुंदर मानले जात असते की त्याचा काहीही विचार, पुनर्विचार न करता ते तसेच्या तसे पार पाडायचे असते. विचार करणे म्हणजे एक प्रकारे नामर्दपणाचीच क्रिया समजली जाते. त्यामुळे संस्कृतीबद्दल चिकित्सक दृष्टीकोन घेणे संशयास्पदच मानले जाते. बुद्धिवंतांच्या जगाबद्दलचा अविश्वास हे तर फॅशिस्ट मूलतत्वाचे चिरंतन वैशिष्ट्य आहे- गोअरिंगने म्हणे म्हटले होते- संस्कृतीची चर्चा कानावर पडली की माझा हात बंदुकीवरच जातो. याशिवाय बुद्धिवंतांना धिक्कारणारे बाकीचे प्रसिद्ध शब्दप्रयोग आहेतच- सडके बुद्धिवंत, अतीशहाणे लोक, बायले पोषाखी लोक, विद्यापीठांत लालभाई भरलेले असतात* (*हेच शब्दप्रयोग सध्या भारतात जरा वेगळे पण तेच ध्वनित करणारे आहेत आपल्याला कल्पना आहेच). फॅशिस्टांचे अधिकृत बुद्धिवंत मुख्यतः आधुनिक संस्कृती आणि उदारमतवादी बुद्धिवंतांवर परंपरागत मूल्यांशी गद्दारी केल्याबद्दल हल्ला चढवण्याचे काम करत असतात.\n४- कुठल्याही समरसतावादी श्रद्धेला विश्लेषक चिकित्सा,टीका सहन होत नसते. चिकित्सा करण्याचे भान असले की विश्लेषण होते, मतभिन्नता येते आणि हे तर आधुनिकतेचे लक्षण आहे. आधुनिक विचारांत वैज्ञानिक जगात वाद घालणे, मतभिन्नता दर्शवणे हे ज्ञानात भर पाडण्याचे साधन मानले जाते. फॅशिझममध्ये मनभिन्नता म्हणजे द्रोहच.\n५- मतभिन्नता हे वैविध्याचेही लक्षण ठरते. शाश्वत-फॅशिझमची वाढच या तत्वाविरुद्ध आहे. भिन्नतेबद्दल मानवी मनात असलेली नैसर्गिक भयाची भावनाच वाढवत नेऊन आणि वापरून फॅशिझम बळावतो. कोणत्याही फॅशिस्ट किंवा शिशु-फॅशिस्ट चळवळीचे पहिले आवाहन असते ते कोणत्याही नवागतांविरुद्ध, कोणत्याही वेगळ्या लोकांविरुद्ध. त्या दृष्टीने फॅशिस्ट मूलतत्व हे मूलतःच वर्णभेदी किंवा वर्णद्वेषी आहे.\n६- फॅशिस्ट मूलतत्वाचे जनन एखाद्या व्यक्तीकडून होते किंवा सामाजिक नैराश्यातून प्रसवते. त्यामुळे ऐतिहासिक फॅशिझमचे एवंगुणवैशिष्ट्य हे नेहमीच निराश झालेल्या मध्यमवर्गाला आवाहन करणे हेच होते. हा वर्ग नेहमीच आर्थिक संकटांनी ग्रस्त असतो किंवा राजकीय फसवणूक झाल्याने त्रस्त असतो- शिवाय तो आपल्यापेक्षा खालच्या स्तरातील समाजाच्या वाढत्या दबावामुळे भयाकुल झालेला असतो. आपल्या या काळात- आता जुना सर्वहारा वर्ग निम्न मध्यमवर्गीय बनत जातो आहे, आणि त्यातील दिशाहीनांना कसलाच राजकीय वाव नाही… अशा वेळी उद्याच्या फॅशिस्टांना या नव्या बहुसंख्येत आपला समर्थक सापडणार आहे.\n७- ज्या लोकांना आपली सामाजिक ओळख हरवल्याची भावना येते त्यांच्यासाठी फॅशिझम एकच विशेष ओळख देतो- आपण एकाच देशात जन्मल्याची ओळख. राष्ट्रवादाचे मूळ यातच आहे. ही राष्ट्रीय ओळख देण्यासाठी अर्थातच शत्रूची गरज असते. मग शत्रू आणि शत्रूचे कारस्थान, जमल्यास आंतरराष्ट्रीय कारस्थान याची गरज निर्माण होते. सर्व अनुयायांना आपण संकटात आहोत अशी भावना येणे आवश्यक होते. आणि मग या कारस्थानाचा उलगडा करण्यासाठी शत्रूराष्ट्रातील लोकांचा निस्सीम द्वेष आवश्यक होतो. पण अखेर या कारस्थानाची मुळे अंतर्गत असायला लागतात.- जे शत्रू बाहेर आहेत त्यांच्यातलेच आतही असल्यास सोपे लक्ष्य मिळते.\n८- यांच्या विचारांच्या अनुयायांना आपल्या शत्रूकडची संपत्ती आणि शक्ती यामुळे अधिक्षेप झाल्याची भावना आलीच पाहिजे. मी लहान होतो तेव्हा मला सांगण्यात आले होते की इंग्लिश लोक हे दिवसातून पाच वेळा जेवणारे लोक आहेत. गरीब आणि साध्यासुध्या इटालियनांपेक्षा ते फार जास्तवेळा खातात. ज्यू लोक श्रीमंत असतात आणि एकमेकांना मदत करण्याचे त्यांचे गुप्त असे जाळे असते. पण असल्या समजांबरोबरच फॅशिस्ट विचारांच्या अनुयायांना आपण शत्रूला नामोहरम करून शकतो असा आत्मविश्वास असावा लागतो. सततच्या भाषणबाजीतून एकदा शत्रूला दुबळे ठरवायचे एकदा फार धोकादायक, शिरजोर ठरवायचे असे अलटपलटवार केले जातात. शत्रूचे पाणी जोखण्यात फॅशिस्ट सरकारांना अपयश येणार हे ठरलेलेच आहे, कारण त्यांना शत्रूचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे कधीही शक्य होत नसते.\nफॅशिस्टांसाठी जीवनासाठी संघर्ष नसतोच, तर, जीवन हे संघर्षासाठीच व्यतीत करायचे असते. त्यामुळे शांतीवादी भूमिका म्हणजे शत्रूशी हातमिळवणी ठरवली जाते. शांतता वाईट कारण जीवन हे सततचे युद्ध आहे हीच भूमिका आत्मसात् केलेली असते. त्यामुळे या सर्वांनाच युद्धगंड तयार होतो. युद्धाशिवाय काहीही खरं नाही असंच त्यांना वाटू लागतं. कारण अंतिम युद्धात शत्रूचा पराभव करून, चळवळीचा विजय होईल आणि साऱ्या जगावर आपली सत्ता चालेलं अशी त्यांची स्वप्ने असतात. पण अशा प्रकारचं ‘अंतिम उत्तर’ मिळवल्यानंतर येणार असतो तो शांतीचा काळ किंवा सुवर्णयुग… पण हे विसंगत असते कारण मग निरंतर युद्धाच्या तत्वाचा बोजवारा उडतो. कुठल्याही फॅशिस्ट नेत्याला या प्रश्नाचे उत्तर देता आलेले नाही.\n९- एलिटिझम म्हणजे भद्रवाद हे कुठल्याही प्रतिगामी विचारसरणीचे वैशिष्ट्य असते, जे मूलतः सरंजामी किंवा युद्धवादी भद्रवादात तर दुबळ्यांचा तिरस्कार फार क्रूरतेने केला जातो. फॅशिस्ट मूलतत्वामध्ये भद्रवादात लोकांनाही सामील करून घेतले जाते. जगातली सर्वोत्तम लोक या देशाचे नागरिक असतात, पक्षाचे सदस्य या नागरिकांतले सर्वोत्तम लोक असतात, आणि प्रत्येक नागरिक हा पक्षाचा सदस्य असावाच लागतो. पण अखेर सर्वसामान्यांचे अस्तित्व असेल तरच असामान्य भद्रलोकांचे अस्तित्व असेल. पक्षाच्या नेत्याला हेही माहीत असते की आपण सत्तेपर्यंत पोहोचलो आहोत ते काही लोकशाही मार्गाने नसून बळाचा वापर करून- त्याला हेही कळते की त्याचे बळ हे सामान्यजनांच्या दुबळेपणावर आधारित आहे, कारण ते इतके दुबळे आहेत की त्यांना त्याच्यासारख्या नेत्याची गरज भासते. हा संपूर्ण पक्षगट एका उतरंडीवर- सैनिकी मॉडेलवर- रचलेला असल्याने प्रत्येक दुय्यम नेत्याला त्याच्या हाताखालच्यांबद्दल तुच्छता वाटते. प्रत्येकालाच खालच्या थराबद्दल तिरस्कार वाटतो. त्यातून एक सार्वत्रिक भद्रवाद आकाराला येतो.\n१०- अशा प्रकारच्या परिप्रेक्ष्यात प्रत्येकासमोर नायक बनण्याच्या आदर्शाचे धडे ठेवले जातात. प्रत्येक दंतकथेत नायक म्हणजे अपवादात्मक शक्ती असलेला माणूस असतो, पण फॅशिस्ट मूलतत्वामध्ये नायकत्वाची अपेक्षा ही सर्वसामान्य असते. लोक मरायलाही तयार होतात. बिगर-फॅशिस्ट समाजांमध्ये साध्यासुध्या लोकांनाही हेच शिकवलेले असते की मरण कितीही नकोसे असले तरीही त्याला धीराने सामोरे जायला हवे, श्रद्धाळूंना शिकवले जाते की पारलौकिक आनंदाच्या प्राप्तीसाठी मरणयातना सोसाव्याच लागतात. याविरुद्ध, उर-फॅशिस्ट नायकाला वीरमरणाची आस असते, वीरमरण हेच पारितोषिक हे त्याच्या मनावर ठसलेले असते. फॅशिस्ट नायक मरणातुर असतो. आणि या आतुरतेपोटी तो इतर अनेक लोकांनाही मरणाच्या दारात पाठवतो.\n११- सततचे युद्ध आणि नायकगिरीचे खेळ खेळायला जरा अवघडच असतात त्यामुळे उर-फॅशिस्ट आपली सत्तेची आस लैंगिकतेकडे वळवतो. ‘मर्दपणाचे’ अवडंबर यातच दडलेले आहे- यातून स्त्रियांकडे बघण्याचा तुच्छतेचा दृष्टीकोन, वेगळ्या लैंगिकतेबद्दल तिरस्कार, घृणा व्यक्त करणे, ब्रह्मचर्य किंवा समलैंगिकता यांबद्दलही तिटकारा व्यक्त करणे या गोष्टी मर्दानगीतच मोडतात. लैंगिक जीवनही साधेसोपे नसते, त्यामुले फॅशिस्ट वीर शस्त्रांशी खेळणे पसंत करतो, शस्त्रांशी खेळणे हा एक छद्मलैंगिक उपचार बनतो.\n१२- फॅशिस्ट मूलतत्व हे निवडकांत लोकप्रिय होण्यावर किंवा गुणवैशिष्ट्यपूर्ण लोकप्रियतावादावर आधारलेला आहे असे म्हणता येईल. लोकशाहीत व्यक्तीला हक्क असतात, पण नागरिकांचा राजकीय प्रभाव फक्त संख्येतूनच व्यक्त होत असतो आणि बहुसंख्येचा निर्णय कुणालाही मान्य करावा लागतो. पण फॅशिस्ट मूलतत्वामध्ये व्यक्तीला व्यक्ती म्हणून काहीही हक्क नसतात आणि ‘लोक’ ही संज्ञा म्हणजे जणू एक गुणविशेषच असतो. सर्वेच्छा व्यक्त करणारे एक एकसंध अस्तित्व. कुणाही एका भल्या मोठ्या मानवी गटाला सामायिक इच्छा असूच शकत नसते, त्यामुळे त्यांचा नेता या इच्छेला उद्गार देत असल्याचे नाटक वठवतो. आपली निर्णयक्षमता, नियुक्तीक्षमता हरवून बसलेला लोकसमूह काहीही कृती करत नाही. ते केवळ आपण ‘लोक’ असल्याची भूमिका वठवत रहातात. त्यामुळे ‘लोक’ किंवा जनता हे एक खोटेखोटे नाटक उरते. यासाठी ना रोममधल्या चौकाची गरज उरते, ना न्युरेम्बर्ग स्टेडियमची. आपल्यासाठी भविष्यात टीव्ही किंवा इंटरनेट आवाजी पुरेशी आहे, यात नागरिकांच्या लहानशा गटाचा भावनिक प्रतिसाद हा लोकांचा आवाज म्हणून सादर केला जाऊ शकतो, आणि मान्यही केला जाऊ शकतो.\n१३- निवडक वेचकांत लोकप्रिय होण्यासाठी फॅशिस्ट मूलतत्वाला ‘सडक्या संसदीय शासनव्यवस्थेविरुद्ध’ असावेच लागते. मुसोलिनी संसदेत जे बोलला त्यातलं पहिलं वाक्य होतं. ‘ही कोंदट, बहिरी जागा मला माझ्या सैन्याचं निवासस्थान म्हणून बदलून टाकायला आवडेल’. आणि खरोखरच त्याने त्याच्या सेनाधिकाऱ्यांना चांगली निवासस्थाने देवववी आणि लवकरच संसद बरखास्तही करून टाकली. जेव्हाजेव्हा कुणीही राजकारणी संसदेच्या अस्तित्वावर, तिच्या कायदेशीरपणाबद्दल संशय व्यक्त करतो, ती जनतेचे प्रतिनिधीत्व करत नाही म्हणतो, तेव्हातेव्हा आपल्याला फॅशिस्ट मूलतत्वाचा दुर्गंध जाणवायला हवा.\n१४- फॅशिस्ट मूलतत्व न्यूस्पीकची भाषा बोलते. १९८४ या आपल्या कादंबरीत ऑर्वेलने इंगस़ॉकची, इंग्लिश सोशलिझमची अधिकृत भाषा म्हणून न्यूस्पीकची ओळख करून दिली. पण फॅशिस्ट मूलतत्वाचे घटक हे विविध प्रकारच्या हुकूमशाहींतून दिसून येतात. सर्व नाझी किंवा फॅशिस्ट पाठ्यपुस्तकांतून अगदीच दळभद्री शब्दयोजना दिसून येते, आणि भाषा अगदी सोपी, प्राथमिक दर्जाची असतो. गुंतागुंतीचा किंवा विश्लेषणात्मक विचार करणे शक्य होईल अशी साधनेच विद्यार्थ्यांहाती दिली जात नाहीत. न्यूस्पीकचे वेगवेगळे अवतार ओळखण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे, अगदी ते लोकप्रिय टॉक-शोच्या निरागस अवतारात आले तरीही आपण ते ओळखून घेतले पाहिजेत.\n(अनुवाद आणि टिप्पणी मुग्धा कर्णिक)\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013634-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Apply-a-parallel-reservation-to-MPSC/", "date_download": "2018-11-21T00:36:46Z", "digest": "sha1:KSXFWUGEYJQN2CKQUZ33D3GL5RCAZJXC", "length": 5627, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एमपीएससीत समांतर आरक्षण लागू करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › एमपीएससीत समांतर आरक्षण लागू करा\nएमपीएससीत समांतर आरक्षण लागू करा\nशासकीय नोकरभरतीत अराखीव जागा या गुणवत्तेनुसार सर्व प्रवर्गांसाठी खुल्या असतात. त्यामुळे 2014 पूर्वी सामाजिक आरक्षणासाठी लागू असलेले तत्व समांतर आरक्षणासाठी लागू करून एमपीएससीतील खुल्या जागांवर मागासवर्गीय गुणवत्ताधारक उमेदवार, महिला, खेळाडू, माजी सैनिकांना नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\nसामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवडले जाऊ शकतात. मात्र सामान्य प्रशासन विभागाच्या 13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकामुळे सामाजिक आरक्षणाला लागू असलेले तत्व समांतर आरक्षणाला लागू होत नाही. यामुळे मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या भरतीपासून रोखणारे हे परिपत्रक रद्द करून सुधारित परिपत्रक जारी करण्याच्या सूचना 27 ऑगस्ट 2018 रोजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आहेत. याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत लवकरात लवकर तसे आदेश मुख्यमंत्री स्तरावरून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.\nऑगस्ट 2014 मधील परिपत्रकानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून खुल्या जागांसाठी केवळ खुल्या प्रवर्गातीलच उमेदवारांचा विचार केला जातो. गेल्या चार वर्षात खुल्या प्रवर्गातून एमपीएससीची परीक्षा देणार्‍या मागासवर्गीय उमेदवारांना नोकरीतून डावलले जात आहे. स्नेहा फरकाडे व भरतसिंग राठोड असिस्टंट प्रोफेसर इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग यांच्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देऊनही एमपीएससीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून एकप्रकारे मागासवर्गीय उमदेवारांवर अन्याय केल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013634-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/tacx-car-theft-in-satara/", "date_download": "2018-11-20T23:42:30Z", "digest": "sha1:CER6SD26WVZX7YO5ASMRT6DMS57TQRGL", "length": 6365, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रॅक्स चोरली; कागदपत्रे उधळली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ट्रॅक्स चोरली; कागदपत्रे उधळली\nट्रॅक्स चोरली; कागदपत्रे उधळली\nसातार्‍यात सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकांची टेंम्पो ट्रॅक्स चोरुन घेऊन जाणार्‍या संशयिताने उमेदवारांची कागदपत्रेच रस्त्यावर भिरकावून दिली. या घटनेत दोघांची कागदपत्रे सापडलेली नाहीत. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर तो सराईत चोरटा असल्याचे समोर आले असून त्याने 4 लाख रुपये किंमतीची 3 वाहने चोरली असल्याची कबुली दिली. दरम्यान कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे संबंधित मुलांना रडू कोसळले.\nदत्तात्रय मोहन खुळे (वय 30, रा.अहिरे कॉलनी, देगाव फाटा, सातारा. मूळ रा.चिंचोली ता. सांगोला, सोलापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा येथे सैन्य भरती सुरु असल्याने वाई तालुक्यातील काही युवक दि. 15 रोजी टेंम्पो ट्रॅक्स (एम एच 45 ए 7257) घेवून आले होते. वाहन भरती परिसरात लावल्यानंतर संशयित दत्तात्रय खुळे याने ते चोरी करुन नेले.\nदरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलिस सदरबझार येथे गस्त घालत होते. त्यांना रेकॉर्डवरील खुळे हा ट्रॅक्स चालवत असल्याचे दिसले. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी बाजूला घेतले असता उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक माहिती घेतल्यानंतर ते वाहन चोरी केले असल्याची कबुली दिली.\nचोरटा अट्टल असल्याचे समोर आले असून त्याने आणखी दोन दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली. दुचाकी चोरीप्रकरणी उंब्रज व कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्‍न जर्‍हाड, पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, पृथ्वीराज घोरपडे, मोहन घोरपडे, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, निलेश काटकर यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.\nशस्त्र प्रदर्शनातून ताकदीची झलक\nट्रॅक्स चोरली; कागदपत्रे उधळली\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेची गांधीगिरी(व्हिडिओ)\nसातारा : खटाव-वाकेश्वरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी\nसातारा : विजय दिवस समारोहात शस्त्र प्रदर्शनास प्रारंभ (व्हिडिओ)\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013634-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/news/the-most-important-events-of-2017-in-the-crypto-community/", "date_download": "2018-11-20T23:58:17Z", "digest": "sha1:IMTKS2PFTON4L4OBP7OOUZ6D4TONVRKY", "length": 22105, "nlines": 85, "source_domain": "traynews.com", "title": "सर्वात महत्त्वाच्या घटना 2017 क्रिप्टो समुदाय - Blockchain बातम्या", "raw_content": "\nजानेवारी 7, 2018 प्रशासन\nसर्वात महत्त्वाच्या घटना 2017 क्रिप्टो समुदाय\nविकिपीडिया धारदार वाढ, ICO धंद्याची भरभराट, गुप्त खेळ, आणि विकिपीडिया च्या फ्युचर्स ट्रेडिंग प्रत्येकजण cryptocurrency आणि blockchain सखोल चौकशी केली. आम्ही नाही किंवा मुख्य कार्यक्रम मागवत नाही फक्त आहे, जो कोणी सांगू इच्छित 2017 गुप्त जगातील.\nबेलारूस cryptocurrencies कायदेशीर. अचानक प्रत्येकाला, बेलारूस मनाई पण cryptocurrencies नियमन न करण्याचा निर्णय घेतला की देशांच्या यादीत सामील झाले. हुकुम “डिजिटल अर्थव्यवस्था विकास यासंबंधी” डिसेंबर वर साइन इन होता 22. cryptocurrencies व्यतिरिक्त, बेलारूस नेतृत्व blockchain कायदेशीर, खाण, आणि गुप्त बाजार.\nविकिपीडिया रोख वाढ 316%. डिसेंबर रोजी 19, Coinbase ग्राहकांना खरेदी करण्यास सक्षम असेल असे जाहीर, विक्री, पाठवा, आणि विकिपीडिया रोख प्राप्त. अतिशय प्रथम मिनिटांत, नाणे किंमत गाठली $9,500 Coinbase च्या उपकंपनी वर प्लॅटफॉर्म-GDAX एक्स्चेंज आणि Coinmarketcap च्या निर्देशक ओलांडली करून 316%. वापरकर्ते आत ट्रेडिंग आणि फसवणूक देवाणघेवाण संशयित. Coinmarketcap मते, आता विकिपीडिया रोख खर्च $2,448.\nसीएमई विकिपीडिया च्या फ्यूचर्स ट्रेडिंगचे सुरू. डिसेंबर रोजी 18, शिकागो मर्कंटाईल एक्सचेंज (सीएमई गट) विकिपीडिया च्या फ्यूचर्स ट्रेडिंगचे सुरु. पहिल्या लिलावात दरम्यान, 642 फ्युचर कॉन्ट्रक्ट बाजारात विकले गेले होते, तर 637 त्यांना जानेवारी समाप्तीची तारीख होती 2018.\nविकिपीडिया चिन्ह गाठली $19,700. डिसेंबर रोजी 17, ऐतिहासिक जास्तीत जास्त सुधारित विकिपीडिया, पोहोचत $19,700 पातळी. विशेषज्ञ वाढत नाणे अंदाज होता $40,000, पण पाच दिवस नंतर ते पडले $14,000, जे खूप गुंतवणूकदार निराश. Coinmarketcap मते, आता विकिपीडिया खर्च $15,041.\nCBOE विकिपीडिया च्या फ्यूचर्स ट्रेडिंगचे सुरू. डिसेंबर रोजी 10, शिकागो बोर्ड पर्याय एक्सचेंज (CBOE) विकिपीडिया च्या फ्युचर्स ट्रेडिंग सुरु केले आणि त्याच्या स्पर्धक गाठले, सीएमई. विकिपीडिया च्या फ्यूचर्स ट्रेडिंगचे लाँच दरम्यान, पेक्षा अधिक वाढ विकिपीडिया $1,000 मिनिटे बाब मध्ये. लवकरच नंतर, पहिल्या cryptocurrency किंमत सुधारणा त्यानंतर.\nविजा 1.0 प्रोटोकॉल विकिपीडिया नेटवर्कवर चाचणी घेण्यात आली होती. विकिपीडिया वापर प्रथम विजा व्यवहार डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती 7. तो एक कॉफी शॉप Starblocks एक आभासी कॉफी खरेदी होते. माहिती प्रोटोकॉल वर्णन मध्यम ब्लॉग वर पोस्ट. विकासक नोंद म्हणून, तो प्रमाणित करण्याच्या कामात एक महत्त्वाचे पाऊल होते, जे मिलान सुरुवात झाली होती एक वर्षापूर्वी. तीन संघ गट, ACINQ होणारी, Blockstream, वीज लॅब, विकसित विजा नेटवर्क वैशिष्ट्य.\nवापरकर्ते खर्च $5 CryptoKitties वर दशलक्ष. नोव्हेंबरच्या शेवटी, CryptoKitties खेळ अतिशय लोकप्रिय झाला आहे. खेळात, सिद्ध झेन येथे कॅनेडियन विकासकांनी तयार केलेले, आपण खरेदी करू शकता, विक्री, आणि Ethereum प्लॅटफॉर्मवर आभासी kitties वाढण्यास. खेळ खेळाडू संतती उत्पादन आणि ethers मिळविण्याचे नवीन kitties विक्री होते.\nविकिपीडिया पर्यंत वाढली $10,000. नोव्हेंबर रोजी 28, विकिपीडिया खर्च $10,000. सीएमई डिसेंबर मध्ये विकिपीडिया च्या फ्युचर्स ट्रेडिंग सुरू होईल बातम्या एक तुकडा सर्वात लक्षणीय किंमत परिणाम. याशिवाय, चीनी गुंतवणूकदारांना विकिपीडिया मध्ये एकाच वेळी रस बनले.\nहॅकर्स चोरले $30.95 टेरवर पाकीट लाख. नोव्हेंबर रोजी 19, एक हॅकर हल्ला एक परिणाम म्हणून, 30,950,010 Ushdt ($30.95 दशलक्ष) ट्रेझरी टेरवर पाकीट पासून चोरी झाले. वापरकर्ते फसवणूक विकासक आरोपी आणि कंपनी बहिष्कार सुचविले.\nहार्ड काटा SegWit2x रद्द करण्यात आली. नोव्हेंबर रोजी 8, उद्भवणाऱ्या कठीण काटा SegWit2x रद्द करण्यात आली. डेव्हलपर त्यांना ब्लॉक आकार वाढ एक एकमत पोहोचण्याचा व्यवस्थापित नव्हता असे स्पष्ट. डिसेंबर रोजी 28, हार्ड काटा अखेरीस सुरू करण्यात आली.\nCoinbase वापरकर्त्यांना प्रदान करण्यासाठी होते’ अमेरिकन अंतर्गत महसूल सेवा डेटा (आयआरएस). विनिमय वापरकर्त्यांना प्रदान करण्यासाठी आदेश दिले होते’ दुसऱ्या वेळी डेटा, नावे समावेश, जन्म तारखा, पत्ते, आणि त्या विकत घेतलेल्या वापरकर्त्यांची क्रिया विषयी माहिती, विक्री, बदली होईल किंवा जास्त bitcoins प्राप्त $20,000 या कालावधीत 2013 ते 2015.\nगुंतवणूकदार फसवणूक प्रकल्प Tezos आरोपी. अँड्र्यू बेकर Tezos प्रकल्प व्यवस्थापक दरम्यान अंतर्गत मतभेद बद्दल शिकलो एकदा, तो गुंतवणूकदारांच्या एका गटाने नेतृत्व, जे कंपनी आणि अनेक संबंधित संस्था विरुद्ध एक वर्ग-क्रिया खटला दाखल.\nचीन cryptocurrency बाजार कोसळून. लवकर सप्टेंबर मध्ये, चीनी अधिकारी ICO बंदी, क्रिप्टो बाजार बंद, आणि ICOs त्यांच्या गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यास मागणी. बातम्या सर्व प्रमुख cryptocurrencies किंमत संकुचित झाल्याने 8-15%. काही दिवसात, मात्र, बाजार जप्त.\nविकिपीडिया हार्ड काटा, विकिपीडिया{}रोख, झाले. हार्ड काटा ऑगस्ट रोजी घडली 1. एक परिणाम म्हणून, विकिपीडिया blockchain दोन चेन आणि एक नवीन डिजिटल मालमत्ता विभागणी झाली, विकिपीडिया रोख, दिसू लागले. आता टिकर BCC किंवा BCH अंतर्गत व्यवहार.\nएक्सचेंज BTC-ए ऑफलाइन गेला. जुलै रोजी 25, सर्वात मोठी विनिमय BTC-ए काम करणे थांबवले. जुलै रोजी 31, btc-e.com एफबीआयचे एजंट डेटा सेंटर मध्ये सर्व BTC-ए उपकरणे जप्त केली होती की मंच bitcointalk नोंदवली वापरकर्ता. जुलै रोजी 28, डोमेन अवरोधित केलेले होते.\nअंतरिक्ष त्वरित पडले $0.1. जून रोजी 22, व्यापारी एक अंतरिक्ष किमतीची अनेक दशलक्ष डॉलर्स विक्री विनंती पोस्ट एकदा, डिजिटल चलन अचानक घसरला $0.1 GDAX विनिमय वर.\nचार्ली ली Coinbase बाकी. जून रोजी 11, अभियांत्रिकी संचालक Coinbase येथे, चार्ली ली, Litecoin विकास लक्ष केंद्रित करणे आपले पद राजीनामा दिला. तेंव्हापासून, Litecoin सर्वात लोकप्रिय नाणी एक बनला आहे. Coinmarketcap मते, आता Litecoin खर्च $236.\nVitalik Buterin व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. सेंट भाग म्हणून. पीटर्ज़्बर्ग इकॉनॉमिक फोरम जून रोजी आयोजित 4, अध्यक्ष व्लादिमिर पुतिन Ethereum Vitalik Buterin संस्थापक संक्षिप्त बैठक झाली होती. ते रशिया मध्ये blockchain तंत्रज्ञान वापरून शक्यतेचा बद्दल बोललो. अध्यक्ष संभाव्य रशियन भागीदार व्यावसायिक संपर्क स्थापन कल्पना समर्थित.\nप्रथमच टीम ड्रपर एक ICO सहभागी. अब्जाधीश आणि प्रसिद्ध उपक्रम गुंतवणूकदार, टीम ड्रपर, ICO प्रकल्प मध्ये भाग घेतला, Tezos, एक Ethereum करण्यासाठी पर्यायी विचार केला होता. असं केल्याने, ड्रपर उदाहरण होऊ होते आणि जग बदलू शकता की टोकन समर्थन इतर गुंतवणूकदारांना प्रोत्साहन दिले.\nअंतरिक्ष ओलांडली $100. मे रोजी 5, अंतरिक्ष, भांडवल दुसऱ्या cryptocurrency, इतिहासात प्रथमच चिन्ह गाठली $100. Coinmarketcap मते, आता अंतरिक्ष खर्च $951.\nपहिल्या वैज्ञानिक blockchain जर्नल युनायटेड स्टेट्स मध्ये दिसू लागले. एप्रिल रोजी 14, लेजर जर्नल पिट्सबर्ग विद्यापीठातील प्राध्यापक तयार, ख्रिस Wilmer, युनायटेड स्टेट्स मध्ये स्थापना करण्यात आली. लेजर पहिला अंक मार्च मध्ये प्रसिद्ध झाले 2017. केंद्रीय स्तंभ अर्थशास्त्र होते, अर्थ, कायदा, गणित, cryptocurrencies, आणि blockchain.\nजपान cryptocurrency सह देवून दिले. केले की, नियमशास्त्र कायदेशीर चलन अमलात प्रवेश केला cryptocurrencies 1. या नावीन्यपूर्ण सोपी व्यक्ती दरम्यान पण कायदेशीर घटक दरम्यान नाही फक्त व्यवहार. बँका आणि तोडगे नवीन प्रणाली उपक्रम खरेदी सुरू करण्याची संधी मिळाली.\nविकिपीडिया गाठली $1,168 एक्सचेंज Bitstamp वर. फेब्रुवारी रोजी 23, विकिपीडिया पुन्हा मानसिक मैलाचा दगड पार $1,000. या दर विनिमय कलंकित होते Bitstamp.\nसर्वात महत्त्वाच्या घटना 2017 क्रिप्टो समुदाय\n2 मोठ्या बस कंपनी ...\nरशियन न्यायालयाने समस्या ...\nमागील पोस्ट:blockchain तंत्रज्ञान विकसित कसे 2018\nपुढील पोस्ट:Blockchain बातम्या जानेवारी 7 2018\nटप्पा 2 विकिपीडिया च्या (BTC) अस्वल बाजार आता सुरुवात – क्रिप्टो तांत्रिक विश्लेषण & Cryptocurrency बातम्या\nसाठी विकिपीडिया INSANITY महिना (BTC) येथे आहे – क्रिप्टो बाजार तांत्रिक विश्लेषण & Cryptocurrency बातम्या\nविकिपीडिया खाली क्रॅश $5,000 | BTC या Oversold RSI केले नाही, सुस्पष्ट उचलता\nBitMEX | कसे लहान & बर्याच विकिपीडिया | सुरुवातीला साठी लाभ ट्रेडिंग प्रशिक्षण\nठेवा क्रॅश विकिपीडिया करेल Binance वर BTC पुनर्स्थित XRP Binance वर BTC पुनर्स्थित XRP\n5 VanEck च्या विकिपीडिया ईटीएफ मंजूर केली जाईल कारणे फेब्रुवारी 2019 | 15वर्ष के BTC समाप्त\nविकिपीडिया & Ethereum पुन्हा घसरण तेव्हा तो थांबवतो + XLM & XMR – तांत्रिक विश्लेषण\nहोईल 2019 विकिपीडिया मदत करतो हे वर्ष असेल – आज क्रिप्टो बातम्या\nवाचन सुरू ठेवा »\nवाचन सुरू ठेवा »\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013634-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://shalshirako.blogspot.com/2011/01/blog-post_28.html", "date_download": "2018-11-20T23:27:04Z", "digest": "sha1:5DHJSXYXM2CNM4KZYMHO43GDVOCNX457", "length": 12095, "nlines": 62, "source_domain": "shalshirako.blogspot.com", "title": "ShalShirako: काय केलंत '२६ जानेवारी'ला?", "raw_content": "\nकाय केलंत '२६ जानेवारी'ला\n काय केलंत `26 जानेवारी'ला (कुठं होतात हा कंसातला आणि मनातला मुख्य प्रश्न)\nध्वजवंदन, परिसरातील कार्यक्रम, सोसायटीतील स्पर्धा वगैरे... अगदीच सार्वजनिक काका किंवा खादीचे जाकीटधारी आदरणीय व्यक्तीमत्व असाल किंवा तुम्ही पत्रकार असल्याची कुणाला माहिती असेल तर स्थानिक तरुण, युवक, विकास मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थिती, बक्षीसांचे वाटप, चमकदार, गुळगुळीत शब्दांचे मार्गदर्शन... इतक्यावर माझ्यासकट बहुतेकांचा `26 जानेवारी' संपतो. 26 जानेवारीच्या सुटीला जोडून ऑफिसातून रजा घेता आली तर मंडळी ध्वजवंदन वगैरे सोपस्कार पार पाडून वा न करताही जवळपासच्या सहलींना रवाना होतात (हे मनातल्या प्रश्नाचे उत्तर) हेही दरवर्षी अनेकांसाठी नित्याचेच. ज्या धुरीणांनी जबाबदारी पार पाडावी त्यांनीच 26 जानेवारीचा `सण' करून टाकल्यावर तो एंजॉय करणाऱया बेफिकीर तरुणाईला, तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांना तरी कशासाठी दोष द्यायचा म्हणा\nअगदी माझ्याच बाबतीत म्हणाल तर गेल्या 26 जानेवारीपर्यंत यापेक्षा फारसे वेगळे मीदेखील केले नव्हते...\nपण, या वेळी `मी 26 जानेवारीला काय केलं' या प्रश्नाचं माझ्याकडे वेगळं उत्तर आहे. जे मलाही अनोखं, वेगळ्या वाटेकडे नेणारं, काहीतरी करण्याची, माझ्यापुरता खारीचा वाटा उचलण्याची प्रेरणा प्रत्यक्षात आणणारं ठरलं आहे. यंदाच्या 26 जानेवारीला मी देखील सुटी जोडून घेतली होती. भटकण्यासाठी. पण ही भटकंती स्वयंसुखासाठी, रंजनासाठी नव्हती, तर एका उद्देशासाठी होती. हे दोन दिवस मी चिपळूण, पोलादपूर, महाड, माणगाव, पनवेल तालुक्यांत दुर्गम भागात पक्की सडक-कच्ची सडक, मिळेल ती पायवाट तुडवत होतो.\nग्रामपंचायत, पंचायत समिती, पंचायत राज सगळ्या संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत, पण रुजलेल्या नाहीत, तिथल्या गावकारभाराचा गाडा हाकणाऱया मंडळींना त्यांना मिळालेल्या अधिकारांची, घटनादत्त अधिकारांचीही फारशी कल्पना नाही, कुठल्या योजना राज्याच्या, कुठल्या केंद्राच्या, त्या कशा गावापर्यंत आणता येतील, जिल्हा प्रशासन, झेडपी, पंचायत समिती स्तरापर्यंत यंत्रणा कशी हलवता येईल, आमदार-खासदार लोकप्रतिनिधींचे सहकार्य कशा प्रकारे मिळवता येईल या साऱयाबद्दलही `साक्षरता' बहुतांशी नाहीच. ज्यांना याची जाण आहे त्यांनी हे ज्ञान इतरांपर्यंत अर्थातच नेलेलं नाही, हे सगळं गेले दीडेक वर्षं मला दिसत होतं, टोचत होतं. माझ्या बोलण्यातून कळत-नकळत या भागातील काही संवेदनशील पत्रकारांपर्यंत हे पोहोचलं होतं. या पत्रकारांच्या सक्रीय सहकार्यातून आम्ही उभी केलीय `जागर फाऊंडेशन'.\nतर, जागर आणि समाधान सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यंदा काही गावांमध्ये, ग्रामपंचायतींमध्ये तिथल्या सर्वसामान्यांमध्ये त्यांच्या हक्काचा जागर करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेची प्रत आम्ही दिली. पत्रकार हा केवळ व्यासपीठावर वा पत्रकार परिषदेत व्यासपीठासमोरील घटक नसावा तर, सर्वसामान्य, ग्रामीण भाग आणि प्रशासन यांच्यातील एक संवादक असावा, परिमाण अथवा जमल्यास परिवर्तनाची प्रक्रिया घडवून आणणारा एक कॅटलिस्ट घटक असावा, असं मला नेहमी वाटत आलंय. त्यालाच पोलादपूरचे ज्येष्ठ पत्रकार बबन शेलार, महाडचे निलेश पवार, सचिन कदम आणि `समाधान'च्या युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असं स्वरूप मिळालंय.\nही घटनेची प्रत गावागावांत पोहोचावी, लोकांनी, ग्रामसभेनं ती चाळावी, त्यातील कलमांद्वारे नागरिक म्हणून काय हक्क मिळाले आहेत, त्याची त्यांनी जाणीव करून घ्यावी, एवढय़ासाठी हे पहिलं पाऊल टाकलं. सामाजिक जाणिवेचा वन्ही, स्फुल्लींग वगैरे छापील शब्द न वापरताही `26 जानेवारी'चं माझ्यापुरतं उत्तर असं वेगळं आहे.\n(जाता जाता - चिपळूण तालुक्यातील खोपड माझं गाव. तसं दुर्गम, डोंगरावर. तालुक्याला जवळ असूनही डॉक्टर नाही, रस्ता नाही अशी अवस्था कित्येक वर्ष कायम होती. गेल्या बारा-पंधरा वर्षांत खडबडीत का होईना रस्ता गावात पोहोचलाय, संपर्क साधनं वाढली, रिक्षा, टेम्पो आले असले तरी डॉक्टर नव्हताच. आजारपण आलं, कुणी गंभीर झालं तर डोंगर उतरायचा, खाली कोंढे किंवा थेट चिपळूण गाठायचं हे ठरलेलं. माझ्या वडिलांनी निवृत्त झाल्यावर पुढाकार घेत तेथील ज्येष्ठांच्या, ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्यानं `खोपड आरोग्यसेवा केंद्र' सुरू केलं आणि गावात दररोज एकवेळ डॉक्टर येऊ लागले. अल्पस्वल्प मदत मिळवून, पदरचे पैसे खर्च करून ही रुग्णसेवा आजही सुरू आहे. बाबांचे हे प्रयत्न मी आजवर जराशा अलिप्तपणेच पहायचो, पण बहुधा काहीतरी करण्याची प्रेरणा म्हणायची तर यातूनच मिळाली असावी...)\nकाय केलंत '२६ जानेवारी'ला\nन्यू अँड सेकंडहँड बुकशॉप बंद जायचं कुठं वाचकांनी\nएका लेकीचा अस्वस्थ बाप...\nएक नाटकाची आयरनी अर्थात चांगल्याची माती\nख-या 'श्रमिक पत्रकारांना' पत्रकार दिनाच्या मनपूर्व...\nपाहिजे तो लेखांक झट के पट\nपुस्तकांबद्दल माझा हायपोथिसिस आणि अभिजितचं नवं पुस...\nमराठी ब्लॉगर मंडळींबद्दल - वाचा, लिहिते व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013634-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/congress-ncp-is-in-the-betrayal-of-the-people/", "date_download": "2018-11-21T00:37:38Z", "digest": "sha1:KPNBHUUIBGMLR3UXPE3QIKZLZIPYOMKY", "length": 8570, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तिजोरीची लूट करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे जनतेला फसविण्याचे कारस्थान!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतिजोरीची लूट करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे जनतेला फसविण्याचे कारस्थान\nआणीबाणी देशावर लादणाऱ्यांनी संविधान बचावासाठी रस्त्यावर उतरणे दुर्दैवी\nसावंतवाडी : प्रजासत्तक दिनी सर्व राजकीय पक्षांकडून संविधान बचाव रॅली दरम्यान सर्व राजकीय नेते रस्त्यावर उतरले होते. यावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी नेत्यांवर टीका केली. ते सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील भाजपा सरपंच, उपसरपंच सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.\nसुधीर मुनगंटीवार म्हणाले, आणीबाणी देशावर लादणाऱ्यांनी संविधान बचावासाठी रस्त्यावर उतरणे दुर्दैवी आहे. गेल्या १५ वर्षांत राज्याच्या तिजोरीची लुट करून खडखडाट करणारे रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या फसव्या टिकेला जनता थारा देणार नाही. त्यांनी तिजोरीत खडखडात केला असला तरी आमच्या सरकारने तिजोरीत खणखणाट केल्याने विकास निधीसाठी भरपूर पैसा आहे. तिजोरीची लूट करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेला पुन्हा फसविण्याचे कारस्थान रचले आहे. असे बोलत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी टीकास्त्र सोडले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कितीही देव पाण्यात बुडवून ठेवले तरी मोदीच्या पाठीमागे असणाऱ्या ईश्वरी ताकदीने केंद्र व राज्यात भाजपाचेच सरकार येणार आहे. अधिकारी विकास योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचवत नसतील तर भाजपाने संघटनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत विकास पोहोचवा. जनतेची कामे केलीत तरच जनता भाजपला स्वीकारेल अशा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013634-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/only-9-0-dresses-for-2200-employees-of-st/", "date_download": "2018-11-20T23:50:57Z", "digest": "sha1:I64FML2UI44KVMX4ZKSLMSNKDNAGUHYD", "length": 7259, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एसटीच्या २२०० कर्मचाऱ्यांसाठी केवळ ९० ड्रेस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएसटीच्या २२०० कर्मचाऱ्यांसाठी केवळ ९० ड्रेस\nमापे न जुळल्याने आलेले ड्रेसही परत घ्यावे लागले\nउस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये विभागीय मंडळनिहाय कर्मचाऱ्यांना नव्या ड्रेसचे वाटप होणार होते.मात्र, गणवेशाच्या अपु-या साठ्यामुळे हा कार्यक्रम पाच मिनिटांत संपविण्यात आला. एसटी महामंडळाने तब्बल ७३ कोटी खर्च करुन कर्मचा-यांसाठी नवे गणवेश तयार केले. ड्रेस वाटप कार्यक्रमात २२०० कर्मचारी उपस्थित होते. मात्र, केवळ ९० ड्रेसच आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले होते.\nया गणवेशामध्येही अर्ध्याहून अधिक कर्मचा-यांचे गणवेश मापात नसल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी पाच महिन्यापूर्वीच आपली मापे दिली होती. ती मापे न जुळल्याने आलेले ड्रेसही परत घ्यावे लागले आहेत. ३२ प्रकारच्या ड्रेसपैकी केवळ तीन प्रकारचे ड्रेस उस्मानाबाद विभागात दाखल झाले आहेत. दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांच्या साडीची किंमत ६३० रुपये आणि सलवार कुर्त्याची किंमत ९९८ आहे.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013634-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/subodh-bhave-sumit-raghavan-kashinath-ghanekar-303623.html", "date_download": "2018-11-21T00:18:26Z", "digest": "sha1:3EZIGDTBC7CAORWKJRSTLIA76AELT5IM", "length": 14629, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'काशिनाथ घाणेकर' सिनेमात सुमित राघवननं पेललंय हे शिवधनुष्य!", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n'काशिनाथ घाणेकर' सिनेमात सुमित राघवननं पेललंय हे शिवधनुष्य\nसिनेमात सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन यांच्याही भूमिका असल्याची माहिती होती. पण आता सुमित राघवन कुठली भूमिका साकारतोय हे समोर आलंय.\nमुंबई, 4 सप्टेंबर : सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीत चर्चा आहे ती काशिनाथ घाणेकर या सिनेमाची. सुबोध भावेचं काशिनाथ घाणेकर साकारतोय. सिनेमात सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन यांच्याही भूमिका असल्याची माहिती होती. पण आता सुमित राघवन कुठली भूमिका साकारतोय हे समोर आलंय. सुबोध भावेनं स्वत:च्या फेसबुक पेजवर ते पोस्ट केलंय.\nसुमित सिनेमात श्रीराम लागूंची भूमिका साकारतोय. चष्म्यातून त्याचे शांत पण भेदक असे डोळे दिसतायत. सुमितसाठी हे एक मोठं आव्हानच होतं. तो म्हणतो, ' शूटिंगच्या आधी मला डाॅ. लागूंचे आशीर्वाद लाभले होते. त्यांची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्यच आहे. मला नक्कल करायची नव्हती.'\nसिनेमात 1960चा काळ जिवंत केलाय. काशिनाथ घाणेकरांनी रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यु, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी अशी अजरामर नाटकं गाजवली. हे सगळं आपल्याला सुबोध भावेच्या रूपात पाहता येईल. याबद्दल सुबोध म्हणतो, ' माझे आणि त्यांचे विचारही पूर्ण वेगळे आहेत. आमची व्यक्तिमत्त्वही वेगळी आहेत.बालगंधर्व, लोकमान्य साकारताना विचारांशी कुठे तरी साम्य होतं. पण इथे असं काहीच नव्हतं.'\nडाॅ. काशिनाथ घाणेकर म्हटलं की अद्वितीय नाटकांचा इतिहासच समोर उभा राहतो. त्यांच्या नुसत्या नावावरच हाऊसफुलचे बोर्ड लागायचे. मराठी रंगभूमीवरचे हे सुपरस्टार आता मोठ्या पडद्यावर भेटायला येणार आहेत.\nवायकाॅम18चा हा सिनेमा 7 नोव्हेंबरला रिलीज होतोय. आतापर्यंत मराठीत बालगंधर्व, लोकमान्य टिळक यांच्यावरचे सिनेमे हिट झाले होते. सुबोध भावेनं टिळकांची भूमिका अप्रतिम केली होती. त्यामुळेच आणि काशिनाथ घाणेकर सिनेमाबद्दल अपेक्षा वाढल्यात.\nVIDEO: जोधपूरमध्ये भारतीय विमानाला भीषण अपघात\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013634-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/264", "date_download": "2018-11-21T00:40:27Z", "digest": "sha1:BVGSGDEXHVTG7BY45W7GYWEVKJKMAJUM", "length": 24885, "nlines": 453, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विठूचा गजर... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विठूचा गजर...\n१. कवितारूपातूनच कथा पुढे न्यायची आहे.\n२. कवितेचा फॉर्म ओवी, अभंग, आर्या, गझल, हायकू, छंदोबद्ध वा मुक्तछंद इत्यादीपैकी काहीही असू शकतो. याबाहेरचा फॉर्म असायलाही हरकत नाही पण ते गद्य असता कामा नये. वर्णनासाठी किंवा घटना सांगण्यासाठीही पद्याचाच वापर करणे बंधनकारक आहे.\n३. स्वप्नातून जागे झालो किंवा तत्सम क्लुप्त्या वापरून कथा जागेवर आणण्याचा अतिरेक होऊ नये. याबाबतीत गद्य STY चेच नियम लागू पडतील.\n४. नेहमीच्या पेक्षा थोडी वेगळी कथा आहे आणि आपल्याला ती १० दिवस पुढे नेत जायची आहे तेव्हा पोस्ट टाकताना आपण शेवटाला येत नाही आहोत ना याची खबरदारी घ्यावी.\n५. साधारण ८-९ व्या दिवशी अंदाज घेऊन शेवटाकडे जाण्यास सुरूवात करता येईल.\nआषाढी एकादशी, पंढरी देशी,\nसर्व पाप नाशी, म्हणे कोणी\nकोण भाग्यवान, देवाचीच शान\nपुजेचा हो मान, मुख्यमंत्र्या\nपुजेचा थाटमाट, सुरक्षित वाट\nताफा बरोबरी, जय हरी हरी\nमाझी हौस पुरी, दर्शनाची\nजय जय राम कृष्ण हरी\nबाकी सगळ्यांचे पोट भरी\nजय जय राम कृष्ण हरी\nटाळ माझ्या हाती, अंतरात भक्ती\nडोळे वेध घेती, सावळ्याचा\nपाहू जाता नवल, एक प्रतिमा पोकळ\nआतमधे सकळ, विठू नाही\nविठू नाही विठू नाही\nविठू कुठे विठू कुठे\nविठू काही दिसेना, खूण त्याची मिळेना\nगजर काही थांबेना, मंदीरात\nविठू नाही गाभारी, साहेब आहे बाहेरी\nसपत्नीक पुजा करी, पोकळीची\nसुन्न झाले मन, सुन्न झाले तन\nडोळी अडकले प्राण, अश्रूंमध्ये\nविठू नाही विठू नाही\nविठू कुठे विठू कुठे\nसाहेब, बघा विठू नाही\nमॅडम, बघा विठू नाही\nगजर थांबवा, पुजा संपवा\nविठू नाही विठू नाही\nअसं बोलू नये बाबासाहेब,\nखरंच विठू झालाय गायब\nआत फक्त सावळी सावली\nगर्दीही सगळी आता बघे मला रोखून\nझाकपाक त्यांची काढली ना ओढून\nप्रतिमा पोकळ हसे गाभार्‍याच्या आतून\nसाहेबही हसे आतल्याआत चिडून\nकाय करायचा विठू, विट तर आहे\nविठू गेला तरी, प्रतिमा तर आहे\nमंदीर आहे, पुजारी आहे, गर्दी आहे\nबोलला साहेब पुजेचा मान तर आहे\nविठू कुठे विठू कुठे\nविठू नाही विठू नाही\nइथून काळं कर बाब्या\nलै शेना हेस रं बाब्या\nहाकला त्याला, मारा त्याला\nमंदीराच्या बाहेर फेका त्याला\nजा बाब्या जा, नकोस तू इथे\nअजिबात येऊ देऊ नका याला\nखरचटले तन, ओरखडले मन\nबाहेर अंगणी, एकटी रूक्मिणी\nतिचिया चरणी, धाव घेई\nमाई हरवला, विठू कुठे गेला\nसोडून एकटीला, इंद्रायणी काठी\nदुखली रूक्माय, म्हणे नवीन काय\nकधी पळाला काय, कळलेची नाही\nकोलटकरांचा अरूण, एकदा घाबरून\nअशीच धांदलून, बातमी दिली\nका नाही शोधला, सखा हरवला\nप्रश्न विचारला, म्या उद्धटाने\nरूक्माय गप्पशी, दगडच जशी\nउत्तरं नकोशी, झाली तिला\nसगळे समजलो, प्रवासी झालो\nविठू कुठे विठू कुठे\nविठू नाही विठू नाही\nरांग कशी जावी पुढति\nतश्यात बाब्या बाहेर आला\nआनि म्हणे विठू हरवला...\nआवो असं कसं झालं\nआत्ता काय मी करू\nऐका रं ऐका.. विठू हरवला....\nविठू हरवला.. विठू हरवला.. विठूऽऽऽऽ हरवलाऽऽऽ\nजमा झाले सारे पंटर\nआला प्रसंग असा बाका\nव्हावी कशी यातून सुटका\nम्हणे गृहखात्याचे हे काम\nसाहेब खूश झाले जाम\nलावा फ़ोन हो 'आबांना'\nदेवा रं देवा... विठू हरवला\nकुणाला सांगू विठू हरवला\nआर आर आबा, विठू हरवला..\nविठू हरवला.. विठू हरवला.. विठूऽऽऽऽ हरवलाऽऽऽ\nगिरी, छान आहे रे, सुरुवात कोणी लिहिली आहे ते पण छान आहे. लिहा ना पुढे... कुठे गेले सगळे कवी, कवयित्र्या...\nलालु, तू आणि कवयित्र्या\nत्या गद्य STY मधल्या बाबुराव आपटे च्या तोंडी एक शब्द दिलाय ना तसं वाटतंय ते कवयित्र्या ऐकायला ..\nअसे त्यांची सर्व माया\nजिथे उद् घोष मंत्रांचे\nदक्षिणा ती किती द्यावी\nकशी बरी मिळे संधी\nविठू कैचा येई जिथे\nमस्त चाललंय. लगे रहो\nक्ष, गिरी मस्त रे\nक्ष, छान जमले आहे.\nकशी बरी मिळे संधी\nपुढे सरकतेय की नाही कथा\nमस्तच एकदम, पुढे सरकवा कि रे\nबाब्या निघे दूरदूर | ओलांडून पंढरपूर |\nमनी उठते काहूर | आता कुठे शोधू तुला\nसैरभैर बाब्या झाला | वाटा फुटल्या पायाला |\nदशदिशा सादावल्या | त्याने प्राणपणाने | |\nआणि येई प्रतिसाद | काय धरीसी मनात\nप्राण आणून कानात | बाब्या ऐके | |\nबाब्या धन्य धन्य होई | डोळावाटे नीर वाही |\nदर्शन दे विठूमाई | कसेबसे उद्गारला | |\nडोळे तेजाळून गेले | मस्तक हळूच झुकले |\nशब्द आतच विरले | हात जुळले आपोआप | |\n | भक्त झाले सैरभैर |\nआणि सुने पंढरपूर | कळवळून बोलतो | |\nविठू हसला गालात | म्हणे काय मांदिरात |\nतिथे देखावाच फक्त | भक्ती भाव लोपलासे | |\n जिथे भाव | तिथे माझे वसे गाव |\nएक जैसे रंकराव | तिथेच पंढरी | |\nतसे नुरले रे आता | आता नुसत्याच बाता |\nदेव निघुनिया जाता | उरे कळस सोन्याचा | |\nपण कुणा काय त्याचे | नाते तुटे भक्तदेवाचे |\nजोतो तालावर नाचे | सत्ता आणि पैशाच्या | |\nबाब्या होई चूरचूर | जाई फाटून अंतर |\nआता उजाड मंदीर | तुझ्याविणा देवीवरा | |\nदेव म्हणे माझे ऐक | करू नको दमछाक |\nएक दृष्टीक्षेप टाक | मनातल्या मंदिरात | |\nनसे सोन्याचा कळस | नाही कसली आरास |\nसाहेबांचा नसे त्रास | तिथे फक्त तू नी मी | |\nनको रांग नको हार | नको दारी भारी कार |\nहोई सगुण साकार | मनामधे विठू तुझा.\nकाय मस्त गं. आता शेवट करणं सोपंच झालं की मला..\nन दिसे शेजारी पाजारी\nकुणी न पहिला बाजारी\nबाबी ला चिंता भारी\nम्हणे 'माझं ऐका तरी'\nदोघे जाती दूर देशा\nवेग वेगळे वेष वेगळ्या भाषा\nअतिपूर्व झाली, पूर्व झाली\nदक्षिण पूर्व, मध्यपूर्व झाली.\nमशिदी, स्तूपांन्मधेही कुणी नाही\nचर्च मधे नुस्त्या चर्चा प्रवाही\nबाब्या आधी पोचे किर्ती\nसी एन एन एई जे एफ के वर्ती\nकितीक सुंदर्‍या अवती भवती\nबाबीने हात घट्ट धरीला\nनासा ने टेकले हात\nसी आय ए ने नुस्तेच विचकले दात\nयु एन ने काढली वरात\nपण विठूचा पत्ता नाही\nजुना मित्र तो कॉलेजातला\nबाब्या अन बाबीला बिर्‍हाडी\nकेळकराचे घर मोठे आलिशान\nतरी केळकरीण म्हणे लहान\nरहाती दोन थोर दोन सान\nपुरेनात परी दहा खोल्या\nबाबीला म्हणे 'मम्मा ची मोठी\nबहीण का तू मावशी\nतुम्ही मदत करा मला\nऍलेक्स लेमोनेड स्टॅड लावला\nमी अन माझ्या दादाने\nप्रश्न बाबा अन बाबीला\nदेश धर्म भाषा विसरती\nएक मेकांना मदत करती\nनसे ऍलेक्सिस या जगती\nतरी चालवती तिचा वारसा\nशंका नच आता मम मना\nदरवळे कस्तुरि परिमळ घरात\n' विनंती तुम्हाते करतो\n' विठू नाही या विश्वी\nहेच सत्य जाणा तुम्ही\"\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013634-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257970:2012-10-26-17-46-04&catid=401:2012-01-20-09-48-58&Itemid=405", "date_download": "2018-11-21T00:33:16Z", "digest": "sha1:VKFHWKQOC5ZZNWAJXM3QBLN4ZL2CJNDG", "length": 32100, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रुजुवात : शक्यतांच्या कल्पना..", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> रुजुवात >> रुजुवात : शक्यतांच्या कल्पना..\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरुजुवात : शक्यतांच्या कल्पना..\nमुकुंद संगोराम - शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२\nकाळ, स्थळ आणि व्यक्ती यांच्या एकत्रित अभ्यासातून इतिहासाच्या शक्यता जोखून पाहायच्या की दस्तऐवज आणि पुराव्यांवरच अवलंबून राहायचं यापैकी शक्यतांचा मार्ग अनेक इतिहासकारांनी मान्य केलेला आहे. लोकमान्य टिळकांचा आवाज म्हणून ऐकवलेली ध्वनिमुद्रिका त्यांच्याच आवाजातली आहे की नाही, या वादाचा विचार करताना अशा शक्यता आणि अनुमान यांना काहीच महत्त्व नाही का\nशाळेच्या वयात इतिहासाच्या पुस्तकातल्या सनावळय़ा झोप आणायला पुरेशा ठरत. प्लासीची लढाई आणि लॉर्ड कर्झन यांच्याबद्दल काही घेणंदेणं नसतानाही त्यांच्या संदर्भातील र्वष पाठ करण्यावाचून गत्यंतर नसे.\nपरीक्षेत नेमकी सनावळीच विचारली जायची आणि पाठांतर हमखास कामाला यायचं. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी १ ऑगस्टला असते आणि त्या दिवशी शाळेत त्यांच्याबद्दल भाषण करण्याचं फर्मान दरवर्षी शिक्षक काढीत. त्यांच्या टरफलाच्या गोष्टीचा तर तोपर्यंतच कंटाळा आला होता. मग ते अभ्यास सोडून वर्षभर व्यायाम कसे करत राहिले, याचं कौतुक वाटायला लागलं. पण वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी ‘केसरी’ हे नियतकालिक सुरू केलं आणि जनतेला शहाणं करून सोडण्याचा निश्चय केला. रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, मोबाईल असं काही उपलब्ध नसतानाही, वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी साऱ्या देशभर त्यांचं नाव झालं आणि काँग्रेस नावाच्या संघटनेच्या स्थापनेसाठी टिळकांच्या पुण्याची निवड देशपातळीवर व्हावी, एवढं सारं पुण्यात बसून त्यांना कसं काय जमलं, याची चर्चा करण्यातच हल्ली वयाची चाळिशी येते. शाळेबरोबरच इतिहासाशीही फारकत झाल्यानं नंतरच्या काळात सनावळीतून सुटल्याचीच भावना असायची. अशा मानसिक अवस्थेत लोकमान्य टिळकांचा आवाज ध्वनिमुद्रित झाला असून तो ऐकायला मिळण्याच्या शक्यतेनं काही क्षण मोहरून जायला झालं. ते एकदीड मिनिटांचं भाषण ऐकल्यानंतर इतिहासाच्या पुनर्भेटीचा आनंदही झाला. पण काहीच दिवसांत त्या आनंदावर विज्ञानप्रेमींनी विरजण टाकलं आणि तो आवाज टिळकांचा नसल्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं ठणकावून सांगून टाकलं. तो आवाज टिळकांचा नसेलही, पण ते भाषण मात्र टिळकांचंच असणार, याबद्दल पक्की खात्री असल्यानं खरं काय, याचा कोलाहल माजला.\nकोणत्या तंत्रानं टिळकांचा आवाज ध्वनिमुद्रित झाला, असा हा कळीचा प्रश्न आहे. ध्वनिमुद्रणाचे अभ्यासक सांगतात, की टिळकांचा हा आवाज इलेक्ट्रिकल पद्धतीनं ध्वनिमुद्रित झाला आहे. हे तंत्रज्ञान त्यांच्या निधनानंतर अस्तित्वात आल्यानं तो त्यांचा असणं शक्य नाही. वस्तुस्थिती म्हणून हे मान्य करण्यावाचून पर्याय नसला, तरीही जे दीड मिनिटांचं भाषण त्या ध्वनिमुद्रिकेत आहे, ते टिळकांशिवाय अन्य कुणी करण्याची शक्यता नाही. गणेशोत्सवात भास्करबुवा बखले यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये उपस्थित श्रोत्यांनी काहीसा व्यत्यय आणण्यास सुरुवात केल्यावर त्यांना अक्षरश: झापल्याचं या आवाजातून स्पष्ट होतं. ‘ऐकायचं नसेल, तर चालते व्हा’ असं ठणकावून सांगण्याची तेव्हा कुणाची हिंमत असेल असा अधिकार तिथं उपस्थित असलेल्यांपैकी कुणाकडे असण्याची सुतराम शक्यता नाही. हा आवाज निश्चित कुणाचा असा अधिकार तिथं उपस्थित असलेल्यांपैकी कुणाकडे असण्याची सुतराम शक्यता नाही. हा आवाज निश्चित कुणाचा या प्रश्नाला तंत्रज्ञानाच्या आधारानं उत्तर मिळण्याची शक्यता नाही. तो दुसऱ्या कुणाचा असू शकेल, अशीही शक्यता नाही. म्हणजे असं भाषण कुणी ध्वनिमुद्रित करण्याचं खरंतर काही कारण नाही. ज्या ईश्वरदास नारंग यांच्या संग्रहात हे ध्वनिमुद्रण उपलब्ध झालं, ते संगीताचे प्रेमी होते आणि त्यांनी बालगंधर्व, उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्यासारख्या त्या काळातील अनेक दिग्गज कलावंतांचं ध्वनिमुद्रण करून ठेवून संगीतावर अपार उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी बखलेबुवांचं ध्वनिमुद्रण केलेलं नाही, असं इतिहास सांगतो. ‘मी उशिरा जन्माला आलो हे माझं पाप. नाहीतर मला भास्करबुवा ऐकायला मिळाले असते’, असे नारंग यांचेच शब्द आहेत. मग त्यांनी टिळकांचा आवाज ध्वनिमुद्रित करत असतानाच बुवांचं गाणंही रेकॉर्ड करून ठेवलंच असतं, यात शंका नाही. या ध्वनिमुद्रिकेत ते गाणं नाही. फक्त आवाज आहे. अर्थ एवढाच, की हे ध्वनिमुद्रण नारंग यांनी केलं असणं शक्य नाही. मग ही ध्वनिमुद्रिका त्यांच्याकडे कशी बरं आली या प्रश्नाला तंत्रज्ञानाच्या आधारानं उत्तर मिळण्याची शक्यता नाही. तो दुसऱ्या कुणाचा असू शकेल, अशीही शक्यता नाही. म्हणजे असं भाषण कुणी ध्वनिमुद्रित करण्याचं खरंतर काही कारण नाही. ज्या ईश्वरदास नारंग यांच्या संग्रहात हे ध्वनिमुद्रण उपलब्ध झालं, ते संगीताचे प्रेमी होते आणि त्यांनी बालगंधर्व, उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्यासारख्या त्या काळातील अनेक दिग्गज कलावंतांचं ध्वनिमुद्रण करून ठेवून संगीतावर अपार उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी बखलेबुवांचं ध्वनिमुद्रण केलेलं नाही, असं इतिहास सांगतो. ‘मी उशिरा जन्माला आलो हे माझं पाप. नाहीतर मला भास्करबुवा ऐकायला मिळाले असते’, असे नारंग यांचेच शब्द आहेत. मग त्यांनी टिळकांचा आवाज ध्वनिमुद्रित करत असतानाच बुवांचं गाणंही रेकॉर्ड करून ठेवलंच असतं, यात शंका नाही. या ध्वनिमुद्रिकेत ते गाणं नाही. फक्त आवाज आहे. अर्थ एवढाच, की हे ध्वनिमुद्रण नारंग यांनी केलं असणं शक्य नाही. मग ही ध्वनिमुद्रिका त्यांच्याकडे कशी बरं आली ती दुसऱ्या कुणी तरी दिली नसेल ती दुसऱ्या कुणी तरी दिली नसेल हेही शक्य आहे. तेव्हाच्या उपलब्ध तंत्रात सार्वजनिक ठिकाणी ध्वनिमुद्रण करणं सहजसोपं नव्हतं, हे मान्य केलं तरी अन्य कुणी अन्य कोणत्या तंत्रज्ञानाच्या साहय़ानं असं काही केलं नसेल कशावरून हेही शक्य आहे. तेव्हाच्या उपलब्ध तंत्रात सार्वजनिक ठिकाणी ध्वनिमुद्रण करणं सहजसोपं नव्हतं, हे मान्य केलं तरी अन्य कुणी अन्य कोणत्या तंत्रज्ञानाच्या साहय़ानं असं काही केलं नसेल कशावरून बुवांचे शिष्य मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा हा आवाज असेल, अशी शक्यता व्यक्त होते. ती साफच चुकीची म्हटली पाहिजे. कृष्णराव आपल्या गुरूंबद्दल असं काही बोलणं शक्य नाही. त्या काळातील नकलाकार भोंडे यांनी टिळकांच्या आवाजात अनेक नकला ध्वनिमुद्रित केल्या आहेत. त्या ऐकल्यानंतरही हे भाषण त्यांच्या नकलेच्या आवाजातलं नाही, याची खात्री पटते. शिवाय भोंडे असले ‘विषय’ नसलेले टिळकांचे भाषण नक्कल म्हणून कशाला करतील बुवांचे शिष्य मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा हा आवाज असेल, अशी शक्यता व्यक्त होते. ती साफच चुकीची म्हटली पाहिजे. कृष्णराव आपल्या गुरूंबद्दल असं काही बोलणं शक्य नाही. त्या काळातील नकलाकार भोंडे यांनी टिळकांच्या आवाजात अनेक नकला ध्वनिमुद्रित केल्या आहेत. त्या ऐकल्यानंतरही हे भाषण त्यांच्या नकलेच्या आवाजातलं नाही, याची खात्री पटते. शिवाय भोंडे असले ‘विषय’ नसलेले टिळकांचे भाषण नक्कल म्हणून कशाला करतील\nइतिहास दोन कालबिंदूंना जोडण्याचं काम करतो. हे कालबिंदू अनेक पुराव्यांच्या आधारे निश्चित केले जातात. पुराव्यांच्या विश्वासार्हतेपासून ते त्या कालबिंदूच्या परिसरात घडलेल्या अन्य घटनांच्या पुराव्यांपर्यंत अनेक प्रकारच्या चाचण्यांमधून इतिहासाला जावं लागतं. तरीही त्याच्या लेखनात लेखक डोकावतच नाही, असं छातीठोकपणे म्हणता येत नाही. तरीही तटस्थपणे सर्व शक्यता व्यक्त करण्यासाठी पुराव्यांचा उपयोग करणारे इतिहासकार लेखनात आपली प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा पुरेपूर उपयोग करीतच असतात. पुरावा नाही, म्हणून एखादी घटना घडलीच नाही, असं म्हणणं तर्काला धरून होत नाही हे जसं खरं, तसं केवळ कल्पनाविलासही कामी येत नाही, हेही तेवढंच खरं. तरीही जिथं पुरावा नाही, तिथं शक्यतांचा विचार आपोआपच पुढे येतो. या शक्यता कोणकोणत्या असू शकतील, यावर इतिहासकाराची सर्जक शक्ती काम करायला लागते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी याबाबत लिहिलंय, की ‘मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचं वर्णन द्यावयाचं म्हटलं म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार कालानं व स्थलानं विशिष्ट कसा झाला आहे हेही इतिहासकाराला स्वाभाविकपणेच सांगावं लागतं. सारांश, काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची सांगड, तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते.’ लोकमान्यांच्या आवाजाबाबत नेमकं हेच घडलं आहे.\nत्या दिवशीच्या भाषणात टिळक म्हणाले होते, की ‘बखलेबुवा यांच्या गायनास सुरुवात झालीच आहे. लोकांनी शांतपणे ऐकावं अशी माझी इच्छा आहे. कुणी गडबड केली, तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं. पण ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे.’ समाजातल्या सर्व घटकांशी टिळकांचा असलेला भावसंबंध ही भारतीय इतिहासातील एक अतिशय हृद्य गोष्ट आहे. संतपरंपरेतील सर्व संतांचा समाजाशी असा संबंध जडला होता. याच परंपरा काळातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याबद्दल त्या वेळच्या समाजात असलेला आत्मविश्वास ही केवळ अपूर्व अशी गोष्ट होती. समाज सहसा, अशा लोकोत्तर व्यक्तींचंच ऐकतो. ‘गाणं ऐकायचं नसेल तर बाहेर जावं’ असं ठणकावण्यासाठी असा भावसंबंध दृढ करावा लागतो. तो झाल्यानंतर त्या समाजावर अप्रत्यक्षपणे प्रभुत्व प्रस्थापित होतं. त्यामुळेच असं सांगण्याचा अधिकारही प्राप्त होतो. टिळकांनी तो प्राप्त केला असल्यानंच ते श्रोत्यांना गप्प बसा असं दटावू शकत होते. आजच्या काळात समाज कुणावर विश्वास ठेवत नाही व त्यामुळेच कुणाचं ऐकत नाही, याचं कारण समाजावर आपल्या कर्तृत्वानं प्रेमळ वचक निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी निर्ममता, पारदर्शकता आणि वैचारिक सखोलता असणारा नेताच नाही. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वातील या गुणांचा दुष्काळ आताच्या वातावरणात दिसत असल्यामुळेच समाजधुरीण ही संस्था बरखास्त झाली आहे. ज्यांच्यावर विश्वासून राहावं, त्यांचेच पाय मातीचे असल्याचं लक्षात येतं, तेव्हा होणाऱ्या विश्वासघातानं समाजात केवढी मोठी खळबळ माजते, याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत.\nमुद्दा असा, की गणेशोत्सवातल्या त्या कार्यक्रमातील हे भाषण टिळक यांच्याशिवाय अन्य कुणी करण्याची शक्यता नाही. तरीही पुराव्यानिशी तो आवाज टिळकांचा नाही, असं सिद्ध झालं आहे. परिस्थितिजन्य पुरावा आणि प्रत्यक्ष पुरावा यांच्यातील एक नवं द्वंद्व आता पुढे येत आहे. त्या काळात, सार्वजनिक ठिकाणी सहजपणे करता येईल, असं ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञान अन्यत्र कोणत्या देशात होतं किंवा कसं, तेथील कुणी त्याचवेळी पुण्यात आलं होतं किंवा नाही, त्यांनी केलेल्या या आवाजनोंदीचं ऐतिहासिक महत्त्व न कळल्यानं रेकॉर्ड तयार करणाऱ्या आणि संगीताचे भोक्ते असणाऱ्या ईश्वरदास नारंग यांच्याकडे हे ध्वनिमुद्रण असंच फिरत फिरत आलं होतं काय, (नारंग यांच्या संग्रहात भाषणांचा संग्रह असण्याचं कारण नाही) अशा अनेक शक्यतांच्या कल्पनांचा उगम स्वाभाविकपणे होऊ लागतो. त्यामुळे ठोस आणि थेट उत्तर मिळत नाही हे खरं असेल, त्यामुळे केवळ पुरावा नाही, म्हणून त्याकडे डोळेझाक करणंही तेवढंच गैर आहे. इतिहासातील सर्जनशीलतेला यामुळे नवं आव्हान मिळालं आहे खरं\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013638-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T00:49:01Z", "digest": "sha1:HDNWTTMFQBOC7E3ZVBX7TC2CVNPIHQ4M", "length": 11998, "nlines": 112, "source_domain": "mahaenews.com", "title": "अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर बलात्कार | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nअपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nअल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शेतात बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघ्घी धावळी येथे घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nरूपेश रूपलाल जावरकर (१९, रा. दिघ्घी धावळी) असे आरोपीचे नाव आहे. रूपेश गेल्या २ वर्षांपासून गावातीलच एका १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. गेल्या शनिवारी दुपारी ३ वाजता ही मुलगी मैत्रिणीकडे जात होती. यावेळी रूपेशने तिला रस्त्यात अडवले. तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून रूपेशने तिचा हात पकडला. जबरीने दुचाकीवर बसवून रूपेशने तिचे अपहरण केले. त्यानंतर रूपेशने तिला आपल्या बहिणीच्या शेतात नेले. येथे एका झोपडीत त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. रूपेशच्या तावडीतून कशीबशी सुटका करून पीडितेने धारणी पोलीस ठाणे गाठले. तिने रूपेशविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी रूपेशविरुद्ध अपहरण, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.\nलग्नाचे आमिष देऊन अत्याचार\nलग्नाचा शब्द देऊ न एका घटस्फोटित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुननगर येथे उघडकीस आली. सुनील महादेव पाठक (४५, रा.महेंद्र कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. काही महिन्यापूर्वी सुनीलची ओळख अर्जुननगर येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय घटस्फोटित महिलेशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर ते दोघे अर्जुननगर परिसरात एकत्र राहू लागले. सुनीलने महिलेवर अनेकवेळा बलात्कार केला. ती दोन महिन्यांची गर्भवती असताना त्याने एका खासगी रुग्णालयात तिचा जबरीने गर्भपात केला. यानंतर महिलेने सुनीलकडे लग्नाची मागणी केली. परंतु, यावेळी सुनीलने महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित महिलेने तक्रार दाखल केली. गाडगेनगर पोलिसांनी आरोपी सुनील पाठक याला अटक केली आहे.\nमालगाडीच्या दोन डब्यांना आग, पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत\nमारहाण करत दोघांनी केली हॉटेलची तोडफोड\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013638-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.techproceed.com/2010/09/blog-post.html", "date_download": "2018-11-21T00:11:51Z", "digest": "sha1:4LRABI3PRPMZBLVMB2RHT3LXTIIIJE7V", "length": 3310, "nlines": 44, "source_domain": "marathi.techproceed.com", "title": "मराठी विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे...: माझा आवडता किडा - गोगलगाय", "raw_content": "मराठी विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे...\nमाझा आवडता किडा - गोगलगाय\nगोगलगाय मधे गूगल आणि गाय दोन्ही नसते पण माहिती नाही तिला गोगलगाय का म्हणतात..\nगूगल कंप्यूटर वर काहीतरी खूप फास्ट असते (असे टीचर ने सांगितले होते) आणि गाय जमिनीवर मीडियम फास्ट. पण गोगलगाय खूप स्लो..\nती जाताना खाली चिक्कट फेवीकॉल सोडते म्हणून तिची बॉडी चीपकते आणि तिचा स्पीड स्लो होतो.. माझी आज्जी पण खूप स्लो चालते पण ती फेवीकॉल सोडत नाही. गाय दुध देते पण गोगलगाय फेवीकॉल देते..\nगोगलगाय ला इंग्लीश मधे snail असे म्हणतात.. आमच्या क्लास च्या SNEHAL ला मी snail अस चिडवले.. तिने माझी टीचर ला कंप्लेंट केली..म्हणून मला मुली आवडत नाही..\nमुली खूप चालू असतात अस दादा म्हणतो.. दादा नेहमी मोबाइल ला चीपकलेला असतो अस आई म्हणते..\nगोगलगायच्या पाठीवर शंख चीपकलेला असतो.. .. ती रोज शंखात झोपते (मी कधी कधी शाळेत झोपतो).. शंख फार सुंदर असते.. त्या मुळे गोगलगाय मस्त दिसते.. पॉँडस पाउडर लावल्यालर मी पण मस्त दिसतो..\nगोगलगाय मला खूप आवडते ..\nमाझा आवडता किडा - गोगलगाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013638-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T23:20:05Z", "digest": "sha1:JWJGDHF7PGVAMKYBNI7DGQKUGFYRATKB", "length": 6642, "nlines": 45, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "राज ठाकरे पुन्हा मोदींवर आक्रमक.. आपल्या खास व्यंगचित्रांच्या शैलीतून हास्यमय पण तितकेच विचार करायला लावणारे चित्र – Bolkya Resha", "raw_content": "\nराज ठाकरे पुन्हा मोदींवर आक्रमक.. आपल्या खास व्यंगचित्रांच्या शैलीतून हास्यमय पण तितकेच विचार करायला लावणारे चित्र\nराज ठाकरे पुन्हा मोदींवर आक्रमक.. आपल्या खास व्यंगचित्रांच्या शैलीतून हास्यमय पण तितकेच विचार करायला लावणारे चित्र\nराज ठाकरे पुन्हा मोदींवर आक्रमक.. आपल्या खास व्यंगचित्रांच्या शैलीतून हास्यमय पण तितकेच विचार करायला लावणारे चित्र\nस्टॅच्यू ऑफ युनिटी एकतेचा पुतळा म्हणून संबोधण्यात आलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांना समर्पित स्मारक आहे, जे गुजरातच्या राजपिप्ला जवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर स्थित आहे काल ३१ ऑक्टोबरला हे सर्वांसाठी खुले करण्यात आले. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीची ही जगातील सर्वात उंच मुर्ती आहे. भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केले होते आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले.\nतब्बल २२९० कोटी इतकी अमाप संपत्ती खर्च करून बांधण्यात आलेली हि मूर्ती बनवण्यापेक्षा ह्या रकमेचा वापर जर शेतकरी आणि गरिबांवर झाला असता तर आणखीन बराच काळ बीजेपी सत्तेत राहिली असती, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून स्पष्ट केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल याचा आदर संपूर्ण भारत करतो त्यासाठी दिखाव्याची गरज नाही. जर हाच पैसे गोरगरीब आणि शेतकऱ्यावर खर्च झाला असता तर लोकांनी स्वतःहून देणग्या काढून अशी उंच उंच स्मारके स्वखर्चाने बनवली असती. हा खर्च “वल्लभभाईंना तरी कसा पटेल ” असा सवाल ह्यातून त्यांनी मांडला.\nराज ठाकरे यांचं आणखीन एक व्यंगचित्र खूप चर्चेचा विषय ठरला. ह्या व्यंगचित्रात त्यांनी “कापडापासून सूत” असं नाव देऊन लोकांचा कसा गोंधळ उडवला हे दाखवले आहे. त्यांना दिलेली आश्वासने धूळ खात पडल्याचे दिसत आहे.\nधर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सनी देओलने केला हेमामालिनीवर चाकूने हल्ला… सनी देओलच्या आईने केला ह्यावर केला खुलासा\nतुला पाहते रे मालिकेत “निळुफुले” यांची मुलगी तर “विजय गोखले” यांचा मुलगाही काम करतो.. पहा कोण आहे त्यांचा मुलगा पाहण्यासाठी\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013638-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.quotes-aniruddhabapu.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-20T23:56:47Z", "digest": "sha1:JQL7XL7H5AGJ7TLATHLUW3RMJT6UK5ZO", "length": 3072, "nlines": 87, "source_domain": "marathi.quotes-aniruddhabapu.com", "title": "देव Archives - Aniruddha Bapu Quotes", "raw_content": "\nकेवळ देव आहे असे मानणे म्हणजे आस्तिक भावना नव्हे\nकेवळ देव आहे असे मानणे म्हणजे आस्तिक भावना नव्हे, तर माझ्या आयुष्यामध्ये मला देव हवा, देवाचे शासन मला हवे अशी इच्छा असणं म्हणजे आस्तिक भावना\nदेवाचे नामस्मरण कसे करावे आणि संकटांना सामोरे कसे जावे\nदेवाचे नामस्मरण कसे करावे आणि संकटांना सामोरे कसे जावे, हे सामान्य माणसांना शिकविण्यासाठीच संतांची चरित्रे घडतात\nएड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना\n‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे\nनिरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद\nसोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण करीत कठीण समस्यांच्या मागे जावे\nअपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013638-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T00:48:14Z", "digest": "sha1:PVU6YAV4EHBKKY4LRPEZR52AUVJPA3MB", "length": 11721, "nlines": 112, "source_domain": "mahaenews.com", "title": "पाचव्या इयत्तेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक आणि शिक्षकाने केला बलात्कार, मुलगी गर्भवती | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news पाचव्या इयत्तेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक आणि शिक्षकाने केला बलात्कार, मुलगी गर्भवती\nपाचव्या इयत्तेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक आणि शिक्षकाने केला बलात्कार, मुलगी गर्भवती\nशाळेच्या मुख्याध्यापकाने आणि शिक्षकानेच पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारची राजधानी पाटण्यामध्ये एका खासगी शाळेत ही घटना घडली. मागच्या महिन्याभरापासून पीडित मुलीचे लैंगिक शोषण सुरु होते. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक आणि शिक्षकाला अटक केली आहे.\nपीडित मुलीने तिच्या पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आई-वडिल तिला वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला. उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन करायचे असल्याचे सांगून आरोपी शिक्षकाने तिला मुख्याध्यापकांच्या चेंबरमध्ये बोलावले होते. तिथे दोघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला असे पोलिसांनी सांगितले.\nमुख्याध्यापकाने त्याच्या चेंबरमध्ये गुप्त बेडरुम बनवला होता. तिथे तो या मुलीवर बलात्कार करायचा असे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींनी पीडित मुलीवर जेव्हा पहिल्यांदा बलात्कार केला तेव्हा त्यांनी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले. नंतर त्यांनी या मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यांनी या मुलीला धमकावले होते. कोणाकडे वाच्यात केली तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची त्यांनी धमकी दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली.\nपोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक आणि शिक्षक दोघांना अटक केली आहे. दोघांच्या मोबाइल फोनमध्ये या मुलीचे फोटो सापडले. आम्ही या प्रकरणाचा वेगाने तपास करुन पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असे बिहार पोलिसांनी सांगितले.\nउत्तर प्रदेश पोलिसांकडून ऑन कॅमेरा एन्काऊंटर, पाहण्यासाठी चक्क पत्रकारांना निमंत्रण\nकर्णधार विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार जाहीर\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013638-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/57831", "date_download": "2018-11-21T00:35:05Z", "digest": "sha1:CQQUCXFOZ7D4DHM5K6M2VYI5255ZMY3H", "length": 32243, "nlines": 243, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दपुष्पांजली: मला भावलेले गोनिदां. माझ्या वडीलांच्या नजरेतुन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शब्दपुष्पांजली: मला भावलेले गोनिदां. माझ्या वडीलांच्या नजरेतुन\nशब्दपुष्पांजली: मला भावलेले गोनिदां. माझ्या वडीलांच्या नजरेतुन\nसर्वप्रथम मराठी भाषा दिवस या उपक्रमाअंतर्गत लेखन करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी सर्व संयोजकांचे आभार मानते. मराठी भाषा दिवस साजरा करताना संयोजक मंडळाकडुन शब्दपुष्पांजली या उपक्रमाअंतर्गत सुप्रसिद्ध लेखक श्री. गो. नि. दांडेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या संदर्भात लिखाण करण्याचे आवाहन मायबोलीकरांना केले. विषय वाचल्यावर मनाने आधी उचल खाल्ली पण नंतर एक पाउल मागे आल कारण त्यांची पुस्तकं खूप लहानपणी वाचलेली होती, त्यांना प्रत्यक्ष भेटले आहे ते ही अगदी लहान असताना त्यामुळे त्यांच्याविषयीच्या आठवणी माझ्याजवळ अशा नाहीतच. गड, किल्ले फिरण्याच म्हणाल तर तिथेही नन्नाचाच पाढा. पण माझे बाबा श्री. मुरलीधर वामन दांडेकर यांच्याकडुन ते जेव्हा त्यांच्या घरी शिकायला राहिले होते त्यावेळच्या त्यांच्या अनेक आठवणी ऐकल्या होत्या. या आठवणी प्रकाशित करण्याविषयी संयोजक मंडळाकडे विचारणा केल्यावर त्यांनी होकार दिला. बाबांकडुन त्यांना जेवढ्या आठवतील तेव्हढ्या आठवणी गोळा केल्या आणि त्याच तुमच्यासमोर मांडते. आठवणी बाबांच्या, शब्द माझे.\nबाबा आणि आप्पा उर्फ गो. नो.दां ची पहिली भेट\n१९५९ साली गो. नि. दां उर्फ आप्पा त्यांच्या काकांच्या घरी दापोलीजवळील गुडघे या गावी आले होते. त्यावेळी मी इयत्ता ८ वीची परिक्षा देउन दाभोळहुन मे महिन्याच्या सुट्टिसाठी म्हणुन घरी आलो होतो. आप्पांना गावात आणि आसपास फिरण्यासाठी कुणाच्यातरी सोबतीची आवश्यकता होती. माझ्या शाळेला सुट्टी असल्याने मी ही मोकळाच होतो. मग आम्ही गावाजवळील बालेपीर या डोंगरावर फिरायला गेलो. त्यावेळी गप्पा मारता मारता सहजच त्यांनी माझी चौकशी केली. काय करतोस कुठे शिकतोस वगैरे वगैरे, बोलता बोलता तु शिक्षणासाठी माझ्या घरी तळेगावला येशील का अस विचारल आणि मी त्यांच्याबरोबर तळेगावला आलो. अशी झाली माझी आणि आप्पांची पहिली भेट.\nत्यांच्याबरोबर फिरलेला पहिला किल्ला\n१९६० साली माझी परीक्षा संपल्यावर आम्ही सर्वांनी १० दिवस सिंहगडावर मुक्कामाला जाव अस आप्पांनी ठरवल. त्याप्रमाणे आम्ही सर्व कुटुंबिय म्हणजे आप्पा, त्यांच्या पत्नी सौ. निराकाकु व कन्या वीणा, शिवाय काही आप्त जसे की श्रीनिवास कुलकर्णी, मोहन वेल्हाळ आणि विख्यात भावगीत गायक बबनराव नावडीकर यांची बहीण प्रभा असे आम्ही सर्व सिंहगडावर मुक्कामासाठी म्हणुन गेलो. सिंहगडावरील लोकमान्य टिळकांच्या बंगल्यात आम्हा सर्वांची मुक्कामाची सोय करण्यात आली होती. आम्ही गेल्यानंतर साधारण दोन्/तीन दिवसांनी लोकमान्य टिळकांचे नातु मा. जयंतराव टिळक आणि त्यांच्या पत्नी सौ, इंदुताई टिळक हे सुद्धा आम्हाला सामिल झाले. आमचे सिंहगडावरच्या वास्तव्याचे दहा दिवस अतिशय मजेत गेले.\nतेव्हापासुन सुरु झालेली आप्पांबरोबरची दुर्गभ्रमंती\n१९६१ साली मी आप्पा व प्रा, पद्मा नित्सुरे रायगडावर मुक्कामासाठी गेलो होतो. रायगड किल्ला बघता बघता आप्पांकडुन त्याबद्दल माहितीही होत होती. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात रायगडावरील प्रसिद्ध जागेचा, टकमक टोकाचा उल्लेख झाला. शिवाजीमहाराजांच्या राज्यात गंभीर गुन्ह्यासाठी सुनावल्या गेलेल्या कडेलोटाच्या शिक्षेची अंमलबजावणी या जागेवरुन व्हायची. त्यामुळे हि जागा नक्कीच खूप खोल असली पाहिजे हे लक्षात येत होत, पण ती जागा नक्की किती खोल आहे हे पहाण्याची उत्सुकता मला स्वस्थ बसु देत नव्हती. शेवटी मी आप्पांना सांगितल की मला टकमक टोक किती खोल आहे ते बघायच आहे. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला उपड (पालथ/पोटावर) झोपायला सांगितल आणि माझे पाय घट्ट धरुन ठेवले. मी हळुहळु पालीसारखा सरपटत गेलो आणि जोपर्यंत माझ्या मनाच समाधान झाल नाही तोपर्यंत आप्पा माझे पाय धरुन बसले होते.\nमनात घर करुन राहीलेली, कधीही विसरता न येणारी आप्पांची एक आठवण\nमी तळेगावच्या शाळेत असताना देवीची लस देण्यासाठी स्थानिक आरोग्यविभागातील कर्मचारी आले होते. त्यावेळी मला लस देताना त्यांच्याकडुन ती चुकीच्या ठिकाणी दिली गेली आणि त्याचा मला अतिशय त्रास झाला. मला होणारा त्रास बघुन आप्पा आणि त्यांच्या पत्नी सौ, निराकाकु हे दोघेही आळीपाळीने माझ्या जखमा फुलवातीने शेकत बसले. जवळपास तीन रात्र हे उभयता माझ्यावर घरगुती उपचार करत माझी शुश्रुषा करत होते. या घटेनेने खरतर मी भावनिक दृष्ट्या त्या उभयतांच्या जवळ गेलो.\n१९५९ साली जेव्हा त्यांनी मला तळेगावला येण्याबद्दल विचारल तेव्हा खरतर माझ्या वडिलांची इच्छा नव्हती मला तळेगावला पाठवण्याची. पण आईने पुढाकार घेउन मला त्यांच्याबरोबर जाउ दिल. आता विचार करताना अस वाटत की त्यावेळी आईने पुढाकार घेउन तळेगावला येउ दिल नसत तर आप्पांबरोबर गड किल्ले पहाण्याच्या सुंदर आणि सुखद अनुभवाला मुकलो असतो. त्यांना गडकिल्ल्यांबद्दल असलेली माहीती, ते जतन व्हावे याविषयी असलेली आस्था हे सर्व त्यांच्या तोंडुन ऐकण हा एक वेगळाच अनुभव होता.\nमराठी भाषा दिवस २०१६\nअरे वा. किती सुंदर अनुभव आहेत\nअरे वा. किती सुंदर अनुभव आहेत हे.\n या उपक्रमा च्या माध्यमातून गोनिदांचे असेही रूप पाहायला मिळालं , \nमस्त लेख अजुन आठवणी वाचायला\nअजुन आठवणी वाचायला आवडतील\nमस्तच. तुमच्या बाबांना गोनीदांचा एवढा बहुमोल सहवास लाभला. आणखी आठवणी वाचायला नक्कीच आवडतील.\nहो. लेख अजून थोडा मोठा हवा\nलेख अजून थोडा मोठा हवा होता.\nतुमच्या वडिलांना गोनीदांचा सहवास लाभला हे छानच\nचांगले लिहिले आहेस मुग्धे.\nचांगले लिहिले आहेस मुग्धे. दुर्गभ्रमणगाथेत राजा दांडेकर म्हणून उल्लेख येतो, तेच का वडील\nअजून वाचायला आवडेलच, सध्या वेळेअभावी शक्य नसेल तर पुन्हा कधीतरी नक्की.\nमस्त आहेत आठवणी . अजून\nमस्त आहेत आठवणी . अजून वाचायला आवडेल\nमुग्धा कित्ती सुंदर, अजुन\nमुग्धा कित्ती सुंदर, अजुन लिहीना. छान वाटलं वाचायला. तुझ्या बाबांना खरंच छान सहवास मिळाला. अजून वाचायला आवडेल.\nमस्त आहेत आठवणी . अजून\nमस्त आहेत आठवणी . अजून वाचायला आवडेल>>+१\nमस्त आहेत आठवणी . अजून\nमस्त आहेत आठवणी . अजून वाचायला आवडेल >>+११\nमस्त लेख. तुमच्या वडिलांना\nतुमच्या वडिलांना गोनीदांचा सहवास लाभला हे छानच\nलेख अजून थोडा मोठा हवा\nलेख अजून थोडा मोठा हवा होता.\nतुमच्या वडिलांना गोनीदांचा सहवास लाभला हे छानच\nअरे वा....मुग्धटली समवेत गो.नी.दांडेकरांच्या संदर्भात मागे एकदा चर्चा झाली होती त्यावेळी तिचे त्यांच्यासमवेत असलेले हे नात मला फ़ार भावले होते. आज तिने आपल्या वडिलांच्या स्मरणी असलेले गोनीदा या संदर्भाने केलेले हे लिखाण वाचताना खूप समाधान झाले.\nत्यांच्या हाताला झालेल्या त्रासाबाबत खुद्द गोनीदा रात्रभर त्यावर उपाय करत होते हे वाचून तर त्यांच्याबद्दलचा आदर आणखीन दुणावला.\nमस्त आहेत आठवणी . अजून\nमस्त आहेत आठवणी . अजून वाचायला आवडेल >> +११\nमुग्धा, छान लिहिलंयस. शक्य\nमुग्धा, छान लिहिलंयस. शक्य असेल तर तुझ्या बाबांचं नाव लिहीता येईल का\nगुडघ्याच्या परिसराबद्दल थोडंसं, पडघवलीत आलेली वर्णने आणि गुडघं अगदी तसंच्या तसं सारखं आहे का, गोनीदांचं घरगुती व्यक्तिमत्त्व, त्यांच्या लेखन करतानाच्या काही सवयी असतील तर त्या, त्यांना भेटायला येणारी उंबरे-भिकुले ते मंगेशकर ह्या अफाट विस्तारातली माणसं, तुझ्या वडिलांना त्यांनी काही संथा दिली का, ते किती वर्षे त्यांच्यासोबत रहात होते, असं आणखी काही वाचायला मिळालं तर आनंद होईल.\nदुर्गभ्रमणगाथेत राजा दांडेकर म्हणून उल्लेख येतो, तेच का वडील >>>> नाही अमेय. माझ्या बाबांना अण्णा म्हणुन हाक मारतात सगळेजण.\nगुडघ्याच्या परिसराबद्दल थोडंसं, पडघवलीत आलेली वर्णने आणि गुडघं अगदी तसंच्या तसं सारखं आहे का >>>> हो सईताई बर्‍यापैकी तेच वर्णन आहे.\nव्वा...... वडील नशिबवान तुमचे, खरच.\n>>>>> १९६१ साली मी आप्पा व प्रा, पद्मा नित्सुरे रायगडावर मुक्कामासाठी गेलो होतो <<<<\nयास पण अरे व्वा........ आमच्या कुलातील कोणीतरी गोनिदांच्या इतके जवळ होते....\nतरीच १९८६/८७ चे सुमारास मी त्यांना तळेगावात भेटलो तेव्हा माझे आडनाव ऐकल्यावर त्यांनी कोण कुठले वगैरे विचारले होते. (त्यावेळेस माझी अशी अगत्याने विचारपुस करावी इतका वयानेही मोठा नव्हतो, कर्तुत्वाने तर नाहीच नाही, शिवाय दिसायलाही किरकोळ काडी पैलवान...... तेव्हा आश्चर्य वाटलेच होते, आता कारण कळले,\nशिवाय पेशवाईच्या इंग्रजांविरुद्धच्या ऐन धामधुमीतील काळात तळेगाव पासुन पुढे जवळच असलेल्या लोहगड किल्ल्याचे किल्लेदार आमच्याच कुलातील... तेव्हा हे ठाऊक नव्हते, पुढे गोनिदांच्याच दुर्गभ्रमणगाथा या पुस्तकातून पान ३४४/४५ वर संदर्भ मिळाला.\nबायदिवे, पूर्वीही माबोवर कुठेतरी लिहिलय, परत सांगतो, तर त्यावेळेस त्यांचेकडे गेलोच का होतो\nतर माझ्या आयुष्यात केवळ अन केवळ नशिबाने आलेल्या आयुष्यास वळण/दिशा देणार्‍या विविध संधी/प्रसंग यांचेतील एक बाब म्हणजे माझा तत्कालिन मित्र (नंतर चुलत सासरा झाला) विहिप ची कॅलेंडर घेऊन घरोघर विकण्यासाठी म्हणुन घेऊन आलेला, तर यांचेकडेही जावे म्हणून मला सहज सोबत म्हणून घेऊन गेलेला....\nगोनिदां हे अतिशय साधे पण ऋषितुल्य व्यक्तिमत्व, त्यांचेबद्दल बरेच ऐकलेले, वाचलेले. पण प्रत्यक्ष समोर बघुनही मला फार काही \"भारावल्यासारखे\" वगैरे झाले नव्ह्ते अन मनाचे आतिल कोपर्‍यातील आदर उगाचच जिथे तिथे पाया पडत वा अन्य पद्धतीने व्यक्त करण्याचे तेव्हांचे दिवसही नव्हते. केवळ नजरेच्या कटाक्षातुनही आदर व्यक्त होऊ शकायचा, व समोरील आदरणीय व्यक्ति \"तो कटाक्ष\" नजरेतील भाव ओळखुही शकायच्या. हल्लीच्या पुढार्या मानकर्यांसारखे जिथे तिथे हारतुरे घेउन चेहर्यावर कमावलेले लाचार हास्य खेळवत कमरेत वाकायची गरज पडायची नाही. अन तसे केले असता, गोनिदां सारख्या व्यक्तिमत्वालाही ते खपले नसते हे निश्चित.\nतेव्हा फक्त निघताना वाकून नमस्कार करुन बाहेर पडल्यावर मित्र म्हणाला, अरे तुला कळले का की आपण कोणाला भेटलो आत्ता\nमी उत्तरलो... \"हो, गोनि दांडेकरच ना हे\nमी.... त्यांना कोण ओळखणार नाही हां, चेहरा फारसा परिचित नव्हता पण ओळखले, व ते इथे तळेगावात रहातात हे माहित नव्हते...\nमित्र.... अरे पण तुला काहिच वाटले नाही येवढी मोठी व्यक्ति भेटली.... तू काहीच दर्शविले नाहीस त्यांचेसमोर....\nमी..... आता यावर काय बोलू तसे काही \"उघड प्रदर्शनीय\" दर्शवायची पद्धत नै रे आमच्यात.... (मित्र देशस्थ आणि मी व दांडेकर कोकणस्थ... तेव्हा इतका फरक पडणारच ना व्यक्त होण्यात तसे काही \"उघड प्रदर्शनीय\" दर्शवायची पद्धत नै रे आमच्यात.... (मित्र देशस्थ आणि मी व दांडेकर कोकणस्थ... तेव्हा इतका फरक पडणारच ना व्यक्त होण्यात\nयावर मित्र अवाक..... अन बरेच काही झाला.... \nमित्र देशस्थ आणि मी व दांडेकर\nमित्र देशस्थ आणि मी व दांडेकर कोकणस्थ... फिदीफिदी तेव्हा इतका फरक पडणारच ना व्यक्त होण्यात\nअजून आठवणी वाचायला नक्कीच आवडतील.\nमस्त आहेत आठवणी . अजून\nमस्त आहेत आठवणी . अजून वाचायला आवडेल>>+१\nखूपच सुंदर आठवणी ...\nखूपच सुंदर आठवणी ...\nमुग्धे, छान लिहीलयस. अजूनही\nमुग्धे, छान लिहीलयस. अजूनही असतील त्यांच्याकडे खूप आठवणी. विचार आणि लिही ना. तुझे बाबा खरचं भाग्यवान\nछान लिहिलंय.अजोून अशा आठवणींचा खजिना येत राहू दे.\nमुग्धा, छान लिहिलंयस. शक्य\nमुग्धा, छान लिहिलंयस. शक्य असेल तर तुझ्या बाबांचं नाव लिहीता येईल का >>>> सईताईने सांगितल्याप्रमाणे बाबांच नाव प्रस्तावनेत घातल आहे.\nव्वा, मस्त लेख मुग्धे, पण\nव्वा, मस्त लेख मुग्धे, पण इतका आटोपशीर का\nमस्तच. तुमच्या बाबांना गोनीदांचा एवढा बहुमोल सहवास लाभला. आणखी आठवणी वाचायला नक्कीच आवडतील. >> +१\n गोनीदांच्या बरोबर हिंडून गड किल्ले बघताना काय मजा आली असेल ह्या आठवणी इथे लिहून काढल्याबद्दल अनेक आभार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१६\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013638-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bjp-maha-melava-bandra-mmrda-ground-sudhir-mungantiwar-1658486/", "date_download": "2018-11-21T00:04:11Z", "digest": "sha1:DLOZNIRZVEFNNLKIGXHZMJMEED7TSFED", "length": 11850, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bjp maha melava bandra mmrda ground sudhir mungantiwar | उंदीर मंत्रालयात नाही यांच्या डोक्यात आहे – सुधीर मुनगंटीवार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nउंदीर मंत्रालयात नाही यांच्या डोक्यात आहे – सुधीर मुनगंटीवार\nउंदीर मंत्रालयात नाही यांच्या डोक्यात आहे – सुधीर मुनगंटीवार\nकाँग्रेसने गोड बोलून शेतकऱ्यांना फसवलं. आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. काँग्रेसला देश प्राप्त करण्याची इचछा असून काँग्रेस म्हणजे कौरव सेना आहे. आत ही कौरव सेना\nकाँग्रेसने गोड बोलून शेतकऱ्यांना फसवलं. आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. काँग्रेसला देश प्राप्त करण्याची इच्छा असून काँग्रेस म्हणजे कौरव सेना आहे. आत ही कौरव सेना एकत्र येत आहे अशी घणाघाती टीका भाजपाचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केली आहे. ते वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात बोलत होते.\nउंदीर मंत्रालयात नाही यांच्या डोक्यात आहे असे ते म्हणाले. एकनाथ खडसेही मंचावर उपस्थित आहेत. एकनाथ खडसेंनीच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप करत स्वपक्षाला अडचणीत आणले होते. सत्ता मिळवण्यासाठी जाती-जातीमध्ये विष कालवल जातय अये मुनगंटीवर म्हणाले.\nआज देशात सर्वत्र भाजपाचे सरकार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यावेळी मीडियाने वाजपेयींच्या वक्तव्यायवर टीका केली होती असे ते म्हणाले. मुनगंटीवर यांच्याआधी भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाषण झाले. आपली काम लोकांपर्यंत पाहोचली तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असे ते म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रात 26 पैकी 16 जागा मिळवू असा त्यांनी दावा केला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकिंगफिशर एअरलाईन्सची मालकी राहुल गांधींकडे \nसोनाली बेंद्रेच्या निधनाचं चुकीचं ट्विट, राम कदम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात\nमनसेकडून मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध, गाजराच्या आकाराचा केक कापला\nआलोक वर्मा यांच्या विरोधातील चौकशी दोन आठवडयात पूर्ण करा – सर्वोच्च न्यायालय\n‘प्रचाराचा मुद्दाच नसल्याने विरोधकांकडून जनतेची दिशाभूल’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013643-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%85%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-21T00:48:20Z", "digest": "sha1:2JKP46JODEE3IXL64FBTRQBMPE2RDZUU", "length": 11442, "nlines": 111, "source_domain": "mahaenews.com", "title": "अाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news अाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nपुणे : मी टू ची चळवळ भारतात जाेर धरत असताना अाता पुण्यात नवीन चळवळ उभी राहत अाहे ती म्हणजे फी टू. पक्षकारांचे अाराेपपत्र घेऊन काेर्टात त्यांना निर्दाेष साेडविण्यासाठी जे कष्ट घेतात त्या वकीलांचीच बाजू घेण्यासाठी काेणी नाही. त्यामुळे अाता फी टू ही चळवळ पुण्यातील वकीलांनी सुरु केली असून या अंतर्गत ज्या पक्षकारांनी त्यांच्या फी चे पैसे बुडवले अाहेत, त्यांची नावे साेशल मिडीयावर जाहीर करण्यास सुरुवात केली अाहे. या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त वकील यात भाग घेत अाहेत.\nमी टू चळवळीमुळे अनेक महिला पुढे येत अापल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फाेडू लागल्या. या चळवळीमुळे अनेक बड्या लाेकांचे खरे चेहरे जगासमाेर अाले. याच चळवळीवरुन प्रेरणा घेत पुण्यातील वकील अतीश लांडगे यांनी फेसबुकवर फी टू ही चळवळ सुरु केली अाहे. या अंतर्गत ज्या पक्षकारांनी त्यांची फी दिली नाही त्यांची नावे जाहीर करण्यास त्यांनी सुरुवात केली. पाहता पाहता त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक वकीलांनी त्यांना समर्थन दिले असून लवकरच याबाबतची पुढची दिशा ठरविण्यात येणार अाहे.\nलांडगे म्हणाले, मी टू या चळवळीतूनच मला फी टू ही चळवळ सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. अनेकदा काही गुन्हेगार त्यांचे वकीलपत्र घेतलेल्या वकीलांना फी देत नाहीत. असे फी बुडवलेले पक्षकार दुसऱ्या वकीलांकडे केस घेऊन जातात. यात वकीलांची फसवणूक हाेत असते. त्यामुळे वकीलांमध्ये अशा पक्षकारांविषयी जागृती व्हावी यासाठी ही चळवळ सुरु करण्यात अाली. याला एकाच दिवसात चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक वकीलांनी मला समर्थन दिले अाहे. लवकरच अाम्ही बैठक घेऊन यासंबंधी एखादं फेसबुक पेज सुरु करण्याचा विचार करत अाहाेत.\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013646-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/2-0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T00:48:58Z", "digest": "sha1:VFVAOFFG4JG3PQEM6GOULXOCKB7QYV7V", "length": 10650, "nlines": 111, "source_domain": "mahaenews.com", "title": "\"2.0'मध्ये अक्षय कुमार बनला सुपर व्हिलन | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news “2.0’मध्ये अक्षय कुमार बनला सुपर व्हिलन\n“2.0’मध्ये अक्षय कुमार बनला सुपर व्हिलन\nअक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या आगामी “2.0’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. अक्षय कुमारचा हा पहिला सायन्स फिक्‍शन चित्रपट असून यात त्याने सुपर व्हिलनची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अक्षयने असे काम केले आहे, जे त्याने अन्य चित्रपटात केलेले नाही.\n“2.0’मधील भूमिका सक्षमपणे मांडण्यासाठी अक्षयने आपला पूर्ण लूकच बदला आहे. याबाबत माहिती देताना अक्षयने ट्‌वीट केले की, “2.0’ची कथानक सामान्य चित्रपटापेक्षा वेगळे आहे. या चित्रपटातील माझा लूक तयार करण्यासाठी मुख्य हिरोपेक्षा अधिक वेळ लागला. मला मेकअप करण्यासाठी 3 तासांचा वेळ लागायचा, तर तो काढण्यासाठी 1 तास जायचा. जेव्हा मी स्वतःला स्क्रीनवर पाहिले तेव्हा मी अचंबीतच झालो.\nहा चित्रपट तमिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन साउथमधील प्रसिद्ध डायरेक्‍टर शंकर यांनी केले आहे. व्हिलनच्या भूमिकेसाठी अक्षयच्या अगोदर अनेक स्टार कलाकारांना ऑफर देण्यात आली होती. यात कमल हसन, आमिर खान, नील नितिी मुकेश, ह्रतिक रोशन आणि हॉलिवूड ऍक्‍शन स्टार अर्नोल्ड श्वार्ज़नेगर आदींचा समावेश आहे. दरम्यान, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ह्रतिक रोशन आणि आलिया भट्टने चित्रपटाची स्तुती केली आहे. “2.0’चा ट्रेलर शेअर करत आलिया म्हणाली, या भव्य चित्रपटात 3 लीजेंड एकत्रित आले आहेत.\nइम्रान हाश्मीच्या ‘टायगर्स’चा पोस्टर व्हायरल\nकॉमेडी किंगला सलमानची दिवाळी भेट\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013646-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/first-look-of-amitabh-bachchan-and-rishi-kapur-for-film-102-not-out-260996.html", "date_download": "2018-11-20T23:41:08Z", "digest": "sha1:2ORLRMX3EALAJN3XFWRWTSVI4E3T2ICS", "length": 12081, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फर्स्ट लूक - 102 वर्षांचे बिग बी आणि 75 वर्षांचे ऋषी कपूर", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nफर्स्ट लूक - 102 वर्षांचे बिग बी आणि 75 वर्षांचे ऋषी कपूर\nत्या दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय.\n19 मे : ' 102 नाॅट आऊट' सिनेमाची चर्चा जोरात सुरू आहे. याचं एकमेव कारण म्हणजे यातले वडील झालेले अमिताभ बच्चन 102 वर्षांचे आहेत ,तर त्यांच्या मुलाची भूमिका करणारे ऋषी कपूर 75 वर्षांचे आहेत. त्या दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय.\n102 नाॅट आऊट सिनेमा एका गुजराती नाटकावर आधारित आहे. हे नाटक सौम्या जोशीनं लिहिलंय. उमेश शुक्ला या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय.\nया सिनेमातली 102 वर्षांची वृद्ध व्यक्तिरेखा अमिताभ बच्चन साकारतायत. या व्यक्तीला जगातला सर्वात म्हातारा होण्याचं रेकाॅर्ड करायचंय. उमेश शुक्लानं ओ माय गाॅड हा हिट सिनेमा बनवलाय.\nबिग बी आणि ऋषी कपूरच्या या बाप-लेकाची जोडी कशी रंगतेय, याबद्दलच उत्सुकता आहे. टी सीरिजच्या भूषणकुमारनी याची निर्मिती केलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013646-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sahyadriche-vare-news/industrial-area-in-maharashtra-major-industries-in-maharashtra-industries-in-maharashtra-1743573/", "date_download": "2018-11-21T00:04:34Z", "digest": "sha1:DS5ZS6AH6LTLWCBUP4NHZECVGZMJHLB4", "length": 28909, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "industrial area in maharashtra major industries in maharashtra industries in maharashtra | राज्याची उद्योग पिछाडी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nएकेकाळी नवी मुंबई हा रासायनिक पट्टा होता. पण पुढे रासायनिक कारखाने बंद पडले किंवा स्थलांतरित झाले\nनिर्मितीक्षम उद्योग अन्य राज्यांना पसंती देत असताना महाराष्ट्राची मदार ज्या सेवा क्षेत्रावर होती, त्या क्षेत्रातील कंपन्यांनीही आता बाहेर पडण्याची भाषा आरंभली आहे. ‘व्यवसाय-सुलभते’पुढील आव्हाने वाढत आहेत..\nदेशाच्या औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचा वेगळा लौकिक होता. मुंबई आर्थिक राजधानी असण्याबरोबरच, उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर होते. परंतु १९८०च्या दशकात मुंबईतील जमिनींचा भाव वधारला आणि उद्योग क्षेत्राची पीछेहाट सुरू झाली. संपाचे निमित्त होऊन कापड गिरण्या बंद पडल्या. गिरण्या बंद पडण्याची अनेक कारणे असली तरी नंतर गिरण्यांच्या मोकळ्या झालेल्या जमिनींमुळे मुंबईचे सारे चित्रच बदलले. स्थावर मालमत्ता क्षेत्रात तेजी आली. उद्योग चालविण्यापेक्षा निवासी क्षेत्राकरिता जागा विकण्याकडे उद्योगपतींचा कल वाढला. मुंबई, ठाण्यातील मोक्याच्या जागांवर उभे असलेले कारखाने बंद पडण्याची मालिकाच सुरू झाली. या जागांवर २० ते २५ इमल्यांची मोठी निवासी संकुले उभी राहिली. निर्मिती क्षेत्रात राज्य मागे पडले असून, सेवा क्षेत्रावरच भिस्त आहे. उद्योग क्षेत्रात पोषक वातावरणनिर्मितीकरिता फार काही प्रयत्न राज्य शासनाकडून होताना दिसत नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांत राज्यात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर झालेली नाही. सध्या जुन्या प्रकल्पांचे विस्तारीकरण होते. हा कल राज्यासाठी नक्कीच चिंताजनक आहे.\nमहाराष्ट्रात औद्योगिकीकरण अथवा मोठे उद्योग उभे राहिले ते मुख्यत्वे मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणातच. उद्योगधंदा करणारा कोणताही उद्योगपती अथवा उद्योजक पायाभूत सुविधा, पाणी, वीज कोठे उपलब्ध आहे यालाच प्राधान्य देतो. राज्य सरकारची धोरणे चुकली किंवा अन्य भागांमध्ये तेवढय़ा विकासाच्या संधी नसल्यानेच या सुवर्ण त्रिकोणाच्या बाहेर पाहिजे तेवढा विकास झाला नाही. नागपूर आणि औरंगाबादचा अपवाद वगळता कोठेही उद्योग उभे राहिले नाहीत वा तसे जाणीवपूर्वक प्रयत्नही झाले नाहीत. राज्य सरकारने कितीही सवलतीत जागा उपलब्ध करून दिली तरी पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने नसल्यास कोणीही उद्योग सुरू करण्यास तयार होत नाही. उपराजधानी नागपूरमध्ये मिहान या औद्योगिक वसाहतीची उभारणी करण्यात आली. तेथे निर्यातक्षम विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) उभारण्यात येणार होते. अन्य विशेष आर्थिक क्षेत्रांचे झाले तेच नागपूरबाबत झाले. मिहानमध्ये कोणीही मोठे उद्योजक येण्यास तयार झाले नाहीत. सध्या चर्चेत असलेल्या राफेल विमानांच्या सुटय़ा भागांच्या निर्मितीचा कारखाना रिलायन्स उद्योग समूहाकडून उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या आग्रहाखातर इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी किंवा काही मोठे उद्योग नागपूरमध्ये येत आहेत किंवा आले आहेत. पण विमानतळ किंवा नागपूर देशाच्या केंद्रभागी असूनही उद्योगजगतात नागपूरबद्दल आकर्षण नाही. शेवटी बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहासाठी लाल गालिचा अंथरण्याची वेळ आली.\nपुणे शहरात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राने आघाडी घेतली. युरोप किंवा अमेरिकेतील मोठी शहरे आज हवाईमार्गे पुणे शहराशी जोडली गेली, एवढे पुण्याचे महत्त्व वाढले. पण केवळ वाहतूककोंडीमुळे हिंजवडीतून काही कंपन्यांनी काढता पाय घेतल्याच्या वास्तवावर ‘लोकसत्ता’ने नुकताच प्रकाश टाकला. जागतिक पातळीवरील कंपन्या किंवा भारतातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या असलेल्या या परिसराकडे लक्ष देणे हे राज्य सरकार किंवा संबंधित यंत्रणांचे कर्तव्य आहे. वाहतूककोंडीमुळे उद्योग बाहेर जात असल्यास हे महाराष्ट्र सरकारसाठी निश्चितच भूषणावह नाही. आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत रस्ता बांधण्याचा प्रस्ताव असाच रेंगाळला होता. राज्यकर्त्यांच्या जवळ असलेल्यांच्या ‘अविनाशी’ फायद्यासाठी रस्त्याचे कामच एका मुख्यमंत्र्यांनी रोखले होते. आता तर, सरकारने वेळीच पावले न उचलल्यास पुणे परिसराचे नुकसान होऊ शकते. आधीच रोजगारनिर्मितीवर मर्यादा आल्या असताना असलेले रोजगार कायम राखण्याकरिता पायाभूत सुविधा पुरविणे हे सरकारचे कामच आहे. हिंजवडीप्रमाणेच नवी मुंबईची अवस्था आहे. एकेकाळी नवी मुंबई हा रासायनिक पट्टा होता. पण पुढे रासायनिक कारखाने बंद पडले किंवा स्थलांतरित झाले. त्याची जागा माहिती तंज्ञत्रान क्षेत्राने घेतली. ऐरोली, वाशी आदी ठिकाणी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये सुरू झाली. ऐरोली, महापे परिसरात ‘आयटी’ संकुले उभारण्यात आली. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. हिंजवडीप्रमाणेच नवी मुंबईतही वाहतूककोंडीची समस्या तीव्र झाली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असलेल्या ऐरोलीत जाणे मुश्कील होते. ठाणे-कळवामार्गे लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. मुलुंड-ऐरोली पुलावरून यावे तरीही वाहतूककोंडी आहेच. रेल्वेनेही सकाळी किंवा संध्याकाळी ठाणे-वाशी रेल्वे मार्गावर ऐरोली स्थानकात चढणे वा उतरणे महादिव्य असते. पुणे, नवी मुंबई आदींच्या वाढत्या परिसरात वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी होते, हे कारण बरोबर असले तरी वाहतुकीचे नियोजन करण्याकरिता वाहतूक पोलीस असतात कुठे, असा प्रश्न पडतो. ऐरोलीत रात्री आठनंतर वाहतूक पोलीस कधीही दृष्टीस पडत नाही. बेंगळूरु, हैदराबाद, विजयवाडा अथवा अमरावती (आंध्रची नवी राजधानी) यांच्याशी स्पर्धा असताना पुणे आणि नवी मुंबईचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्व कायम राखणे हे महाराष्ट्र सरकारसमोर आव्हान आहे. आंध्रची नवी राजधानी अमरावती शहरात मोठे सेंट्रल पार्क उभे राहात आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी लक्ष घातल्याने किंवा स्वत: पाठपुरावा सुरू केल्याने माहिती तंज्ञत्रान क्षेत्रातील मोठय़ा कंपन्यांना अमरावती व गुंटूर हे खुणावू लागले आहे. ‘ह्य़ुंदाई मोटार’ या कंपनीने महाराष्ट्रऐवजी आंध्र प्रदेशातील अंनतपूरमध्ये प्रकल्प उभारण्याकरिता प्राधान्य दिले. महाराष्ट्र सरकारने पुणे वा औरंगाबादमध्ये जागेचा प्रस्ताव दिला होता, पण आंध्रचा प्रस्ताव ह्य़ुंदाईला जास्त सोयीचा ठरला. ‘फॉक्सकॉन’ने राज्यात ३५ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले; पण नंतर कंपनीने राज्याला झुलवत ठेवले. आता ‘फॉक्सकॉन’ नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टमधील विशेष आर्थिक क्षेत्रात मध्यम स्वरूपाची गुंतवणूक करणार आहे. महाराष्ट्र सरकारला एक प्रकारे कंपनीने गुंगाराच दिला आहे.\nमराठवाडय़ात औरंगाबदची औद्योगिक वसाहत वगळता अन्यत्र कोठेही मोठय़ा प्रमाणावर कारखाने उभे राहिले नाहीत. गेल्या महिन्यात मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या वेळी वाळुज औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांत मोठय़ा प्रमाणावर मोडतोड करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या कारखानदारांनी कारखानेच स्थलांतरित करण्याचा इशारा दिला. मराठवाडय़ात आधीच रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. अशा वेळी उद्योजकांना संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.\nसत्तेत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांचा विश्वास संपादन करण्याकरिता विविध घोषणा केल्या. एकखिडकी परवानग्यांपासून अनेक निर्णयही झाले. पण त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. कारण भारत सरकारच्या ‘व्यवसाय सुलभता (ईझ ऑफ डुइंग बिझनेस) यादी’तील राज्यांत लागोपाठ दोन वर्षे महाराष्ट्राची पीछेहाट झालेली बघायला मिळाली. यंदा तर महाराष्ट्र हे १३व्या स्थानावर घसरले. आंध्र प्रदेश व तेलंगणा ही दोन राज्ये लागोपाठ दोन वर्षे आघाडीवर आहेत. चंद्राबाबू नायडू किंवा के. चंद्रशेखर राव हे दोन्ही मुख्यमंत्री विशेष लक्ष घालत असल्याने ही प्रगती या राज्यांना साधता आली. ही यादी कुणा खासगी संस्थेने तयार केलेली नाही. तसेच केंद्र व महाराष्ट्र, दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. अर्थात राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना ही आकडेवारी मान्य नाही. यादी तयार करताना आकडय़ांची बनवेगिरी केली जाते, असाही राज्याचा आक्षेप आहे. मात्र महाराष्ट्रासारखे राज्य लागोपाठ दुसऱ्या वर्षी पिछाडीवर का पडते याचा विचार करण्यासाठी राज्याने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, पुढील वर्षी काही सुधारणा व्हावी ही अपेक्षा आहे.\nराज्याच्या उद्योग-घसरणीचे प्रमुख लक्षण म्हणजे, निर्मिती क्षेत्रात (मॅन्युफॅक्चरिंग)आपण मागे पडलो आहोत. सेवा क्षेत्राने आधीच्या वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी चांगली प्रगती केली. हा अपवाद वगळता राज्याची उद्योग क्षेत्राची प्रगती बेताचीच (संदर्भ : आर्थिक पाहणी अहवाल) आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे या शहरांमध्ये वाहतूककोंडीचा उद्योगधंद्यांवर होणारा परिणाम किंवा औरंगाबादमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यांवर शासन तोडगा काढू शकते. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाला कात टाकावी लागणार आहे. विलासराव देशमुखांपासून ते फडणवीसांपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी परदेश दौऱ्यांत गुंतवणुकीचे अनेक करार केले; पण प्रत्यक्ष किती गुंतवणूक झाली हा संशोधनाचा विषय आहे. ‘मेक इन इंडिया’ किंवा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या उपक्रमांतून लाखो कोटींचे करार करण्यात आले. त्याचा केवढा गाजावाजा फडणवीस सरकारने केला. ही गुंतवणूक प्रत्यक्ष होणार कधी हे करार फक्त कागदावरच आहेत की काय, अशी शंका येते. उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक कमी होणे हे राज्याला नक्कीच भूषणावह नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013646-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-selection-sitaphal-preferred-six-districts-11830", "date_download": "2018-11-21T00:42:35Z", "digest": "sha1:DVOS7IKMV6SWC2WGQQQLJALDMILVV2M2", "length": 15880, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Selection of Sitaphal is preferred in six districts | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसीताफळ लागवडीला सहा जिल्ह्यांत पसंती\nसीताफळ लागवडीला सहा जिल्ह्यांत पसंती\nरविवार, 2 सप्टेंबर 2018\nअंबाजोगाई, जि. बीड : मराठवाड्यातील बीड, जालना, उस्मानाबाद, लातूरसह विदर्भातील बुलडाणा अकोला व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून सीताफळाच्या रोपांची मागणी वाढली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत सीताफळ संशोधन केंद्रातून तेरा हजार रोपे नेऊन त्यांची लागवड केल्याची माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. गोविंद मुंढे यांनी दिली.\nअंबाजोगाई, जि. बीड : मराठवाड्यातील बीड, जालना, उस्मानाबाद, लातूरसह विदर्भातील बुलडाणा अकोला व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून सीताफळाच्या रोपांची मागणी वाढली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत सीताफळ संशोधन केंद्रातून तेरा हजार रोपे नेऊन त्यांची लागवड केल्याची माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. गोविंद मुंढे यांनी दिली.\nपावसाची अनियमितता व हवामानातील बदलाने विविध फळपिकं संकटांना बळी पडताहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही शाश्वत उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या सीताफळाकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्राने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलमीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यामध्ये यंदा सीताफळाच्या विविध जातीच्या ५० हजार रोपांची निर्मिती केली.\nयामध्ये प्रामुख्याने धारूर-६, बालानगर, टी.पी.-७, लाल सीताफळ, हनुमान फळ, ऍनोना-२, रामफळ आदींच्या जवळपास ५० हजार रोपांची निर्मिती केली. निर्माण केलेल्या रोपांची नागपूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांनी जवळपास १३ हजार रोपे खरेदी करून नेत त्यांची लागवड केली. शासनाने सीताफळ प्रक्रिया उद्योगासाठी अर्थसाहाय्य देऊ केल्याने तरुण उद्योजक यामध्ये पैसा गुंतविण्यास तयार आहेत.\nसीताफळाच्या गरापासून सीताफळ रबडी, मिल्क शेक, कस्टर्ड पावडर, कस्टर्ड क्‍यूब, आइस्क्रीम बनविण्याच्या कामी सीताफळाचा गर येत आहे. नित्रूड येथे महेश मुंडे या युवकाने सीताफळातील गर गाेठवण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. अशा प्रकल्पांमुळे तरुणांना रोजगार देण्याच्या कामासह विविध कंपन्यांना कच्चा माल पुरविण्याचे कामही होत असल्याचे डॉ. मुंढे म्हणाले.\nबीड beed उस्मानाबाद usmanabad विदर्भ vidarbha अकोला akola महाराष्ट्र maharashtra सोलापूर पूर सीताफळ custard apple हवामान बळी bali उत्पन्न नगर औरंगाबाद aurangabad विभाग sections रोजगार employment\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nवर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...\nधुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nमराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nवनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013646-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Uddhav-Thackeray-Target-PM-Modi-And-Devendra-Fadnavis/", "date_download": "2018-11-20T23:38:45Z", "digest": "sha1:GRRGQNZNGZTOO47TOYHE6GYYAB65MWQ6", "length": 9366, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देश बदल रहा है!, नारा फक्त मोदींपुरताच : उद्धव ठाकरे | पुढारी\tTop", "raw_content": "\n, नारा फक्त मोदींपुरताच : उद्धव ठाकरे\nदेश बदल रहा है, नारा फक्त मोदींपुरताच : उद्धव ठाकरे\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nदेश बदल रहा है हा नारा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींपुरताच मर्यादित असल्याची घणाघाती टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. पंतप्रधान मोदींचा आज रशिया उद्या चीन आणि परवा आणखी एखादा नवा देश असा प्रवास सुरु आहे. त्यामुळे रोज नवा देश हेच भाजप सरकारच्या काळात देश बदल रहा है हा नारा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींपुरताच मर्यादित असल्याची घणाघाती टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. पंतप्रधान मोदींचा आज रशिया उद्या चीन आणि परवा आणखी एखादा नवा देश असा प्रवास सुरु आहे. त्यामुळे रोज नवा देश हेच भाजप सरकारच्या काळात देश बदल रहा है चे उदाहरण असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देऊन भाजपने बेईमानी केल्याचा आरोपही उद्धव यांनी यावेळी केला. 'अच्छे दिन'ला जुमला म्हणने याला बेईमानी म्हणतात असा टोमणाही त्यांनी लगावला. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा यांच्या प्रचारार्थ वसंत नगरी ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.\nजे भाजपा अटल बिहारी वाजपेयींना न्याय देऊ शकले नाही ते वणगा कुटुंबियांना न्याय काय देणार असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. श्रीनिवासला भाजपने उमेदवारी दिली असती तर मी स्वत: प्रचाराला आला असतो.पण भाजपला वनगा कुटुंबियांचा विसर पडला आहे. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला अश्रूंची किंमत कळणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी श्रीनिवासला शंभर टक्के विजय मिळेल असा विश्वासही वर्तवला.\nमुख्यमंत्री इथे येऊन कुत्रा मांजर म्हणाले. ते कुणाला म्हणाले माहित नाही. मात्र एक खरे की कुत्रा मांजरेही कपाळाला हात मारत असतील. आता लोक पुढच्या निवडणुकीची वाट पाहत आहेत. अबकी बार फुसका बार चालणार नाही, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. मुख्यमंत्री म्हणतात शिवसेनेने पाठीत वार केला पण हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का लोकसभा निवडणूक आधीच येणार हे माहित असतानाच त्यांनी गावित यांच्याशी बोलून ठेवले, मग त्यांनी श्रीनिवास वनगा याना का सांगितले नाही. मुख्यमंत्र्यांच्या मनात होते तर त्यांनी मोदींसारखे रेडिओवर का नाही बोलून दाखवले असा खोचक प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी भाजपच्या बेईमानीचा दाखलाही दिला. १५ लाख बँकेत जमा होणार, 'अछे दिन' येणार हे सांगणे आणि प्रत्यक्षात काहीच न होणे यालाच बेईमानी म्हणतात.\nवनगा कुटुंबाला विचारा आम्ही त्यांना काही लालूच दिले का तो परिवार माझ्याकडे आला आणि आम्ही त्यांचे अश्रू पहिले, आम्ही अश्रूंची किंमत केली. तुम्ही त्यांना काय दिले त्यांनी कधी स्वतःकडे पहिले नाही, ३५ ते ४० वर्ष वनगा यांनी केवळ भगवा हातात धरला. मात्र, तुम्ही त्यांना त्यांच्या परिवाराला काहीच दिले नाही. तुम्ही वनगाच्या दुःखद निधनांनंतर त्यांना वाऱ्यावर सोडले ते बिचारे रडले तरी तुम्ही दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी भाजपवर केला.\nआपल्या पक्षाचा दाखला देत उद्धव म्हणाले की, कृष्ण घोडा यांच्या मृत्यूनंतर मी लगेच त्यांचा मुलगा अमितला बोलावले आणि विचारले. तुम्ही तसे का नाही केले. आम्ही गिरकरताई भाजपच्या नगरसेविका असूनही त्याच्या दुःखद निधनानंतर कुटुंबियांच्या पाठिशी उभे राहिलो. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर विश्वजित कदम यांना पाठिंबा दिल्याचे सांगत मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून आम्हाला शिकायची गरज नाही असा टोलाही उद्धव यांनी यावेळी लगावला. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे हे लक्षात ठेवा, तुमच्या सारखे आम्ही त्यांना केवळ निवडणुकीसाठी वंदन करत नाही, असेही त्यांनी भाजपला सुनावले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013646-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/two-Caught-the-criminals-in-pune/", "date_download": "2018-11-21T00:28:11Z", "digest": "sha1:FOVSW5HM2PQ4FIUEDGP6TVY4SIAHGKIP", "length": 4348, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घरफोडून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांना रंगेहात पकडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › घरफोडून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांना रंगेहात पकडले\nघरफोडून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांना रंगेहात पकडले\nशहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना स्वारगेट परिसरात मध्यरात्री घर फोडून लाखो रुपयांचा माल घेऊन जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गस्तीवरील पथकाने रंगेहात जिन्यावरच पकडले. मात्र, चोरट्यानी पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी चक्क स्वहतावर ब्लेडने वार करून घेतल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली.\nपवित्रसिंग टाक आणि सन्नीसिंग दुधानी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगाराची नावे आहेत. नव्या वर्षाची सुरवातच शहरात घरफोड्या आणि सोन साखळीच्या घटनांनी झाली. त्यामुळे शहरात पेट्रोलिंग आणि गस्त वाढविण्यात आली आहे.\nदरम्यान, स्वारगेट पोलिस मध्यरात्री हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी उपनिरीक्षक साबळे आणि त्यांच्या पथकाला एका सोसायटीतून दोघे हातात काही वस्तू घेऊन घाईत उतरत असल्याचे दिसले. त्यावेळी पथकाने याठिकाणी घाव घेऊन दोन सराईत चोरट्यावर झडप घालत दोघांनाही पकडले. त्यावेळी दोघे घरफोडून माल घेऊन पसार होत असल्याचे समजले. त्याच वेळी चोरट्यांनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी ब्लेडने स्वत:च्या अंगावर वार करून घेतले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013646-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/google-done-doodle-of-kamaladevi-chatopadhyay-286119.html", "date_download": "2018-11-21T00:11:54Z", "digest": "sha1:FPGP2CS7EP756RG5VJ432WP72YIUEQCY", "length": 13233, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुगलनं डूडल करून समाजसुधारक कमलादेवी चट्टोपाध्याय यांना वाहिली आदरांजली", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nगुगलनं डूडल करून समाजसुधारक कमलादेवी चट्टोपाध्याय यांना वाहिली आदरांजली\nथोर स्‍वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक कमलादेवी चट्टोपाध्याय यांची आज ११५ वी जयंती आहे. ३ एप्रिल, १९०३ रोजी मंगलोर इथं जन्‍मलेल्या कमलादेवी यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या योगदानासाठी ओळखण्यात येतं.\n03 फेब्रुवारी : गुगल आपल्या डूडलद्वारे नेहमीच दिग्गजांच्या कार्याचा गौरव करत असतं. त्याचप्रमाणे आज गुगलनं कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्यावर एक खास डूडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. यामध्ये चट्टोपाध्याय यांनी केलेल्या कार्याची झलक पाहायला मिळतेय.\nथोर स्‍वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक कमलादेवी चट्टोपाध्याय यांची आज ११५ वी जयंती आहे. ३ एप्रिल, १९०३ रोजी मंगलोर इथं जन्‍मलेल्या कमलादेवी यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या योगदानासाठी ओळखण्यात येतं.\nत्या बाल विधवा होत्या. त्यांनी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याबरोबर त्यांनी पुनर्विवाह केला. त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये 'बेडफर्ड कॉलेज' आणि 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' इथे झाले. त्याच सुमारास म.गांधींच्या नेतृत्वाखालील असहकारितेच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्या भारतात परत आल्या. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक वेळा धडाडीने भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013646-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/news/", "date_download": "2018-11-20T23:43:24Z", "digest": "sha1:2JPEAZPOY4SPSFXCCRH4EF4K4N2S334V", "length": 11346, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोनाली बेंद्रे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nसोनाली बेंद्रेला डोळ्यांनी थोडं कमी दिसायला लागलं म्हणून...\nसोनाली बेंद्रे न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. सोशल मीडियावर ती तिचे सगळे अपडेट्स देत असते.\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nऋषी कपूर यांच्या पांढऱ्या केसांंमागे 'हे' आहे खरं कारण\nमी परत येणारच, सोनालीचा नवा व्हिडिओ\nन्यूयाॅर्कमध्ये सोनालीला आठवतोय घरचा गणपती, फोटो शेअर करताना झाली इमोशनल\nराम कदमांच्या 'त्या' ट्विटनं संतापला सोनाली बेंद्रेचा पती, सुनावले चार शब्द\nहे 'राम' कदमांनी सोनाली बेंद्रेला केलं मृत घोषित\nकिमोथेरपीनंतर बदललेला सोनाली बेंद्रेचा लूक पहा\n'ती माझी खरी हीरो', सोनालीला भेटून भावूक झाले अनुपम खेर\nसोनाली बेंद्रेचं मुलाला वाढदिवसानिमित्त इमोशनल पत्र\nही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश\nसोनाली बेंद्रेच्या प्रकृतीबद्दल तिच्या नवऱ्यानं दिली पहिली प्रतिक्रिया\nकशी आहे सोनाली बेंद्रेची तब्येत, सांगतेय तिची नणंद\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013646-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/devendra-fadnavis/all/page-3/", "date_download": "2018-11-21T00:02:46Z", "digest": "sha1:MZ4YZXNYVKD43NST3GV4H5UXYXMOCLCJ", "length": 12675, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Devendra Fadnavis- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nचव्हाणांची जीभ घसरली, मोदी आणि फडणवीसांची लघवी करणाऱ्या व्यक्तीशी तुलना\nबब्बू शेख, प्रतिनिधी मालेगावच्या सभेत अशोक चव्हाण यांची जिभ घसरली. मालेगावच्या संघर्ष यात्रेवेळी भाषण करताना चव्हाणांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची लघवी करणाऱ्या व्यक्तींबरोबर तुलना केली आहे. केंद्रात आणि राज्यात सारखीच परिस्थिती कोणाकडे कैफियत मांडावी कळत नाही. शाळेत लघवी करणाऱ्या मुलाची आणि गच्चीवर लघवी करणाऱ्या वडिलांची गोष्ट सांगताना त्यांनी ही तुलना केली आहे. कांग्रेस संघर्ष यात्रा मालेगावात दाखल झाली आहे. ही जाहीर सभा सुरू असताना मंचावर अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई आदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.\nभीमा कोरेगाव हिंसाचार ही घटना नसून,हा मोठ्या कटाचा भाग-मुख्यमंत्री\nपेट्रोलनंतर डिझेलचेही भाव 4 रुपयांनी होणार स्वस्त - मुख्यमंत्री\nदेशातल्या या राज्यांमध्ये स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल\nमहाराष्ट्रात पेट्रोल पाच रूपयांनी स्वस्त राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय\nकाळजी करू नका, 2019 मध्येही मलाच संधी मिळेल - मुख्यमंत्री\nबहुमत मिळवून मोदींनी केलं काय, तर नोटबंदी - राज ठाकरेंची टीका\nतुकाराम मुंढे यांचा अविश्वास प्रस्ताव मागे घ्या, मुख्यमंत्र्यांचा आदेश\nवांद्रे ते वर्सोवा नव्या 'सी लिंक'ला मुख्यमंत्र्यांनी दिला 'ग्रिन सिग्नल'\nतकलादू नाही तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार- चंद्रकांत पाटील\nसरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक - मुख्यमंत्री\nमराठा आरक्षणाची धग कायम, सोलापूरात आज बंदची हाक\nVIDEO : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री विशेष अधिवेशन बोलविणार\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013646-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/41894", "date_download": "2018-11-21T00:41:50Z", "digest": "sha1:55VD4CDSUAVNCVQW5ST6J3QC3BUK62DO", "length": 9862, "nlines": 174, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अलिबाग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अलिबाग\nमी अनिश्का..... राहते मुंबईत..पण जन्माने आणि मनाने अलिबागकर आहे....चला अलिबागकरांनो नवीन नवीन ओळखी करुया माणसं आणि मनं जोडुया..\nगूड्मॉर्निंग सगळ्यांना/......कसे आहेत सगळे क्रुष्णा,इंद्रा,अवि, प्राची , तुशपी, मेधा\n >> तोच तो वाळवंटनिवासी\nक्रुष्णा आलात का राजस्थानातुन\nपरत आलो वाळवंटात काही दिवसांसाठी\nमायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.\nफुलोरा....पण या वर्षी सासु ची\nफुलोरा....पण या वर्षी सासु ची वॉर्निंग घरमे रहो...नो माहेर का गणपती अ‍ॅट अलिबाग....\nसमस्त माबोकरांना इसवीसन २०१४ ह्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nसर्वांना नव वर्षाच्या खुप\nसर्वांना नव वर्षाच्या खुप शुभेच्छा.......\nनमस्कार अलिबागकर, मी राहते\nनमस्कार अलिबागकर, मी राहते पनवेलला पण सासर-माहेर दोन्ही अलिबाग. आणि जन्माने आणि मनाने पण अलिबाग कोणी आहे का ऑनलाईन\nमी पण शालेय वर्ष पाचवी ते\nमी पण शालेय वर्ष पाचवी ते अकरावी खुद्द अलिबाग ला होते, त्यामुळे तशी अलिबाग करच.\nमनी कोणत्या शाळेत होतीस\nमनी कोणत्या शाळेत होतीस मी ७वी ते ९वी होते.\nअरे वा अलिबाग ला पण जाग\nअरे वा अलिबाग ला पण जाग आली\nरायगडाला जेंव्हा जाग येते\nजा र ह कन्याशाळा. मुग्धा, पण\nजा र ह कन्याशाळा.\nमुग्धा, पण मी फार फार पूर्वी होते.\nअने, कुठे गायब झाल्येस ग\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013646-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-20T23:58:09Z", "digest": "sha1:2GLW4AMWJN2EZHGOH7JECZBTVRMCCDTE", "length": 5195, "nlines": 45, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "प्रियांका चोप्राशी तंतोतंत जुळणारी मॉडेल ‘सेम टू सेम अगदी जसेच्या तसे’ – Bolkya Resha", "raw_content": "\nप्रियांका चोप्राशी तंतोतंत जुळणारी मॉडेल ‘सेम टू सेम अगदी जसेच्या तसे’\nप्रियांका चोप्राशी तंतोतंत जुळणारी मॉडेल ‘सेम टू सेम अगदी जसेच्या तसे’\nप्रियांका चोप्राशी तंतोतंत जुळणारी मॉडेल ‘सेम टू सेम अगदी जसेच्या तसे’\nजगात कुठेना कुठे तुमच्या चेहऱ्याशी जुळणारी व्यक्ती असते असे बऱ्याचदा बोलले जाते. प्रियांका चोप्राच्या बाबतीतही काहीस असाच घडलाय. इंस्टाग्रामवर तिच्यासारखे अनेक फोटो पाहायला मिळताहेत. फरक फरक एवढा आहे कि तिच्या सारखी दिसणारी मॉडेल हि दिसायला सावळी आहे. पण चेहरा अगदी प्रियांका सारखाच आहे.\nमेगन मिलान असं या मॉडेलचं नाव आहे. तिने प्रियांकाच्या लूक सारखे काही फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुक वर नुकतेच शेअर केलेत ह्यात ती अगदी प्रियांकाचा आहे असा भास होतो. पण बाकीचे फोटो त्या दोघीतला फरक स्पष्ट करतात. प्रियांका सध्या हॉलिवूड मध्ये काम करतेय तिचे आणखीन दोन सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. सध्या ती मुंबईत आलीय पण पुढच्याच पाहिल्यात ती पुहा शूटिंगला जाणार असल्याचेही बोलले जातेय.\nप्रियांकाने काही मराठी सिनेमाचे प्रोडूकशन हि केले आहे. व्ह्यनटीलेटर आणि काय रे रास्कला हे दोन सिनेमे तिनेच प्रदर्शित केलेत. यापुढेही ती मराठीसाठी सिनेमे बनवणार असून येणाऱ्या चित्रपटात ती स्वतः गेस्ट च्या रूपात मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे.\n‘प्रतिशिवाजी’ म्हणजेच दुसरा शिवाजी नेताजी पालकर हे मुहम्मद कुलीखान कसे झाले आणि पुन्हा स्वराज्यात कसे आले याची संपूर्ण माहिती\nछत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्यातील नाणी ‘शिवराई’ व ‘सुवर्ण होन’ बद्दल जाणून घ्या\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013650-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE.php", "date_download": "2018-11-21T00:01:50Z", "digest": "sha1:GM6CNFPGJMIFA6DITUDVFRTZ5NWF3QMS", "length": 80595, "nlines": 1189, "source_domain": "tarunbharat.org", "title": "बलात्कारी आमदाराची पाठराखण कशापायी? | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nबंगालमधील संलग्न रहिवाशांना जमिनींचे हक्क\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसीबीआयला कायदेशीर चौकटच नाही\nसहा आरोपींची फाशीची शिक्षा नऊ वर्षांनी रद्द\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nत्या दोन अतिरेक्यांचे मुडदे घेऊन जा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\n१३ विधेयके सादर होणार\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nलिव्ह इन : परिणामही ज्यांचे त्यांनीच भोगावेत\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१७ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\n►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\n►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\n►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » अग्रलेख, संपादकीय » बलात्कारी आमदाराची पाठराखण कशापायी\nबलात्कारी आमदाराची पाठराखण कशापायी\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळमधील आमदार पी. के. शशी यांच्यावर, त्यांच्याच पक्षातील महिला कार्यकर्त्याने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण कलुषित झाले आहे, ढवळून निघत आहे. लिव्ह-इन-रिलेशनचे वारे वाहात असतानाच्या काळात महिलांनी पुरुषांवर लैंगिकतेचे आरोप करण्याची फॅशनच झाली आहे, असे म्हणून या प्रकरणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जो पक्ष नीतिमत्तेचे गुणगान गातो, ज्या पक्षातर्फे सर्वांना समान वागणूक दिली जात असल्याचे नगारे वाजविले जातात, त्या पक्षात एका महिलेविरुद्धच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जात असेल, तर ही धिक्कार करण्यासारखीच घटना आहे. राजकीय पक्षांनी शुचिता पाळलीच पाहिजे आणि त्यात सत्ताधारी पक्षाला तर अधिक सावध राहण्याची गरज आहे. सत्ता ही अळवावरच्या पाण्यासारखी आहे. आजचे सत्ताधारी विरोधी पक्षात कधी दिसतील, याचा नेम नाही. त्यामुळे कुठलाही संवेदनशील विषय हाताळताना त्याबाबत सजग राहण्याची गरज आहे. आजकाल सोशल मीडिया अधिक सशक्त झाला आहे. अशात कुठल्याच गोष्टी फार काळ दडून राहू शकत नाही. त्यामुळे शोरनूर येथील माकपचे आमदार पी. के. शशी यांच्याविरुद्ध पक्षातील महिला नेत्याने केलेल्या आरोपाची शहानिशा होण्याची गरज आहे. महिला नेता आहे म्हणून हे प्रकरण लवकरात लवकर धसास लागले पाहिजे असे नव्हे, तर तो एका जागरूक महिलेने केलेला आरोप आहे. या महिलेने पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण प्रथम पक्षाच्या फोरमवर चर्चेला आणले. डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या या महिलेने प्रारंभी आपल्याविरुद्धच्या या अत्याचाराची तक्रार पोलिट ब्युरोचे सदस्य व पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांच्या पत्नी वृंदा करात यांच्याकडे केली. या तक्रारीच्या चौकशीसाठी पक्षाच्या पोलिट ब्युरोच्या मत्रिमंडळाच्या दोन सदस्यांची नियुक्ती केली आहे. पण, अजून चौकशीचा पत्ता नाही. खरेतर पक्षाच्या महिला सदस्याने केलेल्या तक्रारीची वृंदा करात यांनी तत्काळ दखल घ्यायला हवी होती. आमदाराला कारणे दाखवा नोटीस बजावायला हवी होती, वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तिला पाचारण करायला हवे होते. डाव्या पक्षांना कुठल्या अखलाखच्या झालेल्या कथित हत्येची दखल घेण्यास वेळ आहे, कुठेशी जम्मूमधील कठुआ आणि उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये अल्पवयीन बालिकांवर झालेल्या कथित बलात्काराची घटना देशभर चर्चेत आणण्यासाठी वेळ आहे, पण त्यांच्याच पक्षाच्या एका महिला कार्यकर्तीवर झालेल्या बलात्काराची हा पक्ष साधी दखलही घेत नाही, म्हणजे हा पक्ष महिलांबाबत किती जागरूक आहे, हे दिसून आले. त्यांना महिलांच्या अब्रूची एवढीच किंमत असती, तर त्यांनी पोलिस ठाण्यामार्फत या प्रकरणाची चौकशी केली असती, आमदाराला कारणे दाखवा नोटीस बाजवली असती. पण, असे काहीएक झाले नाही. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजताच, नागरी समितीने वृंदा करात यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. एक पीडित महिला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी बयाण करीत असताना, तिला कायदेशीर मदत द्यायचे सोडून या पक्षाचे नेते तिच्यावर शिंतोडे उडवीत आहेत. केरळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष एम. सी. जोसेफिन यांनी तर या प्रकरणात अकलेचे तारे तोडले आहेत. त्या म्हणतात- बलात्कार ही काही नवीन बाब नाही. कम्युनिस्ट पार्टी अस्तित्वात आल्यापासून हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळेच अशा मानवी चुका होत आहेत. त्यांचे हे वक्तव्य निर्लज्जपणाचेच म्हणावे लागेल. त्यांनी या निमित्ताने माकपमधील कल्चरवरही करातरूपी ‘प्रकाश’ टाकला आहे. महिला या भोगासाठीच असतात, असाच निष्कर्ष त्यांच्या या वक्तव्यातून निघतो. महिलांबाबत हा पक्ष किती असंवेदनशील आहे, तेदेखील पुढे आले आहे. पक्षाच्या नेत्या वृंदा करात किंवा दस्तुरखुद्द जोसेफिन यांच्या घरच्या कुणा महिलेवर असा प्रसंग गुदरला असता, तर त्यांची प्रतिक्रिया ‘‘चलता हैं’’ अशीच राहिली असती का, असा प्रश्‍न या निमित्ताने उभा ठाकला आहे. पक्षातून दबाव वाढल्यामुळे वृंदा करात झुकल्या असून, त्यांनी हे प्रकरण वरिष्ठांच्या कानावर घातले आहे. तथापि, नागरी कृती समितीने तत्पूर्वीच पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यापर्यंत धाव घेतली. आता हे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे. पोलिस योग्य ती चौकशी करतील. पण, ऑगस्टच्या महिन्यातील हे प्रकरण एका महिला नेत्यानेच दाबून एका स्त्रीचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो निषेधार्हच म्हणावा लागेल. पक्षातील महिला कार्यकर्तीविरुद्धच्या बलात्काराच्या या घटनेमुळे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर दोन तट पडलेले आहेत. कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कारांच्या घटनेचे भांडवल करणारे डावे पक्ष, आमदार पी. के. शशी यांच्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे. पी. के शशी यांना पदरात लपवण्याचे खरे कारण काय हे जाणून घेण्याची या देशातील नारिकांची इच्छा आहे. खरेतर या आमदाराची गच्छंती होण्यास हे प्रकरण पुरेसे आहे. पण, माकपतर्फे तेवढे कठोर पाऊल निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उचलले जाईल, असे सध्यातरी दिसत नाही. पण लोकशाहीच्या, महिलांच्या स्वातंत्र्याच्या, त्यांच्या अधिकारांच्या, अभिव्यक्तीच्या मागण्या उच्चरवाने नोंदविणार्‍या या पक्षाकडून एका महिलेची चाललेली गळचेपी कदापि मान्य होऊ शकत नाही. आधीच हा पक्ष आक्रसत चाललेला आहे. एकेकाळी देशातील तीन राज्यांत असलेली या पक्षाची सत्ता केवळ केरळ राज्यापुरती मर्यादित राहिली आहे. पक्षातील कर्मठपणा अजूनही गेलेला नाही. धोरणांमध्ये लवचीकता नाही. तिहेरी तलाकबाबतही डावे पक्ष आग्रही नाही. शहाबानो प्रकरणातही या पक्षाची भूमिका बोटचेपीच होती. एकीकडे महिलांच्या अधिकारांसाठी लढा देणारा पक्ष म्हणून मिरवायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावर अत्याचार झाला तर त्याकडे साफ दुर्लक्ष करायचे, ही भूमिका अयोग्यच म्हणावी लागेल. बलात्कारित व्यक्तींना शिक्षा होण्याची प्रकरणे अत्यल्प आहेत. प्रत्येक चार बलात्कारांमागे केवळ एका व्यक्तीला शिक्षा होते. म्हणजेच चारपैकी तीन आरोपी मोकळे सुटतात. बलात्काराच्या अनेक घटना पोलिसांपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. नातेवाईकांचा दबाव, घरातील कर्त्या व्यक्तीची अथवा मुलीची होणारी बदनामी, ही कारणे बलात्काराच्या घटना पुढे न येण्यासाठी कारणीभूत ठरतात. डावे पक्ष केरळात उजव्या पक्षांना प्रवेश करू देण्याच्या विरुद्ध आहेत. आजवर त्यांनी केलेली काळी कृत्ये जनतेपुढे येऊ नयेत, हाच त्यांच्या या कृतीमागचा उद्देश आहे. पण, आता माकपच्या मुस्कटदाबीस न जुमानता केरळमध्ये उजव्या पक्षांच्या लोकांनी मुसंडी मारली आहे. या मुसंडीमुळेच माकप कार्यकर्तीविरुद्धच्या अत्याचाराविरुद्ध भाजपाच्या युवा शाखेने शख फुंकला आहे. त्यांच्या बुलंद आवाजाने झापडबंद माकपचे डोळे उघडावे आणि त्यांना बलात्कारी आमदाराविरुद्ध कारवाई करण्याची सुबुद्धी यावी\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nFiled under : अग्रलेख, संपादकीय.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (159) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (47) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (50) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (410) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (669) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (50) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (48) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (49) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,770) अर्थ (75) कृषी (25) नागरी (781) न्याय-गुन्हे (284) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (127) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (727) अग्रलेख (356) उपलेख (371) साहित्य (5) स्तंभलेखक (953) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (54) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nवैद्य | ही कहाणी आहे, अर्णव नावाच्या एका अत्यंत हुशार तरुणाची. अर्णवचा अकरावीचा वर्गमित्र सौम्यदीप्त बॅनर्जी याने सांगितली आहे. अर्णव ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013650-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%82-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-21T00:08:17Z", "digest": "sha1:HDGGP73XSQUJ47V7SBA7V2TVNLTWIY3K", "length": 16182, "nlines": 136, "source_domain": "bigul.co.in", "title": "मीटिंग राहुल.. जो पप्पू बिलकुल नाही – बिगुल", "raw_content": "\nमीटिंग राहुल.. जो पप्पू बिलकुल नाही\nभक्तांनी पप्पू म्हणून हिणवलेले राहुल गांधी. काँग्रेसच्या धोरणांवर टीका करणाऱ्या एका अराजकवादी कार्यकर्त्याची धारणा काहीशी तशीच. मात्र, ती पार बदलून टाकणाऱ्या एका भेटीविषयी.\nमी अनार्किस्ट. अराजकवादी.पर्यावरण रक्षण आंदोलनातील (मानवाने निसर्गाचा योग्य तो मान ठेवून जगायचे, जागतिक तापमानवाढीने पृथ्वी धोक्यात असो वा नसो).\nकुठलेही सरकार असो, त्यांच्या चुकांवर टीका करणे हे ओघाने आलेच.\nजैतापूर अणुऊर्जा आंदोलनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस पक्ष यांच्यावर जोरदार टीका केली होती. आजही करतो. फ्रान्स-अमेरिकेसाठी पणाला लावलेले देशाचे सार्वभौमत्व, संसदेत अमरसिंगांसारख्या दलालमार्फत अणुकरार रेटण्यासाठी मांडलेला नोटांचा घोडेबाजार, भारताचे खरे अंतरंग न जाणता सरधोपटपणे राबविलेल्या असमानतेवर आधारित आर्थिक अजेंडा, गुंड नेत्यांना जैतापूर आंदोलन तोडून काढण्यासाठी दिलेले कंत्राट, कुडनकुलंच्या ११,००० आंदोलकांवर लावलेले देशद्रोहाचे कलम , शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी चीड आणणारी अनास्था, ऑपरेशन ग्रीन हंटद्वारा आदिवासींना त्रास देऊन त्यांच्या जमिनी कॉर्पोरेटच्या घशात मायनिंगसाठी टाकणारे अमानवी धोरण, कोकण-पश्चिम घाटासाठीचा गाडगीळ समितीच्या अभ्यासपूर्ण अहवालाला दाखवलेली केराची टोपली, क्रोनी भांडवलशाहीच्या प्रभावाची धोरणे बिलकुल पटत नाहीत आणि घराणेशाही, हाजी-हाजी करणाऱ्या प्रवृत्तीचा, भ्रष्टाचारी संस्कृतीचा तिटकारा. असो.\nप्रस्तावित रत्नागिरी रिफाईनरी प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध पूर्णतः राजकीय असून कोकणाच्या निसर्गाशी काहीही देणे-घेणे नसणारा.\nपरंतु, स्ट्रॅटेजिक निर्णय म्हणून काँग्रेसचा आंदोलनाला पाठिंबा घेण्याचे मान्य होते. आंदोलन ग्रामस्थांचेच असणार आहे.\nयाच भूमिकेतून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची भूमिका जाणून घेऊन तिच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्याचे ठरले.\nखासदार हुसेन दलवाई आणि माजी खासदार भालचंद्र मुणगेकर या कोकणवासीयांचा दिल्लीत पाहुणचार घेतला. अगदी आपुलकीने आणि प्रेमाने त्यांनी आदरातिथ्य केले.\nआदल्या दिवशी दलवाईंच्या कार्यालयात राहुलजींना द्यायचे पत्र, दाखवायची कागदपत्रे याची तयारी रात्रीपर्यंत सुरू होती. सकाळची दहा वाजताची भेट असेल असे सांगण्यात आले.\nसकाळी १० वाजता समजले १२.१५ ची भेट ठरली. ११ वाजता कळले चार वाजता भेट. दोन वाजता कळले ५.१५ वाजता भेट. राहुलजींच्या घरी तुघलक रोडवर.\nआधी घराबाहेरच्या वेटिंगरूम मध्ये संपूर्ण चेकिंग करून बसलो होतो. बरीचशी नेते मंडळी जा-ये करत होती. त्यात अशोक गेहलोत, अहमद पटेल आदी होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकासाठी चाललेली लगबग दिसून येत होती. साधारण सहाच्या सुमारास आत प्रवेश मिळाला.\nफक्त तळमजला असलेले साधेसे चौसोपी घर. सफेद रंग असलेले. मधे कृत्रिम हिरवळीचे बॅडमिंटन कोर्ट. एका बाजूला खुर्च्या मांडल्या गेल्या.\nथोड्याच वेळात राहुलचे आगमन झाले.\nसाधा सफेद सदरा, निळी जीन्स, बहुधा कापडी काळे शूज.\nबसण्याआधी सर्वांशी हात मिळवणी. हाताचा तळवा मजबूत, व्यायाम करणाऱ्याचा. दाढीचे खुंट वाढलेले. (मीही आठवड्यातून एकदाच दाढी करतो). कसलाही बडेजाव नाही.\nआधी अशोक चव्हाणांनी भूमिका मांडल्यावर, आमच्या शिष्टमंडळानेही भूमिका मांडली. त्यात कळलं नाही तर राहुल प्रश्न विचारायचे. कोकणात आंब्याच्या वनात रिफाईनरी कशाला, असा प्रश्न त्यांना पडला. कोकणच्या कातळाच्या जैवविविधतेचा बीएनएचएसचा अहवाल समजून घेतला. जवळच्या जैतापूरचे लोकेशन समजून घेतले.जामनगरच्या आंब्यांविषयी त्यांना माहिती होती. फक्त अंबानीच एव्हढे आंबे विकतात, ते विकेंद्रितपणे खरे तर शेतकऱ्यांनी विकायला पाहिजेत असा निर्वाळा त्यांनी दिला. २०१३ साली भूसंपादन कायदा आम्हीच आणला. त्यामुळे ७०% सहमतीची अट आली, याच विश्लेषण.\nअशोक चव्हाण यांनी सेना-भाजपा यांची रिफाईनरी प्रकल्पावरची जुगलबंदी सांगितली पण त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही.\nशिष्टमंडळाने नाणार भेटीची गळ घातली. येऊ पण सध्या अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश हे संवाद साधायला येतील असे सांगितले.\nचला आता फोटो घ्या असे सांगितल्यावर शाळेत ग्रुप फोटोला उभे राहतात तसे सर्व उभे राहिले.\nपुन्हा निरोप घेताना हात मिळवणी झाली. माझ्यासकट सर्वांनी आता तुमच्याच हातात सर्व काही असे सांगितल्यावर महाशय लाजले.\nबरोबर असलेल्या शो-शा करणाऱ्या, पुढे-पुढे करणाऱ्या नेत्यांकडे राहुलने दुर्लक्ष केले.\n महाराष्ट्राचा हा प्रभारी का हे प्रश्न आधी होते पण एकदम साधा, डाऊन टू अर्थ असा हा कार्यकर्ता.\nराहुलबद्दल – एकंदर वागणूक, विषय समजून घेण्याची तळमळ, साधेपणा, भपकेबाजीचा तिटकारा, बोलण्यातील आर्जवीपणा यामुळे जे काही जज करायचे ते केले.\nएक व्यक्ती म्हणून राहुलने माझ्या स्केलवर मस्त स्कोर केला होता.\nत्याची जी पप्पू म्हणून प्रतिमा काही प्रमाणात मी बाळगत होतो, आमच्या शिष्टमंडळातील जन्मापासून शिवसैनिक असलेले बाळगत होते… सर्वानाच आपली धारणा आपोआप बदलणे भाग पडले.\nबाकी यामुळे मी काही काँग्रेसी झालो नाही किंवा त्यांची बुरज्वा (भांडवलशाही प्रणित, अणुऊर्जेसंबंधी, पर्यावरणसंबंधी धोरणे) धोरणे मी मान्य करेन असेही नाही..\nपण, स्वतः ची राहुलबद्दल झालेली धारणा चुकीची होती हे मोकळेपणे मान्य तर करू शकतो…\nडेफिनेटली राहुल इज नॉट अ पप्पू..\nही इज मच बियोन्ड हिज कंटेम्पररीस…\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013650-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shalshirako.blogspot.com/2011/03/blog-post.html", "date_download": "2018-11-20T23:27:00Z", "digest": "sha1:53WA6AU5II3VVVMSYD6ENU3DF7URR526", "length": 10641, "nlines": 56, "source_domain": "shalshirako.blogspot.com", "title": "ShalShirako: `ऑनर किलिंग' अर्थात ऐकत नाही तर खलास करा लेकीला", "raw_content": "\n`ऑनर किलिंग' अर्थात ऐकत नाही तर खलास करा लेकीला\nहिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ वगैरे आठवला तर खानदानकी इज्जत... सारखे डायलॉग लगेच आठवतात. मजा वाटायची नायकाचा किंवा नायिकेचा बाप असं बडबडायचा तेव्हा... असे चित्रपट पाहून-पाहून माहित असायचं की काही झालं तरी पडद्यावर बागबगिच्यात गाणीबिणी म्हणत हुंदडणारे ते घोडनवरे आणि घोडनवऱया शेवटी बोहल्यावर चढणारच आहेत, त्यांच्यापैकी कुणाचाही बाप आडवा आला तरी ते अटळ आहे. पण, या डायलॉगमागे एक वास्तव दडलंय एवढं कळण्याइतकी समज आली नव्हती तेव्हा हे चित्रपट पाहायचो, थिएटरमध्ये, टीव्हीवर. नंतर चित्रपटसृष्टी बदलत गेली आणि मीही. पण, रुपेरी पडद्यावर जे काही दाखवलं जातं त्यात वास्तवाचा अंश असा ना तसा, या ना त्या प्रकारे असतोच असतो, बऱयाचदा ते वास्तवाचंच पाहणाऱयाच्या नजरेला, बुद्धीला झेपेलसं प्रतिबिंब असतं, हे मात्र लगेच्याच काही वर्षात उमजलं होतं.\nखानदानकी इज्जत... असतेच असते, प्रत्यक्षात आपल्याच रक्ता-मांसाच्या मुलीला गळा घोटून, विहिरीत ढकलून, विष देऊन, गळफास देऊन मारण्याइतकी ती विखारी असते हे मात्र गेल्या काही वर्षांत प्रकर्षानं कळून आलंय. उत्तर प्रदेश, हरयाणा इथलीच उदाहरणं वाचायला मिळायची तेव्हा `ऑनर किलिंग' कसलं भयानक प्रकरण आहे, असं वाटायचं. आता थेट महाराष्ट्रात, नव्हे आपल्या मुंबईजवळ मुरबाडला गेल्या आठवडय़ात हेच घडलं. आंतरजातीय प्रेमसंबधांमुळे घरच्यानीच एका तरूण जोडप्याला संपवून टाकलं. दोन दिवसांपूर्वी मुंबईत याच प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. घरच्यांच्या विरोधामुळे जातीबाहेरच्या मुलाबरोबर पळून जाणाऱया पूजाला तिच्या भावानेच मारहाण करत, शिव्याशाप देत पनवेल फास्ट लोकलमधून वाशी खाडीपुलावर ढकलून दिले. आयुष्याची दोरी बळकट म्हणून पूजा वाचलीय, पण तिच्या डोक्याला, चेहऱयाला जबर मार बसलाय, जबडा निखळलाय. सध्या ती बोलू शकत नाही आणि ती तोल जाऊन पडली म्हणून सांगणाऱया तिच्या भावाला पोलिसांनी अपघात म्हणून नोंद करून सोडून दिलाय.\n`टाइम'च्या वेबसाइटवर अमेरिकेतील एका ऑनर किलिंगबद्दल लेख प्रकाशित झालाय. (http://www.time.com/time/nation/article/0,8599,2055445,00.htmlxid=newsletter-weekly) नूर-अल-मलेकी या इराकी मुलीबद्दल. ती जीन्स घालते, इकडे-तिकडे फिरते, इराकी मुलाबरोबर लग्न कर म्हटलं तर ऐकत नाही, थोडक्यात खानदानकी इज्जत साफ धुळीला मिळवतेय, म्हणून तिच्या बापाने नूरच्या अंगावर जीप घालून तिला 2009मध्ये अरिझोनाच्या एका वाहनतळावर चिरडून मारलं. फलेह-अल-मलेकी हे त्याचं नाव. अभ्यासात हुशार, सुंदर अशा नूरला अमेरिकन स्व-तंत्रवादी जीवनशैलीनं आकर्षून घेतलं होतं. तिला पाहिजे त्या प्रमाणे ती जगत होती आणि फलेहला ते आवडत नव्हतं.\nयामुळेच त्याने नूरला 17 वर्षांची असताना इराकला नेऊन तिचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं होतं. अवघ्या वर्षभरात नूर परत आली आणि वेगळी रहायला लागली. फलेहचं तेव्हापासून मस्तक फिरलं होतं. नूरनं घराण्याचं नाव बरबाद केलं असं मनात घेतलेल्या फलेहने अखेर एक दिवस तिचा काटा काढलाच. मला तिला मारायचं नव्हतं, तिच्या अंगावर थुंकायचं होतं, पण गाडीवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला, असं त्याचं म्हणणं अर्थातच कोर्टानं मानलं नाही. धक्कादायक हे की, `अशी मुलगी असेल तर काय करणार बाप, नूरने हे ओढवून घेतलं, तिला नीट वागायला काय झालं होतं, फलेहने केलं ते काही गैर नाही...' अशा प्रतिक्रिया अमेरिकेत स्थायिक झालेल्या इराकी समाजातून उमटल्या आहेत.\nकाहीही व्यक्त होण्यापलिकडलं हे भीषण वास्तव आहे.\nमी माझ्या लेकीकडे पाहतोय... `मुली बापांच्या लाडक्या असतात' या सप्रमाण सिद्ध उक्तीला मी अपवाद नाही याची पुरेपूर जाणीव असलेल्या माझ्या लेकीनं आताच मला गुंडाळून ठेवलंय. पण, लेकींना कायम पाठीशी घालणारे माझ्यासारखे बाप आणि `मुलगी ऐकत नाही, खलास करा तिला', अशा हीन पातळीला उतरणारे बाप नावाचे राक्षस यांपैकी या राक्षसांची संख्या वाढू लागलीय की काय, या शंकेने मी भयकातर झालोय\nज्या लेकीला वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी करायचं, तिलाच खलास करायचं, दुसऱया घरची मुलगी सून म्हणून आणायची आणि तिला पेटवून द्यायचं, तिचा कोळसा करायचा - असं करू शकणार्र्या राक्षसांचं अवतीभवती असणंही नकोसं झालंय\nमालाडची रश्मी तळपदे आणि नॉयडाची आरूषी तलवार यांचं किलींग कुठल्या प्रकारात मोडतं त्यांच्याबाबतीत नक्की काय झालं\nटुडे यू, टुमॉरो मी\n`ऑनर किलिंग' अर्थात ऐकत नाही तर खलास करा लेकीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013650-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-godown-shortage-tur-storage-latur-region-maharashtra-6229", "date_download": "2018-11-21T00:42:47Z", "digest": "sha1:MV7XHEFS2O6EEJV547N4GAYBQFC4SMSG", "length": 17553, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, godown shortage for tur storage in latur region, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातूर विभागातील गोदामांत तूर साठवणुकीसाठी जागा अपुरी\nलातूर विभागातील गोदामांत तूर साठवणुकीसाठी जागा अपुरी\nसोमवार, 5 मार्च 2018\nपरभणी : राज्य वखार महामंडळाच्या लातूर विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील १४३ गोदामांमध्ये गतवर्षीची तूर तसेच यंदा खरेदी करण्यात आलेले सोयाबीन, मूग, उडीद पडून आहे. त्यामुळे सध्या या गोदामांमध्ये ५६ हजार २०० क्विंटल तूर साठविता येईल एवढीच जागा शिल्लक राहिली आहे. वखार मंडळाच्या गोदामांत जागा शिल्लक नसल्यामुळे तूर साठविण्यासाठी खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेतली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.\nपरभणी : राज्य वखार महामंडळाच्या लातूर विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील १४३ गोदामांमध्ये गतवर्षीची तूर तसेच यंदा खरेदी करण्यात आलेले सोयाबीन, मूग, उडीद पडून आहे. त्यामुळे सध्या या गोदामांमध्ये ५६ हजार २०० क्विंटल तूर साठविता येईल एवढीच जागा शिल्लक राहिली आहे. वखार मंडळाच्या गोदामांत जागा शिल्लक नसल्यामुळे तूर साठविण्यासाठी खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेतली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.\nराज्य वखार महामंडळाच्या लातूर विभागांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ४४ गोदामे असून, त्यांची साठवण क्षमता ६९ हजार १३० मेट्रिक टन आहे. हिंगोली जिल्ह्यात २० गोदामे असून त्यांची साठवण क्षमता २९ हजार ४०० मेट्रिक टन आहे. नांदेड जिल्ह्यात ३२ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता ५० हजार २१६ मेट्रिक टन आहे.\nलातूर जिल्ह्यात ३९ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता ८८ हजार ५२० मेट्रिक टन आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ८ गोदामे असून, त्यांची साठवण क्षमता १३ हजार मेट्रिक टन आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १४३ गोदामे असून त्यांची एकूण साठवण क्षमता २ लाख ५० हजार १९६ मेट्रिक टन (२५ लाख क्विंटल १ हजार ९६० क्विंटल) आहे.\nसध्या या गोदामांमध्ये १२ लाख ६३ हजार २४० क्विंटल तूर, ८ हजार ५०० क्विंटल मूग, ४८ हजार १४० क्विंटल उडीद, ७३ हजार ९७० क्विंटल सोयाबीन साठविण्यात आलेले आहे. तसेच या गोदामांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गहू, तांदूळ साठविलेला आहे. त्यामुळे सध्या परभणी जिल्ह्यातील गोदामामध्ये ६ हजार, हिंगोली जिल्ह्यात २५ हजार, नांदेड जिल्ह्यात २१ हजार ४००, लातूर जिल्ह्यात २६ हजार आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३०० क्विंटल अशा १४३ गोदामांमध्ये ५६ हजार २०० क्विंटल तूर साठवण क्षमता राहिली आहे.\nवखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे सध्या अनेक ठिकाणच्या खरेदी केंद्रांवर तूर पडून आहे. नाफेड तसेच संबंधित यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली तूर वखार महामंडाळाच्या गोदामात साठविल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांना चुकारे अदा केले जातात.\nपरभणी येथे तालुका खरेदी विक्री संघामार्फत बाजार समिती परिसरातील अग्निशामक बंबासाठी उभारण्यात आलेल्या निवाऱ्यामध्ये तूर खरेदी केली जात आहे. त्या ठिकाणी एक चाळणी, एक वजन काटा सुरू आहे. जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे दुसरी चाळणी, वजन काटा सुरू करता येत नाही.\nदरम्यान, वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे खासगी किंवा बाजार समित्यांचे गोदाम भाडेतत्त्वावर घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013650-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/course/cdic-core-ddi-intermediate-configuration/", "date_download": "2018-11-21T00:12:51Z", "digest": "sha1:YVDB5STLBYNTMNDYVRD5QHSYOH53QFHQ", "length": 29275, "nlines": 529, "source_domain": "itstechschool.com", "title": "सीडीआयसी - कोर डीडीआई इंटरमिजिएट कॉन्फिगरेशन एक्सएनएक्सएक्स प्रशिक्षण व प्रमाणन", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nकोर डीडीआई इंटरमिजिएट कॉन्फिगरेशन (सीडीआयसी) 7.3 (पूर्व अग्रिम प्रशासन)\nप्रथम साइन इन करा\nफक्त / कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये खरेदी नोंदणी करण्यापूर्वी एक खाते तयार करा.\nविनामूल्य एक खाते तयार करा\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\nNIOS चालवत असलेल्या इन्फोब्लॉक्स नेटवर्क साधनांचे कॉन्फिगरिंग आणि व्यवस्थापन करण्याचे प्रगत कार्य ज्ञान वाढवा. दूरस्थ प्रमाणीकरण, TSIG आणि GSS-TSIG समजून घ्या आणि DNSSEC आणि Anycast सेवा अंमलात आणणे. डायनॅमिक DNS जाणून घ्या आणि ते DNS / DHCP सह कसे कार्य करते. अंमलबजावणी DHCP सानुकूल पर्याय आणि फेलओव्हर अनुसूचित एनआईओएस अपग्रेड आणि DNS दृश्ये जाणून घ्या.\nकोर डीडीआय मूलभूत संरचना\nमॉड्यूल- 1: प्रशासन आणि दूरस्थ प्रमाणीकरण\nमॉड्यूल- 2: टीएसआयजी आणि जीएसएस-टीएसआयजी अंमलबजावणी करणे\nमॉड्यूल- 3: DNSSEC अंमलबजावणी करणे\nमॉड्यूल- 4: DNSAnycast सेवा कॉन्फिगर आणि सक्रिय करणे\nमॉड्यूल- 5: डायनॅमिक DNS, हे DNS / DHCP आणि डीएचसीपी पर्याय 81 सह कसे कार्य करते\nमॉड्यूल- 6: प्रगत DHCP पर्याय\nमॉड्यूल- 7: डीएचसीपी फेलओव्हर अंमलबजावणी\nमॉड्यूल- 8: शेड्यूल केलेले सुधारण\nमॉड्यूल- 9: DNS दृश्ये\nकृपया आम्हाला info@itstechschool.com येथे लिहा आणि पाठ्यक्रम किंमत आणि प्रमाणपत्र खर्च, वेळापत्रक आणि स्थानासाठी + 91-9870480053 वर आमच्याशी संपर्क साधा.\nआमच्यास एक प्रश्न ठेवा\nअधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nधन्यवाद आणि तो एक आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण सत्र होता\nसखोल डोमेन ज्ञानाने उत्कृष्ट ट्रेनर चांगले प्रशिक्षण पायाभूत सुविधा.\nबदला आणि क्षमता व्यवस्थापक\nसेवा व्यवस्थापन प्रक्रिया लीड\nतो चांगला सत्र होता. ट्रेनर चांगला होता. मला शिकवण्याचा त्यांचा मार्ग आवडला.\nसुस्थापित आणि व्यवस्थित प्रशिक्षण\nखूप चांगले प्रशिक्षण आणि ज्ञानी ट्रेनर\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013650-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/rains-to-commence-omn-may-end-289878.html", "date_download": "2018-11-20T23:35:55Z", "digest": "sha1:TEWY544EIK5RCWLHDORG7DA4TFDGQCJX", "length": 12833, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यंदा मान्सूनचे आगमन 28 मे ला", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nयंदा मान्सूनचे आगमन 28 मे ला\nहवामान खात्याच्या अंदाजांनुसार मान्सूनचे केरळमधील आगमन मे अखेरीस म्हणजेच सर्वसाधारण वेळेच्या दरम्यान होण्याची शक्यता अधिक आहे.\n13 मे: राज्यासह मध्य आणि उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू असताना मे महिन्याच्या अखेरीस पश्चिम हिंदी महासागरात मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय होण्याचे दिलासादायक संकेत हवामानतज्ज्ञांनी दिले आहेत.\nहवामान खात्याच्या अंदाजांनुसार मान्सूनचे केरळमधील आगमन मे अखेरीस म्हणजेच सर्वसाधारण वेळेच्या दरम्यान होण्याची शक्यता अधिक आहे. स्कायमेट या खासगी संस्थेनेही मान्सूनच्या केरळमधील आगमनाचा अंदाज शनिवारी जाहीर केला. या अंदाजानुसार २८ मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन अपेक्षित असून त्यात दोन दिवस पुढे- मागे होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. तसंच हवामान खात्याने यंदा समाधानकारक पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे.\nगेली दोन वर्षं देशात समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. तसंच पाण्याची भीषण टंचाई मध्य आणि उत्तर भारताला अनुभवायला लागली होती. या सगळ्या परिस्थितीत यंदा समाधानकारक पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. केरळाहून राज्यापर्यंत मान्सून यायला साधारण 10 दिवसांचा कालावधी जातो.\nयंदाचा मान्सून समाधानकारक ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013650-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/naxal-attack/", "date_download": "2018-11-20T23:37:07Z", "digest": "sha1:6MIQAB3EOGE2D72CSJBZSLYK7PDW2KSR", "length": 11476, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Naxal Attack- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nछत्तीसगड, 14 नोव्हेंबर : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून सीमा सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य केलं आहे. यात 6 जवान जखमी झालेत. स्फोटानंतर या परिसरात अजूनही गोळीबार सुरू आहे. बिजापूर जिल्ह्यात महादेव घाटात ही घटना घडली आहे. यात रस्त्याने जाणारा एक व्यक्तीदेखील गंभीर जखमी झाला आहे.\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nनक्षली हल्ला- पत्रकारासमोर उभा ठाकलेला मृत्यू, आईसाठी रेकॉर्ड केला भावूक VIDEO\nछत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई, 14 माओवाद्यांचा खात्मा\nझारखंडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 6 जवान शहीद\nछत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी घडवला भूसुरुंग स्फोट, 7 जवानांचा मृत्यू\nगडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 1 जवान शहीद, 21 जखमी\n'25 जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही'\nसुकमा : माओवादी हल्ल्यातील शहिदांची संख्या 26 वर\nशहीद जवानांचे युनिफॉर्म कचरा कुंडीत आढळले\nआपलंच घर पोखरायला नक्षलवाद्यांना परदेशातून रसद \nगडचिरोली नक्षली हल्ल्यातील शहिदांना अखेरचा सलाम\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013650-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/nri/", "date_download": "2018-11-21T00:27:04Z", "digest": "sha1:ADWD7JKISE6DNNGPHPUZZVI5GPJET75K", "length": 40714, "nlines": 143, "source_domain": "bigul.co.in", "title": "‘बाहेरचे’ आपले – बिगुल", "raw_content": "\nभारतातल्या लोकांनी बाहेर स्थायिक होणं जेव्हा अप्रुपाचं होतं तेव्हा त्यांचं सुटीसाठी इकडे येणंही सोहळा होता. त्याची ही गोष्ट.\nin अनुभव, दिवाळी अंक\nगोष्ट आहे वीस पंचवीस वर्षांपूर्वीची, तेव्हा “हे असं थोडंच असतं” म्हणत मधेमधे खोडा घालायचा नाही. समजून घ्यायचं. त्या काळात जायचं .\nगोष्ट सुरू: त्यांनी चेक इन केलं, काचेपलीकडून हललेले त्यांचे हात पाहिले आणि मी बाहेरच्या बाकड्यावर बसून एक मोकळा दीर्घ श्वास घेतला.\nमाझं नाव जोशी, कुलकर्णी, देशपांडे,आपटे, जोगळेकर, गोखले ,मोरे, साळवी, कदम, पोतनीस, प्रधान, माचकर, मंडलिक….वगैरे वगैरे काहीही\nमी मध्यम मध्यमवर्गीय कुटुंबातला, दहा ते पाच कॅटेगरीत आपलं कर्तव्य नेटानं आणि नेमानं पार पाडणारा, नुकताच वन बीएचकेमधून अभिमानाने टू बीएचकेमध्ये स्थलांतरित झालेला कुणीतरी. माझ्या घरात तीन पिढ्या .पिढी नंबर एक, दोन, तीन. मी अर्थातच मधला (सर्वच दृष्टीने). माझ्या आतेमामेचुलत भावंडांपैकी काही उच्च शिक्षण घेऊन किंवा घ्यायला बाहेर यूएस किंवा तत्सम ठिकाणी गेलेले आणि तिथेच स्थायिक झालेले. मधूनमधून येतात त्यांच्या खबरी, फोटोबिटो, जमल्यास फोन, ई मेल्स. ते भारताला कित्ती कित्ती मिस करतात ते सांगणारे. म्हणजे ते खोटे आम्ही खरे असा विचार नाही,परंतु का, कशी, केव्हा, कधी कोणास ठाऊक पण एक अदृश्य, बिननावाची भिंत उभारून त्या भिंतींअलीकडून पलीकडून एकमेकांशी व्यवहार करणारे…ते आणि आम्ही..\n(आज हे चित्र बरंच बदललेलं दिसत आहे, परदेशी जाणं हे पुणे सोलापूर कोल्हापूरला जाण्याएवढं सोपं झालंय, त्याचं पूर्वी एवढं भय राहिलेलं नाही आणि अप्रूप तर नाहीच नाही. इथे मांडलेलं चित्र हे साधारण वीस पंचवीस वर्षांपूर्वीचं. अगदी आसपासच्या घरांमधलं अगदी कॉमन असं. फक्त मेंदूचं रीळ रिवाईन्ड करा आणि त्या काळात एक फेरफटका मारून बघा. आज उच्चशिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्यांच्या टक्का वाढला आहे आणि पुढे तिथेच स्थिरावणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि या ‘बाहेरच्या’ मंडळींकडे जाणाऱ्यांची संख्यासुद्धा कधी बाळंतपण, कधी बेबीसीटिंग तर कधी या बाहेरच्या आपल्यांच्या घरी राहून हॉटेलचा खर्च वाचवून परदेश दर्शन अशा विविध कारणांमुळे त्याच प्रमाणात वर गेलेली दिसते. बरीचशी बुकिंग्स किंवा पेमेंट्स आज ऑनलाईन केली जाताहेत. तेव्हा इथे मांडलेल्या मुद्द्यांमधले काही कालबाह्य झाले म्हटले तरी बरेचसे आजही तसेच आहेत.)\nतेव्हा पंचवीस वर्ष मागे…… झूम .\nतर त्या बाहेर सेटल झालेल्यांना सुट्ट्या लागतात, त्यांचे खूप दिवसांपासून प्लान केलेले भारत दौरे अखेर पक्के ठरतात. इकडे भारतात निरोप धावपळ तयारी, थोडक्या रात्रींमधली अनेक सोंगं वठवण्याची तयारी सुरू होते. त्या आते मामे वगैरेंचा मुक्काम असतो दहा पंधरा दिवस. त्यात त्यांना कोल्हापूरची अंबाबाई, शिर्डीचे साईबाबा, जमल्यास गोवा, नाहीतर किमान अलिबाग मुरुड जंजिरा करायचं असतं. मी बुकिंगचा अदमास घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे ते इथे आल्या नंतर मला त्यांच्याकडून ‘रीइम्बर्समेंट’ मिळणार असतं, तरी आज टाकाव्या लागणाऱ्या रुपयांचा हिशेब मला भेडसावतोच भेडसावतो. आतेमामेंना बरीच खरेदी करायची असते. कपडे, सोनं-चांदी, घागरे, दांडिया, टिकल्या-पिना-बांगड्या आणि भारतीय छापाचं ऑथेंटिक एथनिक वगैरे बरंच काहीबाही. मी माझ्या कुवतीप्रमाणे ‘भारी भारी’ दुकानांची यादी करून ठेवतो आणि त्यांच्या सोबत कधी मी आणि कधी (नाही नाही म्हणत असतानाही) बायकोला पाठवण्याचे बेत आखून तयार ठेवतो. या साऱ्या कार्यक्रमात रिक्षाटॅक्सीची मीटर किती फिरतील याचा अंदाजही घेत असतो.\nत्यांच्या घरच्या प्रत्यक्ष जेवणांसाठी बायको मेनुची मोठी लिस्ट बनवते. त्यातही पुन्हा भारतीय, शक्यतो मराठमोळे पिठलं भाकरी, भरीत , मसालेभात, पुरणपोळी, पाकातले चिरोटे , जिलब्या , डाळिंब्यांची उसळ वगेरे टिपिकल पदार्थ ठरवते. पुन्हा ही मंडळी कमी तिखट खाणारी म्हणून बायको मसालेभातात आपलं कौशल्य पणाला लावते. चार जणांच्या चार तऱ्हा, चार चवी पण बायको चौफेर विचार करून ठेवते. वर पुन्हा दिवाळी दसरा आल्यागत ती लाडू चिवडे करंज्यांचे डबेही भरून ठेवते, मधल्या वेळी खायला म्हणून . एकूण साऱ्या धबडग्यात मधली वेळ येते कधी नि जाते कधी, कोणालाच कळत नाही. फ्रीजचे पाच सात खण आतल्या आत गर्दी करून एकोप्यानं आपलं सामर्थ्य सिद्ध करू पाहतात. घरात एरव्ही थारा नसलेल्या कोल्ड्रिंक्सच्या बाटल्याही वेळ साधून घेतात. बिस्लेरीचे वीस लिटरचे पाच सात कॅन्स घरात स्थानापन्न होतात. एरव्ही अगदी आईआजीवगैरे सकट आम्ही सगळे अॅक्वागार्डचं किंवा चक्क साध्या नळाचं सुद्धा पाणी न उकळवता बिनदिक्कत पीत असतो पण त्या बाहेरच्यांना तेवढंच निमित्त नको म्हणून हेही सोपस्कार पार पाडतो.\nआईबाबा, वयवर्ष साठसत्तरच्या आसपास. ते तर भलत्याच टेन्शनमध्ये असतात. आई ठेवणीतले चादरी आणि अभ्रे काढून लॉंड्रीला देते, या चादरी मामेआते स्पेशल असतात, त्यांच्या सोबत बाहेर येतात. मामेआत्ते आपल्या देशी परतून गेले की चादरीअभ्रेपण गुपचूप आत जातात. नंतर आई सोनेरी नक्षीच्या कपबशा, प्लेट्स काढायला लावते. कैक वर्ष वापरलेल्या या क्रोकरीला कुठेकुठे बारीक तडे दिसायला लागलेले असतात. परंतु त्यांच्यावरचा आतेमामे नावाचा शिक्का मजबूत असतो. हेही एरव्ही आम्हाला वापरायची परवानगी नसलेले. आई या प्लेट्स आणि कप जपून वापरण्याबाबत बायकोला सुचना देते. बायको मनातल्या मनात एक ते शंभर मोजते. मग आईबाबांचे खास कपडे बाहेर येऊन सज्ज होतात. पिणे या विषयावर खुलेपणी न बोलणारे बाबा त्यांच्या मते नातवंडांच्या नकळत, काही बाटल्या गुपचूप आणून फ्रीजमध्ये मागे ठेवतात.\nमाझं ओव्हरटाईमचं काम मी मनावर धोंडा ठेवून दुसऱ्याला देऊन टाकतो आणि चार दिवसाचा रजेचा अर्ज टाकतो. रजा संपलेली असेल तर मात्र महिन्याचा शेवटी कापलेल्या पगाराची स्लिप स्वप्नात येऊन मला चिडवून दाखवत राहते.\nपोरं त्यांच्या त्यांच्या कल्पनाशक्तीनुसार काय करायचं याचे बेत आखत असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने सज्ज असतो, तयारी तर जोरदार झालेली असते आणि मी प्रीपेड टॅक्सी घेऊन एअरपोर्टकडे निघतो. फ्लाईट दोन तास लेट असल्याचं समजतं. बायकोच्या बाळंतपणाच्या वेळीही मारल्या नसतील एवढ्या फेऱ्या मी एअरपोर्टच्या बाहेर मारतो आणि काही काळ तिथला गलबला निरुद्देश निरखत राहतो. एक डोळा फ्लाईटच्या फलकांकडे ठेवतो आणि पाठ केलेला फ्लाईट नंबर मनातल्या मनात पुन्हा पुन्हा उजळवत राहतो. अखेर विमान जमिनीला टेकल्याचा संदेश झळकतो आणि माझे ठोके वाढलेले जाणवून येतात. आतेमामे मला दुरूनच हेरतात. त्यांच्यात भरपूर ‘समृद्ध ‘बदल झालेले असतात , ‘मी मात्र तोच असतो’ म्हणून असेल कदाचित. ते मला हात देतात, त्यांचं अगडबंब अजस्त्र सामान मी टॅक्सीवाल्याच्या मदतीने टपावर टाकतो. चार क्षण धापा टाकतो आणि आम्ही डोंबिवली, विक्रोळी, कांदिवली किंवा विरार पालघर अशा विचित्र नावाच्या ठिकाणांसाठी रवाना होतो.\nघरी सामान आणि माणसं कधी नव्हे एवढी नीटनेटकी आणि अटेन्शन मध्ये दिसून येतात, बायको आम्हीं घरात शिरेपर्यंत आठवून आठवून कामं उरकत असते. आलेल्या बाहेरच्यांना चहा द्यावा तर मुंबईची भट्टी, चहात साखर हवी की नको, दूध दोन चमचे की चार की चहाच्या ऐवजी भारतीय बनावटीचे कोकम सरबत पुढे करावे अथवा थेट कोक पेप्सीचा फेसच ओतावा. कन्फ्युज्ड बायकोपुढे बेसिक आणि मूलभूत प्रश्न फेर धरू लागतात. आता आतेमामे आले म्हणजे त्यांना भेटायला इतर चुलतमावस ओघानेच येणार. बिचारी बायको दोन-दोनदा चहा, नाष्टे, व्हरायटी आयटम्सची जेवणं करून चूर होऊन जाते. वर पाहुण्यांची उठबस. तरी बिचारी नेटाने, वरकरणी हसतमुखाने सारं काही निभावत राहते , रात्री अंथरुणावर पडल्यावर मीच ओशाळवाणं तिला म्हणतो, फारच दमणूक होते नां गं तुझी त्यावरही ती समंजसपणे म्हणते, त्यात काय झालं, आपलीच माणसं येणार ना आपल्याकडे आणि आपण जाऊ त्यांच्याकडे ‘तिकडे’ तेव्हा तेही करतीलच कि आपलं प्रेमाने त्यावरही ती समंजसपणे म्हणते, त्यात काय झालं, आपलीच माणसं येणार ना आपल्याकडे आणि आपण जाऊ त्यांच्याकडे ‘तिकडे’ तेव्हा तेही करतीलच कि आपलं प्रेमाने हे बोलताना ती आणि ऐकताना मी पुरेपूर जाणून असतो की तिच्या वाक्यातल्या उत्तरार्धात धादांत अशक्य आशावादाचे अंधुक स्वप्न लपलेले आहे ते. झोपताना बायको मनाच्या कॅलेन्डरवर दिवस सरल्याच्या फुल्या मात्र न विसरता मारते आणि कूस बदलते.\nखरेदीच्या पिशव्याच्या पिशव्या घराच्या कानाकोपऱ्यात लादल्या जातात. मधेच मी त्यांच्यासोबत शिर्डीला जाऊन येतो, पुण्यालाही काही कामं निघतं ,कोणाच्या तरी बॉसच्या भाचीच्या चुलत्याला काहीतरी डाग सुपूर्द करायचा असतो, तेही करून येतो. मुलांचं आणि खाण्याचं तंत्र काही तेवढसं जमलेलं नसतं. आतेमामे मंडळी एकूण सगळं आपण फारच एन्जॉय करतोय असं वारंवार सांगत असतात आणि इंडियात (भारतात नव्हे) असणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आपण मिस करतो, आपण तिथे केवढे बिझी असतो ते सांगत राहतात. आईबाबा डोळे मोठे करून त्यांच्या परीकथेसदृश गोष्टी रस घेऊन ऐकत राहतात मध्येमध्ये शंकाही विचारतात. तिथल्या महाराष्ट्र मंडळात बाया मंगळागौरी, भोंडले, हळदीकुंकू करतात आणि बाप्ये गणपतीला सोवळं नेसतात आणि आरत्यांची सीडी लावतात हे ऐकून कृतकृत्य होत राहतात. इथल्या मुलांना काही करायला नको हे ही लगे हाथ सांगून टाकतात. पोरांच्या संवादाचे तसे थोडे घोळ होतातच. आमचीही मुलं असतात तशी इंग्रजी शाळांमध्ये पण आलेल्या मुलांचे इंग्रजीत घोळवलेले शब्द त्यांना अगम्य वाटतात .\nगम्मत म्हणजे टोपलाभर वस्तू आणून आणि लिस्ट बाय लिस्ट पदार्थ रिचवून आतेमामे अगदी सहज म्हणून जातात- हल्ली काय तिकडे सगळं मिळतं , आपल्या इंडिअन स्टोर्स मध्ये अगदी जानवी , मेतकूट , पापडाच्या लाट्यांपासून मुंडावळ्यापर्यंत सगळं… तेव्हा मात्र बायकोच्या डोळ्याच्या कडेला साचलेलं पराभवाचं पाणी माझं काळीज कातरून टाकतं आणि ‘याच साठी केला होता का अट्टाहास..’ हा भाव मला दुःखाच्या दरीत लोटून देतो , या भावनिक घडामोडी आतेमामेंच्या गावीही नसतात. बायकोचं एक एक संपलेल्या दिवसावर (तेच ते मनाच्या कॅलेंडरवर) फुल्या मारणं चालूच असतं. आता फक्त दोनच फुल्या म्हणत ती थकलेपणी पापण्या पाडून घेते तेव्हा खूप केविलवाणी दिसते. परंतु आताही तिच्या डोक्यात उद्याचे बेत चालू असतात. मला तिच्या डोक्यावरून हात फिरवण्याची अनिवार इच्छा होते जी मी महत्प्रयासानं आवरतो.\nआईबाबा मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता आतेमामेबद्दलच्या खऱ्या कौतुकापायी त्यांच्या आगेमागे करत राहतात.आतेमामेही त्यांना ‘त्यांच्याकडे’ गुडघे बदलणं किती सोप्पं झालंय ते सांगतात. आईबाबांना वाटतं पटकन जावं नि चुटकीसरशी नवंनवं होऊन यावं. बरेचदा ही आतेमामे मंडळी प्रत्यक्ष काय करत असतात ते कोणालाच ठाऊक नसतं. प्रायव्हेट प्रॅक्टिस किंवा सर्विस इंडस्ट्री, कन्सल्टन्सी अशा नावांच्या गुलदस्त्यात या गोष्टी सोनेरी वर्खात गुंडाळून ठेवलेल्या असतात. कोणीतरी कधीकधी पुटपुटलेलं आठवतं “तिकडे काय आपली माणसं सामानाची खोकीसुद्धा वाहतात किंवा हॉटेलात उष्टी खरकटी काढतात.” अर्थात मी यातल्या कोणत्याच गोष्टीकडे गंभीरपणे लक्ष देत नाही.\nमधल्या काळात एक ‘बक्षीस समारंभाचा’ कार्यक्रम होतो. तिकडच्या पद्धतीचे कपडे, पिना, पर्सेस, घड्याळं, अंग शेकायाच्या पिशव्या, इथूनच तिकडे गेलेल्या झुळझुळीत साड्या, बदाम, केशर, चॉकलेट्स इत्यादी वस्तू त्यांच्या बॅगांमधून बाहेर येतात. आधी आईबाबा, मग मुलं, मग मधली फळी असा तो कार्यक्रम आटोपतो. आम्ही “छान ए छान ए” म्हणत ते घेतो. मग आम्हीही आमच्या कुवतीनुसार आणलेल्या वस्तू त्यांना देतो, त्यांना ते आवडेल का, ते वापरतील का असे दुष्ट प्रश्न मनात दडपून टाकतो आणि देवाणघेवाणीचा बेतीव ‘उपचार’ पार पडतो. बायकोला खरंतर या कशातच स्वारस्य नसतं.\nनाही नाही म्हणत ‘इंडिअन आयटम्स’ची बरीच खरेदी झालेली असते आणि जाण्याचा दिवस येऊन ठेपतो, बॅगा भरल्या जातात. पुन्हा एकदा घरात अटेन्शनचं वातावरण तयार होतं. बायकोचा दिवसांचा हिशेब आता तासांवर येतो, पुढे पुढे तर मिनिटांवर आणि मी आतेमामेंच्या बॅगा उचलतो. सोबत काही चुलत मावस वगैरे असतात तसे मदतीला. बॅगा टॅक्सीच्या टपावर स्थिरावतात. आतेमामे आईबाबांच्या पाया पडतात. आईला मनापासून गहिवरून येतं ‘येत जा रे वर्षातून एकदा तरी’ म्हणत राहते. बावचळलेली पोरं त्यांना जमेल तसे निरोप घेतात. आम्ही त्यांना “आता पुढच्या वेळी वेळ काढून या” असं म्हणत राहतो. तेही आम्हाला तिकडे येण्याचं आमंत्रण मनापासून देतात. अजिबात छलकपट नसलेलं.अर्थात आम्हाला महिन्याची शेवटची तारीख दिसत असते. मग आम्ही “हो, हो, बघू बघू” म्हणत राहतो. टॅक्सी हलते. काचेच्या आतबाहेर हात हलत राहतात. ….बायकोला जेन्युईनली किती हलकं वाटत असेल ते मी तिच्या जवळ नसूनही अनुभवून घेऊ शकतो .\nएअरपोर्ट पर्यंत जाईस्तोवर टॅक्सीत मी इकडचं तिकडचं काहीबाही बोलत राहतो. खरं तर मलाही आता थोडं थोडं हलकं वाटू लागलेलं असतं. एअरपोर्टला टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन मी त्याला मोकळं करतो… सामान ट्रॉलीवर लादून आम्ही पुढील औपचारिकता पार पाडण्यासाठी पुढे सरसावतो. आतेमामे मुख्य फाटकातून आत जातात. पुन्हा शेवटचं “या बरं का रे तिकडे, मस्त फिरू, तुम्हाला मजा मजा दाखवू”. मी हं हं करत हे शेवटचे लांबलेले क्षण सरून जायची वाट बघत राहतो. तिथे रेंगाळत घरंगळत राहतो. काही वेळाने आतून ते लोक खाणाखुणा करून सांगतात, “चेक इन झालं, तू आता निघ.”\nमीही महाअंतिम निरोपादाखल हात हलवतो. माघारी फिरतो. स्वतःकडे बघतो. एक मोठ्ठा श्वास घेतो. सोडतो. तिथल्याच प्लास्टिकच्या बाकड्यावर बसतो. आसपासची माझ्यासाठी बिनकामाची असलेली गर्दी निरीच्छपणे न्याहाळतो आणि काही मिनिटांनी उठून रिक्षास्टॅन्डकडे चालू लागतो (टॅक्सी नव्हे). स्टेशनवर जाऊन पुढे अडनिड्या वेळेची लोकल पकडून डोंबिवली, विक्रोळी, नालासोपारासारख्या अडनिड्या गावी जाण्यासाठी.\nआता फक्त मी वाट बघणार असतो, आतेमामे पोहोचल्याचा फोन येण्याची… तो काय कधी येतो… बरेचदा नाहीसुद्धा येत….\nहे कथन वाचत असताना माझेही मन 60 च्या दशकात पासून अगदी काल-परवा पर्यंतच्या तत्सम गोष्टीतून फिरून आले सध्या मुक्कामच अमेरिकेत असल्या मुळे 60च्या दशकात आलेल्या लोकां पासून अगदी कालपरवा आलेल्या लोकांच्या भेटी-गाठी पण होत असतात, आपल्या सारख्या देशी लोकांच्या त्यांच्या बद्धल असलेल्या अनुभवांवर आणि विचारांवर दिलखुलासपणे चर्चा पण होत असते सध्या मुक्कामच अमेरिकेत असल्या मुळे 60च्या दशकात आलेल्या लोकां पासून अगदी कालपरवा आलेल्या लोकांच्या भेटी-गाठी पण होत असतात, आपल्या सारख्या देशी लोकांच्या त्यांच्या बद्धल असलेल्या अनुभवांवर आणि विचारांवर दिलखुलासपणे चर्चा पण होत असते आता मात्र परिस्थिती पार बदललेली आहे, परदेशी जाणे एक आर्थिक दव\nदृष्टीकोणातून घेतलेला निर्णय आहे आणि त्यांचे येणे-जाणे एक सामान्य बाब झाली आहे\nहां तर दुसरी बाजू .\nआज चित्र बरंच बदललं आहे . मंडळी येतायेताच कॅब बुक करून ठेवतात किंवा दिवसभर फिरण्यासाठी वगैरे सुद्धा गाडी सांगून ठेवतात . मुळात बाहेर म्हणजे परदेशी जाणाऱ्यांचं आणि अर्थात बाहेरून येणाऱ्यांचं अप्रूप कमी किंवा नाहीसं झालंय . परदेश प्रवास एक अगदी रुटीन गोष्ट झालीये . जग जवळ आलंय म्हणताना बऱ्याचशा तिकडच्या गोष्टी इकडे आणि इकडच्या गोष्टी तिकडे मिळू लागल्यामुळे त्यातली सुद्धा तेव्हाची ‘गंमत’ किंवा ‘त्रास’ इतिहासजमा झालेत .\nमी इथे सुरुवातीलाच म्हटलंय कि हे चित्र पंचवीस तीस वर्षांपूर्वीचं आहे आणि बऱ्याच घरांमधून स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे . गंमत म्हणजे तेव्हा सुद्धा येणाऱ्या व्यक्ती अशा सगळ्या घडवून आणलेल्या ‘ऑन द टोज ट्रीटमेंट’ची अपेक्षा नसतीलही ठेवत पण इथल्याच माणसांचं प्रेमापेक्षा जास्त भीती / दडपण/ मोठ्या लोकांना सांभाळलं पाहिजे अप्रोच अशा विविध कारणांमुळे धास्तावलेलं असणं आणि मनातून कुठेतरी “हे सगळं कधी संपेल” वाटणं सुद्धा खूप जवळून बघितलं आहे . आणि काही घरांमध्ये घरात नवीन आलेल्या सुनेसाठी नॉर्मल पेक्षा सर्वस्वी वेगळं हे सगळं वातावरण पचवणं जड असायचं . म्हणजे बाहेरचे पाहुणे येण्या आधी – नंतरचं घरातल्यांचं वागणं आणि पाहुणे आलेले असतानाचं अनैसर्गिक/दिखाऊ/धास्तावलेलं वागणं कधी हास्यास्पद कधी इरिटेटिंग वाटायचं . हे हि खूप जवळच्या अनेक घरांमधून बघितलेलं , मित्र मैत्रिणींच्या बोलण्यातून व्यक्त झालेलं सत्य . आणि हो एक आणखी मुद्दा लेखात न लिहिलेला म्हणजे आलेल्यांसमोर ” इकडे ना …. असं सुरु करून इथे सगळं कसं वाईट्ट हे सांगणं आणि तुमच्या कडे असं असं भारी असेल ना , म्हणत त्यांना मोठं सिद्ध करणं , हेही बघितलं .\nअर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असायचेच . माझी किंवा नवऱ्याची काही भावंडं आली कि आज आम्ही फक्त धुमधमाल करतो . नॉर्मल व्यवहारांमध्ये कोणताही खोटेपणा आणत नाही . कोणाला इम्प्रेस करायचं नसतं किंवा बघा बघा आम्ही पण असे आणि तसे वगैरे सिद्ध करायचं नसतं . आजची तरुण पिढी किंवा पन्नाशीच्या आसपासची पिढी सुद्धा या गोष्टी सहजपणे घेताना दिसते .\nआणि मी म्हंटल त्या प्रमाणे आलेल्यांना याची अपेक्षा नसेलही किंवा ती मंडळी सहज नॉर्मल वागत असतीलही पण दिसलेलं चित्र लेखात मांडलेलं होतं हे नक्की .\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013700-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.quotes-aniruddhabapu.com/tag/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-20T23:56:10Z", "digest": "sha1:RG6VCD2CZBM2TVOZPPF2KPI3VU5X26ZD", "length": 3145, "nlines": 87, "source_domain": "marathi.quotes-aniruddhabapu.com", "title": "अंतर्मन Archives - Aniruddha Bapu Quotes", "raw_content": "\nप्रत्येकाचे अंतर्मन इतके विशाल असते की विश्वातली प्रत्येक घटना ह्या अंतर्मनाशी निगडितच असते\nप्रत्येकाचे अंतर्मन इतके विशाल असते की विश्वातली प्रत्येक घटना ह्या अंतर्मनाशी निगडितच असते\nविश्वास हे असे एकच साधन आहे की जे माझ्या अंतर्मनामध्ये वाईट स्पंदनांना अटकाव करते\nविश्वास हे असे एकच साधन आहे की जे माझ्या अंतर्मनामध्ये वाईट स्पंदनांना अटकाव करते, थांबवते, प्रतिबंध करते.\nएड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना\n‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे\nनिरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद\nसोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण करीत कठीण समस्यांच्या मागे जावे\nअपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013700-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T00:51:01Z", "digest": "sha1:XXO5DPEDNCAYJWAAVHSRJP5K4CCUVA5H", "length": 9403, "nlines": 110, "source_domain": "mahaenews.com", "title": "बुखारी यांच्या हल्लेखोरांची छायाचित्रे प्रकाशित | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news बुखारी यांच्या हल्लेखोरांची छायाचित्रे प्रकाशित\nबुखारी यांच्या हल्लेखोरांची छायाचित्रे प्रकाशित\nश्रीनगर – जम्मू काश्‍मीर पोलिसांनी काल पत्रकार शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्र प्रकाशित केली असून त्यांना शोधण्यासाठी जनतेने सहाय्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मोटार सायकलवरून आलेल्या तीन मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली आहे.\nसीसीटीव्ही कॅमेऱ्यांत त्यांची छायाचित्रे कैद झाली आहेत. तथापी त्यांचे चेहरे झाकलेले आहेत त्यामुळे त्यांची ओळख पटण्यात अडचणी येत आहेत. या हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील आणि त्यांना योग्य ते बक्षिसेही दिली जातील असे पोलिसांनी म्हटले आहे. आपल्या वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या बाहेरच बुखारी आणि त्यांच्या दोन अंगरक्षकांची हल्लेखोरांनी काल गोळ्या घालून हत्या केली आहे.\nसंपादकांच्या हत्येनंतरही रायझींग काश्‍मीर प्रकाशित\nदेवदर्शन घेऊन पर्रिकरांनी सुरू केले कामकाज\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013700-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/gadget-news/139", "date_download": "2018-11-21T00:22:40Z", "digest": "sha1:MTCHZSUYQU6OPPHOJ3H765TVHX3RNX37", "length": 30715, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gadgets and tech news in Marathi | गॅझेट आणि टेक बातम्या | Divya Marathi", "raw_content": "\nटॅबलेट पीसीच्या स्पर्धेत आता नोकियाही; कंपन्यांत खळबळ माजली\nपॅरिस- जगातील सर्वात मोठी मोबाईल उत्पादन करणारी कंपनी नोकिया आता टॅबलेटच्या बाजारात उतरत असून तेथेही नशीब अजमावून पाहणार आहे. कंपनी विंडोजवर आधारीत एक किफायतशीर टॅबलेट कंप्युटर सादर करणार असून तो एप्पलच्या आयपॅडला टक्कर देईल.हा टॅबलेट येत्या उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल-मे पर्यंत बाजारात दाखल होईल व तो मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असेल. यात एप्पलच्या आयपॅडमध्ये जी सेवा-सुविधा असतील त्या सर्व उपलब्ध असतील. तसेच तो एप्पलला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये उतरत असल्याने...\nएयरटेलचा ग्राहकांना दणका; आयएसडी कॉल दरात वाढ\nटेलिकॉम क्षेत्रातील अग्रणी कंपनी एयरटेलचा नफा घटत चालला असल्याचा परिणाम आता ग्राहकांवरही पडणार आहे. मागील काही महिन्यापासून एयरटेल कंपनीचा नफा कमालीचा घटला असून कंपनीने आंतरराष्ट्रीय कॉल दरात सुमारे १० टक्के वाढ जाहीर केली आहे. मात्र कंपनीने लोकल व नॅशनल कॉलदरात कोणतेही वाढ केली नाही. मात्र टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल सेवा कंपन्यांकडून लवकरच लोकल व नॅशनल कॉल दरातही वाढ केली जाण्याची शक्यता आहे.याआधी भारती एयरटेल ग्रुपचे प्रमुख सुनील भारती मित्तल...\nहा आहे नोकियाचा सगळ्यात स्मार्ट व आकर्षक मोबाईल\nमोबाईल हॅंडसेट बनविणारी जगातील सर्वात मोठी व दिग्गज कंपनी नोकियाने आतापर्यंतचा सगळ्यात स्मार्ट व आकर्षक मोबाईल सादर केला आहे. या मोबाईलचे नाव 'ह्यूमन टच' (मानवी स्पर्श) असे ठेवण्यात आले असून, कंपनीने हा मोबाईल फोन प्रातिनिधिक (कॉंन्सेप्ट फोन) म्हणून बाजारात सादर केला आहे. हा फोन लवचिक असून तो आपण सहज पिळू शकतो. याबाबत कंपनीने म्हटले आहे की, या मोबाईल फोनमध्ये नॅनो टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.कंपनीचे असेही म्हणणे आहे की, नाव हॅंडसेट दिसण्यास अत्यंत स्मार्ट व आकर्षक आहे. तसेच यात...\nआता गुगलवर दिसेल तुमच्या घरातील/ दुकानातील फोटोही\nजगात सर्वत्र बोलबाला असलेले सर्च इंजिन गूगल कंपनी आता आपल्या गूगल मॅप्स सर्विसला अजून जबरदस्त बनवणार आहे. कंपनीने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, मोफत दिल्या जाणाऱया गिगल मॅप्स सेवेत येत्या काही दिवसात रस्ते, इमारती यांच्याबरोबरच तुमच्या दुकानातील, ह़ॉटेलातील, जिममधील फोटोही दिसू शकतील.गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कंपन्याच्या वतीने याबाबत अधिकृत सर्विस पाहणी करण्यात आली आहे. या नव्या सेवेबाबत गुगलचा प्रवक्ता डियेना यिक यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसापासून एखाद्या...\nहा आहे नोकियाचा सगळ्यात स्वस्त मोबाईल\nफिनलॅंडची मोबाईल कंपनी नोकिया एकीकडे सगळ्यात स्वस्त तर दुसरीकडे अत्याधुनिक हॅडसेट लॉंच करत आहे. नोकियाचा सगळ्यात स्वस्त मोबाईल फोन १२०९ हा आहे. त्याची किमत एवढी कमी आहे की त्याला कोणीही खरेदी करु शकते. हा मोबाईल खूपच हलका आहे आणि त्याचे वजन केवळ ८० ग्रॅम इतके आहे. त्याची लांबी चार इंच आहे तर, बॅटरी सात तास चालते. यात कॅमेरा नाही मात्र, तीन गेम्स जरुर आहेत. याची किमत ८५० रुपये आहे. मात्र एका वेबसाईटवर याची किमत ८३२ रुपये सांगितली जात आहे. यात सुमारे २०० नंबर सेव्ह केले जाऊ शकतात.\nमार्केटमध्ये दाखल झालायं सगळ्यात स्वस्त टचस्क्रीन मोबाईल\nनवी दिल्ली- इलेक्ट्रानिक्स कंपनी मिताशीने सर्व वर्गातील लोकांसाठी एकाच वेळी पाच स्वस्त मोबाईल उपल्बध करुन दिले आहेत. मात्र या कंपनीने आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त टचस्क्रीन मोबाईल लॉंच करुन बाजारातील स्पर्धा अधिक तीव्र केली आहे.मिताशी यांनी एकदम पाच मोबाईल बाजारात आणले आहेत. यात एमआयटी-०१, एमआयटी-०२, एमआयटी-०३, एमआयटी-०४ आणि एमआयटी-०५ या प्रकारची ही मॉ़डेल आहेत. यात वेगवेगळ्या सुविधा, वैशिष्टये सांगता येतील. एमआयटी १ आणि २ टचस्क्रीन फोन आहेत. तसेच यात विविध सुविधा आहेत. त्याचा स्क्रीन ४.६...\n'म्युझिक अँप’द्वारे गुगल आता संगीत क्षेत्रात...\nगुगल लवकरच अँड्राइड बेस्ड म्युझिक अँप लाँच करणार आहे. हा गुगलच्या म्युझिक स्टोअर लाँच करण्याच्या तयारीचा भाग असल्याचे मानले जात आहे.गुगल लवकरच आपले ऑनलाइन म्युझिक स्टोअर सुरू करू शकते. तथापि, कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, संगीत क्षेत्रातील सूत्रांनी अशी खात्रीलायक माहिती दिली आहे. यू-ट्यूबने नुकत्याच सुरू केलेल्या र्मक सेवेमुळे गुगलच्या हालचालींना वेग मिळाला आहे.काय आहे र्मक सेवा : या सेवेद्वारे रसिक संगीत डिजिटली डाऊनलोड करू शकतील. सोबतच ते एखाद्या संगीत...\nआवाजावर चालेल अँपलचा टीव्ही\nअँपलचे दिवंगत मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांनी आवाजाद्वारे नियंत्रित होणारा टीव्ही संच सादर करण्याचे स्वप्न बाळगले होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अँपलच्या चमूने कंबर कसली आहे.टीव्हीच्या विविध फंक्शन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिमोट कंट्रोलची गरज आता यापुढे भासणार नाही. अल्पावधीतच येणारा अँपलचा टीव्ही संच आयफोनच्या सिरी पर्सनल असिस्टंटच्या मदतीने वेगवेगळ्या फंक्शन्सवर नियंत्रण ठेवेल. बॅकअपसाठी टीव्हीमध्ये टच कंट्रोल दिले जाईल. या डिझाइनची ब्ल्यूप्रिंट...\nफीचर्सच्या सुविधेमुळे मोबाइल हँडसेट महागणार\nनवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून भारतीयांचा विविध डाटा सेवा तसेच फीचर्सची सोय असणाया मोबाइल हँडसेट खरेदीकडे कल वाढतो आहे. त्यामुले जगातील एक चांगली हँडसेट बाजारपेठ असणाया भारतात 2012 पासून हँडसेट महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2011 मध्ये देशात मोबाइल हँडसेटचे सरासरी विक्री मूल्य 2280 रुपये राहील, असा अंदाज आहे. 2012 मध्ये यात वाढ होऊन मूल्य 2,400 रुपये, तर 2013 मध्ये 2,525 रुपये होईल, असा अंदाज आहे. इंडियन सेल्युलर असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मोहिंद्रू यांच्या मते, आगामी काळात देशात डाटा...\nटीव्ही, फ्रीज होताहेत महाग\n दिवाळी संपताच कंझ्युमर ड्युरेबल कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती करणा-या हायर अप्लायन्सेस इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीने आपल्या उत्पादनाच्या किमती वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी एलजी इंडिया कंपनीने गृहोपयोगी वस्तूंच्या किमतीत 5 टक्के वाढ केली आहे. हायर अप्लायन्सेस कंपनीचे मार्केटिंग प्रमुख शांता रॉय संजीव यांनी सांगितले की, गृहोपयोगी वस्तूंच्या किमती वाढवण्याची कंपनीची योजना असून...\nनोकियाच्या या हँडसेटचा अनोखा विक्रम\nमोबाइल हँडसेट बनवणार्या कंपन्यांकडून एकाहून एक सरस असे स्मार्टफोन तयार होत असतात. असे हँडसेट्स नवे विक्रमही स्थापित करतात. कोणाकडे सर्वात जास्त पातळ असा हँडसेट बनवण्याचा विक्रम आहे, तर कोणाच्या नावावर हलक्या वजनाचे रेकॉर्ड. मात्र, सर्वाधिक विक्री होणारा मोबाइल हँडसेट म्हणून कोणाच्या नावावर विक्रम नोंदला गेला हे तुम्हाला माहिती आहे काय नाही ना.. तर चला, आम्हीच सांगतो हा हँडसेट आहे नोकिया 1100. नुकताच अँपलचा नवा आयफोन 4 एस जेव्हा सादर झाला तेव्हा त्याचे तीन दिवसांत 40 लाख फोन बुक झाले होते....\nगॅलक्सी नोट - सॅमसंगचा सुपरफोन मार्केटमध्ये दाखल\nहोय, सॅमसंगच्या या नव्या फोनमध्ये असे काही फीचर्स आहे जे इतर कोणत्याही मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. या सुपरफोनची मोबाईलधारक बरेच दिवसापासून वाट पाहत होते. अखेर सॅमसंगने गॅलक्सी नोट हा सुपरफोन भारतीय बाजारपेठेत आणला असून तो काल लाँच केला. हा फोन म्हणजे टॅबलेट आणि मोबाईल फोन या दोघांच्यावरची कडी असल्याचे मानले जात आहे. कारण साधारण मोबाईलपेक्षा याची स्क्रीन मोठी आहे. नावानुसार यात पेन इनपुट टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे हातामुळेही तुम्ही लिहू शकता.याचा...\nओले या सौंदर्यप्रसाधने बनवणा-या कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने मुंबईत या कंपनीच्या नव्या उत्पादनांचे सादरीकरण केले. हिवाळ्याचा हंगाम लक्षात घेऊन ओलेने त्वचेसाठी विशेष माइश्चरायझिंग क्रीम बाजारात आणल्या आहेत. श्रेणीनुसार याच्या किमती 300 रुपये ते 1500 रुपयांदरम्यान आहेत.\nरिलायन्स आणणार 6 हजारांतील टॅब्लेट\nमुंबई - बाजारात सध्या टॅब्लेट वॉर सुरू असतानाच आता मुकेश अंबानी यांनीदेखील अवघ्या 6 हजार रुपयांत स्वस्त टॅब्लेट देण्याचा विचार केला आहे. या किफायतशीर किमतीतील टॅब्लेटचे स्वप्न साकार करण्यासाठी मुकेश अंबानी हे आपले धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्याकडे सहकार्याचा हात पुढे करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या टॉवर्स आणि फायबर आॅप्टिक केबलचा वापर वेगवान डेटा सेवा देण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड प्रयत्नशील आहे. 2005 मध्ये फाटाफूट...\nनवी दिल्ली - येथे सॅमसंगने गॅलक्सी नोट हा टॅब्लेट आणि मोबाइल हँडसेट सादर केला . त्या वेळी कंपनीचे इंडिया हेड रणजित यादव (डावीकडे), अभिनेत्री गुल पनाग आणि कंपनीचे संचालक असीम वारसी. या गॅलक्सी नोटची किंमत 34,990 रुपये असून, हा हँडसेट टॅब्लेट म्हणूनही वापरता येणार आहे.\nनव्या तंत्रज्ञानाने मोबाइल बनले ‘सर्व सुखाचे साधन’\nनवी दिल्ली - संदेशवहनात नवी क्रांती घडवणा-या मोबाइलचा उपयोग आता फक्त हाय हॅलोपुरताच उरलेला नाही. दैनंदिन गरजेची वस्तू म्हणून आयुष्यात स्थान मिळविलेला मोबाइल आता मल्टी टास्किंग डिव्हाइस म्हणजेच विविध कामे करणारे एकच उपकरण बनले आहे. 120 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात तब्बल 89.2 कोटी जणांजवळ मोबाइल खुळखुळतोय. असोचॅम या अग्र्रगण्य वित्तीय संस्थेच्या अहवालात मोबाइलचा उपयोग वाढत असल्याचे म्हटले आहे. एकीकडे अत्याधुनिक फीचर्स असलेल्या मोबाइलच्या किमती कमी होत आहेत, तर दुसरीकडे...\nजगातील सर्वात स्लीम लॅपटॉप; अमेरिकन कंपनीने मारली बाजी\n लॅपटॉप बाजारात सध्या सर्वात स्लीम लॅपटॉप आणण्याची स्पर्धा सुरू असून यात अमेरिकन कंपनी डेलने बाजी मारली आहे. जगातला आतापर्यंतचा सर्वात पातळ (स्लीम) लॅपटॉप बाजारात आणल्याचा दावा केला आहे. कंपनीतर्फे या लॅपटॉपचे नुकतेच लाँचिंग करण्यात आले. कंपनीने तयार केलेले लॅपटॉप हे अनुक्रमे 14 व 15 इंचाचे आहेत. लॅपटॉप स्लीम करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. डेल एक्सपीएस 14 जेड हा लॅपटॉप स्लीम वेगवान चालतो. त्याला अॅल्युमिनियम व मॅग्नेशियमचे आवरण देण्यात आले आहे. अमेरिकेत या...\nविंडोज7.51 नावाच्या स्मार्टफोनची भारतात धूम\nकॉम्प्युटर सॉफ्टवेअर बनवणारी अमेरिकेतील मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने भारतात प्रथमच विंडोज 7.51 नावाचा स्मार्टफोन सादर केला आहे. या हँडसेटला विंडो मँगो सुद्धा म्हटले जाते. भारतात हा फोन सादर करताना कंपनीचे अध्यक्ष भास्कर प्रामाणिक यांनी सांगितले, भारतीय ग्राहकांच्या निश्चितच पसंतीस उतरेल. एक्सबॉक्स, फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल नेटवर्किं ग साइटसुद्धा उपलब्ध आहेत. स्टार्ट स्क्रीनसाठी परंपरागत अॅप्लिकेशनच्या ऐवजी लाइव्ह टाइल्स आहेत. याच्या लिंकड् इनबॉक्समध्ये अनेक इ-मेल...\nनवी दिल्ली - संगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत वेगवान बदल घडून येत आहेत. जग आता डेस्कटॉप पर्सनल कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या तंत्रज्ञानापेक्षाही पुढारले आहे. दररोज लाँच होणारे नवनवीन स्मार्टफोन आणि टॅबलेट पीसी बाजारात धुमाकूळ घालत असून त्यांच्यापुढे कॉम्प्युटर्सची जुनी पिढी फिकी पडत आहे. अर्थात कॉम्प्युटर्सचे युग संपणार नसले तरी स्मार्टफोन आणि टॅबलेट पीसीसारख्या नव्या पिढीमुळे ते मागे पडत आहेत हे निश्चित. गार्टनर या संशोधन संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात...\nअँपल अखेरपर्यंत अजिंक्य राहणार.., ब्रँड उद्योग जगतात कायम राहणार\nन्यूयॉर्क, लंडन, नवी दिल्ली- स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर त्यांच्या साम्राज्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अँपलचे नवे सीईओ जॉब्स यांच्यासारखे सक्षम नेतृत्व देऊ शकेल का असाही प्रश्न विचारला जात आहे. पण अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड, अमेरिकन सिने निर्माते वॉल्ट डिज्ने यांची उदाहरणे पाहिली असता, अँपल अखेरपर्यंत अजिंक्य राहणार, अशी आशा करता येणे शक्य आहे. 1966 मध्ये वॉल्ट डिज्ने यांच्या निधनानंतर त्यांचा लहान भाऊ रॉन डिज्ने यांनी त्यांच्या कंपनीचा कारभार पाहिला आणि रॉन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013700-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/priya-prabhudesai-writes-about-patriotic-songs-5941859.html", "date_download": "2018-11-21T00:35:55Z", "digest": "sha1:BBEBOJ6WMR3HNKHO4STYO2TOOKIAEDUJ", "length": 14152, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Priya Prabhudesai writes about patriotic songs | तीजा तेरा रंग था मैं तो", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतीजा तेरा रंग था मैं तो\nसंध्याकाळची वेळ. पार्क माणसांनी फुलून गेले होते. समोरच्या रस्त्यावर वाहनांची गर्दी. न थांबता रहदारी चालू होती.\nगेल्याच आठवड्यात देशाचा ७२वा स्वातंत्र्यदिन आपण साजरा केला. हिंदी चित्रपटांमधून ‘आझादी‘ची भावना अनेक गाण्यांमधून व्यक्त झालेली आहे.\nसंध्याकाळची वेळ. पार्क माणसांनी फुलून गेले होते. समोरच्या रस्त्यावर वाहनांची गर्दी. न थांबता रहदारी चालू होती. कोणती तरी सभा असावी. संपल्यावर रिवाजाप्रमाणे जन गण मन राष्ट्रगीताला सुरुवात झाली. स्पीकरवर गीत चालू असल्याने रस्त्यावरसुद्धा ऐकू गेले असणार. एक चमत्कार झाला. भर गर्दीच्या रस्त्यावरील रहदारी थांबली. रस्ता ओलांडणारी माणसे डिव्हायडरवर अटेन्शनमध्ये उभी राहिली. कट्ट्यावर बसलेली जोडपी, गप्पांत रंगलेली तरुणाई, निवांत बसलेली म्हातारी माणसे, कुणीही न सुचवता उत्स्फूर्त उभी राहिली. राष्ट्रगीत संपल्यावर परत आपापल्या रस्त्याला लागली. एका मिनिटाच्या या गीतात असंख्य लोकांना, स्वतःचा धर्म, जात, वय, वर्ण विसरून काही क्षण का असेना एकत्र आणण्याचे सामर्थ्य होते.\nआज राष्ट्रगीत चालू असताना उभे राहावे की नाही यावर अनेक चर्चा होत आहेत. त्याबद्दल असलेल्या सर्व मतांचा आदर ठेवूनसुद्धा मी एक निश्चित म्हणेन, जेव्हा राष्ट्रगीताचे स्वर छेडले जातात तेव्हा हृदय अभिमानाने भरून येते. नकळत हाताच्या मुठी वळल्या जातात आणि आपल्याही कंठातून “गाये तव जयगाथा” गायली जातेच.\nलहानपणी शाळेच्या प्रार्थनेत श्लोकांबरोबर राष्ट्रगीताचा समावेश असायचा. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडावंदन असायचे. त्या दिवशी वीरकथा, वीरगीतांच्या माध्यमातून देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरांंची जाणीव व्हायची.\nस्वातंत्र्याच्या संग्रामातही वंदे मातरम, मेरा रंग दे बसंती चोला, सारे जहाँ से अच्छा यासारख्या गीतांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकांना प्रेरणा देण्याचे काम या गीतांनी केले.\nयेथे सदा निनादो जयगीत जागृताचे\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र भारताचे.\nधर्म, वर्ण, वर्ग या साऱ्याच्या पल्याड जाऊन हे वीर एकत्र आले. श्वास न श्वास खर्ची पडला तो देशाच्या सेवेसाठी. एकच ध्यास, एकच उद्धिष्ट घेऊन जगणाऱ्या वीरांचा एकच मंत्र होता “वंदे मातरम” जो कोणत्याही धार्मिक ग्रंथांपेक्षा पवित्र होता. हा मंत्र ओठावर घेऊन अनेक क्रांतिकारी हसत हसत फासावर गेले.\nसरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है\nदेखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है\n९ ऑगस्ट १९२५ला एक ऐतिहासिक घटना घडली. भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी रेल्वेवर हल्ला करून ब्रिटिश सरकारचा खजिना लुटला. यात भाग घेणारे प्रमुख क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांनी हे गीत लिहिले. देशासाठी कुर्बान व्हायची मनीषा हृदयात जागवली आहेच आम्ही, आता फक्त जोखायची आहे ती आमच्या मारेकऱ्यांची ताकद. केवढे हे धैर्य, केवढी ही हिंमत.\nज्या ज्या वीर आणि वीरांगनांनी देशासाठी प्राण अर्पित केले, आपले सर्वस्व दिले त्यांची आठवण करून देणारे हे गीत आहे. लढाईचा नारा देणारे, स्वातंत्र्याची उर्मी जागवणारे हे गीत शहीद भगतसिंग यांच्या जीवनावरील आधारित शहीद या सिनेमात वापरले गेले. बुद्धाने म्हटले आहे, “संशयापेक्षा दुःखदायक असे काहीही नाही. विश्वास उडाला की, माणसे दुरावतात आणि एका सुखद नात्याचा अंत होतो.”\nचक दे इंडिया या सिनेमात एक गीत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या अंतिम सामन्यात जाणून बुजून हरल्याचा आरोप कबीर खानवर लावला जातो. त्याच्या देशभक्तीविषयी शंका घेतली जाते. त्याच्या उद्विग्न आणि हताश मनस्थितीचे वर्णन करताना कवी म्हणतो,\nतीजा तेरा रंग था मैं तो\nजिया तेरे ढंग से मैं तो,\nतू ही था मौला तू ही आन\nमौला मेरे ले ले मेरी जान\nएका भूमीत जन्मलेले सर्वच, तिची लेकरे असतात. तुमचा रंग भले बहुसंख्यापेक्षा वेगळा असेल पण तुमचा प्रामाणिकपणा, भूमातेविषयी असलेली तुमची निष्ठा ही तेवढीच सच्ची असते.देशभक्ती ही कोणा एका धर्माची, वर्णाची मक्तेदारी नाही. तिरंग्यातला तिसरा रंग हिरवा आहे. हिरवा रंग हा इस्लामचा रंग. इस्लाम हा शांतीचा, प्रेमाचा, बंधुत्वाचा संदेश देणारा विचार आहे. परमेश्वराप्रत नेणारा मार्ग आहे. इथे कवी जयदीप सहानी म्हणतात, मीसुद्धा या तिरंग्याचाच एक घटक आहे. मग माझ्यावर अविश्वास का हे मौला, मातृभूमीच्या सन्मानासाठी माझी प्राण देण्याचीही तयारी आहे. तसे झाले तर कदाचित लोकांच्या मनातील माझ्याबद्दल असलेल्या अविश्वासाचा अंधःकार दूर होईल.\nस्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला आलेल्या या पिढीला स्वातंत्र्याचे महत्त्व माहीत नाही. शब्दांपेक्षाही सूर निरागस अंतःकरणाला सहज समजतात. स्वतःच्या मातृभूमीची ओळख त्यांना लहान वयातच करून देण्याचे काम हे सच्चे सूर करतात. माझी आई, माझे वडील, भावंडे याचबरोबर हा देशही माझा आहे ही भावना अंगात रुजायला या देशभक्तीपर गीतांचा महत्त्वाचा वाटा आहे.\n- प्रिया प्रभुदेसाई, मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013700-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/erfolgen", "date_download": "2018-11-21T00:28:00Z", "digest": "sha1:GV534E25XXTNSEEZCRQSFBWOCAHLORWA", "length": 7126, "nlines": 143, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Erfolgen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nerfolgen का अंग्रेजी अनुवाद\nक्रिया टेबल अकर्मक क्रिया auxiliary 'sein' (formal)\nउदाहरण वाक्य जिनमे erfolgenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n erfolgen कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nerfolgen के आस-पास के शब्द\n'E' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'erfolgen' से संबंधित सभी शब्द\nसे erfolgen का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Quantifiers' के बारे में अधिक पढ़ें\ntemplicate नवंबर २०, २०१८\nrvalue नवंबर १८, २०१८\nlvalue नवंबर १८, २०१८\nlangitude नवंबर १६, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013700-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82/", "date_download": "2018-11-21T00:43:12Z", "digest": "sha1:QYD7QABXZNGHMNNEPRAGTTIK7SRSIP4I", "length": 11402, "nlines": 127, "source_domain": "bigul.co.in", "title": "डोक्यावरचे ओझे.. भुतापासून मुक्ती.. विश्वास – बिगुल", "raw_content": "\nडोक्यावरचे ओझे.. भुतापासून मुक्ती.. विश्वास\nबोधकथा, फर्मास विनोद आणि मार्मिक विचार असा कडक दमदार चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास बिगुलच्या वाचकांसाठी माचकर स्पेशल अमृततुल्यमधून.\nचार पंडित तीर्थाटनाला निघाले.\nभयंकर श्वापदांनी भरलेल्या जंगलातून जीव मुठीत धरून वाट काढत ते एका नदीच्या काठावर पोहोचले. तिथे एक होडी होती. त्यांनी होडीत उड्याच मारल्या. झपझप वल्ही मारत ते पलीकडच्या तीराला पोहोचले.\nपलीकडे पोहोचल्यावर सुटकेचा नि:श्वास टाकल्यानंतर एकजण बाकीच्यांना म्हणाला, या होडीने आपले प्राण वाचवले आहेत, आपल्याला पैलतीरावर आणलं आहे. ही होडी आपल्याला पूजनीय झाली आहे. आपल्यासाठी हीच देवस्वरूप आहे. आता तिला आपण असं नदीत बेवारस सोडू शकत नाही.\nचौघांनी तिला डोक्यावर घेतलं आणि ते गावातून चालत निघाले.\nआजवर होडीत स्वार माणसं पाहिलेल्या गावकऱ्यांनी पहिल्यांदाच माणसांवर स्वार झालेली होडी पाहिली होती. अचंब्याने हे दृश्य पाहणाऱ्यांपैकी एकजण पुढे आला आणि त्यांना म्हणाला, नमस्कार पंडितहो, कुठे निघालात\nपंडित म्हणाला, तीर्थाटनाला निघालो आहोत. पण, हे सांगा की तुम्ही हे कसं ओळखलंत की आम्ही पंडित आहोत\nएक पत्नीपीडित मनुष्य होता. भयंकर संशयी आणि कजाग बायको त्याला लाभली होती. तिला एक असाध्य आजार झाला. मरणशय्येवर असताना तिने नवऱ्याला बजावलं, हे पाहा. तुमची सगळी थेरं मला\nमाहिती आहेत. माझ्यामागे तुम्ही काय दिवे लावाल, याची मला कल्पना आहे. पण, एक सांगून ठेवते. मी मेले म्हणजे तुम्ही सुटलात, अशी समजूत करून घेऊ नका. मेल्यावरही मी तुमच्यावर\nलक्ष ठेवून असणार आहे. ज्या सटवीला तुम्ही माझ्यामागे भेटता, जिच्याशी गुलुगुलू बोलता, तिला भेटला-बोललात, तिच्याशी लग्न वगैरे करण्याचा विचार केलात, तर गाठ माझ्याशी आहे. मी जिवंतपणी कशी होते, हे तुम्हाला माहिती आहेच. मेल्यावर तर शक्तिमान भूत बनेन, हे लक्षात ठेवा.\nती मेली. काही दिवस तो माणूस तिच्या धास्तीने आपल्या प्रियपात्राला भेटला नाही. पण, कालांतराने धीर वाढला, भीड चेपली. तो एक दिवस प्रेयसीला भेटला, पोटभरून गप्पा मारून घरी परतला. दरवाजा बंद करून वळतो, तो बिछान्यात बायको बसलेली. तिने त्याची भलतीच खरडपट्टी काढली. तो कुठे गेला होता, त्या अवदसेला कुठे भेटला, दोघे काय बोलले, हे तिने त्याला शब्दश: ऐकवलं आणि हे धंदे चालू ठेवले, तर माझ्याशी गाठ आहे, असं धमकावून ती अदृश्य झाली.\nहा प्रकार दोनपाच वेळा घडल्यावर तो माणूस घाबरला. नान-इनकडे आला आणि म्हणाला, मला वाचवा त्या महामायेपासून.\nनान-इनने त्याच्या हातात मूठभर धान्य दिलं आणि म्हणाला, आता त्या प्रेयसीला भेटून घरी जा. तुझी बायको भेटीचा इत्थंभूत वृत्तांत ऐकवून तुला धमकावेलच. तेव्हा तिला सांग की या मुठीत धान्याचे\nकिती दाणे आहेत, त्याचं उत्तर दिलंस तर तू खरी, तुझी शक्ती खरी. नाही दिलंस, तर गेलीस उडत. नाही भीत मी तुला.\n…मुठीतल्या दाण्यांची संख्या त्या माणसाच्या बायकोला सांगता आली नाही आणि तो तिच्या भुतापासून मुक्त झाला, हे सांगायला नकोच.\nआकाशात बसून कोणीतरी अदृश्य शक्ती सगळं जग नियंत्रित करते आहे, असं सांगा, लोक विश्वास ठेवतील. रंग ओला आहे, ही सूचना वाचून मात्र हात लावून खात्री करून घेतील.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013703-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/news18-lokmat-whatsapp-bulletin-16-july-296150.html", "date_download": "2018-11-20T23:58:45Z", "digest": "sha1:S5BH7FQYCEITTZFYOSBWFDIGE5QROZTF", "length": 13596, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (16 जुलै)", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (16 जुलै)\n1) चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य\n2) 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते बेभान, ट्रकचालकासह ट्रक पेटवला\n3) VIDEO : भरपावसात पार्थिव रिक्षाच्या टपावरून ठेवून नेले\n4) नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला, 20 जण जखमी\n5) जखमींची विचारपूस करताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी\n6) मोदींच्या सभेत नेमकं काय घडलं , पहा थेट घटनास्थळाचे PHOTO\n7) ...म्हणून पाकिस्तानात वाढत आहेत हिंदू मतदार\n8) पंचगंगेने आेलांडली धोक्याची पातळी; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद\n9) UP: बलात्कारकरून महिलेला जिवंत जाळले, 100 नंबरला फोन करुनही मिळाली नाही मदत\n10) ज्यांच्या लग्नात डान्सिंग अंकल झाले प्रसिद्ध, त्याला भर रस्त्यात झाडल्या गोळ्या\n11) मुंबई- नागपूर प्रवास आता सहा तासांत- मुख्यमंत्री\n12) ...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम\n13) VIDEO : खड्ड्यांविरोधात मनसेचं खळ्ळ खट्याक; पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडलं\n14) ज्यांच्या लग्नात डान्सिंग अंकल झाले प्रसिद्ध, त्याला भर रस्त्यात झाडल्या गोळ्या\n15) तिकीट विंडोवरून खरेदी केलेलं ट्रेनचं तिकीट मोबाईलवरून कसं कराल रद्द\n16) रेशम टिपणीस बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर\n17) Love Story : झीनत अमान आणि इम्रान खानची अधुरी प्रेमकहाणी\n18) रजनीकांतच्या 'या' सच्चा चाहत्याने 2 किलो मीटर पाठलाग करत पकडला चोर\n19) Birthday Special : जसमीत कौर ते झोया, सफर कतरिनाची\n20) कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या इरफान खानचा हा हसरा फोटो पाहिलात का\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013703-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://milindmahangade.blogspot.com/2015/05/blog-post_6.html", "date_download": "2018-11-20T23:35:31Z", "digest": "sha1:3LDWEED3M2UI5IK4YBE7NEYIXTIAPSGC", "length": 27931, "nlines": 77, "source_domain": "milindmahangade.blogspot.com", "title": "मनमौजी : लोकल डायरी --१३", "raw_content": "\n( ह्या कथेतील घटना व त्यातील पात्रे काल्पनिक आहेत . त्यांचा वास्तव जीवनाशी कोणताही संबंध नाही . जर तसा काही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा ...)\nआज परीक्षेचा दिवस होता . शरदचा , मॅगीचा आणि आमचाही प्रेमासाठी आज तो स्वतः च्या प्राणांचे बलिदान करणार होता ... खरं प्रेम काय असतं , खऱ्या प्रेमाची भावना किती उदात्त असते हे तो आज जगाला दाखवणार होता . प्रेमाविषयीच्या बोथट झालेल्या भावनांना आज तो पुन्हा धार लावणार होता . कपडे बदलावेत तशा पोरी बदलणाऱ्या आजकालच्या तरुणांसमोर तो एक आदर्श घालून ठेवणार होता . शरद आता साधासुधा शरद राहिला नव्हता ... रोमियो , मजनू , रांझा ... ह्या महान प्रेमवीरांच्या पंगतीत जाऊन बसायची त्याची तयारी चालू होती . हे सगळे विचार शरदला प्लॅटफॉर्मवर बघायच्या आधी माझ्या मनात चालले होते ... पण जाऊन पहातो तर वेगळंच दृश्य प्रेमासाठी आज तो स्वतः च्या प्राणांचे बलिदान करणार होता ... खरं प्रेम काय असतं , खऱ्या प्रेमाची भावना किती उदात्त असते हे तो आज जगाला दाखवणार होता . प्रेमाविषयीच्या बोथट झालेल्या भावनांना आज तो पुन्हा धार लावणार होता . कपडे बदलावेत तशा पोरी बदलणाऱ्या आजकालच्या तरुणांसमोर तो एक आदर्श घालून ठेवणार होता . शरद आता साधासुधा शरद राहिला नव्हता ... रोमियो , मजनू , रांझा ... ह्या महान प्रेमवीरांच्या पंगतीत जाऊन बसायची त्याची तयारी चालू होती . हे सगळे विचार शरदला प्लॅटफॉर्मवर बघायच्या आधी माझ्या मनात चालले होते ... पण जाऊन पहातो तर वेगळंच दृश्य दोन्ही हातांनी डोकं धरून शरद प्लॅटफॉर्मवरच्या एका बाकड्यावर बसला होता . मी नीट निरखून पाहिलं , त्याचे पाय हळूहळू थरथरत होते . प्लॅटफॉर्मवर भरत , जिग्नेस आणि सावंत सुद्धा होते सावंत कुणाशी तरी फोन वर बोलत होते आणि भरत आणि जिग्नेस शरदच्या बाजूला उभे होते . मी त्यांना हळू आवाजात विचारलं , \" काय रे ...हे काय झालं ... दोन्ही हातांनी डोकं धरून शरद प्लॅटफॉर्मवरच्या एका बाकड्यावर बसला होता . मी नीट निरखून पाहिलं , त्याचे पाय हळूहळू थरथरत होते . प्लॅटफॉर्मवर भरत , जिग्नेस आणि सावंत सुद्धा होते सावंत कुणाशी तरी फोन वर बोलत होते आणि भरत आणि जिग्नेस शरदच्या बाजूला उभे होते . मी त्यांना हळू आवाजात विचारलं , \" काय रे ...हे काय झालं ... तो असा डोकं धरून का बसलाय तो असा डोकं धरून का बसलाय \n\" टेंशन आलंय त्याला \" भरत त्याला ऐकू जाणार नाही अशा आवाजात म्हणाला . ' अरे देवा ' मी काय काय विचार करुन आज आलो होतो . शरद ऐनवेळी नांगी तर टाकणार नाही ना मी त्याच्या जवळ गेलो , \" शरद , काय रे मी त्याच्या जवळ गेलो , \" शरद , काय रे असा का बसलायस टेंशन घेऊ नकोस . सगळं ठीक होईल ...\" त्यावर त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं ... आणि केविलवाणे हसला . ' तुला काय जातंय सांगायला … ज्याची जळते त्यालाच कळते ' असा त्या केविलवाण्या हास्याचा अर्थ असावा . सावंत फोन वर बोलून परत आले\n\" ओके , ट्रेनच्या मोटरमनला फोन केला होता ... मी सांगितलं तसं तो अगदी सावकाश ट्रेन आणणार आहे . रेल्वे सुरक्षा बलाच्या माझ्या मित्राला फोन केलाय ... त्याला थोडा उशीर लागेल पण तो येईल म्हणाला . पण त्याची काही गरज लागेल असं मला वाटत नाही . त्या आधीच ती हो म्हणेल . बरं भडकमकरांचा फोन येईल ती घरातून निघाल्यावर , बाकी काही टेंशन नाही , गाडी यायला अजुन अर्धा तास आहे ... \" सावंतांच्या अंगात पुलंचा व्यक्ति आणि वल्लीतला ‘ नारायण ‘ शिरला होता . त्यांच्या दृष्टीने त्यांची सगळी प्लॅनिंग झाली होती .\n\" ओके शरद बाबू .... अब आप की बारी ... टेंशन घेऊ नको... बिनधास्त विचारुन टाक . आणि मला खात्री आहे की ती होच म्हणेल . \" सावंत त्याला धीर देत म्हणाले , त्यावर त्याने होकरार्थी मान डोलवली.\n\" शरद बी ब्रेव ... टेंशन लेनेका नय .. बेस्ट ऑफ लक … \" नायर अंकलही त्याला प्रोत्साहन देऊ लागले . बोर्डाच्या परिक्षेला जाताना एखाद्या विद्यार्थ्याला सगळे बेस्ट ऑफ लक देतात. खरं तर त्या बेस्ट ऑफ लक मुळे काहीच होत नाही , पण टेंशन मात्र वाढत जातं … शरदच्या बाबतीतही आज असंच काहीसं होत होतं . आम्ही अर्धा तास आधीच प्लॅटफॉर्मवर आलो होतो . त्यामुळे आम्हाला आता तसंच थांबण्यावाचुन काही पर्याय उरला नाही . पलीकडे प्लॅटफॉर्म नंबर तीनवरुन मुंबई सी एस टी ला जाणाऱ्या गाड्या जात होत्या . थोडा वेळ मधे गेला आणि प्लॅटफॉर्म नंबर दोनवरच्या इंडिकेटरवर ८: २४ ची फास्ट सी एस टी लावली . आता पंधरा मिंटात गाडी येणार होती . प्लॅटफॉर्म नंबर दोनवर हळूहळू लोकांची गर्दी होऊ लागली . तेवढ्यात सावंतांचा मोबाईल वाजला . ते फोनवर बोलले आणि नंतर एकदमच घाई करत शरद जवळ आले , \" भडकमकरांचा फोन होता , मॅगी तिच्या घरातून निघाली आहे . \"\nत्यांनी असं सांगताच आमच्या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला . सर्वजण शरदकडे पाहू लागले . येऊ घातलेल्या प्रसंगाचं टेंशन त्याच्या चेहऱ्यावर साफ़ दिसत होतं . आणि तोच का , त्याच्या जागी दूसरा कुणीही असता तरी त्याला असंच टेंशन आलं असतं . एकतर एखाद्या मुलीला प्रपोज करणं हेच भयानक काम आहे , त्यात ते इतक्या लोकांसमोर , आणि मनात नसताना ट्रेन खाली जीव वगैरे देण्याची धमकी देणे म्हणजे जीवाशीच खेळ , आणि मनात नसताना ट्रेन खाली जीव वगैरे देण्याची धमकी देणे म्हणजे जीवाशीच खेळ . पण ते करायचं शरदने ठरवलं होतं ... मानलं त्याला आपण ... . पण ते करायचं शरदने ठरवलं होतं ... मानलं त्याला आपण ... मी हा असला प्रकार कधीच केला नसता , तो केवळ शरद होता म्हणून हे करु शकणार होता . आता फक्त दहा मिनिटांत मॅगी स्टेशनमधे येणार होती . \" प्लॅटफॉर्म नंबर दोनवर येणारी पुढील लोकल आठ वाजून चोवीस मिनीटांची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे .... \" गाडीची सूचना पाठोपाठ ऐकायला येऊ लागली . सावंतांचा फोन पुन्हा वाजला ... फोनवर एक मिनिट बोलून ते पुन्हा आमच्याकडे आले , \" आपली लोकल विठ्ठलवाडीवरुन निघाली आहे . ५ ते ७ मिनिटांत ती स्टेशनला येईल ... मध्या तू स्टेशनच्या गेटवर थांब ... मॅगी आली की लगेच मला फोन कर आणि तिला इकडे घेऊन ये ... भरत तू शरद जवळ थांब आणि त्याला काय हवं नको ते बघ ... नायर अंकल आपको क्या करना है पता है ना मी हा असला प्रकार कधीच केला नसता , तो केवळ शरद होता म्हणून हे करु शकणार होता . आता फक्त दहा मिनिटांत मॅगी स्टेशनमधे येणार होती . \" प्लॅटफॉर्म नंबर दोनवर येणारी पुढील लोकल आठ वाजून चोवीस मिनीटांची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे .... \" गाडीची सूचना पाठोपाठ ऐकायला येऊ लागली . सावंतांचा फोन पुन्हा वाजला ... फोनवर एक मिनिट बोलून ते पुन्हा आमच्याकडे आले , \" आपली लोकल विठ्ठलवाडीवरुन निघाली आहे . ५ ते ७ मिनिटांत ती स्टेशनला येईल ... मध्या तू स्टेशनच्या गेटवर थांब ... मॅगी आली की लगेच मला फोन कर आणि तिला इकडे घेऊन ये ... भरत तू शरद जवळ थांब आणि त्याला काय हवं नको ते बघ ... नायर अंकल आपको क्या करना है पता है ना \" शत्रु समोर दिसल्यावर आपल्या सैन्याला फटाफट आदेश देणाऱ्या सेनापतीसारखे सावंत वागत होते आणि आम्ही सगळे त्यांचे आदेश पाळत होतो . मी स्टेशनच्या गेटजवळ जाऊन उभा राहिलो . आता तिकडे प्लॅटफॉर्मवर शरद , भरत , जिग्नेस , सावंत आणि नायर अंकल होते . मी मॅगीच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो . आज काय होईल \" शत्रु समोर दिसल्यावर आपल्या सैन्याला फटाफट आदेश देणाऱ्या सेनापतीसारखे सावंत वागत होते आणि आम्ही सगळे त्यांचे आदेश पाळत होतो . मी स्टेशनच्या गेटजवळ जाऊन उभा राहिलो . आता तिकडे प्लॅटफॉर्मवर शरद , भरत , जिग्नेस , सावंत आणि नायर अंकल होते . मी मॅगीच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो . आज काय होईल ह्या एकाच प्रश्नाचा तणाव मला इतका जाणवत होता तर तिकडे शरदची काय अवस्था झाली असेल . लोक स्टेशनच्या दिशेने येत होते , त्यात मॅगी कुठे असेल हेच माझे डोळे शोधत होते . अचानक ती मला दिसली . स्टेशनबाहेर रिक्षातून उतरत होती . मी लगेच सावंतांना फोन लावला . मॅगीला स्टेशनमधे येऊ दिलं .\n\" अ एक्सक्यूज मी ... तुमचं नाव मॅगी ना \" मी तिला अदबीत विचारलं .\n\" हो... पण ... \" ती पुढे काही विचारणार इतक्यात मीच तिला म्हणालो , \" तुम्ही मला ओळखत नाही . मी शरदचा मित्र . \" असं म्हणल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले ... \" शरद तुमची स्टेशनवर वाट बघतोय , प्लीज जरा येता का \" ती साशंक मनाने माझ्याबरोबर येऊ लागली . मी चालता चालता सावंतांना मेसेज केला की मी तिला घेऊन येत आहे . आम्ही प्लॅटफॉर्म नंबर २ वर आमच्या नेहमीच्या जागी आलो . शरद समोर उभा होता . तो तिच्या जवळ आला . मी त्याच्याकडे पाहिलं , त्याच्या डोळ्यात निर्धार होता . तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला , \" मॅगी , मला तू खुप आवडतेस , लग्न करशील माझ्याशी \" ती साशंक मनाने माझ्याबरोबर येऊ लागली . मी चालता चालता सावंतांना मेसेज केला की मी तिला घेऊन येत आहे . आम्ही प्लॅटफॉर्म नंबर २ वर आमच्या नेहमीच्या जागी आलो . शरद समोर उभा होता . तो तिच्या जवळ आला . मी त्याच्याकडे पाहिलं , त्याच्या डोळ्यात निर्धार होता . तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला , \" मॅगी , मला तू खुप आवडतेस , लग्न करशील माझ्याशी \" त्यावर ती काही म्हणाली नाही तशीच पुढे निघुन जाऊ लागली . \" मॅगी थांब , मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो . तुझ्याशिवाय मी जगु शकत नाही ... प्लीज मला समजून घे \"\n\" शरद प्लीज मी हे नाही करु शकत ... डोंट वेस्ट माय टाईम \" म्हणत ती निघुन जाऊ लागली . ती तशी जात असताना शरद चरफडला . त्याने रागाने प्लॅटफॉर्मखाली ट्रॅकवर उडी मारली . \" मॅगी , तू जर मला उत्तर दिलं नाहीस तर मी ह्या ट्रेनखाली जीव देईन \" मी सावंतांच्या बाजूला उभा होतो . शरदने ट्रॅकवर उडी मारल्यावर ते टाळी वाजवून ' शाब्बास रे पठ्या ' असं ओरडले .समोरून ८ : २४ च्या लोकलचा हॉर्न वाजला . लोकल हळूहळू प्लॅटफॉर्ममधे शिरत होती . शरद लोकल पासून १०० फुटांच्या अंतरावर होता . नायर अंकलनी त्यांची ऍक्टिंग सुरु केली , \" शरद ऐसा मत करो … मत करो ....\" मॅगीने मागे वळून पाहिलं , \" शरद , ही मस्करीची वेळ नाही . चुपचाप प्लॅटफॉर्मवर ये ... \" एव्हाना आमच्याभोवती चांगलीच गर्दी जमली . लोक आपापसांत चर्चा करु लागले .\n\" तुला मस्करी वाटतेय ही .... मस्करी वाटतेय मॅगी आय ऍम डॅम सीरियस ... तू जर मला हो बोलली नाहीस तर खरच मी ह्या ट्रेनखाली जीव देईन \" शरदच्या बोलण्यात आवेश होता . का कुणास ठाऊक पण मला त्याची भीती वाटली ... शरदला मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो ... तो थोडा सनकी सुद्धा आहे... आणि कधी काय करील ह्याचा नेम नसतो . मी सावंतांना म्हणालोही तसं , पण ते सुद्धा वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे मला वाटले . त्यांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही .\n\" हा पोरकटपणा बंद कर ... ह्या ट्रेनखाली तू जीव देऊ शकत नाहीस ... ती तुझ्यासमोर येऊन थांबेल ...सो प्लीज मला मुर्ख बनवु नकोस ....\" तिने हे उत्तर दिलं आणि आम्ही सगळे तिच्याकडे बघतच राहिलो . शरद जीव देण्याचं फक्त नाटक करतोय हे तिच्या लक्षात आलं होतं . इतक्यात एक अनाउंसमेंट ऐकायला आली ... ' प्लॅटफॉर्म नंबर तीनच्या किनाऱ्यापासून दूर उभे रहा एक जलद गाडी जाणार आहे .... कोणीही रेल्वे लाईन ओलांडु नका .... '\n\" अच्छा ... ह्या ट्रेनखाली माझा जीव जाणार नाही काय ... मग आता बघच मी काय करतो ते ...\" असं म्हणून शरदने प्लॅटफॉर्म नंबर तीनच्या ट्रॅकवर उडी मारली ... \" आता झालं समाधान ... येणारी ट्रेन पुरेशी फास्ट आहे ...तिच्या खाली तरी माझा जीव नक्कीच जाईल ... \" असं तो म्हणाला आणि डोळे मिटून त्याने आपले दोन्ही हात उंचावले … जणू काही तो त्या येणाऱ्या भरधाव ट्रेनला आलिंगनच देणार होता . त्याने ट्रॅक बदलला हे बघुन आता एकच गोंधळ उडाला . सावंतांनी केलेल्या प्लॅनिंगचा हा भाग नव्हता . इतका वेळ सुरळीत चाललेली प्लॅनिंग अचानक बदलली . मरण्याचं फक्तं नाटक करायचं होतं पण हे आता काहीतरी वेगळंच घडू पहात होतं . सावंत एकदम भांबावले . शरद असं काही करेल हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते .\n\" शरद , हा काय वेडेपणा करतोयस ... बाजूला हो ट्रॅक वरुन ... समोरून एक्सप्रेस येतेय .... जोरात .... \" सावंत ओरडून सांगू लागले . आम्ही सगळे त्याला ओरडून सांगू लागलो . पण तो सारं काही ऐकायच्या पलीकडे गेला होता . तो तसाच डोळे मिटून उभा राहिला . प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे हे कदाचित मॅगीच्या लक्षात आलं . तीही गोंधळून गेली , \"शरद प्लीज ...आय ऍम सॉरी . प्लीज कम आउट ऑफ द ट्रॅक ... प्लीज ...\" त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही . लांबुन एक्सप्रेसचा हॉर्न ऐकू आला ... शरद उभा होता त्या ट्रॅकमधून बारीक बारीक आवाज यायला लागला . ह्याचा अर्थ ट्रेन अतिशय वेगात येत होती . समोरचा प्रकार बघुन तर जिग्नेस चक्कर येऊन खाली पडला . माझ्या डोक्याला मुंग्या आल्यासारखं वाटलं . लोकांनी एकदम आरडा ओरड़ा केला . समोरून प्रचंड वेगात येणारी एक्सप्रेस दिसली . ती शरद पासून फारतर ७० ते ८० फुटांवर आली .... आणि तेव्हाच मॅगी जोरात ओरडली , शरद , आय लव यु ... आय रिअली मीन इट ... आय लव यु शरद .... \" ते ऐकल्याबरोबर शरदने त्याचे बंद असलेले डोळे उघडले . आणि तिच्याकडे विजयी मुद्रेने पाहिलं . पण त्याच वेळी समोरून येणाऱ्या एक्सप्रेसचा कर्णकर्कश्य हॉर्न वाजला .... शरदने समोर पाहिलं .... पण आता वेळ निघुन गेली होती ... ट्रेन एखाद्या राक्षसीणीसारखा आवाज करत त्याच्या अंगावर धावून येत होती . शरद पूर्णपणे सुन्न झाला आणि त्याचे पाय जागच्या जागी खिळुन राहिले. प्लॅटफॉर्मवरचे सगळे लोक एकदम जोरात ओरडले , काहींनी डोळे झाकून घेतले ... आणि तेवढ्यात एक वेगळीच घटना घडली . प्लेटफार्म नंबर तीनवरुन एका तरुणाने शरदच्या अंगावर उडी मारली . एक्सप्रेस त्याला स्पर्श करणार इतक्यात शरदला घेऊन तो ट्रॅकच्या बाजूला पडला .... सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या लोकांचा अडकून राहिलेला निश्वास एकत्रित सुटला .\" ओ माय गॉड , ओह फ... , अरे देवा ,वाचला बाबा ...\" लोकांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले . तूफान वेगात आणि भरमसाठ धूळ उडवत , धड़ाक धड़ाक करत एक्सप्रेस निघुन गेली . एक्सप्रेस गेल्यावर सगळे लोक त्या दोघांना उचलायल धावले ...एकच गर्दी त्यांच्या भोवती झाली . मॅगी मटकन खाली बसली आणि रडू लागली . नायर अंकलना तिच्या सोबत ठेवून आम्हीसुद्धा ट्रॅकवर उडया मारल्या . आम्ही शरदला किती लागलं ते पाहू लागलो . त्याच्या पायाला थोडंसं खरचटलं होतं . नशीबाने बाकी जास्त काही मोठी दुखापत झाली नव्हती . त्याला वाचवणाऱ्या तरुणाला काही लागलं आहे का ते आम्ही पाहू लागलो तर गर्दीत तो आम्हाला दिसेनाच ... तो तरुण गर्दीत कुठे गायब झाला आम्हाला कळालंच नाही . आम्ही त्याचा बराच शोध घेतला तरी तो आम्हाला कुठेच दिसेना ... हे कसं काय शक्य होतं ... \" सावंत ओरडून सांगू लागले . आम्ही सगळे त्याला ओरडून सांगू लागलो . पण तो सारं काही ऐकायच्या पलीकडे गेला होता . तो तसाच डोळे मिटून उभा राहिला . प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे हे कदाचित मॅगीच्या लक्षात आलं . तीही गोंधळून गेली , \"शरद प्लीज ...आय ऍम सॉरी . प्लीज कम आउट ऑफ द ट्रॅक ... प्लीज ...\" त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही . लांबुन एक्सप्रेसचा हॉर्न ऐकू आला ... शरद उभा होता त्या ट्रॅकमधून बारीक बारीक आवाज यायला लागला . ह्याचा अर्थ ट्रेन अतिशय वेगात येत होती . समोरचा प्रकार बघुन तर जिग्नेस चक्कर येऊन खाली पडला . माझ्या डोक्याला मुंग्या आल्यासारखं वाटलं . लोकांनी एकदम आरडा ओरड़ा केला . समोरून प्रचंड वेगात येणारी एक्सप्रेस दिसली . ती शरद पासून फारतर ७० ते ८० फुटांवर आली .... आणि तेव्हाच मॅगी जोरात ओरडली , शरद , आय लव यु ... आय रिअली मीन इट ... आय लव यु शरद .... \" ते ऐकल्याबरोबर शरदने त्याचे बंद असलेले डोळे उघडले . आणि तिच्याकडे विजयी मुद्रेने पाहिलं . पण त्याच वेळी समोरून येणाऱ्या एक्सप्रेसचा कर्णकर्कश्य हॉर्न वाजला .... शरदने समोर पाहिलं .... पण आता वेळ निघुन गेली होती ... ट्रेन एखाद्या राक्षसीणीसारखा आवाज करत त्याच्या अंगावर धावून येत होती . शरद पूर्णपणे सुन्न झाला आणि त्याचे पाय जागच्या जागी खिळुन राहिले. प्लॅटफॉर्मवरचे सगळे लोक एकदम जोरात ओरडले , काहींनी डोळे झाकून घेतले ... आणि तेवढ्यात एक वेगळीच घटना घडली . प्लेटफार्म नंबर तीनवरुन एका तरुणाने शरदच्या अंगावर उडी मारली . एक्सप्रेस त्याला स्पर्श करणार इतक्यात शरदला घेऊन तो ट्रॅकच्या बाजूला पडला .... सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या लोकांचा अडकून राहिलेला निश्वास एकत्रित सुटला .\" ओ माय गॉड , ओह फ... , अरे देवा ,वाचला बाबा ...\" लोकांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले . तूफान वेगात आणि भरमसाठ धूळ उडवत , धड़ाक धड़ाक करत एक्सप्रेस निघुन गेली . एक्सप्रेस गेल्यावर सगळे लोक त्या दोघांना उचलायल धावले ...एकच गर्दी त्यांच्या भोवती झाली . मॅगी मटकन खाली बसली आणि रडू लागली . नायर अंकलना तिच्या सोबत ठेवून आम्हीसुद्धा ट्रॅकवर उडया मारल्या . आम्ही शरदला किती लागलं ते पाहू लागलो . त्याच्या पायाला थोडंसं खरचटलं होतं . नशीबाने बाकी जास्त काही मोठी दुखापत झाली नव्हती . त्याला वाचवणाऱ्या तरुणाला काही लागलं आहे का ते आम्ही पाहू लागलो तर गर्दीत तो आम्हाला दिसेनाच ... तो तरुण गर्दीत कुठे गायब झाला आम्हाला कळालंच नाही . आम्ही त्याचा बराच शोध घेतला तरी तो आम्हाला कुठेच दिसेना ... हे कसं काय शक्य होतं ... शेवटी आम्ही शरदला उचलून प्लॅटफॉर्वर आला . मॅगी समोर उभी होती . ती जवळ आली आणि तिने खाड़कन शरदच्या मुस्काटित मारली आणि त्याला मीठी मारून रडू लागली . \" आय ऍम व्हेरी सॉरी शरद ... आय लव यु \" म्हणत ती आणखीनच रडू लागली . जीवघेण्या प्रसंगातून शरद वाचला होता , पण माझ्या डोक्यात एकच प्रश्न होता , ' शरदला वाचवणारा तो तरुण कोण होता शेवटी आम्ही शरदला उचलून प्लॅटफॉर्वर आला . मॅगी समोर उभी होती . ती जवळ आली आणि तिने खाड़कन शरदच्या मुस्काटित मारली आणि त्याला मीठी मारून रडू लागली . \" आय ऍम व्हेरी सॉरी शरद ... आय लव यु \" म्हणत ती आणखीनच रडू लागली . जीवघेण्या प्रसंगातून शरद वाचला होता , पण माझ्या डोक्यात एकच प्रश्न होता , ' शरदला वाचवणारा तो तरुण कोण होता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013703-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/international/dry-culture-china/", "date_download": "2018-11-21T00:59:49Z", "digest": "sha1:GAH2T3Z2OUIJKBSGC5BHHFYTEXQVEBIN", "length": 21726, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dry Culture In China | चीनमधील वाळवण संस्‍कृती | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nचीनमधील वाळवण संस्‍कृती | Lokmat.com\nकुरकुरीत कुरडया, सांडगे, पापड-पापड्या, लज्जतदार मसाले, लोणची, मुरांबे हे सर्व पदार्थ आपण घराच्या अंगणात किंवा छतावर वाळवण्यासाठी घालतेले पाहिलेच असेल.\nमात्र, चीनमध्ये एक गाव आहे. त्या ठिकाणी प्राचीन काळापासून घरांच्या छतावर मिरच्या वाळवतात. येथील अनेक वर्षांपासूनची ही एक परंपरा आहे.\nचीनच्या पूर्वेकडील भागात असलेल्या वुआयनच्या हुआंगलिंग गावात अशा प्रकारचे वाळवण पाहायला मिळते. मिरच्यांसह कडधान्य या परिसरात वाळविली जातात. यासाठी घरांच्या छतावर खास सोय केलेली दिसून येते.\nविशेष म्हणजे, हे गाव डोंगराळ भागात असल्याने येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\nब्रिटननं तयार केलं पहिलं उलटं घर, पाहून धक्काच बसेल\nStan Lee's Photos: मार्वेलचे खरे सुपरहिरो स्टॅनली यांचे काही दुर्मिळ फोटो\nभारताबरोबर 'या' देशांमध्येही साजरी केली जाते दिवाळी\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना मोदी जॅकेटची भुरळ\nही आहेत जगातील सर्वात सुंदर बोटॅनिकल गार्डन\nया देशांमध्ये आहे फटाके फोडण्यास बंदी\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013712-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/congress-office-vandalise-case-court-grants-bail-to-all-8-mns-workers-latest-updates/", "date_download": "2018-11-21T00:45:07Z", "digest": "sha1:YNHWB7VILV3MSLBCDBPBG2Y6HRKA527L", "length": 7066, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ जणांना अखेर जामीन मंजूर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ जणांना अखेर जामीन मंजूर\nकिला कोर्टाने आठही जणांना सुरुवातीला पोलिस कोठडी आणि नंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती\nमुंबई : मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ जणांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.मात्र एक महिन्याभर दर आठवड्याला आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.किला कोर्टाने ह्या आठही जणांना सुरुवातीला पोलिस कोठडी आणि नंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमचुलक्यावर या आठही जणांना सशर्त जामीन मिळाला आहे.काँग्रेस ऑफिसच्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरिश सोळंकी, दिवाकर पडवळ यांना अटक केली होती.\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013712-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/how-satta-bazaar-bets-on-karnataka-election/", "date_download": "2018-11-21T00:13:17Z", "digest": "sha1:A3LVLNFXRDR3CL6N3O4MRITHSSEZJILB", "length": 7212, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटक विधानसभा निवडणूक; सट्टे बाजाराचा कौल भाजपला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्नाटक विधानसभा निवडणूक; सट्टे बाजाराचा कौल भाजपला\nमुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी १२ मेला मतदान झाले . काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलय. आम्हीचं बाजी मारणार असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जातोय.\nदरम्यान जरी असं असलं तरी सट्टाबाजाराने मात्र भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची अवस्था त्रिशंकू होणार आहे. मात्र दुसरीकडे सट्टे बुकींनी कर्नाटकमध्ये कमळ फुलणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.\nसट्टाबाजारात सुरू असलेल्या हालचालीनुसार कर्नाटकमध्ये कमळ फुलण्याची चिन्हे आहेत. सट्टाबाजारात भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार बोली लागली असल्याचं वृत्त आहे. सट्टा बाजारातील बुकींच्या अंदाजानुसार भाजपला ९६ ते ९८ जागा मिळतील. तर, सत्ताधारी काँग्रेसला ८५ ते ८७ जागांवर समाधान मानावे लागेल.\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013712-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/wiki-cyclone-news/", "date_download": "2018-11-21T00:32:11Z", "digest": "sha1:Q43NMJWYL6C4EKAOSZJOF6FUYA75MDBT", "length": 12136, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ओखी चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nओखी चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका\nरत्नागिरी : ओखी चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका बसला आहे. वादळामुळे निर्माण झालेल्या वाऱ्यांची तीव्रता आज दुपारनंतर कमी झाली असली, तरी काल रात्रीपासून वादळामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात घोंगावणाऱ्या ओखी चक्रीवादळाचा फटक थोड्याफार प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या किनारपट्टीला समुद्री लाटांचा तडाखा बसला आहे. समुद्राच्या अजस्र लाटांचा फटका किनारपट्टीला बसला आहे.\nसमुद्रकिनारी राहणाऱ्या अनेक वस्त्यांमध्ये समुद्राचे पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण आहे. प्रशासकीय यंत्रणा या सर्व घटनांकडे जातीनिशी लक्ष ठेवून आहे. आजच्या भरतीत रत्नागिरी तालुक्यातील पंधरामाड- मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे दगड ढासळले, तर काल रात्रीच्या भरती वेळी बंधाऱ्यावरून समुद्राचे पाणी वस्तीत पोहोचले. त्यामुळे कालची रात्र जागून काढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.\nदापोली तालुक्यात हर्णै येथे आसऱ्यासाठी आलेल्या अनेक मच्छीमारी नौकांनाही लाटांचा सामना करावा लागला. किनारपट्टीवर नांगरून ठेवलेल्या अनेक छोट्या होड्या बेपत्ता झाल्या आहेत. मच्छीमार बेपत्ता झाल्याचे वृत्त मात्र नाही. जिल्ह्यात काल सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्री आणि आज दुपारपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या आरे वारे गावात समुद्राचे पाणी शिरले आहे.\nमात्र यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. तालुक्यातील काळबादेवी, नेवरे, वरवडे येथेही भरतीचे पाणी वाढले असले तरी मानवी वस्तीला कोणताही धोका पोहोचला नाही. पूर्णगड येथे पाण्याची पातळी वाढून पाणी थेट रस्त्यावर आले. पूर्णगड येथील मजदूर मोहल्ला, शितोचेवाडी, श्रीकृष्णनगर येथे लोकवस्तीत मध्यरात्री पाणी घुसले. रात्री साडेबाराच्या सुमारास जोराच्या लाट्या उसळल्याने श्रीराम फडके, वासुदेव पाध्ये यांच्या घरात पाणी घुसले. उधाणामुळे किनारपट्टीवरील लोकवस्तीतील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.\nपूर्णगडप्रमाणेच मांडवी येथेही लाटांचे तांडव पाहायला मिळाले. मांडवी, राजिवडा येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावरून पाणी रस्त्यावर आले. तेथेही काही घरे पाण्याखाली गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गावखडी हळदणकरवाडीतील बंधारा फुटून बागायतीमध्ये पाणी भरले असून चार विहिरींमध्ये खारे पाणी गेले आहे. शिवारी बंदर, वरवडे येथे समुद्राच्या भरतीने रस्त्याचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी नाही.\nमिऱ्या व मांडवी येथे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वातावरणातील बदलामुळे आज शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने शाळा बंद होत्या.\nत्यामुळे रस्त्यांवर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ नव्हती. दरम्यान, दुपारनंतर वाऱ्यांचा जोर ओसरला. पावसाचे प्रमाणही कमी झाले. समुद्रात उसळणाऱ्या अजस्र लाटांचे प्रमाणही काहीसे कमी झाले आहे. मात्र धोका अजूनही टळला नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013712-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/four-arrested-banglore-molestation-case-24694", "date_download": "2018-11-21T00:08:00Z", "digest": "sha1:NBGONPQRSMMX7BINH673IBU3O6DPEYJH", "length": 8683, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Four arrested in Banglore molestation case विनयभंगप्रकरणी चार जणांना अटक | eSakal", "raw_content": "\nविनयभंगप्रकरणी चार जणांना अटक\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nकाम्मानाहाल्ली परिसरातील इमारतीवर लावलेल्या सीसी टीव्ही फुटेजचे रेकॉर्डिंगमध्ये पीडित महिला 31 डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजून 40 मिनिटांनी रिक्षातून उतरून आपल्या घराकडे निघाली होती. त्या वेळी तेथे दोन स्कूटरवर थांबलेल्या युवकांनी तिचा विनयभंग केला.\nबंगळूर - नववर्षाच्या स्वागताच्या दिवशी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या प्रकारचे कृत्य करणाऱ्यांची ओळख पटली असून, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी आज सांगितले.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले, की या घटनेला जबाबदार असलेल्या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत चौकशीसाठी काल 12 जणांना ताब्यात घेतले होते.\nकाम्मानाहाल्ली परिसरातील इमारतीवर लावलेल्या सीसी टीव्ही फुटेजचे रेकॉर्डिंगमध्ये पीडित महिला 31 डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजून 40 मिनिटांनी रिक्षातून उतरून आपल्या घराकडे निघाली होती. त्या वेळी तेथे दोन स्कूटरवर थांबलेल्या युवकांनी तिचा विनयभंग केला. ज्या वेळी महिलेने आरडाओरडा सुरू केला, त्या वेळी युवकांनी तिला जमिनीवर ढकलले आणि ते पळून गेले. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. शहरात महिलांचे संरक्षण करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने टीका केली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013712-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7098", "date_download": "2018-11-20T23:42:20Z", "digest": "sha1:VI2KSMLFHTWFQFWX7PWKRXNH6W47Q6BC", "length": 6469, "nlines": 130, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तारे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तारे\nपाहीली मी एकदाची फिरुनी ती आकाशगंगा\nमंद्रशीतल नादलहरी खुलवून जाती अंतरंगा\nपाहता पाहिला तो सूर्य जाता मावळूनी\nपक्षी गेले निजघराला ऊन त्याचे अावरूनी\nश्यामवर्णी नभाची नीलकांती पारदर्शी\nएक झाला गौरप्रभु ज्या सर्वगामी सागराशी\nदिव्य व्योमाची निळाई ओसरूनी गेली जशी\nगाव अाला तारकांचा पाहण्या पृथ्वी अशी\nकृष्णवदनी गगन होता हर्षवेगे सज्ज झालो\nदूरदर्षी जोडून नेत्रा अमृताचे पूर प्यालो\nदर्षिला तेजस्वी गुरुराज सोबत सौंगडी\nपृथ्वी नाही विश्वकेंद्री सांगते जी चौकडी\nवेध घेऊनी मृगाचा गर्भोदरी अवलोकीले\nतरल धूसर मेघजाली चार हीरक जन्मले\nमोडवेना निजसमाधी अनिवार तरी होतेच जाणे\nविज्ञानिका - ५ (हिलीयमची निर्मीती)\nया पुर्वी: विज्ञानिका - ४ (सापेक्षता - काळाची) http://www.maayboli.com/node/35019\nRead more about विज्ञानिका - ५ (हिलीयमची निर्मीती)\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nअग तुला घाबरण्याचे काही एक कारण नाहीये, अज्जीबात नाही, फोनवर एक छोटासा आवाज बोलला.आणि तेही मी घाबरलेली नसतानाच..मला फ़क़्त तशी अक्टिंग करायची होती..पण तो फोन वर सुटलेलाच होता..म्हणाला छोट्या मला, अग माणूस तर शंभर वर्ष जगतो, आपण १० हजार बिल्लीअन इअर्स बद्दल बोलतोय..हा लहानगा आवाज म्हणजे सहा वर्षांचा एक माझ्या भावाचा संगीत शिक्षेचा विद्यार्थी...आणि हा मग माझी का समजूत घालतोय मी तर त्याला ओळखतही नाही..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013712-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%93%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T00:50:48Z", "digest": "sha1:6VGKDNURIJXT3TAOURIXFLCDUI4FAGLL", "length": 16103, "nlines": 117, "source_domain": "mahaenews.com", "title": "आरटीओ'च्या हतबलतेमुळे नागरिकांच्या कामांची रखडपट्टी | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news आरटीओ’च्या हतबलतेमुळे नागरिकांच्या कामांची रखडपट्टी\nआरटीओ’च्या हतबलतेमुळे नागरिकांच्या कामांची रखडपट्टी\nअत्यल्प मनुष्यबळामुळे कामकाज विस्कळीत; दसऱ्याच्या नव्या वाहनांच्या नोंदणीलाही फटका\nमुळातच ३० टक्के अधिकारी कमी असताना तब्बल १७ अधिकाऱ्यांचे निलंबन आणि दोन अधिकाऱ्यांच्या निवृत्तीमुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय सध्या मनुष्यबळाच्या दृष्टीने जवळपास रिकामे झाले आहे. अशा स्थितीत कार्यालय अक्षरश: हतबल झाले असून, कामकाज विस्कळीत होऊन नागरिकांशी संबंधित कामांची रखडपट्टी सुरू झाली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने खरेदी होणाऱ्या नव्या वाहनांच्या नोंदणीलाही त्याचा फटका बसतो आहे. परिवहन विभागाकडून मनुष्यबळ उपलब्ध न झाल्यास आरटीओतील अनेक कामे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.\nपुणे आरटीओ कार्यालयाचा व्याप मागील काही वर्षांमध्ये वाढला आहे. शहरात दररोज एक ते दीड हजार नव्या वाहनांची नोंद केली जाते. शिकाऊ वाहन परवाना मागणाऱ्यांची संख्या दिवसाला पाचशेच्या आसपास आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहनांच्या योग्यता तपासणीसाठीही रोजच मोठय़ा प्रमाणावर वाहने प्रतीक्षेत असतात. अशा स्थितीमध्ये शंभरहून अधिक मोटार वाहन निरीक्षक आणि सहायकांची आवश्यकता असताना निम्म्याहून कमी अधिकारी पुणे कार्यालयाला देण्यात आले होते. वाहन तपासणीच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यातील १७ अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. याच कालावधीत दोघे निवृत्त झाले. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या तुटपुंज्या मनुष्यबळावर कामाचा ताण वाढला आहे.\nसद्य:स्थितीत वाहन नोंदणी, परवाना चाचणी, योग्यता चाचणी आदी कामांची रखडपट्टी सुरू झाली आहे. सध्या दसऱ्याच्या निमित्ताने नव्या वाहनांची खरेदी सुरू झाली आहे. दसऱ्याच्या आधी एक ते दोन दिवस शहरात दररोज २५ ते ३० हजार नव्या वाहनांची खरेदी होत असते. या सर्व वाहनांच्या नोंदणीचे कामही या दोन ते तीन दिवसांत करावे लागणार आहे.\nमात्र, मनुष्यबळाअभावी मोठय़ा प्रमाणावरील वाहनांची नोंदणी करून घेणे अवघड आहे. त्यामुळे नोंदणीच्या कामाला मोठा विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहरांत वाहनांची संख्या सर्वाधिक आहे.\nत्यामुळे पुणे आरटीओकडून सर्वाधिक महसूल शासनाला मिळत असतानाही पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात नाही. त्याचा फटका थेट नागरिकांना बसत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे.\n‘तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार’\nसध्या तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया आरटीओतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. मोटार वाहन निरीक्षक आणि सहायकांची एकूण १०३ पदे मंजूर आहेत. त्यातील निम्मी पदे भरली नव्हती. पदे भरण्याबाबत वेळोवेळी मागणी नोंदविण्यात आली. आता निलंबनामुळे आरटीओ जवळपास रिकामे झाले आहे. त्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेळ थांबून काम करावे लागत आहे. त्यातच अधिकाऱ्यांना उपयुक्त कोणत्याही सुविधा नाहीत. आरटीओमध्ये नवे तंत्रज्ञान आणले जात असताना त्याचे प्रशिक्षणही दिले जात नाही. सद्य:स्थिती लक्षात घेता नागरिकांच्या कामांचा विलंब वाढत जाणार असल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.\nपुणे आरटीओमध्ये वाहन निरीक्षकांची संख्या अत्यल्प झाली आहे. वाहन नोंदणी, वाहन परवाना चाचणी, योग्यता प्रमाणपत्र, भरारी पथक आदी सर्वच कामांसाठी मनुष्यबळ कमी पडते आहे. त्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्याचा थेट परिणाम नागरिकांची कामे रखडण्यावर झाला आहे. कामकाज सुरळीत होण्यासाठी इतर आरटीओमधून पुणे कार्यालयात प्रतिनियुक्तीवर अधिकारी बोलविण्याची आवश्यकता आहे. राज्याच्या परिवहन विभागाने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या काही दिवसांत कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. – राजू घाटोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन\nशिक्षण संस्थांतील ‘मीटू’बाबत केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांचे मौन\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-21T00:48:39Z", "digest": "sha1:OZ4JK7PLX5772KNOZVMQ4R2FC632QOZ5", "length": 10580, "nlines": 111, "source_domain": "mahaenews.com", "title": "खड्डा दाखवल्याने आदित्य ठाकरेंना हजार रुपये द्या | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news खड्डा दाखवल्याने आदित्य ठाकरेंना हजार रुपये द्या\nखड्डा दाखवल्याने आदित्य ठाकरेंना हजार रुपये द्या\nमुंबई – “खड्डा दाखवा, बक्षीस मिळवा’ योजनेतील हजार रुपये आता मित्रपक्ष शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठवा, असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.\nनाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांना गुरूवारी खड्ड्यांचा फटका बसला होता. आदित्य ठाकरे नाशिककडे जात असताना खड्ड्यांमुळे त्यांच्या रेंजरोव्हर गाडीचे टायर फुटले होते. ही घटना मुंबई-नाशिक रस्त्यावरील घोटीजवळील पाडळी गावात शुक्रवारी घडली होती. याचा संदर्भ देत धनंजय मुंडे यांनी ट्‌विटरवर चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेवर निशाणा साधला.\nदरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी खड्ड्यांवरुन आता नवी डेडलाईन दिली आहे. डिसेंबर 2018 पर्यंत राज्यातील सर्व खड्डे बुजवले जातील, असा दावा त्यांनी केला आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली. त्यासाठी 2017 च्या अर्थसंकल्पातील मंजूर कामे तातडीने सुरू करावीत, असा आदेशही त्यांनी दिला आहे. याशिवाय कंत्राटदारांना वेळमर्यादेत कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी प्रत्येक वर्षी खड्डे भरण्यासाठी डिसेंबर अखेरची डेडलाईन दिली होती. 2016 मध्ये 15 डिसेंबरपर्यंत खड्डे दाखवा हजार रुपये मिळवा मोहीम त्यांनी सुरु केली होती.\nमुंबई विद्यापीठाचे ऍप लॉंच\nलिव्ह इन रिलेशनमधून महिलेचा खून\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pashanbhed.blogspot.com/2012/03/blog-post.html", "date_download": "2018-11-20T23:45:14Z", "digest": "sha1:ALZ4BUDN6BTRNLF6BSGMQXQFARJIBGM4", "length": 34545, "nlines": 250, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: आशियाड बसेसबद्दल काही", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nरामदाससरांचा हा लेख वाचला. मागे मी एसटी पुराण हा लेख लिहीला होता. त्यात प्रस्तूत लेखात आलेले मुद्दे विस्ताराने कधीतरी लिहीण्याची मनिषा व्यक्त केली होती. हा लेख प्रतिसाद म्हणून तेथेच टाकणार होतो पण प्रस्तूत लेख अन रामदाससरांचा लेख यांचा विषय वेगळा असल्याने हा लेख वेगळा म्हणून लिहीत आहे. असो.\nराज्य परिवहन महामंडळ सार्‍या राज्यात सेवा देते. केवळ पुणे मुंबई म्हणजेच महाराष्ट्र नाही. ग्रामिण भागात अजूनही लाल बसेचच धावतात. तेथे सुखकर प्रवासाची अपेक्षा नसली तरी प्रवास हा गरजेचा असतो. तेथे खाजगी बसेस, एशियाड चालणार नाहीत. त्यामुळे संख्येच्या दृष्टीने लाल बसेस जास्त असणेच चांगले आहे.\nप्रस्तूत लेखात केवळ आशियाड बसेसबाबत मुद्दे आलेले असले तरी दुराव्याने ते महामंडळाच्या सगळ्या प्रकारच्या बसेसला लागू होवू शकतात.\nआशियाड बस (निमआराम बस सेवा) मधील त्रूटी:\n१)आशियाड बस मधील बसण्याचे सिट: - आशियाड बसमधील आसनव्यवस्था सुखकारक जरी वाटली तरी ती वाटते तितकी आरामदायक ठरू शकत नाही. केवळ मऊ, गुबगुबीत आसन म्हणजे तेच प्रवासासाठी चांगले सिट असते ही कल्पना चुकीची आहे. आशियाड बस मधील प्रवास ग्रामीण भागाच्य अंतराच्या तुलनेत जास्त अंतराचा असतो. त्या संपुर्ण प्रवासात केवळ 'बसणे' हीच क्रिया प्रवाशाकडून केली जात नाही. त्यात 'झोपणे' ही शारीरीक अवस्थाही अंतर्भूत आहे.\nआशियाड बस मध्ये असलेले आसन बसणे ह्या शारीरीक क्रियेसाठी योग्य आहे पण झोपणे ह्या क्रियेसाठी अजिबात योग्य नाही. हेच वाक्य सध्याच्या 'हिंगणे-नागपुर' येथील कारखान्यात बांधण्यात येणार्‍या दोन आसनी 'परिवर्तन' बस साठीही लागू होते.\nहे वाक्याच्या पुष्ट्यर्थ जुन्या काळातील लाल पिवळ्या बसेस (३+२ आसने असलेल्या जनता बस) व आताच्या आशियाड किंवा लाल रंगाच्या परिवर्तन बसेस यामध्ये तुलना करा. अर्थातच वर उल्लेखीलेल्या सगळ्या बस मधून ज्याने सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास केला आहे त्यालाच त्यातील तुलना करता येवू शकते. 'सामान्य प्रवाशी' ही एसटी प्रवासात वेगळीच संकल्पना आहे. सामान्य प्रवाशी हा कधीही आगावू आसन आरक्षण करत नाही. अगदी अकराव्या तासात त्याला प्रवासाला निघायचे असते. त्याच्याबरोबर त्याचे कुटूंबही असू शकते. त्यांचे सामानसुमान, लहान लेकरे बाळे इ. घेवून गर्दीच्या हंगामात एसटीचा प्रवास म्हणजे काय चीज असते त्याचीही कल्पना मनात असू द्या. त्याचप्रमाणे हा होणारा प्रवास केवळ 'मुंबई-पुणे' ह्या मार्गावरचा नसून सर्वसामान्य महाराष्ट्रातील गाव खेड्यांतून होणारा प्रवास आहे हेही लक्षात घ्या.\nअ) जुन्या लाल पिवळ्या ३+२ आसनी बस मध्ये एका बाजूला तीन आसने मध्ये जाण्यायेण्याची मार्गीका व पलिकडे दोन आसने अशी व्यवस्था असायची. ही आसने सामान्यपणे पत्रा, रेक्झीन कुशन आणि स्पंज यापासून बनलेली असत. ही आसने सलग असत. आशियाडप्रमाणे त्या दोन आसनांत असणारी मोकळी जागा नसायची. त्या मुळे ह्या ३+२ आसनांवर एकदोन अधीकचे प्रवासी सहजपणे सामावल्या जायचे. मुंबईच्या लोकलमध्ये तीन आसनी बाकड्यावर चौथी सीट कशी हक्काने मागितली जाते तसेच या तीन किंवा दोन आसनांवर एखादे सीट हक्काने बसते. त्यात लहान मुल असले तर त्याला मांडीवर घेण्याची आग्रहवजा विनंती केली जाते. आधीच बसलेले प्रवासीदेखील ही मागणी पुर्ण करतात. काही अडेलतट्टू अपवादाचे असतात. त्यावेळी बोलाचाली होवून मामला मिटवला जातो किंवा पुढच्या आसनावरील प्रवाश्यांना त्या बसण्याची मागणी करणार्‍या प्रवाशाची दया येते व त्याची वर्णी तेथे लागते. प्रवास चालू होतो.\nआता आशियाड बस मधील आसने बघू.\nब) आशियाड बसमधील आसने हे फायबर मोल्डींग पासून बनवतात. त्यात जरी स्पंज असले तरी त्यावर रेक्झीन कुशन नसते तर कापडाची खोळ असते. लालपिवळ्या बसमधील रेक्झीन कुशन हे उन्हाळ्याच्या दिवसात गरम होते. त्याप्रमाणे हे कापड गरम जरी होत नसले तरी ते भरपुर मळके असू शकते. रेक्झीन हे कापडाप्रमाणे मळत नाही, धुळ धरून ठेवत नाही. रेक्झीन कुशन हे बसगाडी आतून धुतांना आपोआप पाणी मारून धुतले जाते. आशियाड बस आतून धुतांना बस धुणार्‍या कारागीरांना आसने न भिजवता बस धुवावी लागते. कारण आशियाड बसमध्ये आसने वरती कापडाची खोळ असणारे असतात व कापड ओले करून चालत नाही. ओल्या कापडावर प्रवाशी कसे बसणार\nआशियाड बसमधील आसनव्यवस्था २+२ अशा प्रकारची असते. या दोन आसनातील आडव्या रांगेत असणार्‍या मार्गीकेची जागा ३+२ आसनव्यवस्था असणार्‍या बसच्या तुलनेने अधीक असते. बारकाईने विचार केल्यास असे जाणवते की आशियाड मधील आसनांची रूंदी काही फार मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही. मधल्या मार्गीकेची जागा मात्र वाया गेल्याप्रमाणे वाढवलेली आहे. त्या मोकळ्या मार्गीकेची रूंदी कमी केली व आसनांची रूंदी काही इंचांनी वाढवली तरी प्रवाश्यांना अधीक आरामदायक आसने बसण्यासाठी मिळू शकतात.\nक) आशियाड बसमधील आसने आधी सांगितल्याप्रमाणे मोल्डेड फायबरची असतात. त्या आसनांच्या पाठीकडच्या बाजूला पाठीमागून पिण्याच्यी बाटली ठेवण्यासाठी एक गोल खाच केलेली असते व ती बाटली वरती अडकण्यासाठी एक कापडी पट्टी रिबीटच्या सहाय्याने तयार केलेली असते. आसनांच्या पाठीकडे असलीच आणखी एक सोय असते ती म्हणजे वर्तमानपत्रे अडकवण्याची जाळी होय.\nही जाळी आणि वरची कापडी पट्टी आपण प्रवास करतेवेळी आपल्या समोर (पुढल्या आसनाच्या पाठीमागे) असते. नेमक्या आपल्या प्रवासाच्या वेळी ती प्रत्येक वेळी सुस्थितीत राहीलच अशी शक्यता नसते. एकतर बाटली ठेवण्याची सोय असलेली पट्टी तुटलेल्या अवस्थेत असू शकते किंवा वर्तमानपत्रे ठेवण्याची जाळी तुटलेली किंवा तिच्या एका कोपर्‍यातला रिबीट निघालेला असू शकतो.\nआणखी एक. प्रवाशी प्रवास करतांना थोडे मोकळेढाकळेपणाने बसू पाहतो. बसण्याच्या तर्‍हा थोड्याथोड्या वेळाने बदलत असतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे आपले कंबर पुढे सरकवून बसणे होय. नेमक्या या 'प्रवासी आसनात' पुढल्या आसनाच्या पाठीमागे असलेल्या या वर्तमानपत्राची जाळी आपल्या गुढग्यांना टोचते. आपल्यापैकी बर्‍याच जणांनी याचा अनुभव घेतलेला असावा. मग काही वेळेला आपण एकच गुढगा वरती उचलून पुढल्या आसनाच्या आधाराने ठेवतो. त्या वेळीसुद्धा पुढल्या आसनाची पाठ फायबर मोल्डींगची टणक असल्याने व त्यावर गुळगुळीतपणा नसल्याने ते आसन गुढग्यांना टोचते. त्यातच त्या बाटलीची खाच ज्या बाजूच्या गुढग्याला असते त्या गुढग्याच्या तशा स्थितीला अडथळा आणू शकते.\nथोडक्यात ही जी वर्तमानपत्राची जाळी व पाणी ठेवण्याची खाच असते ती सोय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी असते.\nड) पुन्हा बसण्याच्या आसनांच्या पाठीमागच्या बाजूंची तुलना करूयात.\nलालपिवळ्या बसमध्ये पत्रा वापरून आसने बनवलेली असतात. त्यांची चौकट लोखंडी पाईपने बनलेली असते. या लोखंडी पाईप असलेल्या चौकटीला वरच्या बाजूला पाठीमागून एक लोखंडी बारीक पाईप आडव्या दांडीसारखा वेल्ड केलेला असतो. या पाईपला आपण आडवी दांडी म्हणूयात. ३+२ आसनी लालपिवळ्या बसमध्ये असली सलग दांडीधारी आसने असतात. या पाईपवर आडवा हात ठेवला व त्या आडव्या हातावर आपले डोके ठेवल्यास छान झोप लागते.\nपरिवर्तन बसमध्ये २+२ आसने असतात. त्यातील आसनांच्या पाठीलाही असली दांडी असते पण ती सलग नसते. दोन्ही आसनांना वेगवेगळी असते. या बसमधील आडव्या दांडीच्या पाईपचा व्यासही साध्या लाल पिवळ्या बसमधल्या दांडीपेक्षा जास्त असतो. आशियाड बसमध्ये आसने फायबर मोल्डची असल्याने त्यांना अशा प्रकारच्या लोखंडी पाईपची सलग दांडी असू शकत नाही पण त्याच्या ऐवजी प्लास्टिक मोल्डचे हँडल असते. त्याचा आकारही लालपिवळ्या बसमधील आडव्या दांडीपेक्षा कमी असतो. परिवर्तन बसमध्ये व आशियाड बसमध्ये लालपिवळ्याबसमधल्या आडव्या दांडीइतकी लांब दांडी नसल्याने त्यावर आपण आडवा हात टेकवून झोपू शकत नाही.\n२) प्रवाशाच्या डोक्यावर सामान ठेवण्याची जागा:\nलाल पिवळ्या बसमध्ये प्रवाशाच्या डोक्यावर सामान ठेवण्यासाठी एक जाळीदार पिंजरा असतो. त्यामध्ये सुटकेस, पिशव्या आदी आपण ठेवू शकतो. आपल्याकडे सामान थोडे जास्त असेल किंवा आपल्या बसण्याच्या जागेवर आधीच कुणीतरी सामान ठेवून आपली सामान ठेवण्याची जागा कुणी अडवून ठेवली असेल तर आपण ते सामान दुसरीकडे, पुढेमागे ठेवू शकतो. हा सामान ठेवण्याचा पिंजरा लोखंडी जाळीदार असल्याने त्यातून बसल्या जागेवरून पाहता येवू शकते. आपले सामान अगदी लांबवर जरी असले तरी ते आपणास दिसू शकते. त्याचप्रमाणे आपले सामान लोखंडी साखळदंड किंवा दोरीने त्या जाळीला कुठेही बांधू शकतो. त्यासाठी त्या जाळीला छताला अडकवणारा लोखंडी अँगल आपल्या सामानाशेजारीच असणे जरूरी नसते. आजकालच्या बसमधील चोरीच्या घटना पाहून ही फार मोठी सोय आहे.\nआशियाड व परिवर्तन बसमध्येही असली सामान ठेवण्याची जागा असते. परिवर्तन बसमधील ही व्यवस्था अ‍ॅल्युमिनीअम जाळीदार पत्र्याची असते तर आशियाडमध्ये कुशनने आच्छादलेल्या अ‍ॅल्युमिनीअम पत्र्याची असते. या बसेसमध्ये या सामानठेवण्याच्या जागेत सामान ठेवले असता बसण्याच्या जागेवरून खालून दिसू शकत नाही. चालच्या बसमध्ये सामान हालत असल्याने ते मागेपुढे होवू शकते. ते सामान साखळीने, दोरीने बांधू शकत नाही.\nलापलिवळ्या बसमधील सामान ठेवण्यासाठी जाळीदार पिंजर्‍याच्या तुलनेत असल्या कुशनने आच्छादलेल्या अ‍ॅल्युमिनीअम पत्र्याचे वजन थोडेफार का होईना पण वाढलेले असेल. हे वाढीव वजन व संपुर्ण सामान ठेवण्याची जागा अ‍ॅल्युमिनीअम पत्र्याची असणे हे बस बांधणी करतांना वजन व खर्चाच्या दृष्टीने अपायकारक आहे.\nआशियाड बसमधील प्रवास अधिक आरामदायक करण्याच्या दृष्टीने काही उपायवजा सुचना:\n१) २+२ आसनी व्यवस्थेत दोन्ही आसने पुर्वीच्या लालपिवळ्या बसमधील व्यवस्थेप्रमाणे सलग असावीत. एवढा मोठा प्लास्टीक मोल्ड आताच्या तांत्रीक युगात बनविणे सहज शक्य आहे.\n२) या प्लास्टिक मोल्डेड सिट्सला मागे सलग दांडी लावण्यात यावी. तंत्रज्ञ म्हणतील की एवढी मोठी प्लास्टीकची दांडी वजनाने वाकेल वैगेरे. यावर उपाय म्हणून ती दांडी लोखंडी बारीक पाईपची ठेवून त्यावर प्लास्टीकचे आवरण द्यावे.\n३) २+२ आसनांमधील मार्गीकेची रूंदी थोडी कमी करून बसण्याच्या आसनांची रूंदी थोडी अधीक वाढवता येईल.\n४) आसनांच्या पाठीकडच्या बाजूला पाठीमागून पिण्याच्यी बाटली ठेवण्यासाठी असलेली सोय उत्तम असून ती तशीच ठेवावी फक्त वर्तमानपत्रे अडकवण्याची जाळी काढून टाकावी. नाहीतरी चालत्या बसमध्ये वाचन करू नये हे वैद्यक सांगते. ज्याला वाचन करायचे आहे तो वर्तमानपत्र, मासीके वरच्या रॅकवर ठेवू शकतो.\n५) प्रवाशाच्या डोक्यावर सामान ठेवण्याची जागा ही जाळीदार असावी. ती जाळी पुर्वीच्या लालपिवळ्या बसमधील व्यवस्थेप्रमाणे लोखंडी असावी. आताच्या आशियाडबसमध्ये कुशनने आच्छादलेल्या अ‍ॅल्युमिनीअम पत्र्याची असते तशी नसावी जेणे करून ती जाळी निर्मीतीचा खर्च व बसचे वजन आटोक्यात राहील.\n६) आताच्या सगळ्याच बसेसमध्ये बरेच जण मोबाईलवर गाणी स्पिकरफोनवर वाजवतात. त्यामुळे सहप्रवाशांना त्रास होवू शकतो. काही काही बसेस मध्ये चालक-वाहक यांनी जमविलेल्या पैशातच पुढे मागे स्पिकर लावलेले आढळतात. प्रवासाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अपायकारक आहे. त्यामुळे बसचालकाचे लक्ष विचलीत होवू शकते. असल्या मोबाईलवरील गाण्यासाठी किंवा गाडीत लावलेल्या स्पिकरवरील गाण्यावर प्रवासीदेखील संकोचाने बोलू शकत नाही. त्यासाठी बसेसमध्ये पुर्वीप्रमाणे ठळक अक्षरात 'गाडीत कुठल्याही प्रकारची गाणी वाजवू नयेत' असल्या अर्थाची व इतर सुचना रंगवाव्यात.\n७) पुर्वीच्या लालपिवळ्या बसमध्ये प्रवासी आसनांचे क्रमांक हे काळ्या रंगाने त्या त्या आसनांच्या वर चित्रीत केलेले असायचे. आताच्या बसेस मध्ये हे क्रमांक एका अ‍ॅल्युमिनीअमच्या पट्टीवर खोदलेले असतात व ते बसच्या बॉडीवर दोन रिबीटच्या सहाय्याने ठोकलेले असतात. या अ‍ॅल्युमिनीअमची पट्टी व रिबीट यांच्या निर्मीतीसाठी रंगाच्या तुलनेत निश्चितच जास्त खर्च येत असणार. हा खर्च व याचे वाढीव वजन रंग वापरून कमी करता येवू शकतो. तुम्ही म्हणाल की हे दात कोरून पोट भरण्यासारखे आहे. पण लक्षात घ्या की बसचे वजन कमी करणे हे इंधनाच्या उपयोगीतेवर अनुकूल परिणाम करू शकते.\n८) आशियाड बसमधील आसनांवरील आच्छादने वेळोवेळी धुण्यात यावीत.\nएसटीच्या महामंडळाच्या वेबसाईटवरील या लि़ंकवर आगामी बसेसमध्ये काय काय बदल केले जावू शकतात हे दिलेले आहे. यात अनेक बदल सुखकार प्रवासासाठी येवू घातलेले आहेत.\nएसटी महामंडळ हे पुर्ण महाराष्ट्राशी निगडीत आहे. सामाजिक बांधिलकी जपत महामंडळाने वेळोवेळी अनेक सोईसवलती प्रवाशांसाठी राबवल्या आहेत. एसटीमधील वाहक चालक, तेथील व्यवस्थापन, एसटी स्टँड याबाबतीत एक प्रकारचा आपलेपणा मला नेहमी वाटत आलेला आहे. एसटीवरील प्रेमापोटी व रामदास सरांच्या लेखामुळे मी केवळ काही सुचनावजा लिहीले आहे. या लेखात केवळ बसण्याच्या व्यवस्थेबाबत सुचना केल्या आहेत. त्या कदाचित योग्य नसतीलही पण त्यात अगदीच तथ्यही नाही असे नाही. एसटी महामंडळाच्या इतरही कार्यक्षेत्रात अनेक बदलांसाठी अनेक सुचना करता येवू शकतात. त्याबाबत आत्तातरी मी विचार केला नाही. आपल्याही मनात एसटीविषयी काही सुचना, माहीती असेल तर आपण त्या मांडू शकतात. फक्त त्या सुचना संबंधीतांकडे जाव्यात व त्या द्वारे एसटी महामंडळ अधिक विकसीत व्हावे ही इच्छा.\nLabels: अनुभव, तंत्र, तंत्र चौकशी सल्ला, प्रवास, माहिती, लेख\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nताप नको देवू माझ्या डोक्याला\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mahavitarans-21-thousand-crore-agri-pump-bill-outsanding-claim-false-says", "date_download": "2018-11-21T00:44:35Z", "digest": "sha1:UPY3IHWWGYMGG55TF725ONJFXFJE6PFN", "length": 17655, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Mahavitarans 21 thousand crore agri pump bill outsanding claim is false says Hogade | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहावितरणचा २१ हजार कोटी थकबाकीचा दावा खोटा : प्रताप होगाडे\nमहावितरणचा २१ हजार कोटी थकबाकीचा दावा खोटा : प्रताप होगाडे\nशनिवार, 9 डिसेंबर 2017\nइचलकरंजी : महावितरणचा 21 हजार कोटी रुपये शेतीपंप थकबाकीचा दावा संपूर्णपणे खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. कंपनीचा बोगस ताळेबंद दाखवून सरकारची व जनतेची फसवणूक व लूट केली जात असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.\nइचलकरंजी : महावितरणचा 21 हजार कोटी रुपये शेतीपंप थकबाकीचा दावा संपूर्णपणे खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. कंपनीचा बोगस ताळेबंद दाखवून सरकारची व जनतेची फसवणूक व लूट केली जात असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.\nसप्टेंबरअखेर महावितरण कंपनी शेतीपंप वीज ग्राहकांकडून एकूण येणेबाकी 21 हजार कोटी रुपये दाखवली आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कंपनीने पुरविलेली खरी वीज लक्षात घेता त्याची अधिक रक्कम राज्य सरकारने महावितरण कंपनीस अनुदान स्वरूपात दिली आहे. कंपनीच्या हिशेबात व ताळेबंदात दाखवली जाणारी सर्व थकबाकी खोटी, पोकळ व प्रत्यक्षात शून्य अथवा उणे आहे. महावितरण कंपनी सात वर्षे पोकळ वाढीव बिलाद्वारे स्वतःची \"गळती व भ्रष्टाचार' लपवित आहे. त्यासाठी राज्य सरकार, विद्युत नियामक आयोग, शेतकरी ग्राहक व सर्वसामान्य जनता या सर्वांची एकाचवेळी फवसणूक करीत आहे, असे त्यांनी सांगितले.\nमहावितरण कंपनी राज्यातील सर्व 41 लाख शेतीपंप वीज ग्राहकांची मार्च 2017 अखेरची मुद्दल थकबाकी 10,890 कोटी रुपये दाखवित आहे. सप्टेंबर 2017 अखेर ही रक्कम अंदाजे 12,500 कोटी होते. व्याज व दंड व्याजासह ही रक्कम सप्टेंबरअखेर अंदाजे 21 हजार कोटी रुपये सांगितली जात आहे. महावितरण कंपनी 2010-11 पासून वाढीव व पोकळ बिले करीत आहे. 100 युनिटस्‌ वीज बिल केले जाते. तेव्हा प्रत्यक्षात शेतकऱ्याला दिलेली वीज कमाल 60 युनिटस्‌ असते. उरलेली 40 युनिटस्‌ वीज दिलेलीच नसते. ही 40 युनिटस्‌ वीज वितरण गळती म्हणजेच चोरीव भ्रष्टाचार लपविण्यासाठी सोयीस्कररीत्या शेतकऱ्यांच्या माथी मारली जाते. मात्र, दुसरीकडे सरकारकडून मात्र 100 युनिटस्‌ विजेची सबसिडी जमा करून घेतली जाते, असे श्री. होगाडे यांनी सांगितले.\nमहावितरणच्या ताळेबंदातील 21 हजार कोटी थकबाकी ही पूर्णपणे खोटी असून खऱ्या वीज वापरानुसार हिशेब केला तर खरी थकबाकी शून्य अथवा उणे येईल. राज्य सरकारने शाळांच्या प्रमाणेच शेतीपंपाची त्रयस्त व तज्ज्ञ यंत्रणेमार्फत पटपडताळणी करण्याची गरज आहे. त्यातून खरा वापर निश्‍चित झाल्यानंतर राज्य सरकारला शेतीपंपासाठी द्याव्या लागणाऱ्या अनुदानातही किमान 40 टक्के बचत होईल, असा दावाही होगाडे यांनी केला. पत्रकार परिषदेला अरुण पाटील, उषा कांबळे, पद्माकर तेलसिंगे, शाहीर विजय जगताप, राजन मुठाणे, विश्‍वनाथ मेटे, सुनील मेटे, जावीद मोमीन, शशिकांत देसाई उपस्थित होते.\nहिवाळी अधिवेशनात चर्चा होणार\nमहावितरणच्या या गलथान कारभाराबाबत हिवाळी अधिवेशनात अनेक आमदार प्रश्‍न उपस्थित करणार आहेत. भाजप वगळता इतर पक्षांतील आमदारांशी याबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे अधिवेशनात हा विषय नक्की गाजणार आहे, असे श्री. होगाडे यांनी या वेळी सांगितले.\nशेती महाराष्ट्र वीज सरकार government महावितरण हिवाळी अधिवेशन\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/%28-marathi-katha-marathi-goshti-marathi-bodh-katha%29/t3539/", "date_download": "2018-11-20T23:39:50Z", "digest": "sha1:MZME2BBQ6XC7UHPWWLIV4CCWBZB623CS", "length": 7340, "nlines": 53, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "अंधारात कसा चढणार डोंगर?’", "raw_content": "\nअंधारात कसा चढणार डोंगर\nअंधारात कसा चढणार डोंगर\nअंधारात कसा चढणार डोंगर\nतरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने....\nरात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला....\nइतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं तेवढय़ात कानावर आवाज आला.\n'राम राम पाव्हनं का असं निजलात' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता.\nशेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.''\nम्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस\n''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.''\nम्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा\nवाट पाहात बसून कशाला राहायचं\nजो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.\nRe: अंधारात कसा चढणार डोंगर\nअंधारात कसा चढणार डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shivsena-protest-against-tukarm-mundhe-in-pune/", "date_download": "2018-11-20T23:51:50Z", "digest": "sha1:HF6ALA4SZI7FGYBTNLQBJJ6DDIN325JF", "length": 7771, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'मुंढे काका आमची बस द्या हो,' विद्यार्थ्यांची हाक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘मुंढे काका आमची बस द्या हो,’ विद्यार्थ्यांची हाक\nपीएमपीएलने विधार्थी पासचे अचानक दर वाढवल्याने विद्यार्थ्यांना फटका.\nपुणे: पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पुणे महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी अथवा पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता अचानक केलेल्या शालेय बस दरवाढी विरोधात शहरातील राजकीय पक्ष आणि विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याच दिसून येत आहे\nआज शालेय पास दरवाढीच्या विरोधात शिवसेनेकडून अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांसह महापालिका सभागृहाबाहेर आंदोलन करण्यात आल आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना गुलाब देत बस पास सवलतीच्या दरात उपलब्द करून देण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी हक्काच्या पाससाठी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण महापालिका परिसर दणाणून गेल्याच पाहायला मिळाल.\nलवकरच चर्चाकरून पासच्या तिढा सोडवणार\nआक्रमक विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी चर्चाकरत पासची दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. यावेळी आयुक्त कुणाल कुमार यांनी पीएमपीएल प्रशासनाशी चर्चाकरून पासच्या तिढा सोडवणार असल्याचं सांगितल आहे.\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/when-an-attempt-was-made-to-arrest-balasaheb-when-pawars-affection-had-gone-new/", "date_download": "2018-11-20T23:52:09Z", "digest": "sha1:XRAOWPBX2D4WFET4JMWXDQDJECTLGOPA", "length": 7935, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा पवारांची आपुलकी कुठे गेली होती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा पवारांची आपुलकी कुठे गेली होती\nमहामुलाखती नंतर उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना थेट प्रश्न\nमुंबई : पुण्यात बीएमसीसी महाविद्याच्या मैदानावर काल २१ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे आणि माझे चांगले सबंध होते. तसेच आमचा घरोबा होता असे मत व्यक्त केले. दरम्यान २००० साली बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी शरद पवारांची बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.\nमहामुलाखती नंतर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना थेट प्रश्न विचरला आहे. शरद पवारांनी मांडलेले विचार बाळासाहेबांनी ५० वर्षापूर्वीच मांडले होते. पवारांना शिवसेना समजायला ५० वर्ष लागली असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ठाकरे म्हणाले, २००० साली बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी शरद पवारांची बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती, त्याचप्रमाणे बाळासाहेबांना अटकावण्याचा प्रयत्न केला होता. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला.\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर…\nपुणे- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A5", "date_download": "2018-11-20T23:47:50Z", "digest": "sha1:X4BC4E56FPK7NE65HOVZLDOBHHIAXQFL", "length": 5834, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेथ - विकिपीडिया", "raw_content": "\nलेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात अन ज्याने काम करायचे आहे त्याला टूल' म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात.\nॲटोमॅटीक लेथ,CNC लेथ,टरेट लेथ, बेंच लेथ, इंजिन लेथ अशा प्रकारच्या काही लेथ मशीन्स.\nफेसिंग करणे :-दंडगोलाची लांबी कमी करणे.\nटर्निंग :-दंडगोलाचा व्यास कमी करणे.\nड्रिलिंग :- छिद्र पाडणे.\nबोरिंग/कौंटर बोरिंग:-असमान व्यासाचे छिद्र\nचाम्परिंग :-धारदार/कोनेदार बाजूला सपाट/निमुळते करणे.\nनर्लिंग :-एखादी वस्तू पकडण्यासाठी/पक्कड (ग्रीप)मजबूत होण्यासाठी तयार केलेला आकार.\nटेपरींग :- दंडगोल निमुळता करणे.\nलेथ मशिनच्या काही भागांची नावे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०१८ रोजी २१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-plantation-status-sangli-maharashtra-5256", "date_download": "2018-11-21T00:34:01Z", "digest": "sha1:ZICNBXY5PJ4WXDO53VZT63EU2U3CT64U", "length": 15943, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugarcane plantation status, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता\nसांगली जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता\nशुक्रवार, 26 जानेवारी 2018\nगेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. पावसाळ्यात सिंचन योजना सुरू होत्या. यामुळे कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्‍यांत पाणी मिळाले असल्याने यंदाच्या हंगामात ऊस लागवडीमध्ये ५ हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता आहे.\n- विलास जाधव, ऊस विकास अधिकारी, क्रांती कारखाना, कुंडल.\nसांगली ः जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात पाऊस चांगला झाला. यामुळे शेतकरी ऊस लागवडीसाठी पुढे आले आहेत. गत वर्षी ऊस लागवडीचे क्षेत्र ७० हजार हेक्टर होते. आता पुढील वर्षी गाळपाला जाणाऱ्या उसाचे क्षेत्र आतापर्यंत ६९ हजार ११५ हेक्‍टरवर पोचले आहे. उसाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.\nयंदाच्या गाळपाला जाणाऱ्या उसाचे सुमारे ७० हजार हेक्‍टरवर क्षेत्र होते. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. जलयुक्त शिवार योजनांच्या कामांमुळे पाणीसाठा वाढला. त्यातच पावसाळ्यात पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून म्हैसाळ, टेंभू व ताकारी योजना सुरू करून दुष्काळी भागातील तलाव भरून देण्यात आले.\nयामुळे जिल्ह्यातील शेतकरी ऊस पिकाची लागवड करण्यासाठी पुढे आले आहेत. जिल्ह्यात पूर्वहंगामामधील उसाची लागवड केली जात आहे. यामुळे पूर्वहंगामातील उसाचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज कारखान्यांच्या ऊस विकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा पुढील वर्षी गाळपाला जाणाऱ्या उसाच्या क्षेत्रात पाच हजार हेक्‍टरने वाढ होईल.\nटेंभू, ताकारी म्हैसाळ योजना सुरू करून पावसाळ्यात पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळी भागातील तलाव भरून दिल्याने या भागात पाण्याची उपलब्धता झाली होती. यामुळे आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील शेतकरी ऊस लागवडीसाठी पुढे आले आहेत. यामुळे दुष्काळी भागात उसाचे क्षेत्रात वाढू लागले आहे.\nटेंभू व ताकारी उपसा सिंचन योजना वास्तविक नोव्हेंबरमध्ये सुरू होते. याच आवर्तनावर या लाभ क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी खोडवाचे नियोजन करतात. पाणी मिळत असल्याने खोडवा घेण्यासाठी शेतकरी पुढे येतात. यामुळे खोडव्याच्या क्षेत्रात वाढ होते. मात्र, या योजनांचे आवर्तन दोन महिन्यांनी उशिरा सुरू झाले. याचा परिणाम उसाच्या खोडव्याच्या क्षेत्रावर होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/after-pune-accident-bombay-high-court-had-ordered-deletion-illegal-plaque-150091", "date_download": "2018-11-21T00:10:27Z", "digest": "sha1:OT4ONYN6OMBVQFJJFP62U7RF3Z6X6MKM", "length": 11739, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "After the Pune Accident the Bombay High Court had ordered deletion of illegal plaque फलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या! | eSakal", "raw_content": "\nफलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या नावांची यादी न्यायालयाला सादर करा, असे आदेश खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून ही फलकबाजी सुरू असल्याचे निरीक्षण नोंदवत त्यांना नोटिसा बजावण्यात येतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, पुणे दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि फलकाचे गज कापणाऱ्या संबंधित एजन्सीला प्रतिवादी बनवण्यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी याचिकाकर्त्यांना वेळही मंजूर केला.\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या नावांची यादी न्यायालयाला सादर करा, असे आदेश खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून ही फलकबाजी सुरू असल्याचे निरीक्षण नोंदवत त्यांना नोटिसा बजावण्यात येतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, पुणे दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि फलकाचे गज कापणाऱ्या संबंधित एजन्सीला प्रतिवादी बनवण्यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी याचिकाकर्त्यांना वेळही मंजूर केला.\nशहर विद्रूप करणारे फलक हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतरही फलकबाजी सुरूच असून, हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पुणे येथील फलकावरून राजकीय व्यक्तींना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.\nयाप्रकरणी \"एफआयआर' नोंदविण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात दिली. तसेच संबंधित बेकायदा फलक हटवण्याबाबत पत्रव्यवहार झाला होता. त्यानंतरही रेल्वेने त्यावर कारवाई न केल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाली आहे.\nरेल्वे, कंत्राटदार कंपनीही जबाबदार\nपुण्यातील दुर्घटनेप्रकरणी केवळ पोलिस नव्हे, तर पालिका प्रशासनासह रेल्वे आणि फलक काढण्याचे कंत्राट घेणारी एजन्सीही जबाबदार आहे, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. फलक हटवण्याची मूळ जबाबदारी पालिका प्रशासनाची असली, तरी पालिकेसोबत पोलिसांनीही काही केले नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. संबंधित फलकांवर स्थानिक आमदार आणि नगरसेवकांची छायाचित्रे नावानिशी छापली आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई आवश्‍यक आहे, असे मत नोंदवत याचिकेत आवश्‍यक त्या दुरुस्त्या करण्याचे आदेश देत सुनावणी 24 ऑक्‍टोबरपर्यंत तहकूब केली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A4%BF-2/", "date_download": "2018-11-20T23:25:10Z", "digest": "sha1:57J4C5FVZZG5FNP5ZA2Z45ZOVHSR57HO", "length": 6198, "nlines": 45, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "मिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे? जाणून घेण्यासाठी फोटो – Bolkya Resha", "raw_content": "\nमिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे\nमिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे\nमिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे\nचित्रपटात हिरो हिरोईन यांच्यासाठी वापरण्यात येणारे कपडे नेमके कुठे जातात हा प्रश्न बहितेक जणांना पडला असेल. कारण या वापरल्या जाणाऱ्या कपड्यांवर खूप सारा खर्च केला जातो.” देवदास ” या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या साड्यांची किंमत २५ ते ३० लाख इतकी सांगितली जात होती. तसेच “ ऍकशन रिप्ले ” या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय हिने तब्बल १२५ ड्रेस बदलले होते. त्यामुळेच मिनटा- मिनिटांत बदलले जाणारे हे कपडे शेवटी कुठे जातात हा प्रश्न बहितेक जणांना पडला असेल. कारण या वापरल्या जाणाऱ्या कपड्यांवर खूप सारा खर्च केला जातो.” देवदास ” या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या साड्यांची किंमत २५ ते ३० लाख इतकी सांगितली जात होती. तसेच “ ऍकशन रिप्ले ” या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय हिने तब्बल १२५ ड्रेस बदलले होते. त्यामुळेच मिनटा- मिनिटांत बदलले जाणारे हे कपडे शेवटी कुठे जातात हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. म्हणूनच याविषयी जाणून घेऊयात…\nचित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर वापरण्यात येणारे सगळेच कपडे एका पेटीत बंद करून ठेवण्यात येतात. पुढे हेच कपडे दुसऱ्या चित्रपटातील मुख्य कलाकाराला सोडून इतरांसाठी वापरण्यात येतात. दुपट्टा, घागरा याची जोडी दुसऱ्या कापड्याबरोबर मॅच करून पुन्हा हे कपडे वापरले जातात. कधीकधी एखाद्या मुख्य कलाकाराला यातील कपडे आवडले किंवा एक आठवण म्हणून एखाद्याला ते घरी न्यावेशे वाटले तरी त्यांना तशी परवानगी दिली जाते. या सर्व कपड्यांच्या खर्चाचा समावेश प्रोडक्शन हाऊस मध्ये केलेला असतो. असेही सांगण्यात येते की, कधीकधी या कपड्याची बोली देखील लावली जाते. यातून मिळणारा पैसा गरिबांच्या मदतीसाठी वापरण्यात येतो.\nआजकाल टीव्ही मालिकेत देखील अशाच भारी कपड्याचा सर्रास वापर होताना दिसतो. वेगवेगळ्या मालिकेत वापरले जाणारे कपडे पुन्हा ओळखू न यावेत यासाठीची खबरदारी घेतली जाते.\nपाल अंगावर पडली की लगेचच अंघोळ का करावी ….यामागे आहे ” हे” शास्त्रीय कारण.\nतुम्हीसुद्धा “बोन चायना” ची भांडी वापरता का चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय मग हे प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे.\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sudarshan-jagdale-selected-as-secretary-for-ncp-socail-media-wing/", "date_download": "2018-11-20T23:51:26Z", "digest": "sha1:UOFO3V3D6M4VFT2GWBJYUR36AD3NQQHA", "length": 11510, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्र देशा इम्पॅक्ट: अखेर राष्ट्रवादीकडून 'त्या' कार्यकर्त्याच्या कार्याचा गौरव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्र देशा इम्पॅक्ट: अखेर राष्ट्रवादीकडून ‘त्या’ कार्यकर्त्याच्या कार्याचा गौरव\nएक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक ग्रुप चालवणाऱ्या 'सुदर्शन'ची पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडीया सचिव पदी त्यांची नियुक्ती\nटीम महाराष्ट्र देशा: आपली दहाही बोटे काम करत नसताना देखील फेसबुकवर ‘एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक’ नावाने ग्रुप काढत राष्ट्रवादीच्या लाखो कार्यकर्त्यांना एका छत्राखाली आणण्याच काम करणाऱ्या सुदर्शन जगदाळे या युवकाच्या कार्याची दखल पक्षाकडून घेण्यात आलीय. सुदर्शन करत असलेले काम ‘महाराष्ट्र देशा’ने सर्वासमोर मांडले होते. त्यांतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडीया सचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष रविकांत वरपे, आणि पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य अभिषेक बोके यांच्या हस्ते सुदर्शन जगदाळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले, या वेळी माजी आमदार अशोक पवार, तालुका अध्यक्ष रवीबापू काळे, युवक अध्यक्ष कुंडलीकराव शितोळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी सोशल मिडीया अध्यक्ष संतोष कोलते, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, सदस्या कुसुमताई मांढरे, पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका ताई हरगुडे आदी उपस्थित होते\nहाताचे एकही बोट हालत नसताना, त्याने चंग बांधला एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक जोडण्याचा\nसुदर्शन जगदाळे हा मुळचा पुणे जिल्ह्यातील शिरूरमधला, आपली दहाही बोटे काम करत नसताना देखील या पठ्याने ‘एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक’ नावाने फेसबुकवर ग्रुप काढत राष्ट्रवादीच्या लाखो कार्यकर्त्यांना एका छत्राखाली आणण्याच काम केलं आहे. मुख्यतःहा सध्या सर्वच पक्षाचे नेते आपल्या फेसबुक अकाउंट अथवा पेजवरून सर्वांशी संवाद साधत असतात. मात्र हे एकाच बाजूने होत असल्याच दिसत, मात्र तुमचा फेसबुक ग्रुप असल्यास येथे चर्चेच्या फैरीझडू शकतात. आपल्याला पटणारी धोरणे, पक्षाची कामे याच्यावर चर्चा होवू शकते हेच एकद्या ग्रुपच विशेषत्व असू शकत. हेच काम सध्या सुदर्शन हा करत आहे.\n‘एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक’ गुपमध्ये सध्या राज्यभरातील राष्ट्रवादीला मानणारे २ लाख ९ हजार कार्यकर्ते एकत्र आले आहेत. यामधील जवळपास दीड ते दोन लाखांच्यावर अॅक्टीव्ह लोक रोज वेगवेगळ्या विषयावर, पोस्टवर लाईक कॉमेंट करत असतात तसेच आपल्या नेत्यांनी काम कस आहे, आणखीन काय करायला हव याचीही चर्चा होते.\nसुदर्शन जगदाळे यांच्या कामाच कौतुक देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आल आहे. तर शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनी सुदर्शनला दिलेली साथ देखील त्याच्या कामाला वाव देणारी आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीचे राज्यभरातील पदाधिकारी हे या ग्रुपवर थेट ‘लाईव्ह’ सर्वांशी संवाद साधत आहेत.\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/bollywood/videos/", "date_download": "2018-11-21T00:58:34Z", "digest": "sha1:SZSC3XWJT2UIH3N5ES6QZMEGYYVMNXQW", "length": 28389, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free bollywood Videos| Latest bollywood Videos Online | Popular & Viral Video Clips of बॉलिवूड | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nBy पवन देशपांडे | Follow\n‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर त्या दिवशी नाना पाटेकर यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री तनुश्री दत्ता तावातावाने बाहेर आली आणि ... ... Read More\nमीरा आणि शाहिद कपूरला पुत्ररत्न\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमीरा आणि शाहिद कपूरला पुत्ररत्न ... Read More\nShahid KapoorMira Rajputbollywoodशाहिद कपूरमीरा राजपूतबॉलिवूड\nसनी लिओनीचे वडील म्हणतात, 'ती जगापासून लपवते 'या' गोष्टी'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसनी लिओनी हे नाव आज बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्कं करून आहे. पण ती जगापासून काही गोष्टी लपवते हे खुद्द तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. पाहा काय म्हणतात तिचे वडिल... ... Read More\nनवीन मराठी वेब सीरिज फुल टाईटचा पहिला एपिसोड पाहा फक्त सोनी लिव्हवर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nए का निष्काळजी, मॉडर्न तरुणाची आणि त्याच्या निवृत्त वडिलांची ही कथा. पाहा काय असते आदित्यच्या वडिलांची प्रतिक्रिया जेव्हा त्यांना समजतं की त्यांचा मुलगा दारू पितो, फुल टाईटचा पहिला एपिसोड ... Read More\n'संजू' सिनेमातील संजूला घडवणारे दोन हात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसंजू सिनेमातील संजूला घडवणारे दोन हात ... Read More\nअमृता खानविलकर भीखू म्हात्रेच्या पत्नीच्या भूमिकेत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअमृता खानविलकर पून्हा झळकणार बॉलिवूडमध्ये....मनोज वाजपेयीची पत्नीच्या भूमिकेत ... Read More\n'द अंबानीज् शो'... आकाश-श्लोकाच्या साखरपुड्याचा डोळे दीपवणारा थाट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदेशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा श्लोका मेहतासोबत ३० जूनला साखरपुडा झाला. हा सोहळा अँटिलियावर मोठ्या झोकात पार पडला. बॉलिवूड आणि उद्योग जगतातील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. ... Read More\nभारताशी नातं सांगणारी महिरा खान आहे कशी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nती हुशार तर आहेच, सिंगल पेरेण्ट आहे, आणि जगतेय अपनी शर्त पर ... Read More\nपाहा काय आहे सीडीआर प्रकरण \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनवाजुद्दिन सिद्दीकी, कंगणा रानौतपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अडकलेले आहेत ते सीडीआर प्रकरण नेमके काय आहे\nCDR caseKangana RanautNawazuddin Siddiquibollywoodसीडीआर प्रकरणकंगना राणौतनवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूड\nती 'चांदनी' बनून आली, चमकली अन् 'सदमा' देत रडवून गेली... श्रीदेवींना भावपूर्ण श्रद्धांजली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरातील चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविलेल्या अभिनेत्री श्रीदेवी बुधवारी अनंतात विलीन झाल्या. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्वसामान्य चाहत्यांनी प्रचंड ग ... Read More\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/44396", "date_download": "2018-11-21T00:04:23Z", "digest": "sha1:BONT7RCHS5762B2EZAF2U2XA34WJ6MQW", "length": 4674, "nlines": 114, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कणा ( विडंबन ) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कणा ( विडंबन )\nकणा ( विडंबन )\nओळखलंत का परवेझ मला\nक्षणभर बसला, भेसूर हसला\nसाथी सारे पकडले जातील\nवाटलं होतं बॉम्ब लावून\nरच्याकने कणा माझी फेवरेट कविता आहे.....\nहि माझी पण फेवरेट कविता आहे\nहि माझी पण फेवरेट कविता आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/03/04/ashi-hi-banwa-banwi-full-movie-watch-online-official-vdo/", "date_download": "2018-11-21T00:27:33Z", "digest": "sha1:I7BGPWG22FHZ6HW7FULEYVCHWDGCRLK7", "length": 7534, "nlines": 130, "source_domain": "putoweb.in", "title": "Ashi Hi Banwa Banwi full Movie| watch online | official vdo", "raw_content": "\n← सनी लिऑन वर निबंध\nद परफेक्ट लाईफस्टाईल – I →\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न...\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nWhatsapp Group वरील हा किस्सा वाचलाच पाहिजे\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न...\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे 04/05/2018\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे 03/05/2018\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/jarahatke/funny-photos-watch-pictures-funny-incidents/", "date_download": "2018-11-21T00:57:41Z", "digest": "sha1:EB4AJZTVWYCUKQEXGEQM3ZON4DDZVQM3", "length": 21210, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Funny Photos Watch Pictures Of Funny Incidents | काय अजब दुनिया आहे राव! फोटो पाहा आणि पोट धरुन हसा... | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nकाय अजब दुनिया आहे राव फोटो पाहा आणि पोट धरुन हसा...\nकाय अजब दुनिया आहे राव फोटो पाहा आणि पोट धरुन हसा... | Lokmat.com\nकाय अजब दुनिया आहे राव फोटो पाहा आणि पोट धरुन हसा...\nया बसच्या वरदेखील चाकं आहेत. बहुधा ही बस उलटल्यावरदेखील चालत असावी.\n रस्त्यावर चालताना पण काम चालूच...\nअरे हा इकडे आलाच कसा\nगॅलरीत कुणी कार पार्क करतं का\nयाला पोलीस दलात कोणी भरती केलं रे\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nरस्त्यावर धावणारी 'ही' अनोखी ट्रेन पाहिलीत का\nArt of leaves : गर्लफ्रेंडला द्या असे 'क्रिएटीव्ह गिफ्ट'\nम्हणून या रेल्वे ट्रॅकवर लोक जीव धोक्यात घालून घेतात सेल्फी\nदगडांच्या 'या' भन्नाट कलाकृती पाहून तुम्हीही म्हणाल, 'वा व्वा'\n'या' मुलीच्या अंगावर तब्बल 103 टॅटू; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली नोंद\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-21T00:04:31Z", "digest": "sha1:HLCXSVTJC5NP6QXAG5M5V3W2KYXK3DMO", "length": 9528, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भीमा कोरेगाव दंगल प्रकरण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n#भीमा कोरेगाव दंगल प्रकरण\nमिलिंद एकबोटेंना अखेर जामीन मंजूर\nभीमा कोरेगाव दंगल प्रकरण आणि पोलीस कर्मचारी जखमी प्रकरणात मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर झाला आहे. संध्याकाळपर्यंत एकबोटे कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे.\nसंभाजी भिडेंना आठ दिवसात अटक करा नाहीतर...- प्रकाश आंबेडकर\n'एल्गार मोर्चात रिपाईं सहभागी होणार नाही', रामदास आठवलेंची माहिती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bhayyuji-maharaj/", "date_download": "2018-11-20T23:33:52Z", "digest": "sha1:NO3VKJUUQMV3TR3US5FETOTF2GG3FXUT", "length": 11255, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bhayyuji Maharaj- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nतणावमुक्त होण्यासाठी 2 वर्षांपासून पुण्याच्या या रुग्णालयात भय्यूजी महाराज घेत होते उपचार \nभय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येचं गुढ अद्याप कायम आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे अनेक खुलासे आता समोर येत आहेत.\nभय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांची चौकशी\nभय्यूजी महाराजांनी 'या' पिस्तुलने जीवनयात्रा संपवली\nभय्यूजी महाराज अनंतात विलीन\nभय्यूजी महाराज अनंतात विलीन, मुलीने दिला अग्नी\nमहाराष्ट्र Jun 13, 2018\nकोण आहे विनायक, जो सांभाळणार भय्यूजी महाराज यांची संपूर्ण संपत्ती \nभय्यूजी महाराज यांच्या संपत्तीचे अधिकार 'या' सेवेदाराला सुसाईड नोटचा दुसरा भाग नेटवर्क18 च्या हाती\nभैय्यूजी महाराजांच्या अंतयात्रेला सुरूवात, अखेरचा निरोप घेण्यासाठी अनुयायांची गर्दी\nब्लॉग स्पेस Jun 12, 2018\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nमी धार्मिक राॅबीनहूड...भय्यू महाराजांचा जीवनप्रवास\nभय्यूजी महाराज यांच्यावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार\n'अकाली मृत्यू चटका लावणारा'\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-shedshal-shirol-kolhapur-5369", "date_download": "2018-11-21T00:48:50Z", "digest": "sha1:QU3F7CZWGA4JE6X42NZBTELDE2A3NZFM", "length": 20998, "nlines": 191, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, shedshal, shirol, kolhapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखरिपात वरणा, जानेवारीत ऊस- दोन एकरांतील फायदेशीर पीक पद्धती\nखरिपात वरणा, जानेवारीत ऊस- दोन एकरांतील फायदेशीर पीक पद्धती\nबुधवार, 31 जानेवारी 2018\nशिरोळ तालुक्‍यात क्षारपड जमिनीचा प्रश्‍न मोठा आहे. यामुळे जमिनीची सुपीकता कायम राखणे महत्त्वाचे आहे. जमिनीला विश्रांती देण्याबरोबरच सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा शिरढोणे यांचे प्रयत्न सुरू असतात. रासायनिक खतांचा अतिवापर टाळला जातो. माती परीक्षण त्यांनी केले आहे. सेंद्रिय कर्ब ०.६ टक्के आढळला आहे.\nशेतीचे क्षेत्र अत्यंत कमी असले, तर त्यातून उत्पन्नाच्या वाटा निर्माण करणे ही शेतकऱ्यासाठी खरी कसोटी असते. कोल्हापूर जिल्ह्यतील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील अशोक शिरढोणे यांनी आपल्या दोन एकरांत खरिपात वरणा व जानेवारीत ऊस असा मेळ घालून शेतीचा फायदेशीर आलेख तयार केला आहे. कायम मागणी असलेले वरणा पीक उसाला भांडवल देऊन जाते असा त्यांचा अनुभव आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका उसासह टोमॅटो, फ्लॉवर, कोबी या भाजीपाला पिकांच्या उत्पादनात पुढारलेला आहे. ऊस, भाजीपाला यांच्यासह वरणा हे पीकही कोल्हापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मात्र अनेक शेतकरी हे पीक उसात घेतात. तसेच पश्‍चिमेकडील डोंगराळ भागात त्याचे अधिक प्रस्थ आहे. शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथील अशोक शिरढोणे यांनी मात्र या पिकात चांगली मास्टरी मिळवली आहे. केवळ दोन एकर शेती असूनही शेतीचे अर्थकारण त्यातून मजबूत करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल.\nक्षेत्र कमी तरीही स्मार्ट पीक पद्धती\nक्षेत्र - दोन एकर\nसध्याचे नियोजन - वरणा व ऊस (एकाड-एक वर्ष)\nशिरढोणे यांना मिरची पिकातील मोठा अनुभव आहे. परंतु अलीकडील काळात पांढरी माशी व विषाणूजन्य रोगांमुळे प्लॉट वाचवणे त्यांना कठीण होऊ लागले. नुकसान व खर्च वाढू लागला.\nमिरचीला वरणा पिकातून पर्याय शोधला.\nवरणाचे क्षेत्र - सुमारे दीड एकर जून-जुलैच्या दरम्यान लागवड\nपंधरा सप्टेंबरच्या सुमारास वरणा निघण्यास प्रारंभ होतो. तो नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत चालतो.\nएवढ्या क्षेत्रातून मिळणारे उत्पादन - सुमारे दहा टन.\nमिळणारे उत्पन्न - साडेतीन लाख रुपयांपर्यंत\nमशागत, मजूर व अन्य खर्च वजा जाता दीड लाख रुपयांपर्यंतचा नफा\nया पिकात दररोज पाच ते सात मजूर कायम\nजयसिंगपूर व कुरुंदवाड या हक्काच्या बाजारपेठा.\nया बाजारपेठांत दर कमी मिळण्याची शक्‍यता वाटू लागल्यास मुंबईला वरणा पाठवला जातो.\nसुरवातीच्या काळात दर ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळतो.\nडिसेंबरनंतर आवक कमी होऊ लागल्यानंतर हा दर ५५ ते ६० रुपयांपर्यंत मिळतो.\nपीक व हंगाम - सुरू ऊस\nवरणा प्लॉट संपल्यानंतर एक महिना रान पूर्णपणे वाळविले जाते.\nचार फुटी सरी पाडून को ८६०३२ उसाची लागवड केली जाते.\nखात्रीच्या स्रोतांकडून बेणे आणले जाते.\nकूपनलिका व नदी तसेच ठिबक व पाटपाणी यांचाही वापर\nऊस उत्पादन- एकरी ६८ टनांपर्यंत मिळते.\nहंगाम - पुढील खरीप- सुरू ऊस किमान एक वर्ष तरी शेतात राहतो. तो काढणी केल्यानंतर पुढील खरिपात पुन्हा वरणा पिकाची लागवड\nया पीक पद्धतीचा महत्त्वाचा फायदा\nवरणा पिकातील उत्पन्न ऊस बेणे व उत्पादन खर्चासाठी उपलब्ध होते.\nपूर्वी खोडवा ठेवला तर एकरी ४२ टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) संस्थेकडून प्रशिक्षण घेतले आहे.\nपाचट जाळले जात नाही. कुट्टी करून पाला देण्याएेवजी जागेवरच कुजवण्याचा प्रयत्न असतो. या खोडवा व्यवस्थापनात मशागतीच्या खर्चात बचत होते. गांडुळांची जमिनीत संख्या वाढते. तणांचा प्रादुर्भावही फारसा होत नाही. गवताळ ऊसही होत नाही. यामुळे वर्षाला मशागतीचा जादा येणारा दहा ते पंधरा हजार रुपयांचा खर्च वाचवणे शक्य होते.नत्र-स्फुरद-पालाश आवश्‍यकतेनुसार दिली जातात. तणनाशकाचा गरजेनुसार वापर होतो.\nखोडवा - एकरी ५५ टन. आता निडवाही ठेवला आहे.\nउत्तम नियोजनातून टुमदार घर\nशेतीत चांगले नियोजन केल्यानेच त्यातील उत्पन्नातून टुमदार घर बांधले आहे.\nशिरढोणे यांना आई चंद्राबाई, पत्नी जयश्री यांची साथ मोलाची ठरते. मुलगा निरंजन शिक्षण घेत आहे. तर बसवराज हा मुलगा शेतीत मदत करतो. घरी नऊ जनावरे आहेत. त्याआधारे गोठ्यातच वासरे तयार केली आहेत. शेती व दुग्ध व्यवसायाची जबाबदारी सांभाळत शिरढोणे काही संस्थांचे पदाधिकारी म्हणूनही काम पाहतात. सुखी समाधानी कुटुंब म्हणून त्यांच्याकडे निश्चित पाहता येते.\nसंपर्क- अशोक शिरढोणे - ९४२१११३९८४\nक्षारपड saline soil शेती कोल्हापूर ऊस खरीप शेती शेतकरी यशोगाथा\nशेतात पाचट जागेवरच कुजवल्याने सेंद्रिय घटक जमिनीला मिळतात.\nजनावरांचे संगोपन हा दैनंदिन खर्चासाठी महत्त्वाचा आधार ठरला आहे\nशेतीतून प्रगती केलेले अशोक शिरढोणे कुटुंबीय\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/asia-cup-2018-rohit-sharma-lead-indian-team-asia-cup/", "date_download": "2018-11-21T01:00:40Z", "digest": "sha1:MQVPIEMWCUEXPMHOVC6DQYNDPFWME5GM", "length": 28824, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Asia Cup 2018: Rohit Sharma Lead Indian Team At Asia Cup? | Asia Cup 2018: विराटच्या अनुपस्थितीत कर्णधाराची माळ मुंबईकर फलंदाजाकडे की आणखी कोणाकडे? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nAsia Cup 2018: विराटच्या अनुपस्थितीत कर्णधाराची माळ मुंबईकर फलंदाजाकडे की आणखी कोणाकडे\nAsia Cup 2018: विराटच्या अनुपस्थितीत कर्णधाराची माळ मुंबईकर फलंदाजाकडे की आणखी कोणाकडे\nAsia Cup 2018: विराटच्या अनुपस्थितीत कर्णधाराची माळ मुंबईकर फलंदाजाकडे की आणखी कोणाकडे\nAsia Cup 2018: आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता अधिक आहे. पण मग त्याच्या अनुपस्थितीत कर्णधाराची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात येईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nAsia Cup 2018: विराटच्या अनुपस्थितीत कर्णधाराची माळ मुंबईकर फलंदाजाकडे की आणखी कोणाकडे\nमुंबई - आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता अधिक आहे. पण मग त्याच्या अनुपस्थितीत कर्णधाराची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात येईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विराटसह हार्दिक पांड्यालाही विश्रांती मिळू शकते. विराटच्या गैरहजेरीत कर्णधार कोण, याबाबत जास्त सस्पेन्स न ठेवता ही जबाबदारी मुंबईच्या रोहित शर्माकडे जाण्याची अधिक शक्यता आहे.\nमर्यादित षटकांच्या सामन्यांत उप कर्णधाराची जबाबदारी रोहितच सांभाळतो. गतवर्षी त्याला ही जबाबदारी दिली होती आणि त्यानंतर त्याने अनेक सामन्यांत संघाचे नेतृत्वही केले. मायदेशात श्रीलंकेविरुद्धात झालेल्या मालिकेतील रोहितच कर्णधार होता. त्यावेळी विराटने लग्नासाठी रजा घेतली होती. निदाहास चषक स्पर्धेतही विराटने विश्रांती घेतली होती आणि त्याच्या गैरहजेरीत रोहितने नेतृत्व करत संघाला जेतेपद पटकावून दिले होते.\n(Asia cup 2018: भारत-पाकिस्तान भिडणार, पण या दिग्गज खेळाडूशिवाय; भारताला मोठा फटका\n हा नवा प्रश्न समोर येतो. ही जबाबदारी शिखर धवनकडे जाते का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. निदाहास चषक स्पर्धेत धवनने ही भूमिका पार पाडली होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nVirat KohliRohit SharmaAsia Cup 2018Cricketविराट कोहलीरोहित शर्माआशिया चषकक्रिकेट\nIndia vs England 4th Test: विक्रमानंतर विराट कोहलीला मिळालेले सरप्राईज पाहिलेत का\nAsia cup 2018: भारत-पाकिस्तान भिडणार, पण या दिग्गज खेळाडूशिवाय; भारताला मोठा फटका\nभारतीय फलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल\nप्रमुख फलंदाज कोलमडल्यानंतर पुजाराची एकाकी झुंज\nयापुढे खेळाडूंच्या आयुष्यावर सिनेमे आले तर हे सेलिब्रेटी करतील भूमिका\nबद्रिनाथ वैतागला; वाढदिवशीच घेतला अखेर ' हा ' निर्णय\nआयसीसीने दिला पीसीबीला दणका; नुकसान भरपाईचा दावा फेटाळला\nIND vs AUS : विराट कोहलीवर सर्वात जास्त दडपण; स्टीव्ह वॉ यांचा 'माइंड गेम'\nIND vs AUS : जिंकण्यासाठी काहीही करू शकतो, सांगतोय विराट कोहली\nआयसीसीला पटली भारताची बाजू, पाकिस्तानने केली होती 497 कोटींची मागणी\nICC World Twenty20 : ... अन् पाकिस्तानच्या चाहत्यांचा पोपटच झाला, आयसीसीने काढली 'विकेट'\nIND vs AUS : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी सज्ज\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/ganpati-festival/", "date_download": "2018-11-21T00:57:48Z", "digest": "sha1:NFWBYPSQUEWYURHQPCEPBSOPLQIVUDHB", "length": 52002, "nlines": 1539, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गणेशोत्सव 2018: Live Updates | Ganesh Chaturthi 2018 | Ganpati Festival Celebration 2018 | Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nअमेरिकेतील ओहियोमध्ये असा साजरा झाला गणेशोत्सव\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\nपुण्यातील मानाच्या गणपतीचा बहरीनमध्ये गजर, साई मंदिराच्या देखाव्यात विराजमान झाला दगडूशेठचा बाप्पा\nविसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असलेले ‘ते’ गणपती वेळेआधीच रांगेत\nLalBaug Raja Visarjan 2018: 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या 'राजाला भक्तिमय निरोप'\nAnant Chaturdashi 2018 : गणरायाला आज मुंबईकर देणार निरोप\nपुढच्या वर्षी विघ्नहर्त्याचे आगमन ११ दिवस लवकर\nवेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून विसर्जन, गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा\nआज विसर्जन मिरवणूक : गणपती निघाले गावाला...\nढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप\nकोल्हापूर : जागर स्त्री-पुरुष समानतेचा --- सुखकर्ता दु:खहर्ता\nGanesh Festival 2018 : नागपुरात कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाला प्रतिसाद\nगणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज, अठरा घाटांवर विसर्जनाची सोय\n अंधेरीच्या राजाला 912 किलो मोतीचूर लाडू\nबाप्पाच्या दर्शनाच्या गर्दीने फुलले मुंबईचे रस्ते\nकारण समजल्याशिवाय विसर्जन नाही\nपाणीपुरी, टिश्यू पेपर गणपतींची क्रेझ\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nमहाराष्ट्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दरबारात रंगली ‘माझा मोदक’ स्पर्धा\nअमेरिकेतील ओहियोमध्ये दणक्यात साजरा झाला 'गणेशोत्सव'\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'\nनागपुरात उत्साहात विविध ठिकाणी झालेल्या गणेश विसर्जनाची झलक\nGanesh Visarjan 2018: पुढच्या वर्षी लवकर या, 'राजा'ला भक्तिमय निरोप\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\nश्री व सौ जानवी अमित शिंदे\nजय मातोश्री गणेश मंडळ\nअतीश शिवलिंग चव्हाण लोणी काळभोर पुणे\nश्री. दिपक दिनानाथ मुरूडकर\nसिकंदर शिवलिंग चव्हाण , उस्मानाबाद\nकाँटेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा\nबुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...\nआध्यात्मिक; संकष्टी चतुर्थी आणि मनशांती \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकृष्ण पक्षात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी असेल तर त्या दिवसाला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. ... Read More\nSolapurGanesh Chaturthi 2018सोलापूरगणेश चतुर्थी २०१८\nमंडपासाठी परवानगी घेणाऱ्या मंडळांची संख्या झाली दुप्पट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमंडप उभारण्यासाठी पालिकेच्या परवानगीकडे पाठ फिरवणाºया नवरात्र मंडळांनी कारवाईच्या भीतीने पालिकेची परवानगी घेण्यास सुरु वात केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परवानगी घेणाºया मंडळांची संख्या दुप्पट झाली आहे. ... Read More\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, बेल्जियममध्ये बाप्पाचं दणक्यात स्वागत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमलेशियामध्ये असा दणक्यात साजरा झाला गणेशोत्सव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनेदरलँडमध्ये \"गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलॉस एंजेलिसमध्ये बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपुढील पिढीला मराठी संस्कृती समजावी म्हणून लॉस एंजेलिसच्या मराठी मंडळातर्फे मराठी शाळा चालवल्या जातात. ... Read More\nगुन्हा दाखल असलेल्या पदाधिकाऱ्यांचे निलंबन करा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nविश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी : गणेशमूर्तींची कचरा डेपोत विल्हेवाट लावल्याचे प्रकरण ... Read More\nगणपती विसर्जनावेळी बुडालेल्या त्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपालघरचा साहिल मरदे : राजभवनाच्या समुद्रकिनारी आढळला मृतदेह ... Read More\nलालबाग राजाच्या विसर्जनावेळी बुडालेल्या बोटीतील मुलाचा मृतदेह सापडला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nत्यानंतर सलग ६ दिवस नौदल आणि तटरक्षक दल हे हेलिकॉप्टरद्वारे साईशचा समुद्रात शोध घेत होते. अखेर आज राजभवनला लागून असलेल्या समुद्रात साईशचा मृतदेह सापडला आहे. ... Read More\n चार दिवस मोहीम अयशस्वी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगिरगाव चौपाटी समोरील समुद्रात गणपती विसर्जना दरम्यान बोट उलटून बेपत्ता झालेला साहिल मर्दे याचा मृतदेह हा विसर्जन केलेल्या मूर्तींच्या मातीच्या दलदलीत अडकल्यामुळे हाती येत नसावा असा तर्क त्याचा शोध घेणाऱ्या यंत्रणांनी वर्तविला आहे. ... Read More\nGanesh VisarjanVasai VirarMumbaiगणेश विसर्जनवसई विरारमुंबई\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-stopped-till-thursday-maharashtra-11838", "date_download": "2018-11-21T00:34:27Z", "digest": "sha1:V4QRYTMWSWNG73HJN2CSGFBHXRWVWA36", "length": 17244, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, rain stopped till Thursday, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 3 सप्टेंबर 2018\nपुणे : मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत (ता.७) पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, अधून-मधून एखाददुसरी जोरदार सर शिडकावा करीत आहे.\nपुणे : मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत (ता.७) पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, अधून-मधून एखाददुसरी जोरदार सर शिडकावा करीत आहे.\nउन्हाचा चटका वाढल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. राज्यात पाऊस थांबल्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दिवसाचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे. अनेक ठिकाणी पारा ३० अंशांच्या वर गेला आहे. ढगाळ हवामानामुळे विदर्भात पारा सरासरीच्या खाली असला, तरी त्यात हळूहळू वाढ होत आहे. उन्हाच्या चटक्याबरोबर राज्यात उकाडाही वाढला आहे. मराठवाडा वगळता राज्यात रात्रीचे तापमान सरासरीच्या जवळपास अाहे.\nमाॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून उत्तर अंदमान समुद्रापर्यंत स.िक्रय आहे. उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, विषवृत्ताच्या दक्षिणेकडून येणाऱ्या मॉन्सून प्रवाहाचा मंदावलेला वेग यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पाऊस आेसरला आहे. गुरुवारपर्यंत (ता. ६) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज अाहे.\nरविवारी (ता.२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.१, जळगाव ३१.७, कोल्हापूर २८.०, महाबळेश्वर १८.८, मालेगाव ३१.०, नाशिक २८.२, सांगली २८.६, सातारा २६.५, सोलापूर २९.७, सांताक्रुझ ३१.०, अलिबाग ३१.३, रत्नागिरी २९.३, डहाणू ३०.४, आैरंगाबाद ३०.६, परभणी ३१.४, नांदेड ३१.५, बीड ३२.४, अकोला ३१.५, अमरावती २८.४, बुलडाणा २९.२, चंद्रपूर ३१.०, गोंदिया २८.५, नागपूर २८.३, वर्धा २९.०, यवतमाळ २७.५.\nरविवारी (ता.२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - कृषी विभाग) :\nकोकण : रामरज २८, पायंजे २०, वशी २९, मानगाव २२, पोलादपूर २५, खामगाव २२, मार्गताम्हणे २५, रामपूर ३०, शिरगाव ३२, अंजर्ला २०, भरणे २१, दाभील २०, धामनंद ३७, देव्हारे २१, अांगवली २०, माणगाव २३, भेडशी २२, कडूस २१, तळवडा २१.\nमध्य महाराष्ट्र : नाणशी २४, इगतपुरी २७, त्र्यंबकेश्‍वर २१, शेंडी २५, बामणोली ४३, महाबळेश्‍वर ५४, अांबा २४,\nमराठवाडा : मातोळा २७, बोधडी २४, जलधारा २१.\nविदर्भ : कान्हाळगाव ६३, काट्टीपूर ३६, ठाणा ३७, आमगाव ३४, कवरबांध ३४, सालकेसा ३६, जिमलगट्टा ११०, पेरामल्ली ३२.\nपुणे मॉन्सून कोकण महाराष्ट्र हवामान पाऊस विदर्भ समुद्र भारत सकाळ जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर सांताक्रुझ अलिबाग परभणी नांदेड बीड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ कृषी विभाग खामगाव त्र्यंबकेश्‍वर\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AA.php", "date_download": "2018-11-21T00:33:22Z", "digest": "sha1:R2ZQ6PJNP5ZDK5QB6D2ZSUIOCI62UL2S", "length": 78198, "nlines": 1195, "source_domain": "tarunbharat.org", "title": "करदात्याची खुशामत की करपद्धतीत बदल? | Tarun Bharat", "raw_content": "\nराकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य\nनेहरूंच्या आवडत्या उमेदवाराचा पराभव करून १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लोकशाही पद्धतीने...\nशरद यादव, ज्येष्ठ नेते\nआगामी विधानसभा निवडणुकीतील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. लोक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा...\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन\nराहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nआरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक\nअतिरिक्त निधी केंद्राला देण्यास आरबीआय राजी\nनरेंद्र मोदी, ऊर्जित पटेल यांची झाली भेट\nकेंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही\nरिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायद्याच्या चौकटीतच मान्य\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nप्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले\nकेवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता\nडाटा स्टोरेजसाठी वेळमर्यादा बदलणार नाही\nरुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य\nवाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही\nस्टेट बँकेच्या एटीएममधून दिवसाला फक्त २० हजार\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nचांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षा\nसाखर उद्योजकांसाठी ८ हजार कोटींचे पॅकेज\nऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nफक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा\nअ‍ॅडगुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन\nपीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nनोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता\nवाढीव प्रसूति रजेचा अर्धा पगार केंद्र सरकार देणार\nफक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे\n‘एनपीए’, कर्जबुडव्यांची माहिती सेबीला देण्यास आरबीआयचा नकार\nग्रॅच्युइटीसाठी कालमर्यादा रद्द होणार\nराहुल गांधींचे आरोप खोटे\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात\nपुरोहितांच्या याचिकेवर सुनावणी करा\nकुठे प्रशंसा, कुठे कठोर ताशेरे\nनॅशनल हेरॉल्ड : २२ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे\nविमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार\nअसोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली\nप्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक\nआलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर\nसुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गोन्साल्विसची तुरुंगात रवानगी\nसीबीआयला कायदेशीर चौकटच नाही\nसहा आरोपींची फाशीची शिक्षा नऊ वर्षांनी रद्द\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nअमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार\nचार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर\nरशिया करणार भारताला शस्त्रसज्ज\nगुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट\nमुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस\nकुशवाह शरद यादवांच्या तंबूत, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा\nनोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला\nनोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा\nसरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी\nइंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला\nसीबीआय मुख्यालयावर राहुल गांधींचा मोर्चा\nराफेल चौकशी दडपण्यासाठी आलोक वर्मा यांना हटवले\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य\nगोंडवाना पार्टीनेही काँगे्रसला नाकारले\nभाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक\nमी बोललो की काँग्रेसची मते घटतात\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nमोबाईलनिर्मिती क्षेत्रात चार लाख रोजगार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\nतेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\nवज्र, हॉव्हित्झर्स लष्करात दाखल\nपाक लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय जवानांनी उडवले\nस्नायपर अतिरेक्यांचा शोध घेणार\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nसंसदेतील गोंधळामुळे सरकारचे नाही, देशाचे नुकसान\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\nस्टॅन ली यांचे निधन\nतुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता\nरोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे\nउत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी\nयुगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज\nसुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी\nअल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nसमृद्ध भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारत कटिबद्ध : पंतप्रधान\nमोदी-पेन्स यांच्यात भारत-प्रशांत क्षेत्रातील संरक्षणावर चर्चा\nआंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nरिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार\nबांधकामासाठी वाळूऐवजी प्लॅस्टिकचा वापर शक्य\nभारताचा सीपीईसीला कडाडून विरोध\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\n१३ विधेयके सादर होणार\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nपुरुषाला नपुंसक म्हणणे बदनामीकारक\nसरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर\nअनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nकुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\nसंदर्भ वरचेवर बदलत आहेत…\nब्रिगेडियर कुलदीपसिंग यांना अखेरचा सॅल्यूट\nवाघ तर बेटे मागेच लागले…\nपोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा\nएका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n११ नोव्हेंबर १८ आसमंत\n०४ नोव्हेंबर १८ आसमंत\n२८ ऑक्टोबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n२० नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१९ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१८ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१७ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\n►एक जवान शहीद, चार जखमी, श्रीनगर, २० नोव्हेंबर –…\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\n►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\n►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…\nकाश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव\nइस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…\nअमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स\n►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…\n►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…\nविधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात\nमुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…\nमराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी\nमुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…\nमराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण\n►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…\n॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…\n॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\n॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48\nHome » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » करदात्याची खुशामत की करपद्धतीत बदल\nकरदात्याची खुशामत की करपद्धतीत बदल\n॥अर्थपूर्ण : यमाजी मालकर |\nमृत्यू, बदल आणि कर या तीन गोष्टी कोणालाच टाळता येत नाहीत. या तीनही गोष्टींचे माणसांच्या आयुष्यात चांगलेच महत्त्व आहे. जन्माला आलेल्या माणसासाठी मृत्यू ही अटळ बाब आहे, पण तो चांगल्या पद्धतीने यावा, अशी प्रार्थना माणूस करत असतो. पण तो कसा येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. बदल ही गोष्टही अटळ आहे आणि त्यानुसार मानवी जीवन बदलून जाते, बदलाचे वारे ओळखले तर माणसाच्या आयुष्यात चांगले बदल होण्याची शक्यता असते तर ते ज्यांना ओळखता येत नाहीत, त्यांचा जगण्याचा लढा कठीण होतो, असे व्यवहारात पहायला मिळते. कर ही पण अशीच अटळ गोष्ट आहे. जन्माला आलेल्या माणसाला कोणत्या ना कोणत्या स्वरुपात कर हा द्यावाच लागतो. समाज चालण्यासाठीची ती एक गरज आहे. या तीनही गोष्टीत एक साम्य आहे, ते म्हणजे माणूस या तीनही गोष्टींचा स्वीकार करण्यास उशीर करतो किंवा त्या नाईलाजाने स्वीकारतो आणि त्यातून तो दु:खी होतो.\nबदल आणि मृत्यू या गोष्टी नैसर्गिक असल्याने त्याविषयी आपण येथे चर्चा करणार नाही. पण मानवनिर्मित करांविषयी अधिक विवेचन करणार आहोत. कारण करांची चर्चा झाली नाही, असा दिवस जगाने पाहिलेला नाही. कर देताना कोणाला फार आनंद झाला, असे सहसा घडत नाही. त्याला एक करपद्धती अपवाद आहे. ती म्हणजे धार्मिक कर. मुस्लीम धर्मात जकात दिली जाते आणि ती देताना सहसा सक्ती होत नाही. ते आपले कर्तव्यच आहे, या भावनेने जकात अदा केली जाते. त्यातून धर्माचे व्यवहार चालतात. हिंदू आणि इतर धर्मांत लोक देवाच्या नावाने दान देतात, देवस्थानाला देणगी देतात आणि त्यातून धर्मासंबंधीच्या व्यवहारांची काळजी घेतली जाते. अर्थात, जकात जशी पवित्र मानली जाते आणि आपापल्या परीने प्रत्येक मुस्लीम नागरिक जकात देतोच, तसे देवाला देणगी देण्याचे होत नाही. कर देण्याची ही आदर्श पद्धत असली तरी जग मात्र त्यावर चाललेले नाही. जगाने सध्या जी करपद्धती शोधून काढली आहे, तिलापिनल कोड मॉडेल म्हटले जाते. ज्याला सक्तीचा सहभाग असेही म्हटले जाते. आता सक्तीचा आणि सहभाग, हा एकत्र कसा नांदू शकतो, हे कोणीच सांगू शकत नाही. पण अशा या सक्तीमुळे कर देण्याविषयी नागरिक नाराज असतात. जगातील सरकारे जनतेचे शत्रू होण्याचे तेच प्रमुख कारण आहे. आज सर्व देशांत हेच मॉडेल वापरले जाते. ज्यात कर न भरणार्‍यांना दंड, शिक्षाकेली जाते. वेळप्रसंगी त्यांची संपत्ती जप्त केली जाते. या मॉडेलमध्ये सरकारच्या वतीने जे कर वसूल करत असतात, त्यांच्या हातात दंडुका दिलेला असतो आणि त्याच्या धाकाने नागरिक कर भरत असतात. ही सक्ती असल्याने कर बुडविण्याची इच्छा होणे, तो बुडविणे, अशा सर्व गोष्टी सध्या होताना दिसत आहेत. विकसित देशांत कर बुडविणे, ही फार गंभीर बाब मानली जाते, कारण कर दिले नाहीत, तर समाजाच्या सार्वजनिक गरजांची काळजी कोण घेईल, असा रास्त प्रश्‍न समोर उभा राहतो.\nआपल्या देशात तर करदायित्व आणि कर वसुली हे अतिशय कटकटीचे विषय आहेत. कर देण्यास तयार आहोत, पण चांगल्या मार्गाने घ्या, असे बहुतांश भारतीय नागरिकांचे म्हणणे आहे, असा चांगला मार्ग आपण अजून अनुसरलेला नाही. त्यामुळे सरकार करत असलेली करवसुली हा नागरिकांच्या कायमच त्राग्याचा विषय राहिला आहे. नोटबंदी आणि जीएसटीसारखे बदल करांचा भरणा वाढविणारे बदल आहेत. पण कर वसूल करताना नागरिकाला जी वागणूक दिली जाते, त्याविषयी साहजिकच नाराजी वाढत चालली आहे. या नाराजीची दखल घेण्याचे सरकारने आता ठरविले आहे. जेनियमानुसार आणि नियमित कर देतात, त्यांचा सन्मान केला पाहिजे, असे सरकारला वाटू लागले असून हा बदल महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळे किमान कर देणार्‍यांना तरी थोडे समाधान देण्याचे पुण्य सरकार आणि करवसुली करणार्‍या यंत्रणांना मिळणार आहे. अर्थात, समोर जी माहिती आली आहे, त्यात सरकार जे करू इच्छिते आहे, ते अगदीच तोकडे आहे.\nजे चांगले करदाते आहेत, त्यांना राज्यपालांसोबत चहा, विमानतळावर ‘चेक इन’साठी प्राधान्य,टोल नाक्यावर प्राधान्य, विमानतळावरील गेस्ट हाऊसमध्ये प्रवेश अशा काही सवलती सन्मान म्हणून देण्याचे सरकारदरबारी घाटते आहे. हे प्रत्यक्षात कधी येईल आणि त्यातून काय साध्य होईल, यापेक्षा ही गरज सरकारने मान्य केली, हे अधिक महत्त्वाचे आहे. दक्षिण कोरियात अशा करदात्यांना प्रमाणपत्र दिले जाते आणि विमानतळावर पार्किंग शुल्क घेतले जात नाही, फिलिपाईन्समध्ये तेथील राष्ट्रीय लॉटरी तिकिटावर वर अशा करदात्यांचा गौरव केला जातो, पाकिस्तानात अशा पहिल्या १०० करदात्यांना शुल्काविना पासपोर्ट, विमानप्रवासासंबधीच्या अधिक सोयी दिल्या जातात, तर जपानमध्ये अशा करदात्यांना राजासोबत फोटो काढून घेण्याची संधी दिली जाते. विकसित देशात करदात्याला त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते. त्याच धर्तीवर भारत सरकार विचार करते आहे, असे दिसते.\nपण, आणखी एक करपद्धती आहे, ज्या पद्धतीत करदात्याची अशी खुशामत करण्याची गरज नाही. तिचे नाव अर्थक्रांतीचा बँक व्यवहार कर. जो कौटिल्याच्या विचारधारेवर आधारित आहे. मधमाशी फुलावर बसून जशी मध गोळा करते, त्याच वेळी परागकण तिच्या पायाला चिकटतात आणि परागसिंचनही होते, अशा पद्धतीने राजाने जनतेकडून कर घ्यावा, असे कौटिल्याने म्हटले आहे. यात वसुली होत नाही, यात देवघेव होते. असा देवघेवीचा व्यवहार पूर्ण करण्यास माणूस नेहमीच तयार असतो. बँक व्यवहार करांत नेमके हेच होणार आहे. बँकेचे व्यवहार करणार्‍या करदात्याला आर्थिक पत मिळणार आहे तर सरकारला पुरेसा महसूल मिळणार आहे. तोही करदात्या नागरिकांना त्रास न देता. सध्या करवसुलीसाठी जी यंत्रणा कामकरते आहे, ती भ्रष्ट तर आहेच, पण प्रचंड जाचकही आहे. करदाते नागरिक त्यामुळे दु:खी आहेत. त्यांच्या नाराजीची दखल सरकारला घ्यावी वाटते, ही चांगली गोष्ट आहे. पण आता अशा मुलाम्याऐवजी करपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची वेळ आली आहे. त्याविषयी सरकारने आता बोलले पाहिजे.\nराफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा\nFiled under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी\nछत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nकेजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला\nतेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म\n२१ नोव्हेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n२१ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\nनक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच\nअटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nशबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी No Comments;\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (263) आंतरराष्ट्रीय (409) अमेरिका (147) आफ्रिका (7) आशिया (221) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (32) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (1) ई-पेपर (160) ई-आसमंत (55) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (48) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (50) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (19) छायादालन (8) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (794) आसमंत (745) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (410) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (69) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (50) राज्य (672) आंध्र प्रदेश-तेलंगणा (17) ईशान्य भारत (43) उत्तर प्रदेश (78) ओडिशा (7) कर्नाटक (77) केरळ (51) गुजरात (64) गोवा (10) जम्मू-काश्मीर (83) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (12) बंगाल (32) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (50) राजस्थान (23) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,771) अर्थ (75) कृषी (25) नागरी (781) न्याय-गुन्हे (284) परराष्ट्र (80) राजकीय (233) वाणिज्य (19) विज्ञान-तंत्रज्ञान (34) संरक्षण (128) संसद (101) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (729) अग्रलेख (357) उपलेख (372) साहित्य (5) स्तंभलेखक (954) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (21) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (34) डॉ.परीक्षित स. शेवडे (43) डॉ.वाय.मोहितकुमार राव (41) डॉ.सच्चिदानंद शेवडे (10) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (6) ब्रि. हेमंत महाजन (52) भाऊ तोरसेकर (104) मयुरेश डंके (5) मल्हार कृष्ण गोखले (49) यमाजी मालकर (48) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (49) ल.त्र्यं. जोशी (30) वसंत काणे (13) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (55) श्यामकांत जहागीरदार (53) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (54) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (48) सोमनाथ देशमाने (44) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (34)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (91 of 1154 articles)\n२५ हजार ते १०० कोटी दिलीप कपूर यांची यशस्वी भरारी\nअभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | दिलीप कपूर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. असं करताना प्रदूषण किंवा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-20T23:20:07Z", "digest": "sha1:2AL4NQ2TTB7LU6Q27DA7VWCD7W7N7D3C", "length": 6320, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा: सदाभाऊ खोत यांचा जिल्हा दौरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा: सदाभाऊ खोत यांचा जिल्हा दौरा\nसातारा – राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री व जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत सातारा जिल्हृयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दि. 27 रोजी दुपारी 4.45 वा. इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली येथून मोटारीने साताराकडे प्रयाण, सायं 6 वा. शाहु स्टेडीयम येथील राजधानी महोत्सवातील सातारा गौरव पुरस्कार कार्यक्रमास उपस्थिती, सोयीनुसार कार्यक्रम स्थळावरुन शासकीय विश्रामगृह, सातारा येथे राखीव. रात्री 11.15वा. शासकीय विश्रामगृह,सातारा येथून रेल्वे स्थानक सातारा कडे प्रयाण. 11.15 वा.महालक्ष्मी एक्‍सप्रेसने सातारा रेल्वे स्थानक येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई कडे प्रयाण.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिक्रापूर पोलिसांकडून जैन ट्रस्टची चौकशी\nNext articleम्हाडाच्या घरासाठी चार हजार नागरिकांनी केली नोंदणी\nटपऱ्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहने रस्त्यावर\nसाताऱ्यात एकच चर्चा, खासदार होणार कोण\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nपेन्शनर सिटी स्मार्ट होणार तरी कधी\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/%28-marathi-katha-marathi-goshti-marathi-bodh-katha%29/marathi-bodh-katha-on-opportunity-in-life/", "date_download": "2018-11-20T23:39:35Z", "digest": "sha1:GIKI5BAY3L4F3I5WCASHRKYRDKZTSHUP", "length": 4516, "nlines": 40, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "एक छोटीशी संधी : Marathi Bodh katha on Opportunity in life", "raw_content": "\nएकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकोप्तर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो.\nतो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, \" मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकोप्तर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस.\" पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या.\nमित्रानो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3", "date_download": "2018-11-21T00:20:22Z", "digest": "sha1:MDWUFJ2ZP7I4CY5YTT2DTEJW2AT6AAWO", "length": 8302, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "देशस्थ ब्राह्मण - विकिपीडिया", "raw_content": "\nदेशस्थ ब्राह्मण ही महाराष्ट्रीय सनातन वैदिक हिंदूंच्या ब्राह्मण जातीतील ६ पोटजातींपैकी लोकसंख्येने सर्वात मोठी पोटजात आहे. मराठी ब्राह्मण जातीतील इतर ५ पोटजाती कर्‍हाडे, चित्पावन, देवरुखे , दैवज्ञ व सारस्वत ह्या आहेत. देशस्थ ब्राह्मणांच्या ऋग्वेदी व यजुर्वेदी ह्या दोन शाखा आहेत. कुलकर्णी, देशपांडे, जोशी ही देशस्थांमधली प्रमुख आडनावे आहेत. यांशिवाय दहा हजारांहून कितीतरी अधिक आडनावे देशस्थांत असतात. त्यांच्या या विशाल संख्येमुळे पंचांगांत त्यांच्या आडनावांची जंत्री दिलेली नसते. रुईकर पंचांगात एक छोटी जंत्री दिलेली आहे.[ संदर्भ हवा ]\nदेशस्थ ब्राह्मण समाज हा प्रामुख्याने महाराष्ट्रात व कर्नाटकच्या उत्तर भागात आढळतो. यांची आडनावे काहीवेळा त्यांच्या पूर्वजांच्या गावाच्या नावापासून तयार होतात. उदाहरणार्थ बीडकर आडनाव असलेल्या व्यक्तीचे मूळ गाव हे बीड असते. धारवाडकर आडनाव असलेल्या व्यक्तीचे धारवाड. कविवर्य कुसुमाग्रज हे मूळचे शिरवाड गावचे म्हणून त्यांचे आडनाव शिरवाडकर. त्याव्यतिरिक्त काही आडनावे त्यांच्या उद्योगव्यवसायामुळे ठरत असत. जसे कुलकर्णी हे आडनाव कुळांच्याकडून कर गोळा करण्याचे काम करणार्‍या व्यक्तीचे तर जोशी हे आडनाव पंचांग पाहणार्‍या व्यक्तीचे. कधीकधी आडनाव हे शारीरिक व मानसिक गुणावरून असते. उदाहरणार्थ बुद्धिसागर म्हणजे बुद्धीचा सागर किंवा सागरासम अफाट बुद्धी असलेला.[ संदर्भ हवा ]\nआदी शंकराचार्यांनी भारताच्या चार टोकांना धर्मपीठे स्थापन केली. या चारही पीठाच्या व्यवस्थेसाठी शंकराचार्यांनी कोल्हापूरकडील चार देशस्थ ब्राह्मणांची मुख्य पुजारी म्हणून नेमणूक केली होती. ही परंपरा आजही चालू आहे. जगद्‍गुरू शंकराचार्यांच्या केरळमधल्या कालडी या गावातील वेदपाठशाळेचे मुख्य कमलाकर नावाचे देशस्थ ब्राह्मण आहेत. काशीला विश्वेश्वराच्या मंदिराच्या आसपास स्थायिक झालेल्या मराठी ब्राह्मणांपैकी जवळजवळ सगळे देशस्थ ब्राह्मण असतात.[ संदर्भ हवा ]\nदेशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, कसबा पेठ, पुणे आणि कांदिवली, कुर्ला, गोरेगाव, डोंबिवली, दादर, बोरीवली, मालाड, मुलुंड (सर्व मुंबई).\nदेशस्थ ऋग्वेदी मंगल कार्यालय, तपकीर गल्ली, पुणे\nदेशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे\nदेशस्थ संघ, विले-पार्ले (मुंबई)\nदेवरुखे ब्राह्मण संघ, गिरगांव, मुंबई\nदेशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक\nब्राह्मण कार्यालय, चित्रशाळेसमोर, सदाशिव पेठ, पुणे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २०१८ रोजी ०२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-agralekh-new-schemes-economic-backward-classes-5478", "date_download": "2018-11-21T00:33:49Z", "digest": "sha1:ZV5AVYMLV6SHTA463GKARXHQZNM3CDLK", "length": 18749, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, agralekh on new schemes for economic backward classes | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी विकासाचे चार खांब\nकृषी विकासाचे चार खांब\nसोमवार, 5 फेब्रुवारी 2018\nराज्य शासनाने यापूर्वीसुद्धा अनेक एेतिहासिक योजनांच्या घोषणा केल्या; परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर त्या फारशा यशस्वी ठरल्या नाहीत.\nआज पारंपरिक शेती आर्थिकदृष्ट्या परवडणारी ठरत नाही. अशा शेतीकडे ग्रामीण तरुण पाठ फिरवून शहरात मिळेल ते काम करण्यासाठी गाव सोडत आहेत. अत्याधुनिक शेती लाभदायक ठरत असली तरी अशी शेती करणारे शेतकरी गावपरत्वे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत. उर्वरित बहुतांश शेतकऱ्यांकडे तंत्र-कौशल्य उपलब्ध नाही, काहींकडे ते उपलब्ध असले तरी भागभांडवल कमतरतेमुळे त्याचा कार्यक्षम वापर ते करु शकत नाहीत. यंत्र, तंत्र, कौशल्याच्या अभावाने आपल्याकडे एका शेतकऱ्याला चारपाच एकर शेती कसणेसुद्धा अवघड होऊन जाते, त्याचवेळी प्रगत देशात यांत्रिकीकरणाच्या बळावर एक शेतकरी हजारो एकर शेतीचे यशस्वी व्यवस्थापन करतो.\nशेतीत प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाचा वापर असला म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून यशस्वी शेती करता येते, हे इस्राईलसारख्या अनेक देशांनी दाखवून दिले आहे. आपला देश तरुणांचा देश मानला जातो. खरे तर तरुण, कर्त्या लोकसंख्येचे प्रमाण अधिक असेल तर शेती उद्योग, सेवा अशा कुठल्याही क्षेत्राला कुशल, अकुशल श्रमिकांची कमतरता भासायला नको. परंतु शेतीसह सर्वच क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाचा अभाव देशात, राज्यात पाहावयास मिळतो. याचे प्रमुख कारण आपली शिक्षण पद्धती अाहे. आजही कुठल्याही क्षेत्रातील उच्चशिक्षण घेतल्यावर देखील त्यासंबंधीचा व्यवसाय उद्योग करायचा म्हणजे चार-सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय तो सुरू करता येत नाही, ही येथील शिक्षणाची शोकांतिका म्हणावी लागेल.\nयुवकांना शेतीकडे आकर्षित करण्याबरोबर शेतीवरील वाढता ताण कमी करणे ही दोन प्रमुख आव्हाने शासनासमोर आहेत. राज्यातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन शेतीचे आधुनिकीकरण करणे, तसेच ग्रामीण भागातील तरुणांना अर्थसाह्य करून पूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतीवरील ताण कमी करण्यासाठी चार योजनांची सुरवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या चार योजनांच्या माध्यमातून येत्या वर्षात साडेतीन लाख शेतकरी आणि युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे नियोजन अाहे. त्यामुळे त्यांना एेतिहासिक योजना असे म्हटले आहे. राज्य शासनाने यापूर्वी सुद्धा अनेक एेतिहासिक योजनांच्या घोषणा केल्या. परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर त्या फारशा यशस्वी ठरल्या नाहीत. तसे या योजनांचे होणार नाही, ही काळजी शासनाने घ्यायला हवी.\nया योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक लागवड ते उत्पादन बाजार व्यवस्थेशी जोडण्यापर्यंतच्या मार्गदर्शनाचे नियोजन आहे. परंतु अशा व्यापक प्रशिक्षणाच्या कामासाठी वेगळी यंत्रणा नसून हे काम कृषी विद्यापीठे आणि त्यांशी सलग्न सरकारी, खासगी कृषी महाविद्यालये करणार असल्याचे कळते. मुळात या महाविद्यालयांना त्यांच्या कामाचा व्याप आहे. त्यात त्यांच्याकडे पुरेशा आणि सक्षम मनुष्यबळांचा अभाव आहे. अशावेळी ही जबाबदारी त्यांना कितपत पेलवेल, याबाबत शंका आहे. आर्थिक मागास घटकांना अर्थसाह्य करण्यासाठी गट कर्ज योजना, वैयक्तिक-गट-प्रकल्प व्याज परतावा योजना असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी बॅंकांकडून होणार आहे. मुळात शेती, शेतकऱ्यांसाठीच्या कर्ज योजनांना बॅंका नाक मुरडतात. त्यामुळे खरे लाभार्थी योजनेपासून दूर राहू शकतात. असे होणार नाही, हेही शासनाला वारंवार आढावा घेऊन पाहावे लागेल. चारही योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोचवून त्यांची खऱ्या अर्थाने कौशल्यवृद्धी घडून अर्थसाह्यही त्यांच्या पदरात पडले तर या चार योजना कृषी विकासाचे चार खांब ठरतील.\nशेती शिक्षण education व्यवसाय profession मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis सरकार government कर्ज व्याज विकास\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Proposed-expenditure-of-30-million-rupees-for-the-proposed-Malvan-aquarium/", "date_download": "2018-11-20T23:41:04Z", "digest": "sha1:5H5XVJULL22VZBGIEHAWDJDLLMF57FCR", "length": 7320, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रस्तावित मालवण मत्स्यालयासाठी ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › प्रस्तावित मालवण मत्स्यालयासाठी ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित\nप्रस्तावित मालवण मत्स्यालयासाठी ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित\nमुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाच्या धर्तीवर मालवण शहरात साकारणार्‍या मत्स्यालय प्रकल्पाचे सादरीकरण डॉ. सारंग कुलकर्णी यांनी गुरूवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केले. 25 ते 30 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी एक एकर जागेची आवश्यकता असल्याचे डॉ.कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.\nसारंग कुलकर्णी म्हणाले, मालवणात पर्यटक मोठ्या संख्येने येतात, परंतु यातील बहुतांश पर्यटक तारकर्ली, देवबाग ही ठिकाणे पाहण्यासाठी येतात. मालवण शहरात जास्तीत जास्त दिवस पर्यटक रहावा, यासाठी नगरपालिकेच्या शताब्दी वर्षानिमित्त मत्स्यालय प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. मालवणातील मत्स्यालयाचा प्रकल्पासाठी एक एकर जागेची आवश्यकता आहे.या प्रकल्पासाठी अंदाजित 25 ते 30 कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. तीन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, असे कुलकर्णी म्हणाले.\nमुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयात ठराविक पद्धतीचे मासे आहे. मालवणातील प्रस्तावित मत्स्यालय प्रकल्पात विविध प्रजातीच्या माशांचा समावेश असणार आहे. एक एकरच्या या प्रकल्पात जंगल, धवबबा, मासे, खारफुटीची मुळे त्याचबरोबरीने लहान मुलांसाठी टच पूल, सेल्फी पाईंट, फाय डी थीएटर्स, रेस्टारंट यांचा समावेश असणार आहे. प्रकल्पासंदर्भात बोलताना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक नितीन वाळके, मंदार केणी, आप्पा लुडबे, गणेश कुशे यांनी मत्स्यालयासाठी आवश्यक एक एकर जागेची निश्चिती लवकरात लवकर करावी अशी सूचना केली. गणेश कुशे यांनी मत्स्यालय प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल लवकरात लवकर तयार कारावा, जेणे करून प्रकल्पाचा प्रस्तावा शासनाकडे सादर करता येईल, अशी सूचना मांडली.\nपालिकेच्या शताब्दी वर्षात पर्यटकांना भेट\nडॉ. सारंग कुलकर्णी म्हणाले, सी वर्ल्ड हा प्रकल्प अवाढव्य स्वरूपाचा होता. परंतु मत्स्यालयाचा हा प्रकल्प त्या तुलनेत छोट्या जागेत होणार आहे. तसेच प्रकल्पाचे बजेटही कमी आहे. त्यामुळे मालवण नगगरपालिकेच्या शताब्दी वर्षानिमित्त हा प्रकल्प पर्यटकांसाठी एक भेट ठरेल.\nगुहागर, चिपळूणमधील जमीनधारक अडचणीत\nचिपळूण-कराड रेल्वेमार्गाबाबत खा. राऊत यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट\nमहाड : माजी उपनगराध्यक्षा प्रणाली म्हामुणकर यांचे निधन\nचिपळूण न.प. कारभाराची चौकशी सुरू\nसागरमालातून बंदरांसह बेटांचा होणार विकास\n‘रिफायनरी’बाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/devendra-fadnavis-not-feeling-well-cancels-all-official-tours/", "date_download": "2018-11-20T23:47:45Z", "digest": "sha1:S2QS44YNFXCUEM6QYWHBMVCXSMTUP4GF", "length": 5325, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्री आजारी; जळगाव दौरा रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्री आजारी; जळगाव दौरा रद्द\nमुख्यमंत्री आजारी; जळगाव दौरा रद्द\nदिल्लीहून मुंबईला रात्री उशिरा पोहोचलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे आज दिवसभरातील त्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. विशेषतः त्यांचा जळगाव दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.\nविधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजले. अधिवेशनातील धावपळीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यासाठी थेट दिल्लीला अण्णांच्या आंदोलनस्थळी रवाना झाले होते. तेथे अण्णांशी झालेली चर्चा यशस्वी ठरल्यानंतर आंदोलनही मागे घेण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री तसेच रात्रीच मुंबईला परतले. मात्र, त्यांची तब्येत बिघडली.\nमुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी होता. आज (शुक्रवार ३० मार्च) मुख्यमंत्री जळगावला जाणार होते. पण, अण्णांचे आंदोलन संपल्यानंतर तेथून मध्यरात्री दोनच्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईत दाखल झाले. त्यानंतर प्रकृती बिघडल्यानंतरही औषधोपचार घेऊन त्यांचा जळगावला येण्याचा प्रयत्न होता. मात्र सकाळी साडे नऊ वाजता दौरा रद्द झाल्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकृतपणे कळविण्यात आले.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Ban-on-flex-business-in-pune/", "date_download": "2018-11-20T23:38:15Z", "digest": "sha1:WSLNMAOH3OVQGIL7CLCFL2GGGBCD4OUB", "length": 7832, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फ्लेक्स व्यवसायावरही बंदीची कुर्‍हाड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › फ्लेक्स व्यवसायावरही बंदीची कुर्‍हाड\nफ्लेक्स व्यवसायावरही बंदीची कुर्‍हाड\nपुणे : हिरा सरवदे\nप्लॅस्टिकचा अंश असलेल्या फ्लेक्सची तपासणी करण्यासंबंधी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेस महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रस्ताव पाठवला आहे. त्यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर शहरातील फ्लेक्स दुकानांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे फ्लेक्सच्या व्यावसायावरही आता कुर्‍हाड कोसळणार असल्याची चिन्हे दिसत आहे. दरम्यान प्लॅस्टिकबंदीमुळे हॉटेल, भाजीपाला आणि इतर व्यवसायिकांचे व्यवसाय कमी झाल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.\nप्लॅस्टिकपासून बनविण्यात येणार्‍या पिशव्या, ताट, ग्लास, चमचे, प्लेट तसेच हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी भांडी, स्ट्रॉ, पॉलिप्रोपीलेन बॅग्ज, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लॅस्टिक पाऊच, हॉटेलमध्ये पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिकचे साहित्य वापरण्यास, साठवून ठेवण्यास, वितरीत करण्यास, विक्री करण्यास राज्यात बंदी आहे.\nप्लॅस्टिक बंदी केल्यानंतरही प्लॅस्टिकच्या पिशव्यांची विक्री आणि वापर होत असल्याचे आढळत होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा विभागाने कारवाईची धडक मोहीम हाती घेऊन शहरात विविध दुकांनामध्ये आणि मॉलमध्ये धाडीचे सत्र सुरू केले. या मोहिमेंतर्गत हजारो किलो प्लॅस्टिक, थर्मोकोल आणि नोन ओवेन प्रोपिलीन (निम्म्यापेक्षा जास्त प्लॅस्टिकचे प्रमाण असलेल्या पिशव्या) जप्त केले आहे. परिणामी शहरातून गोळा होणार्‍या कचर्‍यातील 20 टक्के प्लॅस्टिकचा कचरा कमी झाला आहे.\nपर्यावरणाचा विचार करून आणि फ्लेक्समधील प्लॅस्टिकचा अंश लक्षात घेऊन फ्लेक्स निर्मिती आणि वापरावर बंदी घालण्याचा विचार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा आहे. तत्पूर्वी फ्लेक्सची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेस प्रस्ताव पाठवला आहे. त्यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर शहरातील फ्लेक्स दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि पालिका सहआयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले आहे.\nहॉटेलसह इतर व्यवसायांवर परिणाम\nशहरात प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर कॅरीबॅग, पॅकींगच्या पिशव्या, चहाचे कप, थर्माकोलचे साहित्य या व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे. हे साहित्य विक्री करण्याचे बंद केल्याने पर्यायी साहित्य आणि त्यांच्या किमती यामुळे 40 ते 50 टक्के व्यवसाय कमी झाला आहे. प्लॅस्टिक चमच्याला पर्याय असला तरी तो महाग आहे. शिवाय कागदी ग्लास आणि प्लेटची किंमत दुप्पट झाल्याने दिवसभराच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. याशिवाय हॉटेलमधून पार्सल घेऊन जाणार्‍यांचे 30 ते 35 टक्के प्रमाण कमी झाले आहे. भाजी विक्रीवरही कॅरीबॅग बंदीचा मोठा परिणाम झाला असल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/varanavati-straik-of-the-power-office/", "date_download": "2018-11-20T23:38:28Z", "digest": "sha1:HJDFIVNABRY5UUYQXISNCXLOPV4DWCKU", "length": 5364, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरळा वीज कार्यालयावर मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आरळा वीज कार्यालयावर मोर्चा\nआरळा वीज कार्यालयावर मोर्चा\nवारणा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना दिवसा आठ तास नियमित वीजपुरवठा सुरू ठेवावा यासह विविध मागण्यांसाठी आरळा (ता. शिराळा) येथील वीज वितरण कंपनी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब नायकवडी व शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.\nशिराळा तालुक्याच्या पश्‍चिम विभागात वारंवार खंडित व कमी दाबाने वीजपुरवठा होतो. कृषी पंपांना दिवसा 10 तास नियमित वीजपुरवठा सुरू ठेवावा, वारणा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना दिवसा आठ तास नियमित वीजपुरवठा सुरू ठेवावा, जुनाट विद्युत खांब व धोकादायक पेट्या बदलण्यात याव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.\nया मोर्चात शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्यांची पूर्तता करण्याचे व कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत आरळा येथे 28 डिसेंबररोजी बैठक घेण्याचे लेखी आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिले.\nत्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे बाळासाहेब नायकवडी व पाटील यांनी जाहीर केले. बाळासाहेब कांबळे, सावळा पाटील यांची भाषणे झाली. राजू वडाम, बाबुराव नांगरे, शिवाजी पाटील, बाबुराव पाटील यांच्यासह कोकरूडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे उपस्थित होते.\nआरळा वीज कार्यालयावर मोर्चा\nसांगलीत महिलेसह दोघांना लुटले\nअश्विनी बिंद्रे प्रकरण : कुरूंदकरची नार्को टेस्ट\nमिरजेत फ्लॅट फोडून चार लाखांचे दागिने लंपास\nआणखी दोन पोलिसांना अटक शक्य\nपाणी योजना सुरू न केल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Aundh-Banks-Credit-Society-Recovery-issue/", "date_download": "2018-11-20T23:38:24Z", "digest": "sha1:NXPVYTSEV5LFKEBGC4OJLAZKM2ZCGVBV", "length": 7414, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बँका-पतसंस्थांच्या वसुलीने सारेच त्रस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बँका-पतसंस्थांच्या वसुलीने सारेच त्रस्त\nबँका-पतसंस्थांच्या वसुलीने सारेच त्रस्त\nमार्च महिना हा वसुलीचा महिना मानला गेल्या असल्याने कर्जवसुलीच्या तगाद्याने खटाव तालुक्याच्या ग्रामीण बाजारपेठांमध्ये ठंडा ठंडा, कुल कुल असेच वातावरण असून शेती उत्पन्नाचे दर पडल्याने बळीराजा चिंतेत आहे. मार्च महिन्यामुळे सध्या बाजारपेठांमध्ये थंडा माहोल असून अनेक ठिकाणी बँका, पतसंस्थांमार्फत कर्ज वसुली सुरू आहे. त्याचा परिणामही आर्थिक उलाढालीवर झाला आहे. कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे ग्रामीण भागात छोटयामोठया व्यापारी वर्गासह शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.\nत्यामुळे प्रत्येकजण कर्ज परतफेड कशी करायची या विवंचनेत आहेत. खटाव तालुका हा प्रामुख्याने अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याचा काही भाग पाण्याखाली आला असला तरीही अजून पासष्ट टक्के गावे निसर्गाच्या हवाल्यावरच आहेत. खरीप, रब्बी हंगामातील पिकांच्या पेर्‍यावर जे उत्पन्न निघेल त्यावरच बळीराजा आपले वर्षाचे पुढचे गणित मांडत असतो. पण, यंदा निसर्गाने भरभरून दिले व दराने हातातून काढून नेले, अशी बळीराजाची अवस्था झाली आहे. यंदा बटाटा, उडीद, घेवडा, वाटाणा या खरीप हंगामातील पिकांचे मोठे उत्पादन झाले पण, सर्वच पिक उत्पादनांचे दर आधारभूत किंमतीच्या खाली आल्याने अनेक ठिकाणी शेतकरी उत्पन्न निघूनही मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला आहे.\nखरीप हंगामातील बटाटा अजूनही शेतकर्‍यांच्या ऐरणींमध्ये पडून आहे. अन्य भाजीपाल्याचीही तिच अवस्था आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीवर मोठया प्रमाणात झाला आहे. खटाव तालुक्यातील वडूज, पुसेगाव, मायणी, खटाव, औंध, पुसेसावळी या प्रमुख गावांमधील बाजारपेठांमधील उलाढाल मागील काही वर्षांच्या तुलनेत 50 ते 60 टक्क्यांवर आली आहे. या सर्व बाबींचा विपरित परिणाम व्यापारी क्षेत्राबरोबरच बँका, पतसंस्थांच्या आर्थिक उलाढालीवर झाला आहे. आता मार्च महिना सुरु झाला असून वसुलीची कार्यवाही सुरु झाली आहे. सर्वत्र कर्जवसुलीचा तगादा सुरू आहे. बँका, पतसंस्थांबरोबरच सोसायकडूनही कर्जवसुली, कर्जखाती नवी-जुनी करणे या बाबींना वेग आला आहे.\nगावे, वाड्यांवस्त्यांवर जाऊन वसुली पथके कर्जवसुली करू लागली आहेत. पण, सुल्तानी संकटामुळे हे कर्ज फेडायचे कसे पैसे कोठून भागवायचे ही समस्या शेतकरी वर्गासमोर निर्माण झाली आहे. नोकरदार वर्गासमोरही बँकांची व अन्य देणेकर्‍यांची देणी कशी द्यावयाची पैसे कोठून भागवायचे ही समस्या शेतकरी वर्गासमोर निर्माण झाली आहे. नोकरदार वर्गासमोरही बँकांची व अन्य देणेकर्‍यांची देणी कशी द्यावयाची याची विवंचना आहे. या सर्व बाबींचा विपरित परिणाम आर्थिक उलाढालीवर झाला असून सर्वत्र ‘ठंडा ठंडा, कुल कूल’ असेच चित्र पहावयास मिळत असून आगामी लग्नसराईवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Former-vice-president-of-Zilla-Parishad-Vikram-Baba-Patankar-Agriculture-Officer-Praveen-Awati-controversy-in-patan/", "date_download": "2018-11-21T00:42:31Z", "digest": "sha1:VVMQ5BPBPEBSQE5OCUBUMFHRCQR7NABH", "length": 4959, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाटण : जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांकडून अधिकाऱ्याला मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पाटण : जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांकडून अधिकाऱ्याला मारहाण\nपाटण : जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांकडून अधिकाऱ्याच्या कानशिलात video\nमारूल हवेली : वार्ताहर\nकृषी विभागाने घेतलेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. मल्हारपेठ येथील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमावेळी आज (गुरूवार) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर जाण्याचे हे प्रकार काही केल्या कमी होताना दिसत नाही आहेत.\nयाबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून पाटण तालुक्यात पावसाचा वाढता जोर असल्याने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विक्रमबाबा पाटणकर करत होते. मल्हारपेठ येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात विक्रमबाबा पाटणकर यांचा तालुक्यातील एका तालुका कृषी अधिकारी प्रविण आवटी यांच्याशी वादवादी झाली. यातून पाटणकर यांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आवटी यांनी त्यांना विरोध केला असता पाटणकर यांनी कृषी अधिकारी आवटी यांच्या कानशिलात लगवाली. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला.\nया प्रकारानंतर विक्रमबाबा पाटणकर यांच्या विरोधात मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान कृषी विभागाने या घटनेचा निषेध नोंदवला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://anujnainmarathi.wordpress.com/2011/10/", "date_download": "2018-11-21T00:06:00Z", "digest": "sha1:55PM6N25RBCLNLDUF57GBVAAD2D4OKFX", "length": 8761, "nlines": 120, "source_domain": "anujnainmarathi.wordpress.com", "title": "ऑक्टोबर | 2011 | मनगुज", "raw_content": "\nकसली तरी हुरहूर लागून राहिली आहे…मी उदास आहे कि उत्सुक हेही कळत नाही…\nकिती काही होत आहे दर क्षणाला तरी मन काळाच्या पुढे धावतंय…\nत्याला भूतकाळ टाळण्याचीच सवय लावली आहे.. तरीही शतकांपूर्वीच्या कुठल्या वळणाकडे वळून वळून पाहतंय…\nही अस्वस्थता….गूढगर्भ शांतता…माझ्या भूतकाळाची सावली आहे कि अज्ञात भविष्याचा पायरव\nसगळे काळ प्राशून मन आता कालातीत होत जाईल का\nप्रत्येक पावली प्रश्न पडतो… पाऊल टाकू की नको… श्वास घेऊ कि नको\nस्वत:च्याच चाहुलीने ह्रदय धडधडतंय…त्याला सावरू कि नको\nकदाचित त्याला कळले आहे तुझे विश्व-गुपित…. मला मात्र स्वत:चीच प्रतिमा परकी झाली आहे…\nतू तर वाट पाहतो आहेस मी मलाच परकी होण्याची तेव्हाच कदाचित तुझी होऊ शकेन…\nएक नाद आहे… अनाहत..जणू पावले चालतानाच कुठल्या अनामिक ठेक्यात पडावीत…\nकुणाचा ताल आहे हा याचा कोणी कर्ता नाही असे तर नक्कीच नाही\nपण तू तर पुढे येणार नाहीस आपले स्वामित्त्व गाजवीत…\nमाझ्या हट्टाला फक्त गालात हसून पहात राहशील…\nयशोदेच्या हाती जो गवसला नाही… जो राधेच्या प्रेमातही आजन्म बंदी झाला नाही…\nज्याला शोधत सॉक्रेटिस अन मीरा विषाचे चषक रिते करून गेले\nमाझ्या थरथरत्या ओंजळीत स्वत:चे दान टाकशील का तरी\nकदाचित येशील सामोरा अन माझ्या निश्चल देहातून मला हात देशील…\nतेव्हा ओंजळ नसेल माझ्याकडे…. केवळ असशील तू…\nसरसरत्या धुक्याच्या अवगुंठनात हरवलेली हिरवाई\nअन दरीकपारीतून झरणारी वार्‍याची नरमाई…\nअन कधी सोनसळी परागांचे\nशतकांपासून सगळ्या निसर्गविभ्रमांना तो पहातोय..\nतटस्थ उभा देवदार आज मला बोलावतोय…\nधरणीची करणी की स्वर्गाचे दार\n“त्याच्या” सलामीत जणू उभे देवदार…\nनिस्वार्थ बहरणे… इवल्या फ़ुलांचे….\nअन या प्रचंड नगाधिराजाचे…\nखुज्या माणसाला तो नभाशी जोडतोय…\nतटस्थ उभा देवदार आज मला बोलावतोय..\nदेवबनातून घुमतेय हलकी शीळ वार्‍याची…\nधुक्यात गवसलेली सोनेरी तिरीप उन्हाची..\nनिस्संग विहरणे, कधी विहंगांचे\nअन कधी माझ्याच मनाचे…\nअवघ्या हिमालयाचा आत्मा माझ्या मिठीत घेतोय..\nआज मीच देवदार झालोय, मी तुम्हाला बोलावतोय…\nइथल्या पानांवरती खूप धीर करुन फक्त माझ्या मनाची सुरावट मांडण्याचा प्रयत्न करत आहे... कधी सुरात...कधी एकदम बेसूर जर तुमचाही सूर जुळला तर मला जरूर कळवा.\nअवर्षण अश्रू आठवण आर्किटेक्चर इतिहास उत्तर कर्नाट्क खेळ गगनचुंबी गजरा गरीब गाणी गुरुकुल ग्रामपरी घर चिकाटी जमीन जीवनशैली झाडं तडजोड तुंगभद्रा देव देश देह धीर निराशावादी निसर्ग पर्यावरण पहाट पाचगणी पुणे पेट्रोल प्रगती प्रदूषण प्रवास प्रवाह प्रश्न प्रेम फूल बस बहर बांबू बिशिस्त भातशेती भारत भ्रष्टाचार महागाई माणसं माती माया मिठी राग रात्र रेषा वसंत वादळ वाळू विकास विद्युत-रेघ वीज शब्द शहर शाळा श्रीमंत संसार सदरा सह्याद्री सुख सोयी स्नेह स्पर्श हट्टी हरिहरपूर हात हिंम्मत\nजुनी पुरा्णी चार अक्षरे…\n« एप्रिल जानेवारी »\nत्रुटी: ट्विटर प्रतिसाद देत नाहिये. कृपया काही वेळ थांबा आणि हे पृष्ठ परत दाखल (रीफ्रेश) करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-21T00:21:33Z", "digest": "sha1:HWEA3OHVDJZ5JGZLJGZTYMCQSF6CJ6CU", "length": 7196, "nlines": 45, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "भारत-पाकिस्तान क्रिकेट मध्ये लोक जिला पाहायला वेडे झालेत त्या पाकिस्तानी मुलीबद्दल तुम्हाला हे माहित आहे का? – Bolkya Resha", "raw_content": "\nभारत-पाकिस्तान क्रिकेट मध्ये लोक जिला पाहायला वेडे झालेत त्या पाकिस्तानी मुलीबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nभारत-पाकिस्तान क्रिकेट मध्ये लोक जिला पाहायला वेडे झालेत त्या पाकिस्तानी मुलीबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nभारत-पाकिस्तान क्रिकेट मध्ये लोक जिला पाहायला वेडे झालेत त्या पाकिस्तानी मुलीबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nसध्या दुबईत सुरु असलेल्या आशिया कप क्रिकेट मध्ये सर्वांचे लक्ष्य भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याकडे वेधले होते. भारताने अगदी सहजपणे दोनदा पाकिस्तानला धूळ चाखली. पण त्या सामन्यांची जितकी चर्चा झाली नाही त्याहूनही अधिक चर्चा एका पाकिस्तानी महिला फॅनची चर्चा जोरदार सुरु आहे. शिखर धवन जेव्हा आऊट झाला तेव्हा तो पॅव्हेलियन मध्ये जात असताना एका पाकिस्तानी महिलेले धवनने झळकावलेल्या शतकाला सलामी देत टाळ्या देत त्याला सपोर्ट केला. सध्या ह्याच महिलेची चर्चा सोशिअल मीडियावर होताना दिसतेय. चला तर मग जाणून घेऊयात हि महिला कोण आहे.\nसोशिअल मीडियावर पाकिस्तानी महिला झळकतेय तूच खार नाव आहे “नव्या नवोर”. एका पाकिस्तानी न्यु चायनलला तिने नुकतीच मुलाखत दिलीय. या आधीही अनेक पाकिस्तानी क्रिकेट सामन्यात ती पाहायला मिळाली. पण भारत पाकिस्तान सामन्यात तिच्या चाहत्यांनी तिला चांगलच ट्रोल केलेलं पाहायला मिळतंय. “पाकिस्तान की ब्यूटी” आणि “लाखो दिलो कि धडकन” असं म्हणून तिला सोशिअल मीडियावर ट्रोल केलं जातंय हि पहिला पाकिस्तानातील लाहोर भागात राहते.\nदोन दिवसांपूर्वी तिने दिलेल्या मुलाखतीनंतर ट्विटर, फेसाबुक आणि इंस्टाग्रामवर तिच्या नावाने असंख्य फेक अकाउंट बनवण्यात आली आहेत, त्यामुळे तिचे खरे अकाउंट शोधणे चाहत्यांसाठी खूपच अवघड झाले आहे. पण तरीही तिला शोधण्याची धडपड सोशिअल मीडियावर चालू असलेली पाहायलाया मिळतेय. मुलाखतीत तिला एक प्रश्न विचारण्यात आला कि तुझं लग्न झालय का त्यावर ती हळूच हसली आणि नाही असं म्हणाली. सध्या ती मॉडेलिंग करतेय असं समजल्यावर तीला आणखीन एक प्रश्न विचारण्यात आला कि तू चित्रपटात काम करायला इच्छुक आहेस का त्यावर ती हळूच हसली आणि नाही असं म्हणाली. सध्या ती मॉडेलिंग करतेय असं समजल्यावर तीला आणखीन एक प्रश्न विचारण्यात आला कि तू चित्रपटात काम करायला इच्छुक आहेस का त्यावर ती म्हणाली.. का नाही मला चित्रपटात काम करायला नक्कीच आवडेल त्यासाठी तर मी मॉडेलिंग करायचं ठरवलं होत.\nअभिनेत्री “मृणाल दुसानिस” हिचे फोटो पाहून तिच्या नवऱ्याने लग्नाआधी विचारला होता ‘हा’ प्रश्न\n“अशी हि बनवा बनवी” चित्रपटातला झाली ३० वर्ष पूर्ण..चित्रपटाबद्दल माहित नसलेल्या ह्या ८ गोष्टी जाणून तुम्ही थक्क व्हाल\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/author/collectionbigul/", "date_download": "2018-11-20T23:39:03Z", "digest": "sha1:J2XF4ZH2US6EPLCDUMBOMLTJPUN6BHDV", "length": 4114, "nlines": 93, "source_domain": "bigul.co.in", "title": "संपादन- टीम बिगुल – बिगुल", "raw_content": "\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-meera-sirsamkar-writes-about-kangana-ranaut-5692437-PHO.html", "date_download": "2018-11-21T00:07:10Z", "digest": "sha1:YNYJWAMCWLFHPLATED3YEHNLQCUHGNKN", "length": 21552, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Meera Sirsamkar writes about Kangana ranaut. | नायिकांची समिकरणं बदलणारी कंगना", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनायिकांची समिकरणं बदलणारी कंगना\n‘ मला काहीतरी वेगळं करायचंय. वेगळ्या भूमिका करायच्या आहेत. त्यासाठीच मी बॉलिवूडमध्ये आलेय. दिग्दर्शकांचा ‘इगो ’\n‘ मला काहीतरी वेगळं करायचंय. वेगळ्या भूमिका करायच्या आहेत. त्यासाठीच मी बॉलिवूडमध्ये आलेय. दिग्दर्शकांचा ‘इगो ’ कुरवाळत बसायला नाही’, असं म्हणत बॉलिवूडमधली अनेक गुपितं उघडी करणारी कंगना सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. जिद्दी,बिनधास्त,हट्टी, बंडखोर, स्वत:चे स्टंटसीन स्वत:च करणाऱ्या अशा या ‘गाँव की छोरी’ नं बॉलिवूड मधल्या नायिकांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद दिलाय....\n‘कोणत्या खानबरोबर नायिकेचे काम करायला आवडेल तुला’ ‘कोणत्याही नाही,’ तिने निर्विकार राहून पण ठामपणे उत्तर दिलं तेव्हा करण जोहर थोडा आश्चर्यचकितच झाला. कारण आजवर अनेक नायिकांनी या प्रश्नावर त्याला, एखाद्या खानाची निवड करून लाजत मुरकत उत्तर दिलेले होते. त्याला तशाच पद्धतीच्या उत्तराची अपेक्षा होती. त्याच कार्यक्रमात ती त्याला ‘मूवी माफिया‘ असं म्हणाली, तेव्हाही त्याचे डोळे विस्फारले’ ‘कोणत्याही नाही,’ तिने निर्विकार राहून पण ठामपणे उत्तर दिलं तेव्हा करण जोहर थोडा आश्चर्यचकितच झाला. कारण आजवर अनेक नायिकांनी या प्रश्नावर त्याला, एखाद्या खानाची निवड करून लाजत मुरकत उत्तर दिलेले होते. त्याला तशाच पद्धतीच्या उत्तराची अपेक्षा होती. त्याच कार्यक्रमात ती त्याला ‘मूवी माफिया‘ असं म्हणाली, तेव्हाही त्याचे डोळे विस्फारले अर्थात ही सगळी प्रश्नोत्तरं हलक्याफुलक्या वातावरणात झालेली होती. पण प्रत्यक्षातसुद्धा कंगना स्पष्टवक्ती म्हणूनच ओळखली जाते. फिल्मी दुनियेतल्या प्रस्थापितांच्या कंपूशाहीवर, पुरुष वर्चस्ववादावर आणि दुटप्पी वर्तनावर कोणाचीही भीडभाड न बाळगता जाहीर माध्यमांमधून सरळसरळ टीका करणारी ही कंगना राणावत. हिमाचल प्रदेशातल्या भांबला या अगदी छोट्याशा गावापासून मुंबईच्या बॉलीवूडमध्ये सुपरस्टार होण्यापर्यंतचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. एकतर ती स्त्री आणि दुसरे म्हणजे तिच्यामागे कोणतीही फिल्मी कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती, ना कोणी तिचा गॉडफादर होता. हिंदी सिनेमात स्त्रियांना किती स्थान असते, त्याची आकडेमोड जगजाहीरच आहे. त्यांच्या कामाच्या वयाचा स्पॅनही पुरुषांच्या कामाच्या वयाच्या स्पॅनपेक्षा तोकडा. त्यांना मिळणाऱ्या भूमिकाही ठराविक साच्याच्या. त्याही दुय्यम प्रकारच्या. मुख्य भूमिकेत कायम पुरुष कलाकार भाव खाऊन जाणार. त्यांचे मानधनाचे आकडेदेखील स्त्री कलाकारांपेक्षा मोठे. पण आज या सर्व परिस्थितीला झुगारून कंगना हिंदी सिनेसृष्टीतली सगळ्यात जास्त मानधन घेणारी, आजवरच्या नायिकांच्या भूमिकेची सगळी समीकरणे बदलायला लावणारी आणि अनेक यशस्वी हट के चित्रपट देणारी नायिका म्हणून ओळखली जातेय. या साऱ्या कर्तृत्वाचं श्रेय तिच्याकडे आणि तिच्याकडेच जातं. ती तशी लहान खेड्यातल्या परंपरावादी एकत्र कुटुंब असलेल्या घरातून आलेली मुलगी. मुलगा / मुलगी हा भेद तिच्या लहानपणी तिने घरातच पाहिलेला आहे. तिच्यात असलेल्या बगावत आणि हट्टीपणापणाचा जन्म त्यातूनच झालाय. अर्थात याचा तिला पुढच्या आयुष्यात फायदाच झाला\nदिग्दर्शक अनुराग बसू यांच्या गँगस्टर या सिनेमातून तिचं सिनेमासृष्टीत पदार्पण झालं. त्या वेळी तिचं वय होतं अवघं सोळा. हा सिनेमा बऱ्यापैकी गाजला आणि तिची भूमिकाही. तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. पण सर्वस्वी अनभिज्ञ असणाऱ्या मायावी नगरीत तिच्यासारख्या मुलीला सहजासहजी पुढे जाणं तर सोडाच, साधं वावरणंही कठीण होतं. एकतर ती खेड्यातून आलेली. तिची केशभूषा आणि वेशभूषासुद्धा तिच्या समकालीन नायिकांहून सर्वस्वी वेगळी. तथाकथित ‘अर्बन फिनेस’ तर तिच्यात नावालाही नव्हता. सुरुवातीच्या काळात तिच्या विशिष्ट हेल असलेल्या इंग्रजी भाषेची यथेच्छ चेष्टा केली गेली. जिथे जाईल तिथे, ‘अनवाँटेड ऑब्जेक्ट’ म्हणून तिच्याकडे पाहिलं जाई. त्या दिवसांच्या कटू आठवणी तिच्या मनावर इतक्या दृढपणे कोरल्या गेल्या आहेत की, आज मिळालेले भरघोस यश स्वीकारतानाही ती त्या स्मृती विसरू शकत नाही. पुढे वो लम्हें, लाइफ इन अ मेट्रो आणि फॅशन हे तिचे सिनेमा लागोपाठ आले आणि गाजले. नंतरच्या तनु वेड्स मनू आणि क्वीन या सिनेमांनी ती खऱ्या अर्थाने बॉलीवूडची सम्राज्ञी झाली. फॅशनमध्ये सहायक अभिनेत्री म्हणून तर क्वीन आणि तनु वेड्स मनुमधील प्रमुख भूमिकांसाठी तिला राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. हट के भूमिका हे तिचं खास वैशिष्ट्य. तनु वेड्स मनू-२ मधली तिची दुहेरी भूमिका तर फार गाजली. त्यातील त्या हरयाणवी मुलीच्या भूमिकेसाठी ती खास काही दिवस दिल्ली विद्यापीठात गेली. तिथे त्या मुलींसोबत राहिली. विशिष्ट हेल असलेली हरयाणवी भाषा आणि ट्रिपल जंप हा खेळही शिकली. रंगून सिनेमातल्या भूमिकेसाठी तलवारबाजी, घोडेस्वारी, फायटिंग शिकली. डमी न वापरता सगळे स्टंट्स स्वतःच केले. झाशीच्या राणीच्या जीवनावरील मनकर्णिका – द क्वीन ऑफ झाशी हा तिचा भावी चित्रपट. त्याचे तर पटकथालेखनही तिनं केलंय. काही दिवसांपूर्वी झालेल्या आप की अदालत या प्रश्नोत्तररूपी कार्यक्रमात तिची जी मुलाखत झाली त्याबाबत तिच्यावर सर्व बाजूंनी स्तुती आणि टीका असे दोन्ही प्रकारचे मोहोळ उठले. अशा प्रकारचे कार्यक्रम बेतलेले असतात हे सर्वश्रुत आहे. सिनेमासृष्टीत मिळणारे पुरस्कार, प्रस्थापित दिग्दर्शक / निर्माते यांची मनमानी, मेल इगो, स्त्रियांना मिळणारी विषम वागणूक, इत्यादि इत्यादिविषयी ती भरभरून बोलली. अनेक दिग्गजांची नावे घेऊन तिने तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल वाच्यता केली. कोणी म्हणालं की, तिच्या नव्या सिमरन या सिनेमाचं ती प्रमोशन करतेय. तर काहींना वाटलं, ती आपले खाजगी अनुभव जाहीरपणे सांगतेय हेच एक मोठे धाडस आहे. ती गाजलेली अभिनेत्री आहे तर तिला अशा प्रमोशनची काय आवश्यकता \nखरं तर स्त्रीपुरुष संबंधांच्या बाबतीत थेट कुणा एकालाच चूक किंवा बरोबर असं ठरवून न्याय लावता येत नाही. त्यात विवाहबाह्य संबंध असतील तर नात्यांचा एक वेगळाच गुंता तयार होतो. त्यात केवळ सत्य किंवा केवळ असत्य असं वेगवेगळ्या पातळीवर काही राहत नाही. ती सरमिसळच असते - नात्यांची, भावनांची, देवघेवींच्या क्षणांची. यात काय अस्सल आणि काय लटकं, ते ओळखणं कठीणच. प्रश्न येतो ही अशी नाती काही कारणांनी संपुष्टात येतात तेव्हा. मग एकमेकांवर आरोप केले जातात, खरंखोटं ठरवण्याचा आटापिटा केला जातो. त्यात हे सिनेमातले कलाकार. तिथलं वातावरणच मुळात अशा गोष्टींना उद्युक्त करणारं. वादविवाद आणि लफडी यांच्या जिवावर तोलला जाणारा हा उद्योग, असा नावलौकिक. त्यांच्या नात्यांचा उपयोग व्यवसायात होतच नाही, असं म्हटलं तरच उलट चूक ठरेल इथं वापरणं आणि गुंतणं हेच मुळात एकमेकांपासून वेगळं करता येत नाही.\nपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी सांगताना ती स्वतःच्या चुकाही मान्य करते. तिने तिची बाजू मांडली. आणखी एक गोष्ट की, अगदी लहान वयात ती अशा अनुभवांना सामोरी गेली, त्या वेळी तिला मार्गदर्शन करणारे किंवा मदत करणारे जवळचे असे कोणीच नव्हते. आज या सगळ्या अनुभवांमधून ती बाहेर पडली आहे किंवा बाहेर पडू पाहते आहे. पण त्या वेळी ती कुठेही अनावश्यक अपराधांचे ओझे बाळगत नाहीये. ती खाजगी आणि व्यावसायिक अशा दोन्हीही क्षेत्रातील जीवनांना त्याच भक्कम आत्मविश्वासाने सामोरी जाते आहे. ती स्वतःचं काम आणि व्यवसाय या बाबतीत कोणतीही तडजोड करताना दिसत नाही. तिचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास जराही कुठे हललेला नाही. अशा प्रकारच्या खाजगी चर्चांचा उपयोग सिनेमाच्या प्रमोशनसाठी करायची तिला गरजच नाही. कारण ती तिच्या सिनेमांसाठी वेगळी मेहनत घेतेच आहे. मुळात स्वतःच्या अभिनयाच्या बळावर इतके उत्तम चित्रपट देणारी कंगना, अशा चर्चांनी सिनेमा चालतो असं समजण्याइतकी दुधखुळी नाहीच. घडलेल्या गोष्टींबद्दल अकारण मौन न बाळगता ती धीटपणे ते मांडते आहे. हा खरं तर स्त्रीत्वाला एक मोठा आयाम ती देते आहे. याआधीच्या काळात स्त्रीकेंद्रित भूमिका असलेले चित्रपट तयार झालेच नाहीत असेही नाही. पण महत्त्वाचा मुद्दा असा की, तिने त्याच त्या भूमिकांच्या चाकोऱ्या टाळल्या तर आहेतच शिवाय तिने तिच्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून संपूर्ण सिनेसृष्टीला आणि समाजालाही, स्त्री कलाकाराकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवा दृष्टीकोन दिलाय, जो आजवरच्या परंपरेला छेदणारा ठरतोय सायको किंवा मॅड आहे असे शिक्के तिच्यावर बसतात. कारण आपल्या बुद्धीच्या चौकटीत स्त्रियांच्या वागण्याविषयीच्या पारंपरिक कल्पना ठाण मांडून बसलेल्या असतात. कंगनाने त्या कल्पनांनाच सुरुंग लावला आहे\n- मीरा सिरसमकर, पुणे,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T23:30:17Z", "digest": "sha1:6WGBD4ZL47NEOQPQGWVMJFQKB45Q6J5Q", "length": 30490, "nlines": 125, "source_domain": "bigul.co.in", "title": "तियात्र – बिगुल", "raw_content": "\nपोर्तुगिज भाषेत त्रियात्रो म्हणजे नाटक. गोव्यात कोकणीतील संगीतनाटकाला तियात्र म्हणतात. त्रियात्रवर युरोपीयन प्रभाव असला, तरी संहितेचा गाभा मात्र स्थानिक मातीशी निगडित असतो.\n‘आज रात्री अंजुना स्कुलच्या ग्राऊंडवर तियात्र आहे, तू येतोस का पाहायला” माझ्या बहिणीने मला विचारले अन मी एकदम खुश झालो. गोव्यात वागातोरला सुट्टीवर आलो होतो आणि आज शनिवारी रात्री तियात्रचा शो आहे असे ऐकले आणि मी ताबडतोब होकार दिला. खूप वर्षांनंतर तियात्र पाहण्याचा योग आला होता आणि मी ही संधी सोडणार नव्हतो.\nतियात्र (Tiatr) म्हणजे कोकणी भाषेतील संगीतमय नाटक. पोर्तुगीज भाषेत तियात्रो म्हणजे नाटक. वागातोरहून चालत रात्री साडेनऊच्या दरम्यान अंजुना येथील शाळेच्या मैदानावर पोहोचलो. तेथेच तियात्र आयोजित करण्यात आले होते. देणगी कुपन्सवर प्रवेश देण्यात येत होता. खुल्या मैदानात फोल्डिंगच्या लोखंडी खुर्च्यांवर बसण्याची सोय होती. अगदी पुढच्या रांगेत पांढऱ्या झग्यातील काही फादर बसले होते. बहुतेक त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि स्थानिक चर्चचे धर्मगुरू असणार. त्याशिवाय साध्या वेशांत असलेले काही धर्मगुरूही तेथे होते हे त्यांना अभिवादन करणाऱ्या मुला-मुलींना आणि त्यांच्या पालकांना पाहून लक्षात येत होते. माझ्या बहिणीबरोबर इतरही वेगवेगळ्या काँग्रिगेशनच्या (संस्थांच्या) सिस्टर्स म्हणजे नन्स तेथे आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या हॅबिटमध्ये हजर होत्या. अनेकदा या हॅबिटवरून त्या सिस्टरांची संस्था ओळखता येते, जसे निळी किनार असणारी पांढरी साडी म्हणजे मदर तेरेसांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीजचा पोशाख तियात्रचे एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाचा गोव्यात वा भारतात कुठेही आणि अगदी परदेशांतही प्रयोग असला तर तेथील मूळचे गोवन असलेले फादर आणि सिस्टर्स (पाद्री आणि माद्री) श्रोत्यांच्या भूमिकेत हमखास असतात आणि अनेकदा तियात्रच्या संहितेत म्हणजे स्टेजवरही फादर किंवा सिस्टरचे पात्र असतातच. तियात्र सादर करणारे बहुतेक कलाकार आणि या लोककलेचे आश्रयदाते श्रोते बहुतांशकरुन कॅथॉलिक लोकच असतात. तियात्रची संहिता ही गोव्याच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विषयांवर बेतलेली असतात. गोवन ख्रिस्ती कुटुंबांत आणि समाजकारणात पाद्री आणि माद्रीचा काहीही ना काही संबंध असतोच त्यामुळे त्यांच्या पात्रांची तियात्रमधील ही अनिवार्यता\nतियात्र सुरू झाले, कथानक पुढे सरू लागले आणि काही मिनिटांत एक पात्र खास ऑपेराशैलीत गाऊ लागले. या तियात्रमधले हे पहिले कांतार… तियात्रमध्ये अशी खूप कांतार म्हणजे गाणी असतात, एकटयाने, दुकलीने, किंवा अनेक जणांनी म्हटलेली. तियात्रात पार्श्वगायन नसते. त्या पात्राला स्टेजवर हातात माईक घेऊन किंवा स्टेजवर टांगलेल्या माईकच्या पुढयात गायला लागते. त्यामुळे उत्तम गायला येणे ही तियात्रमध्ये प्रमुख भूमिका मिळण्यासाठी एक आवश्यक बाब असते. तियात्र या कलेचे एका खास वैशिष्टय म्हणजे यातील कांतार ते गाणाऱ्या पात्रानेच लिहिले असते, स्वतःच गायले असतें आणि संगीत रचनाही स्वतःच केलेली असते. फक्त संगीतवाद्ये वाजविणारी मंडळी वेगळी असतात. त्यामुळे तियात्रमध्ये गाणारे पात्र हरहुन्नरी, बहुआयामी असावे लागते.\nतियात्रवर नक्कीच युरोपियन संस्कृतीचा प्रभाव आहे. मात्र संहितेचा गाभा- विषय- मात्र पूर्णतः स्थानिक मातीचा असतो. तियात्रमध्ये वापरल्या जाणाऱ्या संगीत वाद्यांमध्ये व्हॉयोलिन, गिटार, बँजो, ट्रम्पेट आणि घुमटचा समावेश होतो. एका तियात्रमध्ये दहापासून पंधरापर्यंत कांतारा असू शकतात. गंमत म्हणजे ही सगळी कांतार तियात्रच्या संहितेशी संबंधित असतातच असे नाही. कधीकधी तर असे वाटते की केवळ कांतार असावे म्हणून किंवा पात्राला गायची हौस आहे म्हणून ती तियात्रामध्ये समाविष्ट केली जातात पण कांताराशिवाय तियात्रची कल्पनाच करता येत नाही हेही खरे आणि प्रेक्षकांचीही या कांतारांना पसंती असतेच. चांगला विषय आणि चांगली कांताराही असली तरच तियात्रे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतात.\nया तियात्रात मध्यंतरानंतर मला सुखद धक्का बसला. एका दृश्यात सर्व पात्रांनी एकत्र येऊन एका सुंदर मांडो गीत आणि नृत्य सादर केले. ‘मांडो’ हे समूहनृत्य आणि समूहगीत गोव्याच्या लोककलेचा एका महत्त्वाचा भाग आहे. पाश्चिमात्य धर्तीवरील मात्र पूर्णतः गोव्याच्या मातीत रुजलेली ही एक लोककला आहे. या मांडो नृत्यात पुरुष पात्रे युरोपियन पद्धतीचा पोशाख म्हणजे बो टाय, वेस्टकोट, बूट वापरतात तर स्त्रियांचा वेष काहीसा पारंपारिक आणि काहीसा वेस्टर्न असतो. महिलांच्या हातांत नाजूकसे पंखे असतात. सर्व पात्रांनी एकमेकांच्या हातात हात गुंफवून म्हटलेले आणि विशिष्ट पदलालित्य असणारे हे एक ग्रेसफुल समूहनृत्य आणि समूहगीत आहे. गोव्याचे खास वाद्य असलेल्या घुमट, गिटार आणि व्हायोलिनच्या साथीत फुललेल्या या मांडोने आम्हा सर्व श्रोत्यांना डुलायला लावले.\nदोन तासांनंतर तियात्र संपले तेव्हा गोव्यात सध्या काय कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मंथन चालू आहे याची एक झलक मिळाली होती. प्रत्येक तियात्रमध्ये असते त्याप्रमाणे या तियात्रच्या संहितेतसुद्धा या सर्व क्षेत्रांवर मार्मिक टिपण्णी होती. उदाहरणार्थ, मूळ गोमंतकीय लोकांची संख्या झपाटयाने कमी होत असून भायलो लोक सगळीकडे मालमत्ता विकत घेत आहेत आणि उद्या गोयंकार स्वतःच्याच भूमीवर उपरे ठरतील हा एक मुद्दा तियात्र लेखकाने आणि दिग्दर्शकाने मांडला होता. प्रत्येक तियात्रमध्ये असा काहीतरी संदेश असतोच, लोकांचे मनोरंजन करणारे विनोद असतो. हुंडा, जातीपातीचे विषय, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह, कौटुंबिक कलह, दारूचे आणि ड्रगचे व्यसन वगैरे गोव्यातील प्रश्न आणि प्रेक्षकांना भावतील असे विषय या तियात्रमध्ये हाताळले जातात.\nविशेष म्हणजे गोव्याचा महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या तियात्र या कलेचा जन्म मात्र मुंबईचा आहे पोर्तुगीजांच्या सत्तेच्या काळात अनेक गोवन्स मुंबईत कामाच्या शोधात स्थायिक झालेली असत. उत्तर गोव्याच्या बार्देस तालुक्यातील आसगावच्या लुक्झिन्हो रिबेरो या तरुणाने जॉ अगस्तिन्हो फर्नांडिस आणि इतरांच्या मदतीने ईस्टर फेस्तनिमित्त १७ एप्रिल १८९२ला ‘इटालियन बुर्गो’ (इटालियन मुलगा) या नावाचे कोकणी नाट्य मुंबईत सादर केले आणि तियात्र या कलेचा जन्म झाला. रिबेरो त्याकाळात एका इटालियन ऑपेरा कंपनीत कामाला होते. ही कंपनी ‘इटालियन बॉय’ नावाचा ऑपेरा सादर करायची. या नाटकाचीच वेशभूषा वापरुन रिबेरो यांनी आपले कोकणी तियात्र सादर केले होते. मात्र रिबेरो यांचे सहकारी जॉ अगस्तिन्हो फर्नांडिस यांनी नंतर अनेक तियात्रे लिहिली आणि दिग्दर्शित केली म्हणून त्यांनाच तियात्र कलेचे जनक म्हटले जाते.\n‘देखणी’ हे गाणे आणि नृत्य आज गोव्याच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनले आहे. राज कपूरने आपल्या ‘बॉबी’ या चित्रपटात या गाण्याच्या – घे घे रे घे रे, घेरे सायबा, माका नाका गो, माका नाका गो’ ओळी आणून हे कोकणी गाणे आणि नृत्य राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय केले. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होणारा गोव्याचा कार्निव्हल फेस्टिव्हल आणि या उत्सवाचा नायक असलेला किंग मोमो देशभर प्रसिद्ध आहे. त्याशिवाय शिगमो हा उत्सवही गोव्यात उत्साहाने साजरा केला जातो. पर्यटन खात्यातर्फे कार्निव्हल आणि शिगमोची भरपूर प्रसिद्धी केली जाते. त्यातुलनेत तियात्र आणि ‘मांडो’ या गोव्याच्या कला मात्र गोव्याबाहेरच्या लोकांनां अपरिचितच राहिल्या आहेत.\nमी गोव्यात १९८०च्या दशकात बातमीदार असताना कांदोळीचे सरपंच आणि शिक्षक असलेले तोमाझिन कार्दोज यांची ओळख झाली. कार्दोज हे तियात्रची संहिता लिहित आणि प्रयोगही करत असत. त्यावेळी पहिल्यांदाच गोव्याच्या या कलेची मला जवळून ओळख झाली. (कार्दोज नंतर गोवा विधानसभेवर निवडून आले आणि काही काळ विधानसभेचे सभापतीही होते.)\nगोव्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या तियात्र आणि मांडो या कला गोव्यातील ख्रिस्ती लोकांनी जपून ठेवला आहे. गोव्यातील कॉन्व्हेंट शाळांत सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत आणि चर्चच्या फेस्त (सण) निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांतही आवर्जून मांडो नृत्याचा समावेश केला जातो. गोव्यात अनेक चर्चचा किंवा चॅपेलचा फेस्त (वार्षिक सण) फुटबॉल स्पर्धांशिवाय पूर्ण होत नाही तसेच तियात्रचा प्रयोगही या फेस्तचा एक अविभाज्य भाग असतो. गोव्याची वैशिष्टयपूर्ण संस्कृती आणि वेगळेपण राखण्यात कॅथॉलिक चर्चने फार मोठी भूमिका पार पडली आहे हे आज सर्वच जण मान्य करतात. गोवा १९६१ साली भारतीय संघराज्यात सामील झाला. त्यानंतर हा चिमुकला प्रदेश महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याबाबत भारतात पहिल्यांदाच सार्वमत घेण्यात आले. या सार्वमतात अगदी काही थोडक्या टक्क्यांनी स्वतंत्र प्रदेश राहण्याबाबत निर्णय झाला, नाहीतर गोवा महाराष्ट्राचा एका जिल्हा झाला असता. या सार्वमतात गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याबाबत आणि नंतर १९८०च्या दशकांत कोकणीला राज्यभाषा दर्जा मिळावा म्हणून झालेल्या आंदोलनात तेथील चर्चची भूमिका कुणी विसरू शकणार नाही. त्याचप्रमाणे कोकणी भाषेच्या संवर्धनात आणि दैनंदिन वापरांतही कॅथॉलिक चर्चचे फार मोठे योगदान आहे, हे मान्य करायलाच हवे. गोव्यात सर्वच क्षेत्रांत इंग्रजीचा फार मोठया प्रमाणात वापर होत असला तरी गोव्यात सगळीकडे चर्चच्या उपासनाविधीत कोकणीला आजही प्रमुख स्थान आहे. त्यामुळे पणजी आणि इतर सर्व शहरांत, गावांत रविवारची मुख्य मिस्सा वा कुठल्याही सणाची उपासनाविधी कोकणी भाषेतच होते हे विशेष आहे. जगाच्या कानाकोपऱ्यांत पसरलेले मल्याळी ख्रिस्ती लोकही अशाचप्रकारे आपल्या प्रार्थना आणि उपासना मातृभाषेतच होतील याविषयी अत्त्यंत जागरूक असतात. त्यातुलनेत मराठीभाषक ख्रिस्ती समाज मात्र आपल्या मातृभाषेविषयी आग्रही नाही. आज पुण्यात आणि पिंपरी चिंचवडसह अनेक ठिकाणी महाराष्ट्रात चर्चमधील प्रार्थनांतून मराठी कधीच हद्दपार होऊन इंग्रजीचे प्रस्थ वाढत चालले आहे. पुण्या-मुंबईत आणि जगभर स्थायिक झालेला गोयंकार ख्रिस्ती समाज मात्र आजही आपल्या प्रार्थनांत आणि गायनांत कोकणी भाषेचाच वापर करत असतो हे विशेष \nतियात्र हा गोव्यातील संस्कृतीचा खास ठेवा आहे. बहुतेक सर्व तियांत्रिस्ट ख्रिस्तांव असल्याने या तियात्रची संहिताही रोमन लिपीत असते. मराठी भाषाही बोलणारे गोव्यातील हिंदू कोकणी देवनागरी लिपीत लिहितात. कोकणी भाषेसाठी अधिकृतरित्या म्हणजे सरकारदरबारी केवळ देवनागरी लिपीलाच मान्यता आहे. (त्यामुळे साहित्य अकादमी किंवा ज्ञानपीठासाठी केवळ देवनागरी लिपीतील कोकणी साहित्याचा विचार केला जातो. देवनागरीत लिहिणाऱ्या कोकणो साहित्यिक रवींद्र केळेकार यांना ज्ञानपीठ मिळाले आहे . गोवन ख्रिस्ती मात्र लोक ‘आमची भास’ म्हणजे कोकणी रोमन लिपीतच लिहितात आणि कर्नाटकात मेंगलूर वगैरे ठिकाणी स्थायिक झालेले मार्गारेट अल्वा यांच्यासारखे कोकणीभाषिक ख्रिस्ती लोक कोकणी कन्नड लिपीत लिहितात.)\nगोव्यातील ख्रिस्ती कुटुंबे जगभर कुठेही स्थायिक झाली तेथे तियात्रचे प्रयोग केले जातात, पुण्यात आणि पिंपरी चिंचवड शहरांत ‘आमची भास’ बोलणारे अनेक गोयंकार आहेत. त्यामुळे पुण्यात दरवर्षी या दोन्ही शहरांतील चर्चमध्ये जाहिरात करुन तियात्रचे प्रयोग केले जातात आणि रसिक मंडळी त्यास चांगला प्रतिसाद देत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यांत गोयंकार मोठया संख्येने स्थायिक झालेले आहेत.या विविध देशांत गोव्यातील तियांत्रिस्ट मंडळी तियात्रचे प्रयोग वेळोवेळी करत असतात. यापैकी काही त्रियात्रीस्ट तर निव्वळ हौसेखातीर पदरमोड करून तियात्रचे प्रयोग करत असतात. गोव्याला भेट देणाऱ्या लोकांनी तियात्र आणि त्याचप्रमाणे मांडो या कलांचा एकदातरी आस्वाद घ्यायला हवा. गोव्याच्या संस्कृतीची आणखी एक आगळीवेगळी झलक त्यातून दिसेल\nकोकणी शिकण्यासाठी या त्रियात्रचे बरेच व्हिडिओ युट्युबवर आहेत ते पाहिले परंतू मंचावरचा पात्रांचा आवाज बराच घुमतो आणि स्पष्ट ऐकू येत नाही.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-fruit-crop-advice-5572", "date_download": "2018-11-21T00:44:12Z", "digest": "sha1:E4HYOFCYZ3UFGM6ZDFYBS2NZPZLZ6OON", "length": 21001, "nlines": 183, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, fruit crop advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. विजय अमृतसागर, डॉ. व्यंकटेश आकाशे\nगुरुवार, 8 फेब्रुवारी 2018\nकोरडवाहू फळपिकांमध्ये शेवगा, सीताफळ, बोर आदी पिकांचे हंगाम संपत आले आहेत. आंबा पिकात मोहोराची वाढीची अवस्था सुरू आहे. तर लिंबू पिकात बहरनिहाय फळे वाढीच्या विविध अवस्थांत आहेत. अशा परिस्थितीत हंगाम संपलेल्या पिकात पुढील हंगामासाठी छाटणी, ताणव्यवस्थापन आदी कामांवर भर द्यावा. आंबा पिकात मोहोर संरक्षण तर लिंबू पिकात फळवाढीकडे लक्ष द्यावे.\nकोरडवाहू फळपिकांमध्ये शेवगा, सीताफळ, बोर आदी पिकांचे हंगाम संपत आले आहेत. आंबा पिकात मोहोराची वाढीची अवस्था सुरू आहे. तर लिंबू पिकात बहरनिहाय फळे वाढीच्या विविध अवस्थांत आहेत. अशा परिस्थितीत हंगाम संपलेल्या पिकात पुढील हंगामासाठी छाटणी, ताणव्यवस्थापन आदी कामांवर भर द्यावा. आंबा पिकात मोहोर संरक्षण तर लिंबू पिकात फळवाढीकडे लक्ष द्यावे.\nवाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या छाटून नष्ट कराव्यात.\nसद्यस्थितीत करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. करपा रोगग्रस्त झाडांमध्ये कोवळी पाने, अंकूर तसेच माेहोर यांच्यावर तपकिरे काळसर ठिपके पडतात. नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १२ टक्के अधिक मॅंकोझेब ६३ टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. आवश्‍यकतेनुसार दुसरी फवारणी पुन्हा १० दिवसांच्या अंतराने करावी.\nभुरी रोगाच्या नियंत्रणासाठी विद्राव्य गंधक (८० टक्के) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.\nझाडाच्या वाढत्या शेंड्यावर तसेच मोहोरावर शेंडा पोखरणारी अळी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव झाल्यास शेंडे वाळून जातात तसेच मोहोर गळून पडतो. नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस १.५ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस १.५ मि. लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.\nआंबे बहर धरलेल्या लिंबू बागेमध्ये जानेवारी महिन्यात फुले येतात. अशा फुलांची फळे जून - जुलै महिन्यात काढणीस येतात. हस्त बहर धरलेल्या बागांतील फळे एप्रिल - मे महिन्यात काढणीस येतात. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात प्रतिझाड १२५ ग्रॅम युरिया अशी खतमात्रा द्यावी. बागेत लोह व जस्त या सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता जाणवत असल्यास अनुक्रमे फेरस सल्फेट ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी व झिंक सल्फेट ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.\nबागेस ठिबकसिंचन पद्धतीने पाणी जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने द्यावे.\nबागेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बुंध्याभोवती सेंद्रिय आच्छादन (५ टन प्रतिहेक्टरी ) करावे.\nहंगाम संपलेल्या बागेतील वाळलेल्या फांद्या व फळे आदी काढून टाकावीत.\nबागेस पाणी बंद करून ताण द्यावा.\nबागेमध्ये व्ही ब्लेडने मशागत करून जमीन भुसभुशीत ठेवावी.\nहंगाम संपलेल्या बागांमधील वाळलेल्या फांद्या व फळे काढून टाकावीत.\nबागेस पाणी बंद करून ताण द्यावा.\nबागेमध्ये व्ही ब्लेडने मशागत करुन जमीन भुसभुशीत ठेवावी.\nझाडांची छाटणी करावी. छाटणी करताना ६० सें.मी. उंचीपर्यंत मुख्य खोड ठेवून तसेच ४ ते ६ दुय्यम फांद्या ठेवून छाटणी करावी.\nखुंटावर नवीन येणारी फूट वेळोवेळी छाटावी. छाटणीपूर्वी झाडाचे वय, वाढीचा जोम, हवामान, जमिनीचा प्रकार याबाबींचा विचार करावा. त्यानुसार हलकी, मध्यम किंवा भारी छाटणी करावी. हलकी छाटणी म्हणजे २५ टक्के, मध्यम छाटणी म्हणजे ५० टक्के तर भारी छाटणी म्हणजे ७५ टक्के छाटणी अशा पद्धतीने छाटणीचे नियोजन करावे.\n- छाटणी करताना झाडाचा सांगाडा, फांद्यांचा पसारा व त्यावर बहरणारी फळे यांच्या पूर्वानुभवावरून छाटणी करावी.\nनवीन शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असते. झाडाला व्यवस्थित आकार न दिल्यास ते उंच वाढून शेंगा काढणी अवघड होते. त्यामुळे झाडाला आकार देण्याची गरज असते. त्यासाठी खोड पुरेशा उंचीपर्यंत वाढल्यानंतर त्याची छाटणी करावी. तसेच त्याखालील चांगली जाडी असणाऱ्या चार फांद्या चार दिशांना ठेवून इतर फांद्यांची छाटणी करावी.\nत्यानंतर ७ ते ८ महिन्यांनंतर चारही फांद्या मुख्य खोडापासून १ मीटर अंतरावर छाटाव्यात. अशापद्धतीने छाटणी केल्याने झाडाचा मुख्य सांगाडा तयार होतो. झाडाची उंची कमी होऊन पुढील हंगामात शेंगा काढणी सोपी जाते.\nहंगाम संपलेल्या बागांमध्ये वाळलेल्या फांद्या व फळे काढून टाकावीत.\nबागेस पाणी न देता ताण द्यावा.\nबागेत व्ही ब्लेडने मशागत करून जमीन भुसभुशीत ठेवावी.\nटीप : प्रखर उन्हात गंधकाची फवारणी करू नये.\nडॉ. विजय अमृतसागर, ९४२०७५९२८६\n(कोरडवाहू कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)\nकोरडवाहू सीताफळ custard apple हवामान सोलापूर\nफळांची वाढ व्हावी यासाठी लिंबु बागेस याेग्य खत व पाणी व्यवस्थापन करावे.\nशेवगा झाडांची पुरेशा उंचीवर छाटणी केल्याने नवीन बहरात अधिक शेंगा लागतात.\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bookspace.in/frontpanel/book/bookdetails/20417", "date_download": "2018-11-21T00:38:53Z", "digest": "sha1:2A3MA7OF4A4PP3A4Y5P5JCSMTBUDDEEP", "length": 6770, "nlines": 184, "source_domain": "bookspace.in", "title": "SQLSTATE[42000]: Syntax error or access violation: 1055 Expression #1 of SELECT list is not in GROUP BY clause and contains nonaggregated column 'bookspace.bookdetails.ID' which is not functionally dependent on columns in GROUP BY clause; this is incompatible with sql_mode=only_full_group_by, query was: SELECT `bookdetails`.* FROM `bookdetails` GROUP BY `language` Welcome to Bookspace!", "raw_content": "\nQuick Overview जात, धर्म, वंशभेदाप्रमाणेच वर्णद्वेष हा मानव जातीचाला लागलेला कलंक आहे. तो आजचा नाही. वर्णद्वेषाची ही कहाणी पूर्वापार चालत आली आहे. अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी वर्णद्वेषाच्या रक्तरंजीत कहाणीचा स्पार्टाकस ते ओबामा असा प्रवास या पुस्तकातून सांगितला आहे. ही कहाणी कोण एका देशाची नाही. प्रत्येक देशात कोणत्या ना कोणत्या रूपात द्वेषभावना जागृत असलेली दिसते. लेखकद्वयीने पुस्तकाच्या प्रारंभी गुलामगिरिवर नजर टाकली आहे. आफ्रिका, अमेरिकेतील वर्णद्वेषातून झालेल्या अत्याचारांचा इतिहास सांगितला आहे. आब्रहम लिंकन, मार्टीन ल्युथर किंग, काळ्या लोकांचे योगदान, ब्लॅक पँथर, काळ्या चळवळी आदींचा आढावा घेऊन शेवटी बराक ओबामानी घडविलेल्या इतिहासाची गाथा वर्णिली आहे.\nजात, धर्म, वंशभेदाप्रमाणेच वर्णद्वेष हा मानव जातीचाला लागलेला कलंक आहे. तो आजचा नाही. वर्णद्वेषाची ही कहाणी पूर्वापार चालत आली आहे. अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी वर्णद्वेषाच्या रक्तरंजीत कहाणीचा स्पार्टाकस ते ओबामा असा प्रवास या पुस्तकातून सांगितला आहे. ही कहाणी कोण एका देशाची नाही. प्रत्येक देशात कोणत्या ना कोणत्या रूपात द्वेषभावना जागृत असलेली दिसते. लेखकद्वयीने पुस्तकाच्या प्रारंभी गुलामगिरिवर नजर टाकली आहे. आफ्रिका, अमेरिकेतील वर्णद्वेषातून झालेल्या अत्याचारांचा इतिहास सांगितला आहे. आब्रहम लिंकन, मार्टीन ल्युथर किंग, काळ्या लोकांचे योगदान, ब्लॅक पँथर, काळ्या चळवळी आदींचा आढावा घेऊन शेवटी बराक ओबामानी घडविलेल्या इतिहासाची गाथा वर्णिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/spit-road-be-careful-thousands-action-taken-municipal-corporation-153645", "date_download": "2018-11-20T23:59:11Z", "digest": "sha1:NCRR257JODHFG726JSJZ2VLB6HGSYLH3", "length": 12483, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Spit on the road be careful Thousands of action taken by Municipal Corporation रस्त्यावर थुंकताय, सावधान! महापालिकेकडून साठ जणांवर कारवाई | eSakal", "raw_content": "\n महापालिकेकडून साठ जणांवर कारवाई\nबुधवार, 7 नोव्हेंबर 2018\nपुणे : रस्त्यावर थुंकाल, तर तुम्हालाच आता ते पुसावे लागेल आणि शंभर रुपये दंडही भरावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा किंवा तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्या साठ जणांवर महापालिकेने कारवाई केली.\nपुणे : रस्त्यावर थुंकाल, तर तुम्हालाच आता ते पुसावे लागेल आणि शंभर रुपये दंडही भरावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा किंवा तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्या साठ जणांवर महापालिकेने कारवाई केली.\nमहापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत गेल्या तीन दिवसांपासून रस्त्यावर थुकंणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. बिबवेवाडी, टिळक रस्ता, औंध, विश्रांतवाडी क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही मोहीम राबविली. या मोहिमेत उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक हेदेखील सहभागी झाले आहेत. रस्त्यावर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आदींबाबत महापालिकेकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. मात्र तरीही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केली जात आहे. यामुळे महापालिकेने जनजागृतीबरोबरच धडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.\nयाबाबत उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, \"\"साठहून अधिक नागरिकांवर महापालिकेने कारवाई केली आहे. यामध्ये उच्च शिक्षितांपासून ते रिक्षाचालक, टेम्पोचालक अशा सर्वांचा समावेश आहे. महापालिकेचे कर्मचाऱ्यांना एखादी व्यक्ती रस्त्यावर थुंकताना आढळली, तर त्या व्यक्तीला पाण्याची बाटली आणि फडके देऊन रस्ता साफ करण्यास सांगितले जाते.''\nभाडेवाडीवरून रिक्षा-टॅक्सी युनियन बंदच्या पावित्र्यात\nमुंबई : तीन वर्षांपासून भाडेवाढ झाली नसल्याने भाडेवाडीवरून रिक्षा टॅक्सी युनियन बंदच्या पावित्र्यात आहेत. भाडेवाढ नाकारल्यास बंद पुकरण्यावरून...\nदेवरुख बाजारपेठेतील भारत बेकरीला आग\nसाडवली - देवरुख बाजारपेठेतील हनिफ अब्बास हरचिरकर यांच्या भारत बेकरीला आज पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत बेकरी पूर्णपणे जळुन...\nकल्याण- ओला टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांमध्ये वाद\nकल्याण - कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाची संख्या वाढत असून, दिवसभर रांगेत राहून व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. त्यात ओला टॅक्सी चालक स्टेशन...\nरिक्षावाल्याने देवदूत बनून वाचविले महिलेचे प्राण\nमुंबई - 'दिल के हम अमीर है' या उक्तीप्रमाणे हृदय असणाऱ्या एका रिक्षाचालकाने हृदय विकाराचा झटका आलेल्या महिला वकीलाचे प्राण वाचविले. त्याबाबत...\nमागेल त्याला रिक्षा, टॅक्सी परवाने योजना बंद करा\nकल्याण - राज्य शासनाच्या परिवहन विभागाने कोकणासहित ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि एम.एम.आर.टी.ओ. क्षेत्रात मागेल त्याला टॅक्सी आणि ऑटो रिक्षा परवाने...\nमीटरनुसार भाडे नाकारणाऱ्या रिक्षांवर कारवाई\nहडपसर - मीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर हडपसर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत आहे. मंगळवारी अशा प्रकारच्या दहा रिक्षा चालकांवर कारवाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/super-it-sm007-mp3-player-pink-price-p92FrT.html", "date_download": "2018-11-21T00:12:12Z", "digest": "sha1:UTQDPQDV657FP4L5EYLOV3JMIZ6O547A", "length": 13246, "nlines": 316, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसुपर इट पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक\nसुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक\nसुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक किंमत ## आहे.\nसुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक नवीनतम किंमत Aug 19, 2018वर प्राप्त होते\nसुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 699)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया सुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 5 hr\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 28 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 426 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 17 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\nसुपर इट सँ००७ पं३ प्लेअर पिंक\n1/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.smashwords.com/books/view/631453", "date_download": "2018-11-21T00:30:05Z", "digest": "sha1:A6D7C2CI4PCDEEJGKYCO6CNM3OYHBE46", "length": 8388, "nlines": 103, "source_domain": "www.smashwords.com", "title": "Smashwords – पुन्हा नव्याने सुरुवात – a book by Abhishek Thamke", "raw_content": "\nहे पुस्तक म्हणजे एक अशी कथा आहे, जिथे सर्व काही संपतं आणि सर्वांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. हि सुरुवात नव्या जगाची आहे, नव्याने जगण्याची आहे, जगण्याची नाही तर नव्याने जगवण्याची आहे, नव्याने घर शोधण्याची आहे, गमावलेल्या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने कमावण्याची आहे. More\nकादंबरीचा नायक अभिजीत हा महासागरशास्त्रज्ञ आहे जो लग्न करण्यासाठी महाराष्ट्रात येतो. लग्नानंतर लगेचच पत्नी श्रेयासोबत तो अर्जेंटीना येथे त्याच्या कामाच्या ठिकाणी जातो. तिथे त्याचे सहकारी स्टीफन आणि अल्बर्ट त्याला महासागराबद्दल एक रोमांचक गोष्ट सांगतात. या गोष्टीचा शोध घेण्यासाठी अभिजीत, स्टिफन, अल्बर्ट, कप्तान ब्रूस, मेजर रॉजार्ड, बार्बरा, जेन, मोहम्मद आणि त्सेन्ग चू हे सगळे अंटार्क्टिकाच्या दिशेने निघतात. दरम्यान दक्षिण ध्रुवावर आढळणारे महाकाय आणि हिंस्त्र मासे संपूर्ण जगभर जहाजांवर हल्ला करतात. नक्की कोणती गोष्ट शोधण्यासाठी अभिजीत त्याच्या टीमसोबत अंटार्क्टिका खंडावर जातो समुद्री मासे जहाजांवर हल्ले का करतात समुद्री मासे जहाजांवर हल्ले का करतात पुढे जाऊन असे काय होते ज्याने संपूर्ण जग अमेरिका खंडाच्या विरुद्ध होतं पुढे जाऊन असे काय होते ज्याने संपूर्ण जग अमेरिका खंडाच्या विरुद्ध होतं अभिजीत जगातील सर्वात मोठे गुगल आणि फेसबुक का हॅक करतो अभिजीत जगातील सर्वात मोठे गुगल आणि फेसबुक का हॅक करतो या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कादंबरी वाचताना मिळतीलच.\nसोबतच मुद्धा हा आहे कि मी तुम्हाला काय देतो आहे. का देतो आहे ते तुम्हाला बऱ्यापैकी कळले असेलच. आज मी लिहिलेले पुस्तक वाचत असताना तुम्ही तुमच्या आयुष्याचे काही तास माझ्यासाठी, माझ्या पुस्तकासाठी देत आहात, तर ते तास तुमच्यासाठी अविस्मरणीय असावे, त्यातून तुम्हाला काही शिकता यावे, पुस्तक वाचत असताना नुसता विरंगुळा न होता तुम्हाला अशी काही माहिती मिळावी जी तुम्ही कधी ऐकली नसेल किंवा वाचली देखील नसेल आणि पुस्तक वाचल्यानंतर आपण काहीतरी नवीन, वेगळे वाचले आहे याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर असावा हा महत्वाचा मुद्धा आहे, आणि तो मुद्धा या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला अनुभवायला मिळेल. महासागरांचा इतिहास, जमिनीखाली आणि समुद्रामध्ये कशा प्रकारे संशोधन होते, संशोधकांचे जीवन कसे असते, सैनिक म्हणजे नक्की काय असतो, निसर्गाची उत्पत्ती कशी झाली आणि अशा प्रकारची बरीच माहिती तुम्हाला या कादंबरीमध्ये वाचता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/justicedelayed/", "date_download": "2018-11-20T23:24:17Z", "digest": "sha1:3XCZMVGELAWH2URZQB5JHRAYM55R7LNT", "length": 31527, "nlines": 121, "source_domain": "bigul.co.in", "title": "न्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार? – बिगुल", "raw_content": "\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nविलंबाने मिळालेला न्याय म्हणजे अन्यायच ही म्हण जुनी झाली तरी कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची संख्या तशीच आहे. यावर उपाय काय\nby अॅड. प्रभाकर येरोलकर\nin दिवाळी अंक, समाज\nन्याययंत्रणेविषयी कधी नव्हे तो लोक आता बोलू लागलेत. परंतु नुसतेच आरोप करून संशय वाढविण्याऐवजी या सगळ्यातून काही तरी ठोस उपाययोजना बाहेर पडायला हव्यात. आपली न्यायालये अगदी तालुकापातळीपासून ते थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत खूपच संथगतीने चालतात. खरं म्हणजे, लोक कंटाळलेत आता या गतीला. उशिराने मिळणारा न्याय हादेखील एक प्रकारे अन्यायच असतो, असे म्हटले जाते. खूप जुन्या काळापासून ही म्हण तशी प्रचलित आहे. परंतु आता व्यवस्थेत शिरलेल्या त्रुटीमुळे; त्यात बदल करून, उशीराने मिळतो तो अन्याय, असे म्हणण्याची वेळ आलीय. कारण हल्ली न्याययंत्रणेचा वापर हा स्वतःसाठी न्याय मिळविण्याकरिता नव्हे तर कुणावरती तरी अन्याय करण्यासाठी केला जाण्याची वृत्ती वाढली आहे. हे असं घडतं ते कोर्टाच्या मंदगतीने चालणार्‍या प्रक्रियेमुळे. विचार करा; जर देशभरातून तीनसाडेतीन कोटी खटले प्रलंबित असतील तर त्याचा नेमका अर्थ काय निघतो\nएका खटल्यामागे दिवाणी, फौजदारी अशा कुठल्याही वादी, प्रतिवादी, फिर्यादी, आरोपी, साक्षीदार, दोन्ही बाजूंचे वकील, पोलिस अधिकारी, डॉक्टर वगैरे; त्याचबरोबर कोर्टातले कर्मचारी, स्टेनो, टायपिस्ट व न्यायाधीश असे मिळून कमान दहाच्या वर लोक अडकून असतात. ही सर्व मंडळी आपल्या खटल्यामध्ये तारीख पे तारीख असं करत राहतात. म्हणजेच तीस ते चाळीस करोड एवढी प्रचंड लोकसंख्या, जी अख्ख्या युरोप खंडाएवढी भरेल, आपल्या भारतदेशातली कोर्टकज्जात अडकलेली असते.\nडिसेंबर २०१७ पावेतोची ही आकडेवारी बघा. एकट्या मुंबई उच्च न्यायालयातच एक लाखाहून अधिक प्रकरणे ही दहा वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित अवस्थेत आहेत. देशभरातील हायकोर्टांत सहा लक्ष केसेस दहा वर्षांहून अधिक काळ पेंडींग आहेत. हायकोर्टातले कुठलेही अपील दहा वर्षांच्या आत सुनावणीला येणेच कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे खालच्या दोन स्तरांवरील न्यायालयांमध्ये बेदरकारपणे व चुकीचे अन्यायकारक निकाल देण्याचे प्रमाण वाढू शकते. हा मोठा दोष यंत्रणेत शिरतो. त्याचे कारण या अशा निकालांचा खरेखोटेपणा तपासणारी यंत्रणाच आपल्याकडे उपलब्ध नाही. हायकोर्टातले अपील लवकर निकाली निघत नसल्याने ही स्थिती उद्भवते. संपूर्ण भारत देशात २४ उच्चन्यायालये आहेत. तिथं एकूण चाळीस लक्ष पंधरा हजार खटले प्रलंबित आहेत. यापैकी एकोणीस लक्ष पंचेचाळीस हजार खटले हे दहा वर्षांहून जुने आहेत. या अशा प्रलंबिततेमुळे सामान्य माणसाला न्याय मिळणेपासून वंचित रहावे लागते. तर काही सामर्थ्यवान लोक, राजकारणी, धनदांडगे यांचे फावते. दोन ताजी उदाहरणे घ्या; बिहारचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री लालुप्रसाद यादव यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा निकाल हा ट्रायल कोर्टातच पंधरा, सतरा वर्षांनी लागतो. दरम्यानच्या कालावधीत ते कित्येक वेळा मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री वगैरे बनलेले असतात. तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांचे उदाहरण घ्या. ट्रायल कोर्टातून त्या सुटतात. हायकोर्टही तसाच निकाल देते. मात्र, सुप्रीम कोर्ट तब्बल सोळा का सतरा वर्षांनी त्या दोषी असल्याचे ठरवून निकाल देते. हा अंतिम निकाल असेल तर तोपर्यंत त्या निवर्तलेल्या आणि दरम्यानच्या कालावधीत त्या कितीतरी वेळा मुख्यमंत्री बनलेल्या असतात. म्हणजे त्या निवडूनही आल्या. मुख्यमंत्री बनल्या. परंतु जर एखादी व्यक्ती कायद्याने दोषी असेल तर ती असे पद कसे भूषवू शकते हाच निकाल वर्ष दोन वर्षांत लागला असता तर कुणी निवडणूक लढविणे आणि मुख्यमंत्री बनण्याचा सवालच नव्हता. ही इतकी विनोदी आणि विचित्र स्थिती आहे की, यावर चर्चा करणेसुद्धा अर्थहीन आहे. लालकृष्ण अडवाणी व अन्य लोकांवरील बाबरी प्रकरणातील खटला तसूभरही पुढं सरकलेला नाही. दरम्यानच्या काळात ते देशाचे गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. हा खटला ‘चार्ज फ्रेमिंग’ अर्थात आरोपनिश्चिती या फौजदारीतल्या प्राथमिक पायरीवरच एवढा काळ म्हणजे पावशतकभर रेंगाळत होता, हे लक्षात घ्यावे. ही यंत्रणा अशा पद्धतीने काम करत असेल तर त्यातून कुणाचा फायदा होतो, हे लक्षात येईल.\nकोणतेही सरकार येऊ द्या. ते न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याचा विचारही करीत नाही. उच्च न्यायालयातली आकडेवारी ही चोवीसपैकी, वीस हायकोर्टातली आहे. अलाहाबाद आणि इतर तीन हायकोर्टातली आकडेवारी उपलब्ध नव्हती आणि अलाहाबाद हायकोर्ट हे देशातले सर्वात मोठे असून, तिथली प्रलंबितताही सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. आता सध्याची अवस्था अशी की, मुंबई उच्च न्यायालय हे याबाबतीत टॉपवर आहे. १,२९,०६३ प्रकरणं तिथं पडून आहेत. त्यातली ९६,५४६ दिवाणी तर १२,८४६ फौजदारी आहेत. याशिवाय १९६२१ आणि काही आहेत. सर्वात जास्त न्यायप्रविष्ट प्रकरणं मुंबई उच्चन्यायालयात आहेत, तर पंजाब–हरयाणा हायकोर्ट याबाबत दुसर्‍या व कोलकत्ता हायकोर्ट तिसर्‍या क्रमांकावर आहे; तिथे अनुक्रमे ९९,६३५ व ७४,३१५ खटले पेंडिंग आहेत. यावर उपाय काही आहेत की नाही या आधीच्या सरन्यायाधीशांनी सुट्ट्या कमी कराव्यात, असे जाहीर आवाहन केले होते. आपल्या उन्हाळी सुट्ट्यामधून किमान पाच दिवस त्यांनी कमी करावेत, असं ते न्यायमूर्तींना उद्देशून म्हणाले होते. आता नवीन चीफ जस्टीस आले आहेत. सुट्ट्या कायम आहेत. मुळात न्यायालयांना उन्हाळी सुट्ट्या कशाकरिता असतात, हे न उलगडणारे कोडे आहे. शाळा, कॉलेजांना परीक्षा झाली म्हणून व पुढच्या वर्षी नवीन प्रवेश घ्यावयाचा सबब सुट्ट्या असतात. पण न्यायालयाला कोणती परीक्षा आणि कुठे नवीन प्रवेश पुढल्या वर्गात वगैरे घेणे असते या आधीच्या सरन्यायाधीशांनी सुट्ट्या कमी कराव्यात, असे जाहीर आवाहन केले होते. आपल्या उन्हाळी सुट्ट्यामधून किमान पाच दिवस त्यांनी कमी करावेत, असं ते न्यायमूर्तींना उद्देशून म्हणाले होते. आता नवीन चीफ जस्टीस आले आहेत. सुट्ट्या कायम आहेत. मुळात न्यायालयांना उन्हाळी सुट्ट्या कशाकरिता असतात, हे न उलगडणारे कोडे आहे. शाळा, कॉलेजांना परीक्षा झाली म्हणून व पुढच्या वर्षी नवीन प्रवेश घ्यावयाचा सबब सुट्ट्या असतात. पण न्यायालयाला कोणती परीक्षा आणि कुठे नवीन प्रवेश पुढल्या वर्गात वगैरे घेणे असते इंग्रजांच्या काळापासून ही सुट्यांची प्रथा चालू आहे. त्यांचे एका अर्थाने बरोबरही होते. त्या काळात न्यायाधीश हे इंग्रज होते. त्यांना आपल्याकडील कडक उन्हाळा सोसत नसावा म्हणून त्यांनी त्या सुट्ट्या घेऊन थंड हवेच्या ठिकाणी वा मायदेशात उन्हाळा घालविला. आता आपण बदल करणार की नाही\nमध्यंतरी मॉर्निंग कोर्टाची कल्पना जिल्हा व तालुका स्तरावरील न्यायालयात राबविली गेली. परंतु ती सपशेल फेल गेली. कारण न्यायाधीश तेच, वकील तेच आणि कर्मचारीही तेच. कोणीच यात रस दाखविला नाही. ते व्यवहार्यही नव्हते. बदल करण्याचे प्रयत्न अगदीच होत नाहीत असे नाही. परंतु ते अधिक वेगाने व्हावेत. नवीन तंत्रज्ञानाचा विचार केला पाहिजे. चीनमध्ये एक सॉफ्टवेअर संशोधकांनी तयार केलेय. तिथे तीनशे न्यायाधीशांनी त्याच्या मदतीने दीड लाख केसेसमध्ये निकाल दिला. हा प्रयोग आपल्याकडे कितपत यशस्वी होईल माहीत नाही. परंतु नवनवीन प्रयोग करतच राहावे लागेल. वरच्या कोर्टामध्ये एवढी प्रलंबितता असेल तर त्याचा परिणाम जिल्हा व तालुका तसेच ट्रायल कोर्टाच्या निकालावरच नव्हे तर तिथल्या न्यायिक प्रक्रियेवर सुध्दा अनिष्ठ होत असतो. मध्यंतरी एक व्यंगचित्र आले. हत्तीच्या पाठीवर अंबारी म्हणजे न्यायालयातली खुर्ची आहे. परंतु तीत न्यायदेवताच नाही. हत्तीच्या गतीने सरकायचे पण विदारक होते ते व्यंगचित्र.\nयोग्य न्याय, जलद न्याय, मिळण्यासाठी सुधारणांची गरज आज कधी नव्हे तो हिटलीस्ट वर आहे. अन्यथा अराजकतेला तोंड द्यावे लागेल.\nएका प्रकरणात औरंगाबाद हायकोर्टाने एक आदेश देऊन त्याच्या प्रती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हा न्यायालयांकडे पाठविण्यास सांगितले आहे. म्हटलं तर ही खूपच लहान गोष्ट आहे. मात्र, खूप महत्त्वाचीही आहे. हायकोर्टाला का करावे वाटले असे सध्याची पध्दत अशी आहे की, इंटरनेटचा प्रसार सर्वत्र वेगाने झाला आहे. साहजिकच सर्व प्रशासकीय कार्यालये, न्यायालये यांच्याकडे या तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. हायकोर्टात वा अन्य कुठल्याही कोर्टात झालेली ऑर्डर ही त्या त्या कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केली जाते. ज्याची प्रत छापील स्वरुपातील, इंटरनेटवरून आपण कुठेही जगात घेऊ शकतो. म्हणजे पूर्वीप्रमाणे त्या त्या कोर्टाच्या इमारतीत जाणे, अर्ज देणे, नंतर विशिष्ट कालावधीत ती नक्कल प्राप्त करून घेणे हे श्रम वाचतात. औरंगाबाद किंवा आणखी कुठल्याही हायकोर्टाच्या आदेशाची प्रत आपण आपल्या गावांत बसून इंटरनेटवर बघू शकतो त्याची प्रत देखील मिळवू शकतो.\nजसे एखादे महाराष्ट्रातले दैनिक अमेरिकेत, वा जगभरात कुठेही बसून इंटरनेटवर वाचले जाते जर ते अपलोड केलेले असेल तर, तशातलाच हा प्रकार. मात्र, या प्रतीला सरकारी वा न्यायालयीन मान्यता दिली जात नव्हती. तुम्ही या आदेशावर संबंधित कोर्टाचा सही वा शिक्का घेऊन या, त्या आदेशाची प्रमाणित प्रत आणा तरच ती स्वीकारली जाईल वा अधिकृत मानली जाईल अशी भूमिका आजवरची असायची. मात्र, उच्च न्यायालयाच्या या ताज्या आणि महत्त्वाच्या आदेशाने हा अडथळा नक्कीच दूर झालाय. हायकोर्ट म्हणते, की, त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जर आदेश अपलोड केलेला असेल तर त्याला अधिकृत मान्यता दिली जाईल. ऑनलाईन आदेश कुठेही उपलब्ध असतात म्हणून इथून पुढे त्यांना वेगळी पडताळणी असणे गरजेचे नाही. या आदेशाचे वकील मंडळींकडून देखील स्वागत होतेय. पक्षकारांचाही वेळ आणि खर्च त्यामुळे वाचेल असे त्यांना वाटते.\nमात्र, ऑनलाइनचा धोका एक असाही असू शकतो की, कुणी बनावट ऑर्डर देखील मिळवू शकेल आणि त्याचा गैरवापरही भविष्यात कदाचित होऊ शकेल. परंतु असे प्रकार तर सर्वत्रच घडतात. त्याचे कारण म्हणजे अगदी कोर्टातून शिक्के मारून एखादी बनावट प्रत मिळवून गैरवापर होण्याचे प्रकार घडलेच नाहीत. मागच्या काळात असे नाही. नंतर हे प्रकार उघडे पडले असंही झालेले आहे.\nयाशिवाय प्रत्येक जिल्हा कोर्टाकडेही हायकोर्ट वा त्यांच्या वेबसाईट या उपलब्ध असतातच. पक्षकाराने वा एखाद्या वकीलाने समजा अशी ऑनलाईन प्रत काढलेली आणली तर त्याची पडताळणी संबंधित ट्रायल कोर्ट वा जिल्हा कोर्ट करू शकते. खरोखरच हायकोर्टाच्या वेबसाईटवर ही ऑर्डर अपलोड झालेलीच आहे किंवा नाही. या संदर्भातली. त्यामुळे तो धोका नाही. असे खुद्द हायकोर्टानेच ही रुलिंग देताना म्हटलेले आहे. प्रश्‍न दुसरा असा की, जसे पूर्वी प्रमाणित प्रतीच बनावट रितीने तयार करण्याचे प्रकार घडलेले तसेच या वेबसाईटवर अपलोड करतानांच एखाद्याने गडबड केली वा ध चा मा, केला तर काय करणार\nतर अशा गुन्ह्यांना पर्याय एवढाच की, तो गुन्हाच घडू नये यासाठी व्यवस्था उभी करणे, तशी काळजी घेणे आणि तरीही कुणी असा प्रकार केलाच तर त्याला कठोर शिक्षा करणे. आताही एटीएम मधून अधूनमधून गैरमार्गाने पासवर्ड मिळवून वगैरे पैसे काढले जातात. एखादे दुसरे प्रकार असे घडले म्हणून आपण एटीएम वापरणे बंद करू का शिवाय, गुन्हे करणारे माणसेच असतात. जोपर्यंत माणसे आहेत तोवर गुन्हे घडणारच. परंतु म्हणून सुधारणाच नको, असं कसं चालेल\nन्याययंत्रणा जोवर डिजिटल संपूर्णपणे होणार नाही तोवर आपण फारशा सुधारणा करू शकणार नाही हे ही खरेच आहे. अपिलामध्ये देखील या ऑनलाईन प्रतीचा वापर केला जावा तरच काही अर्थ आहे. न्यायालयातून आजही पुरेशा सोयीसुविधा नाहीत. पक्षकारांसाठी बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, महिलांसाठी वेगळी व्यवस्था आदींचा अभावच आहे.\nतंत्रज्ञानाचा वापर अधिक होणे गरजेचे आहे. तालुका, जिल्हा कोर्टातील न्यायाधीशांना एखाद्या प्रकरणी गरज पडली तर हायकोर्ट वा सुप्रीम कोर्टाच्या निकालांचा आधार तात्काळ घेता यावा, असे तंत्रज्ञान हाताशी असले तर निकाल योग्य देणे सोपे जाईल. साधे समन्स बजावणे ही जुन्या पध्दतीने चालणारी प्रक्रिया बेलीफमार्फत बजावणी वगैरे; कमी करून ती ईमेल वा एसएमएस द्वारे सुरू करता येईल. त्यामुळे वेळही वाचेल. किमान सरकारी कार्यालयांना सुशिक्षित पक्षकारांना अशा प्रकारे समन्स बजावणी करणे सुरू व्हावे. साक्षीदारांच्या साक्षी व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे घेतल्या तर साक्षीदार उलटणे हा प्रकार भविष्यात उरणार नाही. आता पक्षकारांना वा वकीलांना; एसएमएस द्वारे तारीख कळविली जाते. चांगली गोष्ट आहे. तेवढाच वेळ वाचतो. सुधारणा होऊ घातल्यात परंतु न्याययंत्रणा डिजिटल होणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे बसवली पाहिजेत. न्यायालयातले कामकाज सुध्दा घरी बसून लोकांना दिसले पाहिजे. वरिष्ठ न्यायालयांना ज्यांना प्रशासकीय अधिकार असतात त्यांना कुठल्या न्यायालयात काम कसे चालूय, किती प्रकरणे आहेत, रोज किती कामकाज होते, हे दिसले पाहिजे. तशी यंत्रणा उभी रहावी. अशा सुधारणांची गरज आहे देशाला.\nआपली न्यायव्यवस्था सुधारली तर आपले निम्म्याहून अधिक प्रश्न आपोआप गळून पडतील.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-20T23:27:16Z", "digest": "sha1:TJUXC7Z5U5FS37UN2ABL2GHX2YXCK7NG", "length": 6596, "nlines": 49, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "प्रीति जिंटा व पती जीन गुडइनफ यांच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का? प्रीति जिंटा बद्दल बरच काही नक्की वाचा – Bolkya Resha", "raw_content": "\nप्रीति जिंटा व पती जीन गुडइनफ यांच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का प्रीति जिंटा बद्दल बरच काही नक्की वाचा\nप्रीति जिंटा व पती जीन गुडइनफ यांच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का प्रीति जिंटा बद्दल बरच काही नक्की वाचा\nप्रीति जिंटा व पती जीन गुडइनफ यांच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का प्रीति जिंटा बद्दल बरच काही नक्की वाचा\nप्रीती झिंटा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा जन्म जानेवारी ३१, १९७५ रोजी शिमला येथे झाला. तिने हिंदी भाषे शिवाय तेलुगु, पंजाबी आणि इंग्लिश भाषा चित्रपट सुद्धा अभिनय केला आहे. शिमला मधील कॉन्वेंट ऑफ़ जीज़स एंड मेरी बोर्डिंग विद्यालय येथून शिक्षण घेतले. पुढे सेंट बेडेज़ कॉलेज मधून गुन्हेगारी मानसशास्त्रातून पदवी घेतली.\nप्रीति जिंटा यांचे वडील इंडियन आर्मी मध्ये मोठे अधिकारी होते. प्रीती १३ वर्षांची असतानाच एका कार अपघातात गेले. प्रीतीला दीपांकर आणि मनीष असे दोन भाऊ आहेत. दीपांकर इंडियन आर्मी मध्ये तर मनीष कॅलिफोर्नियात सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.\n१९ फेब्रुवारी २०१६ रोजी तिने जीन गुडइनफ ह्या आपल्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड सोबत लॉस अँजेलिस येथे लग्न केलं. जीन गुडइनफ हे एन लाईन पॉवर एनर्जी ह्या यू.एस. मधील कंपनीत सिनिअर व्हॉइस प्रेसिडेंट आहेत.\nप्रीती जिंटाने १९९८ साली दिल से या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दिल से तसेच त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या सोल्जर या चित्रपटांसाठी प्रीतीला सर्वोत्तम नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.\nतिच्या दिल चाहता है, कल हो ना हो आणि सलाम नमस्ते यासारख्या चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या आहेत.दोन्ही गालां वरच्या खोल खळ्या आणि मधाळ डोळे ही प्रीती झिंटा हीची जमेची बाजू मानली जात असे.\n(जीन गुडइनफ यांची संपूर्ण फॅमिली जेंव्हा भारतात आली तेंव्हाच हा फोटो २०१७ च्या डिसेंबर महिन्यातील हे फोटो आहेत)\nपरंतु २००६ पासून प्रितीने सिनेमांत काम करण जवळपास बंद केलं आणि ती इंडियन प्रीमिअर लीग IPL मध्ये पंजाब च्या क्रिकेट टीमची मालक बनली.\nश्रीदेवी यांच्या जीवनातील संपूर्ण माहिती फोटोसह\nअभिनेत्रीं पेक्षाही सुंदर आहेत ह्या कॉंग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/wanchitanche-vartaman-news/three-main-aspects-about-the-indian-nation-1745872/", "date_download": "2018-11-21T00:33:57Z", "digest": "sha1:FUXWCAFOPDER2NBH4JIPCO4ULHI7UAX5", "length": 28732, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "three main aspects About the Indian nation | सर्वसमावेशक राष्ट्रवादाच्या पूर्वअटी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअनुदान दुसऱ्याच्या खात्यात जमा, तलाठय़ास मारहाण, आरोपीस अटक\nअश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी तपास अधिकारी बदलण्याची मागणी\nझेविअर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन अनधिकृत\nमाजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे बेकायदा बांधकाम तोडले\nचिमुकलीच्या अन्ननलिकेतून ‘सेफ्टी पिन’ काढली\nहिंदू धर्माच्या ब्राह्मिनिकल सनातनवादास आज आत्मपरीक्षणाची व सुधारणेची गरज आहे.\nराज्यघटना हा राष्ट्रीय ग्रंथ, तरीही गीताच भेट देणारे राज्यकर्ते आज आहेत.. राज्यघटनेतील मूल्ये आणि तत्त्वे यांची संगती राष्ट्रीयत्वाशी आहे, हे समजून घेतले जात नाही.. अशा वेळी राज्यघटनेने आपल्याला दिलेली राष्ट्र-संकल्पना अबाधित ठेवणे, त्या संकल्पनेचे संरक्षण करणे, हे आपणा सर्वाच्या हिताचे आहे.\nआजचे भारतीय राष्ट्र हे अनेक निरनिराळ्या आणि काही परस्परविरोधी विचारसरणींच्या संवादातून घडलेले आहे. भारतीय राष्ट्राबद्दलचे तीन प्रमुख दृष्टिकोन आपणास पाहावयास मिळतात. ते म्हणजे- राष्ट्राची धार्मिक संकल्पना, समाजवादी संकल्पना आणि वैयक्तिक हक्कावर आधारित सर्वसमावेशक संकल्पना. अखेरीस सर्व व्यक्तींना समान हक्कदेणारी आणि त्याला पाया मानणारी सर्वव्यापी राष्ट्राची संकल्पना १९५० साली घटनेमधून मान्य झाली. धर्माधिष्ठित राष्ट्र ज्यांना हवे होते, त्यांना पाकिस्तानच्या निर्मितीमुळे काही प्रमाणात यश मिळाले. भारतीय राज्यघटनेने धार्मिक संकल्पनेचा सारासार विचार करून, धर्मस्वातंत्र्य हा मूलभूत हक्कसर्व भारतीयांना दिला. मात्र त्याच वेळी, राज्यव्यवस्थेचा पाया धर्मावर आधारित नसेल, हेही स्पष्ट केले. या संदर्भात कुठेही शंकेला वाव राहू नये, म्हणून राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत किंवा सरनाम्यात ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द समाविष्ट करण्यासाठी घटनादुरुस्तीही केली. त्याच घटनादुरुस्तीद्वारे, प्रास्ताविकेत ‘समाजवादी’ हा शब्दही समाविष्ट झाला.\nअशा प्रकारे आपली राज्यघटना विविध दृष्टिकोनांना स्थान देणारी ठरली. राज्यघटनेच्या आजच्या स्वरूपाप्रमाणे, भारत हे ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य’ बनले. ते ‘सार्वभौम’ आणि ‘गणराज्य’ आहे, कारण राष्ट्राची सत्ताशक्ती अंतिमत: लोकांकडेच आहे. ते ‘लोकशाही गणराज्य’ आहे, कारण लोकांनी निवडलेले प्रतिनिधी राज्ययंत्रणा चालवितात. तसेच, जरी प्रत्येक भारतीयास धर्मस्वातंत्र्य असले तरी राज्ययंत्रणेचा पाया धार्मिक तत्त्वांवर आधारलेला नाही, त्याअर्थी आपण ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र आहोत. आपली राज्ययंत्रणा आर्थिक समतेसाठी कटिबद्ध राहणारी आहे, या अर्थाने आपण ‘समाजवादी’ राष्ट्र आहोत. आपल्या राज्यघटनेने मूलभूत हक्कांची हमी सर्व लोकांना दिली आहेच व त्यामागची तत्त्वे हे आपल्या राज्ययंत्रणेचे ध्येयसुद्धा आहे. प्रास्ताविकेत नमूद केलेली ही तत्त्वे म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता.\nआम्ही १९५० पासून राज्यघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत; परंतु या संदर्भात काही प्रगती होऊनही घटनेने न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यावर आधारित समाजासाठी दिलेले वचन व कृती यांत तफावत आहे. त्या अर्थाने भारत अजूनही राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेतच आहे. ही तफावत का आहे हे समजून घेण्यासाठी ‘राष्ट्रीयत्व’ आणि ‘राष्ट्रवाद’ (नॅशनॅलिटी आणि नॅशनॅलिझम) यांकडे बारकाईने पाहणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘राष्ट्रीयत्व’ आणि ‘राष्ट्रवाद’ यांमधील फरक स्पष्ट करताना म्हणतात की, या दोन संकल्पनांचा संबंध दोन भिन्न जाणिवा किंवा मानवी मनाच्या दोन भिन्न अवस्थांशी आहे. राष्ट्रीयत्व हे लोकांना एकत्र ठेवणाऱ्या अनुबंधाच्या किंवा नात्याच्या जाणिवेतून येते, तर राष्ट्रवाद हा ‘अशा रीतीने अनुबंध असलेल्या साऱ्या लोकांना सामावून घेण्यासाठी एक राष्ट्र असायला हवे’ या जाणिवेशी व अभिलाषेशी संबंधित आहे. राष्ट्रीयत्वाची जाणीव नसेल, तर राष्ट्रवादाची जाणीव (किंवा राष्ट्रही) अस्तित्वात नसेल. राष्ट्रवादाची ज्योत जागृत ठेवण्यासाठी, आपल्या भूभागात आपण सारे जण राष्ट्रीयत्वाच्या अनुबंधाने एकत्र आहोत, याची जाणीव हवीच.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते हा अनुबंध किंवा राष्ट्रीयत्वाची जाणीव ही समाजव्यवस्था किती न्यायपूर्ण आहे आणि समाजव्यवहारांत प्रत्यक्ष किती समानता आहे, यावर अवलंबून असते. एक भाषा, एकच वंश, एक संस्कृती किंवा निव्वळ भूभाग हे (हिंदुराष्ट्रवादी ज्यांचा आधार घेतात, ते) घटक राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करण्यास जरी जरुरी असले, तरीही तेवढेच पुरेसे नाहीत किंवा अपुरे आहेत. समानता मान्य करणे, एकमेकांशी संवाद ठेवणे, सहभागी होणे आणि एकमेकांची भागीदारी मान्य करणे (एकमेकांच्या सुखदु:खांत वाटेकरी होणे) ही राष्ट्रजीवनाची गुरुकिल्ली आहे. ही भागीदारी असेल, तर सारे माझे बांधव आहेत, ही भावना निर्माण होईल व हीच बंधुत्वाची भावना राष्ट्रीय भावना निर्माण करेल. म्हणजे, समाजात समानता व बंधुत्व नसेल तर राष्ट्रीय भावनाही अपुरी असेल.\nमात्र खेदाने म्हणावे लागते की, आपण सारे समान आहोत या जाणिवेतून संवाद, सहभाग आणि भागीदारी या बाबींचा अभाव ‘हिंदुराष्ट्रा’च्या संकल्पनेत दिसतो. दलितांविषयी समानतेचा अभाव दिसतो. त्याचप्रमाणे मुस्लीम आणि ख्रिश्चन यांना परके किंवा बाहेरचे मानून, त्या धर्मीयांनी सार्वजनिक जीवनात हिंदूंच्याच संस्कृतीप्रमाणे वागले पाहिजे, अशी अपेक्षा त्या संकल्पनेनुसार केली जाते. समानता व बंधुभाव यांना राष्ट्राचा आधार मानण्याऐवजी, फक्त ‘एक भूमी’, ‘एक संस्कृती’, ‘एक भाषा’, ‘एक वंश’ यातून एकता येईल, ही अपेक्षा करतो.\nहे झाले संकल्पनेच्या पातळीवर; परंतु याच संकल्पनेला काही क्षेत्रांत मूर्तरूप देण्याचा सध्या प्रयत्न काही लोकांकडून आणि विशेष म्हणजे राज्ययंत्रणेकडूनही हळूहळू सुरू असलेला दिसतो. यामुळे समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या राज्यघटनेच्या तत्त्वांचे अवमूल्यन होत आहे. या तत्त्वांच्या अवमूल्यनाची काही उदाहरणे देता येतील. वेदिक पायावर राष्ट्र उभे करण्याची भाषा किंवा सरकारच्या प्रमुखांनी अन्य राष्ट्राच्या प्रमुखास गीतेची प्रत भेट देणे. एका ज्येष्ठ मंत्रिमहोदयांनी गीता हा राष्ट्रीय ग्रंथ असावा, अशी सूचना करणे आणि महाराष्ट्र सरकारने लागोपाठ जणू त्याचीच अंमलबजावणी म्हणून, महाविद्यालयांमध्ये गीतेच्या प्रतींचे वाटप करा आणि या ग्रंथातील शिकवण विद्यार्थ्यांपर्यंत न्या, असा सूचनावजा आदेश काढणे. एका हिंदू धार्मिक नेत्याची नेमणूक मुख्यमंत्रिपदावर करणे, हिंदू साधू-महाराजांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देणे, विशिष्ट विचारसरणी मान्य करणाऱ्या समाजातील लोकांचाच भरणा विविध सरकारी मंडळे वा अन्य ठिकाणी करणे, ही धर्मनिरपेक्षता डावलण्याची निव्वळ काही उदाहरणे. तीच स्थिती समानतेची आहे. जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांविरुद्ध बोलले जात असले तरी समानता प्रस्थापित करण्याचे काम हे महत्त्वाचे मानले जात नाही. त्यामुळे दलितांवर अत्याचार व हिंसाचार झाला तरी त्याच्या निषेधाचा शब्दही हिंदू संघटना काढत नाहीत. व्यक्ती व प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची घसरणसुद्धा, सतत नजर व नियंत्रण ठेवण्यापासून सुरू झाली आहे. बंधुतेच्या तत्त्वाचे अवमूल्यनही होतेच आहे. धार्मिक गटांतील तणावाला कारणीभूत असणारा तिरस्कार वाढतो आहे आणि त्यातून ऊना जिल्ह्य़ात झाले तसे दलितांवर किंवा अन्यत्र मुस्लीम आणि ख्रिस्ती समाजांविरुद्ध हिंसाचाराच्या घटना होत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, राष्ट्रवादी भावना बनण्यामागे समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव ज्याची गरज आहे, त्याची उणीव कृतीतून दिसते आहे.\nहिंदू धर्माच्या ब्राह्मिनिकल सनातनवादास आज आत्मपरीक्षणाची व सुधारणेची गरज आहे. इतिहासात जेव्हा हा ब्राह्मिनिकल हिंदू सनातन धर्मच संकटात होता, तेव्हा त्यात बदलही घडवले गेले होते. बुद्धधम्मातील अहिंसा, संन्यास आणि योग यांसारख्या संकल्पना आपल्याशा करून सनातन ब्राह्मिनिकल हिंदू धर्मात सुधारणा झाली. ब्रिटिश अमलाखालील काळात हिंदू कुटुंबव्यवस्थेतील सुधारणा मान्य झाल्यामुळे सती प्रथा, बालविवाह बंद आणि विधवा विवाह मान्य होऊ शकले; परंतु दु:खाची बाब ही की, लाल मणी जोशी यांनी नोंदविल्याप्रमाणे, या ब्राह्मिनिकल पायावरील धर्मातील जातिव्यवस्था आणि शिवाशिव यांमध्ये बदल आणण्यास पाठिंबा दिला नाही.\nधर्माने दिलेले विशेषाधिकार आणि उच्च स्थान यांचा त्याग करावा लागेल, म्हणून हे बदल होऊ दिले नाहीत. वास्तविक राष्ट्राला समर्थ, समृद्ध करण्याची आस हिंदू आणि अन्य धर्मीय अशा सर्वानाच आहे; परंतु समानता, स्वातंत्र्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या संकल्पनांचा पाया प्रत्यक्षात मान्यच होत नसेल, तर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे, ती आस अपूर्णच राहते. अस्पृश्य किंवा मागास जाती म्हणून ज्यांना दूर ठेवले गेले, त्यांना हा विषम सामाजिक रचनेवर आधारित हिंदू राष्ट्रवाद अपुरा वाटतो. तसेच मुस्लीम वा ख्रिश्चनांना दुय्यम नागरिकत्व स्वीकारावेसे वाटत नाही. दुजाभाव वाढत राहिला, तर त्याचे रूपांतर संघर्षांत आणि असंतोषात होण्याची दाट शक्यता असते. इतिहास आपल्याला हेच सांगतो की, दमन आणि बळजबरी यांनी एकोपा साधत नाही. त्यामुळेच, राज्यघटनेने आपल्याला दिलेली राष्ट्र-संकल्पना अबाधित ठेवणे, त्या संकल्पनेचे संरक्षण करणे, हे आपणा सर्वाच्या हिताचे आहे. यामुळेच आपण सारे एकोप्याने समृद्धीकडे वाटचाल करू शकू.\nपुढल्या आठवडय़ात आपण, दलित राजकारण किंवा दलितांच्या संघटित कृतींमागे विचारसरणीचा आधार याची चर्चा करणार आहोत.\nलेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुप्रतिष्ठ प्राध्यापक, तसेच ‘असोसिएशन फॉर सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी’चे अध्यक्ष आहेत.\n(पुढील आठवडय़ापुरते, हे सदर शुक्रवारऐवजी गुरुवारी प्रकाशित होईल.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nमोदी सरकारने सीबीआयला 'प्रायव्हेट आर्मी' बनवले : काँग्रेस\nतिहार तुरुंग 'सेफ', ब्रिटनच्या कोर्टाचा निर्वाळा; विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\nआई रागावण्याच्या भीतीने आठ वर्षांच्या मुलाचे पलायन\nआफ्रिकेतील मालावी हापूस पुण्यातील फळबाजारात दाखल\nबावखळेश्वर मंदिरावर कारवाई सुरू\nमुंबईची कूळकथा : साष्टीचे गवेषण\nपाण्याचा वाढीव कोटा मंजूर करा\nअंतर्गत मेट्रोची उन्नत भरारी\n५८४ मुजोर प्रवाशांना तडाखा\nमुंबईत हवेची गुणवत्ता घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-194899.html", "date_download": "2018-11-21T00:33:06Z", "digest": "sha1:W774V5WSQBNY2DKSQTYYRYWWR74ZALPS", "length": 33934, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिक्षणाच्या लोकशाहीकरणाचे उद्गाते", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक\nभारतात शिक्षणाच्या लोकशाहीकरणाची मागणी सर्वांत प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला केली होती. त्यांचा सर्वाधिक भर प्रामुख्याने उच्च शिक्षणावर होता. बाबासाहेब शिक्षणाकडे फक्त आर्थिक विकासाचे साधन म्हणून बघत नव्हते; तर ते शिक्षणाकडे सामाजिक आणि राजकीय जागृतीचा मार्ग म्हणून बघत होते. व्यक्तीला शिक्षण मिळून त्याचे सबलीकरण व्हावे आणि सबलीकरणातून त्याला मानसिक गुलामगिरीतून, अन्यायातून मुक्ती मिळावी, असे बाबासाहेबांचे स्वप्न होते. भारत आज महासत्ता बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे; परंतु त्यासाठी अणवस्त्रे अथवा दोन अंकी विकास दर गाठणे पुरेसे नाही; तर भारतात ज्ञानाधिष्टित समाज निर्माण करावा लागणार आहे. सध्या एकविसाव्या शतकातील नवीन शिक्षण धोरण ठरवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारकडून सुरू झालेली आहे. अशा वेळी बाबासाहेबांचे याबाबतचे विचार समजून घेणे महत्त्वाचे आणि औचित्याचे ठरणारे आहे.\nगेल्या दोन दशकांपासून म्हणजे जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण अवलंबल्यापासून भारतातील शिक्षण व्यवस्था संक्रमणावस्थेतून जात आहे. २००८ पासून साधारणपणे शिक्षणामध्ये संख्यात्मक व गुणात्मक बदल घडविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे. एकविसाव्या शतकातील शिक्षण धोरण ठरवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. हे धोरण ठरवताना विसाव्या शतकात बाबासाहेबांनी मांडलेले शिक्षणासंबंधीचे विचार मार्गदर्शक ठरणारे आहेत.\nअलीकडील काळात शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कायापालट घडवून आणला जात आहे. अनेक बाबतीत हे बदल दिसून येत आहेत. विशेषतः ११ व्या आणि १२ व्या पंचवार्षिक योजनेत शिक्षण क्षेत्रावर फार मोठा भर देण्यात आलेला दिसतो. अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षणाची संख्यात्मक वाढ आणि १२ व्या पंचवार्षिक योजनेत शिक्षणाचा गुणात्मक विकास याला प्राधान्य देण्यात आले आहे. दुसरीकडे गेल्या एक दशकात जगामध्ये उच्च शिक्षणासंदर्भात होत असलेल्या काही आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांनुसार उच्च शिक्षण देणार्‍या संस्थांची गुणवत्तेनुसार जी क्रमवारी केली जात आहे, त्यामध्ये जगातील पहिल्या २०० शिक्षणसंस्थांमध्ये एकाही भारतीय संस्थेचे नाव नाही. भारतातील उच्च शिक्षणामधील ग्रॉस एन्रॉलमेंट रेशो हा जगाच्या आणि इतर आशियाई देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. ही नक्कीच दुर्दैवाची गोष्ट आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे शिक्षणक्षेत्राचे लोकशाहीकरण भारतात घडून आलेले नाही.\nसध्या भारतातील शिक्षण क्षेत्राला दोन मोठ्या समस्या भेडसावत आहेत. त्यापैकी एक म्हणजे शिक्षणाचा संख्यात्मक विकास आणि दुसरी आहे शिक्षणाचा गुणात्मक विकास. या दोघांचाही संबंध शिक्षणाच्या लोकशाहीकरणाशी थेट संबंधित आहे. आपल्याकडे शिक्षणाचे लोकशाहीकरण झाले असते तर शिक्षणाची सर्वांना समानसंधी मिळाली असती आणि देशाचा शैक्षणिक प्रसार घडून आला असता. आजही भारतात साधारणतः ८० टक्के लोकसंख्या ही उच्च शिक्षणाच्या अखत्यारित नाही. शिक्षणाच्या लोकशाहीकरणाची मागणी सर्वांत प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला केली होती. त्यांचा सर्वाधिक भर प्रामुख्याने उच्च शिक्षणासाठी होता.\nसध्या भारत हा महासत्ता बनण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. पण यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, भारत केवळ अणवस्त्रांच्या आधारावर किवा दोन अंकी विकासाचा दर गाठल्यामुळे महासत्ता बनणार नाही, तर त्यासाठी भारतात ज्ञानाधिष्ठित समाज तयार करावा लागेल. जपानचा विकास त्याचे उत्तम उदाहरण असून या देशाने प्रामुख्याने शिक्षणात सर्वाधिक गुंवतणूक केली व आपला विकास साधला. आज आफ्रिका खंडातील अनेक मागासलेले देशसुद्धा शिक्षणासाठी मोठा खर्च करत आहेत. याचाच अर्थ ज्ञानाधिष्टित समाज बनवण्याच्या माध्यमातूनच राष्ट्र हे महासत्ता बनू शकते. अशा दृष्टिकोनातून आज आपल्याकडे शिक्षणावर भर दिला जात आहे. आज ज्या सुधारणा आपण घडवून आणतो आहोत, त्या सुधारणांची सूचना बाबासाहेबांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच दिल्या होत्या. म्हणूनच बाबासाहेबांचे याबाबतचे विचार आज समजून घेणे खूपच महत्त्वाचे ठरते. बाबासाहेब शिक्षणाकडे फक्त आर्थिक विकासाचे साधन म्हणून बघत नव्हते; तर ते शिक्षणाकडे सामाजिक आणि राजकीय जागृतीचा मार्ग म्हणून बघत होते.\nभारतीय तरुणांना आज शिक्षणासाठीचा ओढा प्रामुख्याने अमेरिकेकडे आहे. हा देश शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र मानला जातो आहे. आज प्रत्येकाला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे असते. परंतु, याची जी परंपरा आहे ती प्रामुख्याने बाबासाहेबांनी सुरू केली. शिक्षणासाठी अमेरिकेचे महत्त्व ओळखणारे हे पहिले भारतीय व्यक्ती होते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या व्यक्ती प्रामुख्याने इंग्लंडमध्ये जात असत. महात्मा गांधी, पंडित नेहरू हे इंग्लंडमध्ये गेले; पण बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव अपवाद होते जे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. याबरोबरच बाबासाहेबांनी आपल्या जीवनात शिक्षण क्षेत्रात विविध भूमिका पार पाडल्या. विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक अशा सर्व भूमिका त्यांनी अतिशय समर्थपणे पार पाडलेल्या दिसतात. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे महत्त्व आणि योगदान म्हणूनच खूप महत्त्वाचे ठरते.\nआजचे युग हे सबलीकरणाचे आहे. व्यक्ती हा संपूर्ण व्यवस्थेचा केंद्रबिंदू बनला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचे सबलीकरण साधण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मानवाधिकार, व्यक्तीची सुरक्षा याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आज राष्ट्राच्या सुरक्षिततेपेक्षा व्यक्तीची सुरक्षितता, व्यक्तीचे अधिकार जास्त महत्त्वपूर्ण बनलेले आहेत; परंतु शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या सबलीकरणाची ही संकल्पनाच मुळात बाबासाहेबांनी प्रथम मांडली होती, हे लक्षात घ्यावे लागेल. ते शिक्षणाकडे सबलीकरणाचे साधन म्हणून पहात असत. बाबासाहेबांचे दोन उद्देश होते, एक तर सबलीकरण आणि दुसरे म्हणजे मुक्ती. व्यक्तीला जर शिक्षण मिळाले तर त्याचे सबलीकरण होईल आणि सबलीकरण झाले म्हणजेच व्यक्तीची मुक्ती होईल, असे त्यांचे म्हणणे होते. ही मुक्ती मानसिक गुलामगिरीतून, अन्यायातून होणे त्यांना अपेक्षित होते.\nभारतातील सामाजिक प्रश्न हे ऐतिहासिक काळापासून प्रामुख्याने जमिनीच्या अधिकारांशी संबंधित आहेत. येथे जमिनीचा अधिकार पारंपरिकरित्या उच्च वर्णियांकडे राहिल्याने मागासवर्गीयांना जमिनीच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले होते. त्यामुळे या वर्गाचा विकास घडवून आणायचा असेल तर तुमच्याकडे दोन मार्ग आहेत, असे बाबासाहेब म्हणायचे. त्यातील एक म्हणजे संपूर्ण भारतातील जमिनींचे राष्ट्रीयीकरण करा आणि त्याचे पुन्हा विभाजन करा. व दुसरा मार्ग म्हणजे शिक्षणाचा होय, हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी शिक्षणाचा आधार घेतला व त्यावर भर देण्यास सुरुवात केली.\nआजच्या संपूर्ण शिक्षणामध्ये मुख्य मुद्दा कौशल्य विकासाचा आहे. यासाठी २००९ मध्ये केंद्र सरकारने नॅशनल स्किल डेव्हलमेंट कौन्सिलची स्थापना केली. आजही शिक्षणासंदर्भात जे जे प्रस्ताव येतात, त्यामध्ये कौशल्य विकासावर अधिक भर दिलेला दिसतो. याचे कारण म्हणजे शैक्षणिक संस्थांमधून देण्यात येणारे शिक्षण आणि बाजारापेठांची मागणी यामध्ये फार मोठे अंतर आहे. त्यामुळे आज शिक्षण घेऊन विद्यार्थी बाजारपेठेत जातात तेव्हा त्यांना या ज्ञानाची उपयुक्तता होत नाही. शिक्षण कुचकामी ठरते. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढते. म्हणून सध्या कौशल्यविकासावर भर दिला जात आहे; परंतु शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य विकसित केले गेले पाहिजे, ही मागणीदेखील पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी केली होती. आपण २००९ मध्ये ‘राईट टू एज्युकेशनङ्क हा कायदा केला, अशा प्रकारच्या सक्तीच्या शिक्षणाची मागणी बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष या त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पहिल्यांदा केली होती. अशी मागणी करणारा हा भारतातील पहिला राजकीय पक्ष होता. त्यामुळे २००९ मध्ये आलेल्या शिक्षण हक्क कायद्याचे मुख्य श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते.\n२००८ पासून आपण शिक्षणाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विकासावर भर देत आहोत. पण बाबासाहेबानी १९२० च्या दशकामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये उच्च शिक्षण देणारी विद्यापीठे असली पाहिजेत अशी मागणी केली होती. उच्च शिक्षणाचा प्रसार वाढेल तेव्हा लोकांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठीच संख्यात्मक विकासाची मागणी देखील बाबासाहेबांकडून पहिल्यांदा झाली होती. बाबासाहेबांना भारतामध्ये तर्कसंगत, विवेकशील समाज निर्माण करायचा होता. प्रत्येक गोष्टीकडे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे असे त्यांना वाटत होते. कारण भारताच्या पारंपरिक शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव होता. त्यामुळे अंधश्रद्धेला चालना मिळत होती. भारतीय राज्यघटनेमध्ये देखील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे हे कर्तव्य मानले गेले आहे. परंतु इतक्या वर्षांनंतरही आज हा वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण करण्यात आपल्याला अपयश आले. त्यामुळेच डॉ. दाभोलकरांसारख्या व्यक्तीला आपल्याला गमवावे लागले. डॉ. बाबासाहेबांना समस्त भारतीयांना वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वाळवायचे होते आणि त्यादृष्टीने शिक्षणाचा प्रसार, प्रचार आणि वापर करणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते.\nबाबासाहेबांनी शिक्षणा सदंर्भातल्या अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला होता. प्राध्यापकांची कर्तव्य काय असली पाहिजेत शिक्षणसंस्थांमध्ये वस्तीगृहांचे स्थान काय असले पाहिजे शिक्षणसंस्थांमध्ये वस्तीगृहांचे स्थान काय असले पाहिजे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किती दिली गेली पाहिजे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किती दिली गेली पाहिजे या संदर्भातला अतिशय सविस्तर तपशील त्यांनी आपल्या अनेक लेखांमधून मांडला आहे. हे संदर्भ कालातीत आहेत. आजच्या बदलत्या काळातही ते अतिशय महत्त्वाचे आणि मार्गदर्शक ठरणारे आहेत. शिक्षणाच्या लोकशाहीकरणाचे बाबासाहेबांचे स्वप्न होते, हे स्वप्न आजही पूर्ण झालेले नाही. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पण जोपर्यंत भारतात शिक्षणाचे लोकशाहीकरण होत नाही, तोपर्यंत या देशात ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण होणार नाही आणि तोपर्यंत देश महासत्ता बनणार नाही. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बाबासाहेबांच्या संदर्भात असे म्हटले आहे की, ‘तुम्ही आज ज्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा करणार आहेत, त्यांचा संदर्भ बिंदू म्हणून बाबासाहेबांकडे पहावे लागेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Dr.babasaheb Ambedkarचैत्यभूमीडाॅ.बाबासाहेब आंबेडकरदादरमहापरिर्निर्वाण दिनशैलेंद्र देवळाणकर\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/2018/08/page/3/", "date_download": "2018-11-20T23:41:57Z", "digest": "sha1:U2WHMLX7PVJ4XVNEHZD2U5E376G7DLHL", "length": 13981, "nlines": 80, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "August 2018 – Page 3 – Bolkya Resha", "raw_content": "\n“गोट्या” मराठी मालिकेतील प्रमुख बालकलाकार आता काय करतोय पाहण्यासाठी\n” बीज अंकुरे अंकुरे…” हे गोट्या मालिकेचे शीर्षक गीत ऐकले की जुन्या आठवणी ताज्या झाल्यासारखे वाटते. बहुतेकांना ८० च्या दशकातील ही मालिका अजूनही आठवत असेल. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायक अरुण इंगळे यांनी गायले होते. तसे पाहता अशोक पत्की यांची बरीच गाणी संस्मरनियच ठरली आहेत त्यातलंच हे गीत. आईचे छत्र हरवलेल्या गोट्याला होणारा त्रास या मालिकेत दर्शवण्यात […]\nफेसबुकवर वेळ घालवून लाखो रुपये कमावता येतात. खोटं वाटतंय तर मग जाणून घ्या हि ३ मराठमोळी मुले कसे कमावतात.\nऋषिकेश मोरे, मोहित कोलंगडे आणि राहुल आरेकर ह्या तीन मुलांची हि कहाणी जे महिन्याला चक्क २ लाखांहून अधिक पैसे फेसबुकच्या माध्यमातून कमावतात. आपण सोशिअल मीडियावर कायम ऑनलाईन असतो, एखाद्याने म्यासेज केला कि लगोलग आपन रिप्लाय करायला तयारच असतो. फेसबुक वरील व्हिडिओ जोक्स आपण आपल्या मित्र मैत्रीण टॅग करतो कारण ते असतातच तितके भारी. पण कधी विचार केलाय कि आपण फालतू […]\n“मालगुडी डेज” मालिकेमधील हा बालकलाकार आता कसा दिसतो पाहून थक्क व्हाल\nदूरदर्शन वर “मालगुडी डेज” ही मालिका प्रसारित होत होती. ९० च्या दशकातील या मालिकेचे जवळपास ३९ भाग प्रदर्शित झाले होते. प्रसिद्ध आर के लक्ष्मण यांनी या मालिकेचा कार्यभार सांभाळला होता. या मालिकेचे शीर्षक गितही बहुतेकांना आठवत असावे. मालिकेला आणि शीर्षक गीताला भरपूर पसंती देखील मिळाली होती. याच मालिकेचे सोनी वाहिनीवर पुनःप्रसारण देखील करण्यात आले होते. मालिकेत “स्वामी ” नावाचा मुलगा […]\nपार्लरमध्ये घडले असे काही ..ह्या अभिनेत्रींने दाखवलेल्या हिमतीमुळे मुंबईतील ३०० लहान मुलींना अमेरिकेत नेण्यापासून रोखता आले\nतब्बल ३०० मुलींची तस्करी होत होती. 10 ते 12 वयोगटातील लहान मुलींना एका पार्लरमध्ये मेकअप करून त्यांचे फोटो काढले जात असताना अभिनेत्री प्रीती सूद हिने पाहिले. अत्यंत गरीब घरातील ह्या मुलींना इतका चांगला पोशाख आणि फोटोशूट का केलं जातंय हे तिला समजेना. ते जाणून घेण्यासाठी ती पार्लर मधील व्यक्तींना कोठे शूटिंग आहे का असे विचारू लागली. पण पार्लर मधील लोक […]\n“झांसी की राणी” फेम ही मुलगी आता दिसतेय खूपच सुंदर.. पाहण्यासाठी फोटोवर\n“झांसी की राणी ” ही ऐतिहासिक मालिका झी टीव्हीवर प्रदर्शित झाली होती. या मालिकेत लहानपणीची राणी लक्ष्मीबाई म्हणजेच मनू ची भूमिका उल्का गुप्ता हिने साकारली होती. या आव्हानात्मक भूमिकेमुळे उल्काला भरपूर प्रसिद्धी मिळाली. इंडियन टेली अवॉर्ड सारखे बरीच मानांकनेही तिला मिळाली होती. उल्का गुप्ताचा जन्म १२ एप्रिल १९९७ साली बिहार येथे जरी झाला असला तरी बालपण मात्र मुंबईतच गेले. उल्काचे […]\n“या” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला तब्बल तीन महिने ठेवले होते डांबून.. तर बाळासाहेब ठाकरेंनी केली होती तिची मदत\n“फु बाई फु ” च्या सिजन सहा ची विजेती बनलेली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. याच रिऍलिटी शोमध्ये भाऊ कदम आणि सुप्रिया ने प्रेक्षकांना खळखळून हसविले .कुलवधू, पिंजरा, पुढचं पाऊल, होणार सून मी ह्या घरची सारख्या मालिकेत कधी खलनायिकेच्या तर कधी सोज्वळ सासुच्याही भूमिकेत ती दिसली. पण कधी काळी हीच अभिनेत्री एका मोठ्या संकटात सापडली होती ते तिने एका मुलाखतीत […]\nअशोक आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नापासूनचे कधीही न पाहिलेले हे १० फोटो आणि माहित नसलेल्या गोष्टी पाहण्यासाठी\n३०० हुन अधिक चित्रपट साकारणारे बहुगुणी, बहुरूपी कलाकार म्हणजे अशोक मामा. अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी नागपूर येथे झाला. त्यानंतर त्यांचं बालपण चिखलवाडी मुंबई येथे गेलं, तर शेठ डी.जी.टी. हाय स्कुल, गिरगांव मधून शिक्षण घेतलं. “जानकी” या मराठी सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर बऱ्याच काळानी त्यांना लीड रोल साकारायला मिळाला. त्याकाळी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर […]\nअभिनेता “विघ्नेश जोशी” यांच्या पत्नी आहेत या अभिनेत्री तसेच गायिका\nअभिनेते विघ्नेश जोशी यांनी अनेक मराठी नाटक, मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. झी मराठीवरील “जुळून येति रेशीमगाठी” या मालिकेतदेखील ते झळकले होते. तुझ्यावाचून करमेना या आणखी एका मालिकेचा ते एक भाग बनले आहे.यासोबतच अपराध मीच केला, दम असेल तर, एक अलबेला यासारख्या चित्रपट , नाटक क्षेत्रात देखील आपले नशीब आजमावले. केवळ अभिनेतेच नाही तर ते एक उत्तम लेखक, हार्मोनियम […]\nबॉलीवूडची हि प्रसिद्ध सुंदर अभिनेत्री बनतेय तिसऱ्यांदा आई.. फोटो होताहेत व्हायरल\nबॉलीवूड तसेच साऊथ इंडियन चित्रपटांत झळकणानी एके काळची सुप्रसिद्ध अभिनेत्री रंभा (विजयालक्ष्मी येड्डि) आता तिसऱ्यांदा आई बनणार आहे. काल तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले. काही तासातच हे फोटो खूप व्हायरल झाले. ५ जून १९७६ साली ती विजयवाड़ा, आन्ध्र प्रदेश येथे जन्मली. तेलुगू, तमिल, मलयालम, हिंदी, कन्नड़, बंगाली आणि भोजपुरी अश्या भाषेमध्ये तिने तब्ब्ल १३२ चित्रपट […]\nदिग्गज अभिनेते “मधुकर तोरडमल” यांची हि सुंदर कन्या करतेय मराठी चित्रपटात पदार्पण फोटो पाहण्यासाठी\nमधुकर तोरडमल यांनी अनेक चित्रपट नाटकात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. “तरुण तुर्क म्हातारे अर्क” मधील त्यांची भूमिका विशेष संस्मरनिय ठरली . अखेरचा सवाल, सौभाग्य, चाफा बोलेना यासारख्या नाटकांसोबत बाळा गाऊ कशी अंगाई, सिंहासन, आत्मविश्वास, जमलं हो जमलं यासारखे दमदार चित्रपट त्यांनी साकारले. २ जुलै २०१७ साली त्यांचे ८४ व्या वर्षी निधन झाले. तृप्ती तोरडमल ही दिवंगत अभिनेते, रंगकर्मी , […]\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/need-integration-all-transport-services/", "date_download": "2018-11-21T00:58:20Z", "digest": "sha1:IEAPNX2N277P4MWLL2AN3Y7YVBDDOLO6", "length": 37635, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Need For Integration Of All Transport Services | सर्व परिवहन सेवांच्या एकत्रीकरणाची गरज | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nसर्व परिवहन सेवांच्या एकत्रीकरणाची गरज\nसर्व परिवहन सेवांच्या एकत्रीकरणाची गरज | Lokmat.com\nसर्व परिवहन सेवांच्या एकत्रीकरणाची गरज\nमुंबई महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात कोठूनही कुठे तासाभरात पोहोचता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही गेली अनेक वर्षे दिली जात आहे.\nसर्व परिवहन सेवांच्या एकत्रीकरणाची गरज\nमुंबई महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात कोठूनही कुठे तासाभरात पोहोचता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही गेली अनेक वर्षे दिली जात आहे. पण रेल्वेखालोखाल महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या विविध महानगरपालिकांच्या परिवहन सेवांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालल्याने खासगी वाहनांची भर पडते आहे आणि त्यातून वाहतूककोंडी वाढते आहे. त्यामुळे एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व परिवहन सेवांचे एकत्रीकरण करण्याची, त्यांना राजकीय विळख्यातून मुक्त करण्याची गरज असल्याचे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी मांडले आहे.\nबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सध्या फक्त रेल्वेभोवती फिरते. कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) संपूर्ण क्षेत्रात ही एकमेव वाहतूक व्यवस्था पोहोचते. त्याला पर्याय म्हणून विविध महापालिकांच्या ज्या परिवहन सेवांचा विचार केला जातो, त्या गेल्या वीस वर्षांत सुधारण्याऐवजी, सक्षम होण्याऐवजी टप्प्याटप्प्याने कमकुवत होत गेल्या आहेत. बसची खरेदी, त्यांच्या सुट्या भागांची खरेदी, डिझेलची कंत्राटे, दुरुस्ती-देखभाल आणि नोकरभरती अशा सर्वत्र क्षेत्रांतील राजकीय हस्तक्षेप, त्यांचे आणि अधिकाऱ्यांचे गुंतलेले हितसंबंध याला कारणीभूत आहेत. त्याच त्याच कंत्राटदारांची धन करण्याचा उद्योग या व्यवस्थेला, सेवेला पंक्चर करतो आहे. एका परिवहन सेवेने दुसºयाच्या हद्दीत शिरण्यावर निर्बंध घातले जातात. मार्ग परस्परांना देताना खळखळ केली जाते. त्याचवेळी आपली सेवा मात्र सुधारली जात नाही. त्यामुळे मग रिक्षा, टॅक्सी, जीप, खासगी टॅक्सी, बससेवा, स्वत:ची वाहने यांचे पेव फुटते. त्यांची संख्या रस्तोरस्ती वाढत गेल्याने वाहतुकीचे प्रश्न निर्माण होतात, ते वेगळेच.\nयासाठी गरज आहे, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर यासारख्या महापालिकांच्या परिवहन सेवांच्या एकत्रीकरणाची. संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रासाठी एकच वाहतूक सेवा किंवा एकच वाहतूक प्राधिकरण तयार झाले, तरच प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून, त्यांच्या गरजा समजावून घेऊन बस चालवल्या जातील.\nएखाद्या नगरसेवकाचा, परिवहन समिती सदस्याचा किंवा परिवहन व्यवस्थापकांचा हट्ट म्हणून एखादा मार्ग चालवणे आपसूक बंद होईल. प्रत्येक कंत्राटात हात मारणे बंद होईल.\nसध्या रस्ते, उड्डाणपुलांची वेगवेगळी कामे, प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. हा झाला पायाभूत सुविधांचा भाग. पण यात महत्त्वाचे आहे, परिवहन सेवांची हद्द संपवण्याचा कठोर मार्ग स्वीकारणे. एकाही पालिकेची परिवहन सेवा फायद्यात नाही. ज्या पद्धतीने ती चालवली जाते ते पाहता ती नफ्यात येणे शक्यही नाही. मेट्रोचे सर्व प्रकल्प प्रत्यक्षात आले, तर या सेवा आणखी डबघाईला येतील. त्यामुळे आताच निर्णय घेऊन सर्व सेवा एकत्र केल्या, तर रिक्षा-टॅक्सीच्या अवास्तव संख्येला लगाम बसेल. त्यांनाही त्यांची सेवा, दर्जा सुधारावी लागेल.\nअशी व्यवस्था तयार करण्याचे अहवाल दीर्घकाळापासून तयार आहेत. त्यांची अंमलबजावणी केली, तर अनेक प्रश्न सुटतील.\n>परिवहन सुधारणेसाठी ‘त्रिसूत्रीची’ आवश्यकता\nयासंदर्भात जे मंत्री असतील त्या मंत्र्यांनी जर समाजसेवा म्हणून परिवहनकडे बघितले तर नक्कीच लाभ मिळेल. जर एखादा अपघात झाल्यास त्या कुटुंबीयांच्या मागे या राज्याचे सरकार म्हणून किती पाठीशी उभे राहू शकते ते समाजाला सांगितले जाणे गरजेचे आहे. जर सरकारी सुरक्षा आणि इतर गोष्टीत वेळेवर मदत मिळाली तर समाजाचा परिवहन सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल.\nसद्यस्थितीत बहुतांशी बस स्थानकांची अवस्था बिकट आहे. महिला प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाची शौचालये नाहीत. अनेक बसस्थानकांवर लांबूनच दुर्गंधी येत असल्याने प्रवासी नाक दाबूनच प्रवास करतो. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे.\nआज प्रत्येक बसस्थानकाबाहेर खासगी गाड्यांच्या वाढत्या मुजोरीला लगाम घालणे आवश्यक आहे. परिवहन अधिकारी वर्गाने आपले हितसंबंध जपण्यापेक्षा कारवाईवर लक्ष केंद्रित केल्यास परिवहन सेवेचे चित्र नक्कीच बदलले जातील. परिणामी या सेवेला ‘अच्छे दिन’ येतील.\n- जितेंद्र थोरात, कसारा\n>मनमानी कारभाराचा परिवहनला फटका\nसंपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पंक्चर झाली आहे. याला एकमेव कारण त्या त्या ठिकाणचे खादाड राजकारणी व भ्रष्ट प्रशासन व्यवस्था आहे. एकेकाळी बेस्टसारख्या चांगल्या सेवेची अधिकाºयांच्या मनमानी कारभाराने सत्ताधाºयांच्या साथीने वाट लागली. सध्या बेस्टमध्ये ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’, अशी अवस्था आहे. निवृत्त कर्मचाºयांना द्यायला पैसे नाही, कामगारांना वेळेवर पगार नाही. रस्त्यावर बेस्ट बस नाही, अशा अवस्थेमुळे खासगीकरण करून आगारांच्या जमिनी विकण्याचे कट शिजत आहे. यासाठी एखादा तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी पाहिजे. एन.एम.एम.टी. अर्धीअधिक रोजंदारी कामावर चालते. तेच हाल टीएमटी आणि केडीएमटी यांचेही आहेत. यासाठी सर्व सेवांचे एकच प्राधिकरण व्हायला पाहिजे.\n- बबन दादाबा बारगजे, कळंबोली\nहल्ली स्वत:च्या वाहनातून फिरण्याची फॅशन रूढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहनांचा वापर कमी होत चालला आहे. मात्र, जरी सार्वजनिक वाहनातून प्रवास करायचा म्हटला, तर बस वेळेवर येत नाही; किंवा बस फेºया कमी प्रमाणात\nअसतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे लोक टाळतात. याचा परिणाम बसच्या आर्थिक स्थितीवर पडतो.\nत्यामुळे सार्वजनिक बससेवेच्या नियोजनात बदल व्हावेत, असे मला वाटते.\n- संदेश दत्तात्रेय मेस्त्री, अंधेरी.\nसार्वजनिक बससेवेचा वापर प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिक करतात. मात्र, या बससेवेचे कोलमडलेले वेळापत्रक पाहता, बरेच जण जादा पैसे खर्च करून खासगी वाहतूक अवलंबतात. फेºयांतील अनियमितता, वाहतूककोंडी, तिकीट दराच्या तुलनेत सेवा न मिळणे या आणि अन्य कारणांमुळे सार्वजनिक बससेवा पंक्चर झाली आहे. संबंधित प्रशासनाने यात लक्ष घालून, सुधारणा घडवल्यास सार्वजनिक बससेवेलाही ‘अच्छे दिन’ येतील.\n- श्वेता शिंदे-जाधव, बोरीवली\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअखेर ७२ तासांनंतर रेल्वे पोलिसांची ‘१५१२’ हेल्पलाइन सुरू\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/painkiller-blog-on-gangwar-in-the-bjp-cabinet-266649.html", "date_download": "2018-11-21T00:15:49Z", "digest": "sha1:XUV4YIYH7CDVMQ5W6ZUEKXLRQWQXEYV3", "length": 37613, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'#पेनकिलर : मंत्रिमंडळातले 'गँगवार'", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n'#पेनकिलर : मंत्रिमंडळातले 'गँगवार'\n'एसआरए' घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या प्रकाश मेहतांचं मंत्रिपद कधीही जाऊ शकतं...पण यानिमित्ताने भाजप मंत्र्यांमधला छुपा सत्तासंघर्षही चव्हाट्यावर येताना दिसतोय. यावरच आयबीएन लोकमतचे विशेष प्रतिनिधी रफिक मुल्ला याचा हा '#पेनकिलर' सदरातील विशेष ब्लॉग\nरफिक मुल्ला, विशेष प्रतिनिधी, मुंबई\nमहाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात दोन गट पडलेत आणि ते सातत्याने एकमेकांना अडचणीत आणू पाहत आहेत हे अलिकडच्या अनेक उदारणावरून सांगता येईल. खरंतर या दुहीचे बीज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा नेम धरून गेम झाला त्यावेळीच पडले होते. देवेंद्र मला ज्युनिअर आहे किंवा 'अभी बच्चआ है' या आणि अशा अनेक वक्तव्यांमधून नाथाभाऊंनी याची सुरुवात केली, 'कटप्पाने बाहुबली को क्यू मारा' याचे उत्तर उघड गुपित आहे. पहिल्या बाहुबलीची चर्चा अद्याप सुरू असताना बाहुबली-2 चे प्रमोशन सुरू झाले आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला आणि मंत्रिमंडळातील पॉवरफुल सहकार्याला ज्या पद्धतीने हटवले त्यावरुन त्यांनाच स्वतःच्या अमर्याद शक्तीची जाणीव झाली आणि त्यानंतरच त्यांनी अनेक सहकाऱ्यांना सातत्याने पडत असलेले मुख्यमंत्री पदाचे स्वप्नं वारंवार भंग केले आहे, आणि अजूनही हा सिलसिला सुरू आहे, मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न आजही अनेक मंत्र्यांना पडत आहे आणि त्यानुषंगाने रणनीती आखली जात आहे अर्थात देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याची हे रणनीती अद्याप तरी थोडीही यशस्वी होऊ शकलेली नाही पण प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत.\nखरंतर मराठा क्रांती मोर्चा निघाला आणि देवेंद्र फडणवीस यांना पहिल्यांदा याची जाणीव झाली की काही निमित्त असतात ज्यामुळे पदे मिळतात किंवा जातात, कामगिरी सोबतच पक्षांतर्गत अधिक जोरकसपणे होणाऱ्या या प्रयत्नही हाणून पाडता आले पाहिजे, मराठा क्रांती मोर्चाला उत्तर म्हणून निघालेलं विविध समाजाचे विशेषतः दलित समाजाचे मोर्चे देवेंद्र त्यांच्या मदतीला आले आणि या निमित्ताने राज्यात मुख्यमंत्रीपदी मराठा समाजाची व्यक्ती हवी असा पुन्हा निर्माण झालेला दबाव कमी झाला किंबहुना हा दबाव आपोआप दूर झाला, 1995 साली याच दबावाने आपले काम केले होते, शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री मनोहर जोशींना हटवून मराठा असलेल्या नारायण राणेंना शिवसेनेने मुख्यमंत्री बनवले आणि पुढच्या निवडणुकीचे गणित जुळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खरंतर युतीचा मोठा किंवा दारुण पराभव झाला नव्हता पण भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांच्या मुख्यमंत्री पदासाठीच्या डावपेचात काँगेस आणि नुकत्याच जन्मलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन अपक्षांच्या मदतीने बाजी मारली. थोडक्यात मुख्यमंत्र्यांची जात काय असावी, कोणत्या जातीचा मुख्यमंत्री असला की अधिक मते मिळतील याची जी ढोबळ मांडणी गेल्यावेळी केली गेली ती यावेळी मराठा क्रांती मोर्च्यानंतर अधिक तीव्र झालेल्या जातीच्याच अस्मितामुळे फळाला आली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची वाचली.\nअनेकदा एखाद्या नेत्याला मोठ्या पदाच्या खुर्चीवर बसवणे किंवा हटवणे ही दोन्ही कडून होणारी प्रक्रिया असते, इंग्रजीत याला 'टू वे प्रोसेस' असे म्हणतात, म्हणजे दोन्हीकडून ही प्रक्रिया घडते तेव्हा काही बदल होतो, या ठिकाणी मराठा मोर्चाची राज्यात क्रांती सुरु होती. तेव्हा भाजप सरकारमधील खडसे नंतरचे नंबर दोन क्रमांक पटकावलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची मराठा म्हणून या पदावर आता निवड होणार आणि त्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा तयार आहेत अशी चर्चा सुरू झाली. राज्यात सर्वात मोठा असलेल्या मराठा समाजाला न्याय देण्यात ब्राम्हण असलेले मुख्यमंत्री कमी पडले असे विश्लेषण करून हा बदल होत असल्याची चर्चा रंगली होती, तेव्हापासून राज्याच्या मंत्रीमंडळात दोन गँगचा जन्म झाला, हे पडलेले दोन गट विस्कळीत होते अलीकडे मुख्यमंत्री विरोधी गट अधिक एकत्रित होताना दिसतो आहे, पूर्वी खडसे एकटे मुख्यमंत्र्यांशी लढताना दिसत असत, देवेंद्र ज्युनिअर असल्याचे सांगत ते कधी उघड तर कधी छुपेपणाने आपली रणनीती राबवायचे, त्यामुळेच पहिल्या संधीतच देवेंद्र यांनी खडसेंनी दूर केले.\nएकनाथ खडसें यांच्यासोबतच विनोद तावडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही मुख्यमंत्री पदाचे इच्छूक उमेदवार थंड पडले, त्याआधी पंकजा मुंडे अनेकदा आपली मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा बोलून दाखवत असत, खडसेंच्या गच्छंतीनंतर मात्र, त्याच पंकजा मुंडे मुख्यमंत्री हे माझे नेते असल्याचे आवर्जून सांगू लागल्या, त्याच दरम्यान आपल्या कारभारामुळे सातत्याने टीकेचे आणि भ्रष्टाचारासह इतर अनेक मुद्यावर आरोप झालेले शिक्षणमंत्री एकेकाळी मराठा म्हणून आणि त्यांच्या पक्षातील इतरांपेक्षा काहीसे वरिष्ठ म्हणून मुख्यमंत्री पदाची आस लावून बसले होते, तशा चर्चा घडवण्यात ते आघाडीवर असत, मात्र आरोपांमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आणि आपला 'खडसे' होऊ नये, याचे भान आल्यावर त्यांनी या स्पर्धेतून काढता पाय घेतला. खडसेंनतर विस्कळीत झालेले मुख्यमंत्री विरोधक आता काहीसे एकवटताना दिसत आहेत.\nभाजपचा पक्ष म्हणून विचार केला तर मधल्या काळात राज्याचे पक्षाध्यक्ष रावसाहेब दानवेंना सुद्धा मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली होती, सरकारला अडचणीत आणणारी किंवा बदनाम करणारी अनेक वक्तव्य त्यांनी केली, आपला त्यामुळे चान्स लागेल असा त्यांना विश्वास वाटत होता केंद्रीय मंत्रिपद सोडून आपण राज्यात आल्याचे ते वारंवार सांगत, पण पुढे अतिशहाणपणात शेतकऱ्यांविरोधात केलेल्या 'साले'...या वक्तव्याने त्यांचा पुरता 'मामा' झाला आणि ते मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतून आपोआप बाद झाले.\nमुद्दा हा की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांचा किंवा स्पर्धकांचा काटा काढताना कधी नशिबाची तर कधी परिस्तिथीची साथ मिळाली अर्थात त्यात त्यांनी प्रत्येकवेळी आखलेल्या रणनीतीचे यशही होतेच पण नशीब त्यांना अधिक साथ देताना दिसले. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे प्रकरण बाहेर आले आणि मुख्यमंत्री 'बाहुबली पार्ट 2' दाखवणार याची चर्चा सुरू झाली कारण मेहता हे मुख्यमंत्री विरोधी कॅम्पचे मंत्री मानले जातात. मेहता यांच्याविषयी निर्माण झालेल्या वादामुळे सर्व मुख्यमंत्री विरोधक एकवटताना दिसत आहेत, विधिमंडळात जेव्हा विरोधी पक्ष मेहतावर तुटून पडतो तेव्हा उपस्थित मंत्र्यांना उत्तर देणे भाग पडते तेव्हा त्यांचे दिलेले उत्तर हा मंत्री कोणत्या कॅम्पचा हे स्पष्टपणे दिसते.\nराज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ज्या प्रकल्पावरून अडचणीत आलेत, त्या ताडदेव इथल्या प्रकल्पाची आपली वेगळी कहाणी आहे. 1997 सालापासून इथले हजारो रहिवाशी या ना त्या कारणाने त्रस्त आहेत. आता पुन्हा हा प्रकल्प वादात अडकला आहे. ताडदेव एमपी मिल कंपाऊंड मधल्या या मोठया 'एसआरए' प्रकल्पात 12 इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला 1997 मध्ये सुरुवात झाली, म्हणजे शिवसेना भाजप युतीच्या सत्ता काळात, 2008 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला मात्र 2009 साली 'एसआरए'चे नियम बदलले आणि 225 ऐवजी 269 चौरस फुटाचे घर झोपडीधारकांना देण्याचा निर्णय झाला, त्याप्रमाणे या योजनेच्या रहिवाशांना वाढीव आकाराची घरे देण्याचा निर्णय 2009 साली तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला मात्र झोपडीधारकांची इमारत तर पूर्ण झाली होती, त्याच इमारतीच्या प्रत्येक घराचा स्वयपाकघराचा भाग तोडून वाढीव 44 चौरस फुट आकार वाढवण्याचे काम सुरू झाले मात्र 6 मजल्यापर्यंत काम झाल्यावर काही लोकांनी विरोध करत पुन्हा इमारत तोडून बांधण्याची मागणी केली. विषय सहकारी न्यायालयात गेला. कोर्टाने विकासकाच्या बाजूने निकाल दिला. आता या एसआरए योजनेचे काम वादामुळे बंद आहे. एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर विरोध झाल्यामुळे सदनिका वाढीचे काम थांबले आहे, अनेक सदनिका वाढीसाठी तोडण्यात आल्यात. त्या आता तशाच अवस्थेत पडून आहेत.\nएस. डी. कार्पोरेशन या विकासकाला या योजनेत पूर्वी 2.5 चटई क्षेत्र मिळाले होते. नव्या नियमानुसार ते 3 झाले, सततच्या अडचणीमुळे विकासकाने 'एसआरए'ला नवा प्रस्ताव दिला, तो असा की वाढीव एफएसआय जो 2009 मध्ये मिळाला आहे, तो वापरण्यासाठी त्याच भागात नवीन इमारत बांधण्याची परवानगी द्यावी. 'एसआरए'ने ती मान्य केली आणि त्यानंतर गृहनिर्माणमंत्र्यांनीही तो प्रस्ताव मान्य केला. मात्र, असं केल्याने मुंबई बांधकाम नियमावली म्हणजेच 'डीसी रूल'चा हा भंग होत होता. यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून मग नियमांचा भंग होत असल्याचे 'मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे' अशा शेरा प्रकाश मेहता यांनी 'त्या' फाईलवर मारला. कारण नगरविकास खाते हे मुख्यमंत्र्यांकडे आहे. अशातच दोन विकासकांच्या वादातून हे प्रकरण बाहेर आले आणि सगळंच 'बिंग फुटलं'. विरोधकांनी प्रसारमाध्यमात बोंब मारल्याने मुख्यमंत्र्यांनी हा वादग्रस्त प्रस्तावच तात्काळ रद्द केला. पण एवढं करूनही प्रकरण काही थांबले नाही.\nदोन विकासकांच्या वादात हा विषय पुढे वाढतच गेला. ताडदेवची योजना ही भाजपच्या दक्षिण मुंबईतल्या एका मोठ्या नेत्याच्या कंपनीला हवी होती मात्र ती एस डी कार्पोरेशनला मिळाल्यावर पहिल्यापासून या मोठ्या विकासक नेत्याने या योजनेत अडचणी वाढवल्या, अनेकदा विषय न्यायालयात गेला, याबाबत माहिती घेण्यासाठी प्रशासन आणि सरकारमध्ये माणसे पेरली गेली आहेत, मेहता यांनी चुकीचा निर्णय घेतला, तो ही अगदी मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचे सांगून नेमक्या त्याच दिवशी माहितीच्या अधिकारात या निर्णयाची सर्व फाईल मागण्यात आली आणि पुढं ती तातडीने माध्यमाकडे पोहचलीसुद्धा. यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा खुलासा करताना मेहता यांनी अवैध काम केल्याचे स्पष्ट्पणे माध्यमांना सांगूनही टाकले, मुळात अनेक आरोपांमध्ये मंत्र्यांना तातडीने क्लीन चिट देणारे मुखमंत्री खडसे प्रमाणेच मेहता प्रकरणात संशय अधिक वाढवण्यात हातभार लावताना दिसले, त्यांना 'बाहुबली 2' दाखवण्याची इच्छा आहे, हे आता लपून राहिलेले नाही, मग एवढा वाद वाढलेला असताना ते आता मनाप्रमाणे निर्णय घेऊन मोकळे का होत नाहीत, हा मुख्य प्रश्न उरला आहे, पण याचे कारण आहे सध्या मंत्रीमंडळात दिसणाऱ्या दोन्ही गँगचे नेतृत्वं... नेमक्या त्याच दिवशी माहितीच्या अधिकारात या निर्णयाची सर्व फाईल मागण्यात आली आणि पुढं ती तातडीने माध्यमाकडे पोहचलीसुद्धा. यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा खुलासा करताना मेहता यांनी अवैध काम केल्याचे स्पष्ट्पणे माध्यमांना सांगूनही टाकले, मुळात अनेक आरोपांमध्ये मंत्र्यांना तातडीने क्लीन चिट देणारे मुखमंत्री खडसे प्रमाणेच मेहता प्रकरणात संशय अधिक वाढवण्यात हातभार लावताना दिसले, त्यांना 'बाहुबली 2' दाखवण्याची इच्छा आहे, हे आता लपून राहिलेले नाही, मग एवढा वाद वाढलेला असताना ते आता मनाप्रमाणे निर्णय घेऊन मोकळे का होत नाहीत, हा मुख्य प्रश्न उरला आहे, पण याचे कारण आहे सध्या मंत्रीमंडळात दिसणाऱ्या दोन्ही गँगचे नेतृत्वं... हे नेतृत्व अर्थातच केंद्रीय आहे.\nभाजपवर नरेंद्र मोदींची पोलादी पकड आहे आणि अमित शहा त्यांचे सेनापती आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मोदींची निवड आहे. अर्थात शहा यांना या निवडीला विरोध असण्याचे कारण नाही, पण अलीकडे त्यांचे महाराष्ट्रातील मित्र आणि सासुरवाडीच्या जवळचे असणारे चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्री पदासाठीची महत्वकांक्षा वाढल्यावर हा विरोध वाढला आहे, विरोधापेक्षा चंद्रकांत पाटील यांचे समर्थन असा यातला अधिक नेमका अर्थ आहे, पण देवेंद्र फडणवीस यांनी पद वाचवणे आणि अधिक भक्कम करण्याच्या प्रयत्नात शहा यांची हळूहळू नाराजी ओढवून घेतली आहे, कधीतरी एखाद्या मोठ्या अडचणीत शहा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मदतीचा हात देतील का. याबाबत शंका निश्चितपणे व्यक्त होऊ शकते. सध्या मोदी यांच्या पाठिंब्याने ते निर्धास्त आहेत, शहा यांचे पक्षात वाढलेले महत्व पाहता मुख्यमंत्र्यांना भविष्यात अडचण येणारच नाही असेही म्हणता येणार नाही.\nतूर्तास पदाच्या स्पर्धेमुळे सध्या मंत्रिमंडळात तीन गट पडले आहेत, एक मुख्यमंत्री समर्थक, दुसरा विरोधक आणि तिसरा तटस्थ...जो काठावर आहे, पारडे जिकडचे जड होईल ते मंत्री आपले माप त्या पारड्यात टाकणार आहेत.\nमेहता यांची विकेट निघाली तर एकनाथ खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊन मुख्यमंत्री आपल्या आपली खेळी समतोल करतील किंबहुना पक्षात वाढणारे विरोधक कमी करण्याचा प्रयत्न करतील, नाही तरी मोठा नेता मानले जाणाऱ्या खडसेंचे मंत्रीपद काढून घेतल्यावर जे हाल झालेत ते समोर आहेत, त्यांना पक्षात, सरकार आणि जनतेमध्येही फार पाठिंबा मिळाला नाही, त्यांनीही शांत राहणे पसंत केले, नाही म्हणायला अधूनमधून आपल्याच सरकारवर तोंडसुख घेणे, विरोधी पक्षाशी हातमिळवणी करून दबाव निर्माण कारण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरा तो देखील पुरेशी काळजी घेऊनच. त्यात आक्रमकपणा असा कधीच नव्हता. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता आणि आशा अजूनही जिवंत आहे. एकूण 'मेहता का क्या होगा' या प्रश्नाचे जे उत्तर मुख्यमंत्री देतील किंवा मेहताबाबत जो निर्णय घेतला जाईल त्यावरून सरकार आणि पक्षातील गणिते ठरणार आणि बदलणार आहेत. त्या निर्णयावरूनही मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा वाढणार की कमी होणार हे सुद्धा ठरणार आहे आणि महत्वाचे म्हणजे मंत्रिमंडळातील सुरू असलेले 'गँगवार' कोणत्या दिशेला जाणार हे सुद्धा स्पष्ट होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPBJP Governmentcm devendra fadnavisएकनाथ खडसेदेवेंद्र फडणवीसपंकजा मुंडेप्रकाश मेहताविनोद तावडे\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.orientpublication.com/2015/08/blog-post_10.html", "date_download": "2018-11-21T00:43:40Z", "digest": "sha1:RN2M22XM7KSPQD47BMQGKKRKGAZ5WEU6", "length": 6774, "nlines": 30, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: मराठमोळ्या अँग्री बर्ड्स चा तुफान मॅड कॉमेडीचा दंगा", "raw_content": "\nमराठमोळ्या अँग्री बर्ड्स चा तुफान मॅड कॉमेडीचा दंगा\nआजच्या धकाधकीच्या जीवनात प्रेक्षकांना चार घटका विरंगुळा मिळावा यासाठी निर्माते राजू बंग, वमैथ्थिली जावकर यांनी ‘छबू Weds बाबू’ हे दोन अंकी नवेकोरे विनोदी नाटक रंगभूमीवर आणले आहे.पिं.चिं.कलारंग प्रतिष्ठान निर्मित आणि अर्चना थिएटर्स प्रकाशित ’छबू Weds बाबू’ या नाटकाचं दिग्दर्शन अभिनेता व दिग्दर्शक असलेल्या प्रशांत विचारे यांनी केलं असून नाटकाचं लेखन राकेश नामदेव शिर्के यांचं आहे. गेली २३ वर्ष अभिनेत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या मैथ्थिली जावकर यांचा रंगभूमी तसेच छोटया आणिमोठया पडद्यावरील अभिनयाचा प्रवास लक्षवेधी राहिला आहे. अभिनयाप्रमाणे निर्मितीक्षेत्रातही त्यांनी आपली छाप पाडली आहे. दहा वर्ष निर्माती म्हणून कार्यरत असणाऱ्या मैथ्थिली जावकर यांनी सह कुटुंब डॉट कॉम,वा सूनबाई वा, देखणी बायको दुसऱ्याची या सारख्या उत्कृष्ट नाटकांची निर्मिती केली आहे. आजवर १८ व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं असून दांडेकरांचा सल्ला, शोभायात्रा, चारचौघी, या दर्जेदार नाटकांचा त्यात समावेश आहे.\nलग्न न करू इच्छिणाऱ्या पण घरच्यांच्या अटीमुळे लग्नाच्या बेडीत अडकलेल्या जोडप्याची ही धम्माल कथा आहे. हे लग्न यशस्वी होतं का ह्या जोडप्याला त्यांच्या प्रेमाची जाणीव होणार का ह्या जोडप्याला त्यांच्या प्रेमाची जाणीव होणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या नाटकात पहायला मिळतील. लग्न झाल्यानंतर एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात उडणाऱ्या धम्माल नात्याचा खट्टामीठा अनुभव ह्या नाटकातून आपल्याला घेता येईल. नेहमीच्या शाब्दिक कोटयांबरोबरचे उत्तम प्रसंग हे नाटकाचं वैशिष्टय आहे. मैथ्थिली जावकर, सुचित जाधव आणि विनोदाचा बादशाहा दिगंबर नाईक या तीन पात्रांभोवती या नाटकाची कथा गुंफण्यात आली आहे. प्रसंगनिष्ठ विनोदावर विलक्षण हुकूमत असलेले दिगंबर नाईक या नाटकात सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत.\nसात मजले हास्याची अनुभूती देणाऱ्या या विनोदी नाटकातून मराठमोळ्या अँग्री बर्ड्स चा तुफान मॅड कॉमेडीचा दंगा प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल असा विश्वास निर्माते राजू बंग व मैथ्थिली जावकर यांनी व्यक्त केला आहे. धम्माल विनोदाचा शिडकाव करणाऱ्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १५ ऑगस्टला होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-21T00:50:21Z", "digest": "sha1:ENNEMVHHTPOURSUKTOWVOHZJT33MOUIY", "length": 12876, "nlines": 114, "source_domain": "mahaenews.com", "title": "आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने 'एजीओ' कंपनीतील कामगारांना बोनस | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने ‘एजीओ’ कंपनीतील कामगारांना बोनस\nआमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने ‘एजीओ’ कंपनीतील कामगारांना बोनस\n100 कामगारांना मिळाला साडे सोहळा हजार बोनस\nपिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी, नेहरुनगर येथील कायमस्वरुपी कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने कंपनीतील 100 कामगारांना 16 हजार 400 रुपये बोनस मिळाला आहे. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे ‘एजीओ’ कामगार संघटनेचे खजिनदार हनुमंत शिंदे यांनी सांगितले.\nपिंपरी, नेहरुनगर येथे ‘एजीओ’ फार्मास्युटीकल कंपनी आहे. या कंपनीत 100 कामगार कायस्वरुपी आहेत. कंपनीतील ‘एजीओ’ कामगार संघटना आणि व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची अनेक दिवसांपासून बोनसबाबत चर्चा सुरु होती. बोनस किती द्यायचा यावर तोडगा निघत नव्हता. त्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी यामध्ये पुढाकार घेतला. संघटनेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापनच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कामगारांना 16 हजार 400 रुपये बोनस देण्याचे निश्चित झाले.\nयावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पंकज चांडक, कामगार नेते सचिन लांडगे, संघटनेचे अध्यक्ष विलास बालवडकर, उपाध्यक्ष रतन नांदुरकर, खजिनदार हनुमंत शिंदे, दिपक मोळक, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर नेवाळे, शिवराज पाटील, मानव संसाधन विभाग (एचआरचे) जयदीप शिंदे उपस्थित होते.\nआमदार महेश लांडगे म्हणाले, ‘कामगार नेहमी आनंदी असला पाहिजे. कामगार आनंदी राहिली तरच कंपनीची भरभराट होते. त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. त्यांचे प्रश्न सोडविल्यास ते उत्साहाने काम करतात. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या मागण्या समजावून घेऊन सोडविणे अपेक्षित आहेत. व्यवस्थापनाचा सकारात्मक प्रतिसाद आणि कामगारांचा समजूतदारपणा उपयोगी पडला. त्यामुळेच कामगारांना गतवर्षीपेक्षा दोन हजारांनी बोनस जास्त मिळाला आहे. यंदा कामगारांना 16 हजार 400 रुपये बोनस मिळाला आहे’.\n‘एजीओ’ कामगार संघटनेचे खजिनदार हनुमंत शिंदे म्हणाले, ‘बोनस मिळवून देण्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. कंपनी व्यवस्थापनाने देखील सकारात्मक भुमिका घेतली. त्यामुळे गतवर्षीपेक्षा दोन हजार रुपये बोनस अधिक मिळाला आहे. 2016 मध्ये 12 हजार, 2017 मध्ये 14 हजार 400 रुपये आणि 2018 मध्ये 16 हजार 400 रुपये बोनस मिळाला आहे’.\nअमेरिकेतील भारतीय दूतावासात प्रथमच दिवाळी साजरी\nदेशभरात लक्ष्मीपूजन उत्साहात; आमच्या तमाम वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/how-to-keep-soft-your-lips-271931.html", "date_download": "2018-11-21T00:14:33Z", "digest": "sha1:JLNAFNIE3A36ZVKMXO2M72JU6A5OIWLV", "length": 13719, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुलायम ओठांसाठी खास स्क्रब", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुलायम ओठांसाठी खास स्क्रब\nएक चमचा साखर घ्या, त्यात दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. या मिश्रणाला आपल्या ओठांवर स्क्रब करा. याने आपल्या ओठांवरील निर्जीव त्वचा निघून जाते आणि आपल्या ओठांचा नैर्सगिक रंग परत येतो.\n13 आॅक्टोबर : चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी तर आपण अनेक स्क्रब वापरतो पण ओठांकडे फारसं कोणी फार लक्ष देताना दिसत नाहीत. याचा परिणाम म्हणजे ओठ सुकणे आणि निर्जीव होणे. पण ओठांची नियमित काळजी घेतली तर ओठ नाजूक होण्यास मदत होते. यासाठी खालील काही स्क्रब्स खास तुमच्या ओठांसाठी-\n1) साखर आणि लिंबाचा रस - एक चमचा साखर घ्या, त्यात दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. या मिश्रणाला आपल्या ओठांवर स्क्रब करा. याने आपल्या ओठांवरील निर्जीव त्वचा निघून जाते आणि आपल्या ओठांचा नैर्सगिक रंग परत येतो.\n2) कोरफड आणि लिंबाची साल - एक चमचा लिंबाच्या सालीची पावडर घ्या आणि त्यात एक छोटा चमचा कोरफड जेल मिस्क करा. या स्क्रबने ओठांची त्वचा मऊ राहते.\n3) बदाम आणि मध - सहा-सात बदाम घ्या त्यांना चुरा करा, त्यात दोन चमचे मध टाकून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट आपल्या ओठांना लावा. याने ओठांवरील सुकलेली त्वचा निघून जाते.\n4) तूप आणि साखर - एक छोटा चमचाभर तूप घ्या, त्यात एक चमचा साखर टाका. याच मिश्रण ओठांना लावल्याने ओठांची त्वचा मुलायम राहते.\n5) भोपळ्याच्या बिया आणि दही - दोन छोटे चमचे भोपळ्याच्या बिया बारीक वाटून घ्या. त्यात एक छोटा चमचा दही मिस्क करा आणि ओठांना लावा. आपल्या लहानपणाची ओठांची चमक परत येईल.\n6) बेसन आणि हळद - एक चमचाभर बेसन घ्या त्यात एक चमचा कच्च्या हळदीची पेस्ट टाका आणि त्याचं ओलं मिश्रण करून ओठांना लावा. त्याने ओठ कोमल आणि गुलाबी होतील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVastushastra- या ७ गोष्टींमुळे येतं ‘badluck’, कधीच होणार नाही प्रगती\nअनोखी श्रद्धांजली- एका व्यक्तीने पाठीवर गोंदवून घेतले ५७७ शहीदांचे टॅटू\nपृथ्वीवरचा स्वर्ग, थंडीत 'या' ठिकाणी एकदा जाऊन याच\nफोनमधून लवकर डिलीट करा हे अॅप, नाही तर पडेल महागात\nपहिल्यांदा पार्टनरच्या जवळ जाताना मुलींच्या मनात येतात 'हे' विचार\nवयाच्या तिशीत डाएटमध्ये सहभागी करा या गोष्टी, कधीच पडणार नाही आजारी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B9%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T00:34:44Z", "digest": "sha1:5SMY6ENFLTNTK6E6B5SC6OPDF3UAG72R", "length": 7513, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "हि अभिनेत्री चक्क एक पैसा हि न घेता करती हि कामे .. नक्की पहा – Bolkya Resha", "raw_content": "\nहि अभिनेत्री चक्क एक पैसा हि न घेता करती हि कामे .. नक्की पहा\nहि अभिनेत्री चक्क एक पैसा हि न घेता करती हि कामे .. नक्की पहा\nहि अभिनेत्री चक्क एक पैसा हि न घेता करती हि कामे .. नक्की पहा\n“स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेत राणूबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महंगडे. तिची ही भूमिका खानण्याजोगीच आहे. छत्रपती महाराज यांच्या कन्येच्या भूमिकेत ती प्रेक्षकांसमोर आली. तिची ही भूमिका जबाबदारीने पार पाडून एक सक्षम अभिनेत्री होण्याचा मान तिने मिळवला आहे. अगदी सहजरित्या कोणतीही भूमिका साकारताना दिसते. अश्विनी मूळची सातारा जिल्ह्यातील पसरणी, वाई या गावात जन्मलेली मुलगी. वडिलांचे नाव प्रदीपकुमार तर आईचे नाव विद्या महंगाडे. तर मोठ्या बहिणीचे नाव मृण्मयी, ती वकील आहे.\nअश्विनी महंगडे ही श्री भैरवनाथ विद्यालय, पसरणी येथून शालेय शिक्षण तर वाई येथील किसनविर महाविद्यालयातुन तिने बीकॉम चे शिक्षण पूर्ण केले. त्याचप्रमाणे तिने हॉटेल मॅनेजमेंट ची पदविदेखील प्राप्त केली आहे. पण पुढे तिने अभिनयक्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.\nरानुबाईंच्या भूमीके आधी तिने अनेक चित्रपट आणि मालिकेत सुरेख भूमिका साकारल्या आहेत. झी मराठीवरील ” अस्मिता ” ही तिची मालिका विशेष लक्षणीय ठरली. यात तिने ‘मनाली’ उत्कृष्ट साकारली होती. लक्ष्य, ब्रह्मांडणायक, भेटी लागे जिवा, सावर रे, लक्ष्य या तिने अभिनयाने साकारलेल्या मालिका. बॉईज, उणीव, टपाल उभा चित्रपटातही तिने काम केले आहे. पण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील “राणूबाई”ची भूमिका तिला करायला मिळाली आणि छत्रपतींच्या मालिकेत अभिनय करायला मिळाला याचा तिला सार्थ अभिमान आहे.\nमहिलांना जागृत करण्यासाठी अश्विनी आता एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे . मासिक पाळीच्या संबंधित समस्या बाबत महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी तिने “महावीर” या नावाने वेबसिरीज बनवत आहे. या वेबसिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शक म्हणून ती लोकांसमोर येत आहे. नुकताच तिला गावाकडच्या गोष्टी तर्फे “प्रेरणा पुरस्कार” देण्यात आला आहे.\nयाचे काही भाग तिने आपल्या गावात म्हणजे पसरणी या गावातच शूट केले असल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर याचे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. केवळ पैसा मिळावा म्हणून नव्हे तर आपले मत व्यक्त व्हावे या भावनेने तिने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. तिच्या या नवीन वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा\nमोहन जोशी अभिनेते म्हणून काम करण्याआधी करायचे हे काम.. वाचून आचार्य वाटेल. फॅमिली फोटोसह नक्की पहा\n“शीतल आणि अजिंक्य” हनिमूनसाठी महाबळेश्वरमध्ये दाखल. फोटो होत आहेत व्हायरल….\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/asia-cup-2018/history/", "date_download": "2018-11-21T01:00:24Z", "digest": "sha1:VVKGG62FMRMXPB4W5624ZYPCS65SNUZ4", "length": 24173, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Asia Cup 2018 News in Marathi | Asia Cup 2018 Live Updates in Marathi | आशिया चषक बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nआशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत.\n2016 भारत भारत 8 विकेट्स राखून विजयी बांगलादेश\n2014 श्रीलंका श्रीलंका 5 विकेट्स राखून विजयी पाकिस्तान\n2012 पाकिस्तान पाकिस्तान 2 धावांनी विजयी बांगलादेश\n2010 भारत भारताने 81 धावांनी विजय मिळविला श्रीलंका\n2008 श्रीलंका श्रीलंका 100 धावांनी विजय भारत\n2004 श्रीलंका श्रीलंका 25 धावांनी विजय भारत\n2000 पाकिस्तान पाकिस्तान 39 धावांनी विजय श्रीलंका\n1997 श्रीलंका श्रीलंका 8 विकेट्स राखून विजयी भारत\n1995 भारत भारत 8 विकेट्स राखून विजयी श्रीलंका\n1990/1991 भारत भारत 7 विकेट्स राखून विजयी श्रीलंका\n1988 भारत भारत 6 विकेट्स राखून विजयी श्रीलंका\n1986 श्रीलंका श्रीलंका 5 विकेट्स राखून विजयी पाकिस्तान\n1984 भारत भारताने ही स्पर्धा जिंकली 2-0 श्रीलंका\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/article-about-beautiful-house-1746038/", "date_download": "2018-11-21T00:03:49Z", "digest": "sha1:HSD3FQX7Y2DE3KCNAV2P3N37S433NR2N", "length": 9330, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Beautiful house | सुंदर माझं घर : अत्तराचे दिवे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nसुंदर माझं घर : अत्तराचे दिवे\nसुंदर माझं घर : अत्तराचे दिवे\nसजावटीच्या नव-नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची धडपड प्रत्येकजण करत आहे.\nगणेशोत्सवाची धामधूम घरोघरी सुरू झाली आहे. सजावटीच्या नव-नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची धडपड प्रत्येकजण करत आहे. घरातील अत्तराच्या बाटलीतील अत्तर संपले, तरी त्या बाटल्या आणि त्यांची झाकणे त्यांचे सुंदर आकार पाहता टाकाविशी वाटत नाहीत. अशी झाकणे गोळा करून ठेवल्यास त्यांचा पुनर्वापर करता येतो. तो कसा ते आज पाहू..\nअत्तारच्या बाटलीची झाकणे, इलेक्ट्रॉनिक टी लाईट दिवे, गम (फेव्हिबाँड).\n* विविध आकाराची झाकणे, इलेक्ट्रॉनिक टी लाईटवर गमने चिकटवावीत\n* आकर्षक पद्धतीने रचना करावी\n* ही रचना रांगोळीच्यामध्ये ठेवल्यास तिचे रंग उजळतील.\n* टेबल किंवा टीपॉयवर सेंटर पिस म्हणूनही ही कलाकृती ठेवता येईल.\n* भेटवस्तू म्हणूनही देऊ शकता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jalyukt-shivar-scheme-status-sangli-maharashtra-6337", "date_download": "2018-11-21T00:48:26Z", "digest": "sha1:NADRF5ORLODSVDGIMPED4RXY5J5U5J7I", "length": 16117, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, jalyukt shivar scheme status, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीतील दहा हजार गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ची कामे पूर्ण\nसांगलीतील दहा हजार गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ची कामे पूर्ण\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nसांगली ः जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून कामे झाल्याने दुष्काळी भागातील शेतीला फायदा झाला आहे. यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. जिल्ह्यात तीन वर्षांत १० हजार ८८ गावांमध्ये या योजनेतून कामे पूर्ण झाली आहेत. २०१८-१९ या वर्षाकरिता जलयुक्त शिवार योजनेसाठी नवीन गावांची निवड करण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nसांगली ः जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून कामे झाल्याने दुष्काळी भागातील शेतीला फायदा झाला आहे. यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. जिल्ह्यात तीन वर्षांत १० हजार ८८ गावांमध्ये या योजनेतून कामे पूर्ण झाली आहेत. २०१८-१९ या वर्षाकरिता जलयुक्त शिवार योजनेसाठी नवीन गावांची निवड करण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nजलयुक्त शिवार योजना जिल्ह्यात गावोगावी पोचली आहे. या योजनेसाठी शेतकरीही पुढाकार घेत आहेत. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ४२१ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. यामधील एकूण १० हजार ६४० कामांपैकी १० हजार ८८ कामे पूर्ण झाली आहेत. ५५२ कामे सुरू आहेत. ती मार्चअखेरपर्यंत पूर्ण करायची असल्याने शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत.\nजलयुक्त शिवार योजना राबविण्याठी महसूल, कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा लघू पाटबंधारे विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग यांसह संस्था पुढाकार घेत आहेत. जिल्ह्यात ही योजना सुरू झाल्यापासून २०१५-१६ मध्ये ५१० मिमी पावसाची नोंद झाली, त्यातून या कामांत ५०,१२५ टीसीएम पाणीसाठा झाला. त्यापैकी २५,०७६ टीसीएम पाण्याचा वापर शेतीसाठी करता आला आहे.\nचालू वर्षी भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ०.६४ मीटरने पाणीपातळी वाढली आहे. जलयुक्त शिवार योजनेचे अंतिम ध्येय संरक्षित सिंचन क्षेत्र वाढविणे आहे. या दोन वर्षांतील सिंचन क्षेत्रातील वाढ पाहता पहिल्या वर्षांत २५ हजार ०७६ हेक्‍टर तर दुसऱ्या वर्षात १४ हजार २९१ हेक्‍टर इतके क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. २०१७-१८ या वर्षात झालेल्या कामातून किती क्षेत्र सिंचनाखाली आले आहे, हे मार्च अखेरीस स्पष्ट होईल.\n२०१८-१९ या शेवटच्या वर्षासाठी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेसाठी गाव निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या गावांचा पूर्वी जलयुक्त शिवार योजनेत समावेश नव्हता, अशा गावांचा समावेश होणार आहे.\nजलयुक्त शिवार कृषी विभाग सिंचन सांगली\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.lehren.com/news/bhojpuri-south/marathi", "date_download": "2018-11-21T00:39:58Z", "digest": "sha1:632DESIJIS62UTYWYDGG3IXTW4ZNO2BE", "length": 4512, "nlines": 194, "source_domain": "www.lehren.com", "title": "Latest Marathi Celebrity News & Gossips | Marathi Actors, Actresses, Movie Reviews & more - Lehren", "raw_content": "\nकाहे दिया परदेस फेम शुभांगी जोशी यांचं निधन\nमोरूची मावशी काळाच्या पद्याआड ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन\nलग्नाआधीच आई झाली होती, बिग बॉसची ही स्पर्धक\nही अभिनेत्री होती अभिनेता आस्ताद काळेची गर्लफ्रेण्ड\nबिग बॉसच्या घरात स्मिता गोंदकरचा नवऱ्याबद्दल धक्कादायक खुलासा\nरेशम टिपणीस- राजेश श्रृंगारपुरेचे हे वागणे योग्य वाटते का\nया कलाकारांची मराठी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री\nमाधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट सिनेमा देणार नात्यांना नवा अर्थ\nहे कलाकार झळकणार मराठी बिग बॉसमध्ये\nया सिनेमातून रणबीर कपूर करतो आहे मराठीत एन्ट्री\nया दिवशी करण जोहर आणि माधुरी सर्वांसमोर आणणार 'बकेट लिस्ट'\nमाधुरी दीक्षितच्या बकेट लिस्टच्या टीझरवर रिव्ह्यू, प्रेक्षकांच्या पण संमिश्र प्रतिक्रीया\nमाधुरी दीक्षितच्या 'बकेट लिस्ट' चा टीझर रिलीज\n१५ एप्रिलपासून मराठी बिग बॉसला सुरुवात, महेश मांजरेकर बिग बॉसच्या भूमिकेत\nअंकिता लोखंडेने शेअर केल्या वैभव तत्त्ववादीबद्दलच्या भावना\nअभिनेता रितेश देशमुखची नीरव मोदी प्रकरणावर 'लय भारी' कमेंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259310:2012-11-02-16-33-56&catid=401:2012-01-20-09-48-58&Itemid=405", "date_download": "2018-11-21T00:21:29Z", "digest": "sha1:LTNGGZUWDUKA7TRUNXJTAOLCTUUCCMM4", "length": 30956, "nlines": 235, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रुजुवात : अपराधी पालक आणि शिक्षकांना शिक्षा!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> रुजुवात >> रुजुवात : अपराधी पालक आणि शिक्षकांना शिक्षा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरुजुवात : अपराधी पालक आणि शिक्षकांना शिक्षा\nमुकुंद संगोराम, शनिवार, ३ नोव्हेंबर\nआपण शाळेचे मालक आहोत, अशा थाटात शिक्षकांना पोलीस चौकीच्या पायऱ्या चढायला लावणाऱ्या समस्त पालकांनी एकदा आपलंही बालपण आठवावं. एवढा मार खाऊन आपलं काही वाईट झालं नाही, उलट चांगलंच झालं, असं त्यांच्या लक्षात येईल.. शिक्षकांवर अविश्वास आहे, तो वाढतो आहे आणि कमी व्हायला हवा, हे लक्षात येत असूनही आपण असे वागतो आहोत..\nशाळेत असताना आमच्या एका शिक्षकांनी आमच्याच वर्गात असलेल्या त्यांच्या मुलाला बेदम मारलं होतं. आजही तो मार अगदी काल घडल्यासारखा आठवतो. आपला मुलगा म्हणून त्याच्याकडे वात्सल्यानं पाहणं तर दूरच; पण त्याच्या चुकीबद्दल त्याच्या मित्रांसमोर चोपणं म्हणजे जरा जास्तच होतं, पण त्यामुळे त्या मुलाची कुणी टिंगल केली नाही, की त्या शिक्षकांबद्दल मनात आकस धरला नाही. तेव्हा शाळेतल्या शिक्षकांनी का मारलं, अशी तक्रार करण्याची पालकांची हिंमतच नव्हती. काटर्य़ानं नक्की चूक केली असणार, याबद्दल पालकांनाच अधिक खात्री असे. बरं, शिक्षक जेवढय़ा जोरात मारायचे, तेवढय़ाच प्रेमानं त्या मुलाला जवळही करायचे. त्याच्यासाठी तो एक अतिशय हळुवार प्रसंग असायचा. काही शिक्षक स्वभावत:च तापट असत. ते क्वचितप्रसंगी अघोरी म्हणता येईल, अशीही शिक्षा करीत. म्हणजे, उदाहरणार्थ टेबलावर हात ठेवायला सांगून त्यावरून अष्टकोनी पेन्सिल फिरवायची किंवा टेबलाच्या पायाखाली मुलाला पाय ठेवायला सांगून वर्गातल्या सर्वात जाडय़ा मुलाला टेबलावर बसायला सांगायचं वगैरे. चार-पाच मुलांचा संसार चालवण्यासाठी मिळणारा पगार न पुरणारे शिक्षक शाळेव्यतिरिक्त शिकवण्या घ्यायचे आणि त्यातून किमान वाण्याचं तरी बिल भागवायचे. मात्र शिकवणी न लावणाऱ्याकडे ते कधी वाकडय़ा नजरेनं पाहायचे नाहीत, कारण बऱ्याच मुलांच्या पालकांना जादा शिकवणी लावणे ही चैन वाटण्यासारखी स्थिती होती. पण एकूणच वातावरणात शिक्षकांना आपल्या ‘लाडक्या’ विद्यार्थ्यांना मार देण्याची अधिकृत परवानगी होती. गृहपाठ न केलेल्याला वर्गात दिवसभर बाकावर उभे राहायला लावणे, वर्गात दंगामस्ती केल्यास वर्गाच्या बाहेर पायाचे अंगठे धरायला लावणे, शाळेत उशिरा आल्यास हातावर वळ उमटेल, एवढय़ा(च) जोरात छडी मारणे, वर्गात कागदी बाण मारणे किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीचा आवाज करणे अशा कारणांसाठी पाठीत धपाटा घालणे या शिक्षा ‘सामान्य’ या सदरात मोडत, पण अशा शिक्षकांच्या घरी दसरा आणि संक्रांतीला जाऊन सोनं देणे किंवा तिळाची वडी मिळवणे, हा मुलांचा हक्क असे. मुले दुपारपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या शिक्षकांच्या घरोघरी जात तेव्हा त्यांना हा मार किंवा शिक्षा आठवत नसे. मार खाणाऱ्या मुलाला वर्गातील इतर मुले सहसा चिडवत नसत, कारण अशी वेळ कुणावरही येऊ शकते, यावर सर्वाचा विश्वास होता.\nशाळेतल्या मुलाने स्वत:हून चूक केली, तर ती त्याच्या लक्षात आणून देण्याच्या या काही सर्वमान्य पद्धतींना गेल्या काही वर्षांत तडीपार करण्याचा निर्धार पालकांनी केला आहे. एकुलत्या मुलीला वा मुलाला शाळेत कोणताही त्रास होता कामा नये, अशी त्यांची भावना असते; पण त्यामागेही एक सुप्त दुखरी बाजू असते. आई-वडील नोकरी करत असल्याने मुलावर अन्याय होतो आहे, या कल्पनेतून त्याच्यावर कौतुकाचा भडिमार करून आत्मशांती मिळवण्याचा तो एक प्रयत्न असतो. एक प्रकारचा ‘गिल्ट’. आपला तो बाब्या, यावर तर त्यांचा ठाम विश्वास असतो. आपला मुलगा शिक्षणात मागे पडतो आहे, याबद्दल आत्मपरीक्षण करण्यापेक्षा शाळेला आणि तिथल्या शिक्षकांना त्यासाठी जबाबदार धरणं अधिक सोपं असतं. मुलगा नापास का झाला, त्याला शिक्षा का केली, तो अभ्यासात का रमत नाही, या प्रश्नांची उत्तरं.. भाकरी का करपली, घोडा का बसला, या प्रश्नांच्या ‘फिरवली नाही’ या उत्तरासारखी ‘शिक्षक लक्ष देत नाहीत’ अशी देता येतात. शाळेतल्या मुलांना सांगितला जाणारा गृहपाठ किती मुले स्वत:च्या ज्ञानावर करतात आणि किती पालक मुलांसाठी करतात, याचे उत्तर ज्याचं त्यानं देणंच अधिक श्रेयस्कर. शास्त्र विषयातले ‘प्रोजेक्टस्’ हा तर पालकांसाठीच तयार केलेला गृहपाठ असतो. दिवसभर नोकरी करून दमून आलेल्या आई-बाबांना रात्रभर खपून हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं बंधन असतं. आपल्या बाब्याला खरंच नेमकं काय येतं, किती येतं, त्याला काय आवडतं, काय आणि का आवडत नाही, या आणि असल्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं ही पालकांची जबाबदारी असत नाही. एवढाल्या फिया काय उगाच देतो काय असा प्रश्न पालक आता सहज विचारतात. अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत शाळेतून बोलावणं येणं ही एक महाभयंकर गोष्ट असे. काही तरी आक्रीत घडल्याशिवाय असं खास निमंत्रण येत नसे. त्यामुळे पालकांचीच छाती दडपायची. आता दर महिन्याला पालकांबरोबर शिक्षकांना सुसंवाद करणे सक्तीचं असतं. त्यात मुलाच्या प्रगतीबद्दल पालकांना सविस्तर विवेचन करणं आवश्यक असतं. पालकही ते सारं गांभीर्यानं ऐकतात आणि क्लास लावून आपली सुटका करून घेतात.\nभारतातील पन्नास टक्क्य़ांहून अधिक जनतेने शालेय जीवनात शिक्षकांच्या छडीचा मार खाल्ला असेल. त्यापैकी प्रत्येकाला मार देणारे गुरुजी आणि त्यांनी मार का दिला याची कारणं आठवत असतील. वय वाढलं, तरी शाळेतल्या त्या दिवसांची मौज काही संपत नाही. तेव्हाच्या शिक्षकांबद्दलचा जिव्हाळा जसजसे वय वाढत जाते, तसतसा अधिक वाढतच जातो, असा सर्रास अनुभव असतो. शाळेतल्या या व्रात्य वयात मुलांचा टारगटपणा हा शिक्षकांसाठी एक उच्छाद असतो, पण तरीही ते काही मुलांबद्दल वाईटसाईट चिंतत नाहीत. शेवटी शिक्षक हाही माणूसच. त्यालाही पोरंबाळं असतात, त्यांचंही शिक्षण सुरू असतं. आपल्या मुलांनी प्रगती करावी, त्यामुळे शाळेचं नाव उज्ज्वल वगैरे व्हावं आणि परिणामी आपली नोकरी टिकावी, हे इतकं सोपं असलं, तरीही त्यामागे काही कष्ट आणि त्याचा आनंदही दडलेला असतो. शिक्षकांनी मुलांना हात लावला रे लावला की, पालक तातडीने पोलिसांकडे धाव घेतात. शिक्षक हे जणू आपल्या मुलांचे शत्रू क्रमांक एक आहेत आणि त्यांना काही चांगलं पाहावत नाही, याबद्दल त्यांच्या मनात कधीच संदेह नसतो. आपल्या पाल्यानं काही चूक केली तर त्याला मारण्याचा अधिकार फक्त आईबापाचा.. शिक्षकाचा नाही, असा नवा मंत्र आता रुजायला लागलाय. शिक्षाच करू नका, असा हट्ट करणाऱ्या सगळ्या पालकांनी शाळेत असताना भरपूर मार खाल्ला आहे किंवा बोलणी खाल्ली आहेत. तरीही आपल्या मुलांना मात्र मार बसता कामा नये, अशी त्यांची धारणा असते. मार खाल्ल्यानं मूल काही मरत नाही, की आयुष्यभराचं अपंग होत नाही. गुरूकडून मिळालेल्या शिक्षेचा तो एक संस्कारही असतो. ज्या चुकीबद्दल एकदा बोलणी बसतात, ती चूक सहसा पुन्हा होत नाही, असाच सगळ्यांचा अनुभव. आजही शाळेतल्या शिक्षकांबद्दल मुलांच्या मनात जी अपार आदराची भावना ओथंबून वाहत असते, ती त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेमामुळेही असते, याचं भान पालकांना असत नाही. मुलं शाळेत जातात, तेव्हा ती शिक्षकांच्या ताब्यात असतात. एखाद्या गोष्टीबाबत शिक्षकांचं मत हे पालकांच्या मतापेक्षा अधिक बरोबर आहे, असंच मुलांना वाटत असतं. हा विश्वास पालक-शिक्षक संघटनेच्या माध्यमातून कमी होता कामा नये याची काळजी घेण्यापेक्षा, आपण शाळेचे मालक आहोत, अशा थाटात शिक्षकांना पोलीस चौकीच्या पायऱ्या चढायला लावणाऱ्या समस्त पालकांनी एकदा आपलंही बालपण आठवावं. एवढा मार खाऊन आपलं काही वाईट झालं नाही, उलट चांगलंच झालं, असं त्यांच्या लक्षात येईल.\nअघोरी शिक्षा करणाऱ्या शिक्षकांची संख्या सहसा अधिक असत नाही. मुलांना जीव जाईपर्यंत मारणाऱ्या शिक्षकांना वात्सल्य या शब्दाचा अर्थच माहीत नसला पाहिजे. घरातला राग शाळेत येऊन मुलांवर काढायचं ठरवलं की मग असे प्रमाद घडतात. मुलांसमोर बोलताना आपण त्यांच्यापेक्षा हुशार असलं पाहिजे, यासाठी कष्ट करणे हे आपलं कर्तव्य आहे, याची जाणही अलीकडे कमीकमी होताना दिसते आहे. धडे शिकवताना, अधिक माहिती देण्याचं धाडस हल्ली कमी होत चाललं आहे. (पूर्वी पुलंचा धडा शिकवताना त्यांचं सारं साहित्य वाचायची सक्ती केली जात असे) पूर्वीच्या मानानं आता शिक्षकांचं वेतनमानही खूपच सुधारलं आहे. तरीही पूर्वीच्या मानानं आता त्यांची सामाजिक प्रतिष्ठा मात्र खालावल्याचं जाणवत आहे. कमी पगारात संसाराचा गाडा ओढगस्तीनं ओढणाऱ्या शिक्षकांचं सुखनिधान त्यांचे विद्यार्थीच असत. मरेपर्यंत आपण शिकवलेल्या मुलांवर प्रेमाचा आणि हक्काचा वर्षांव करणं, यातही भलंमोठं सुख असतं, याची कल्पना आता पुसट होत चालली आहे. मुलांना आपण ज्ञानाचं काही देणं लागतो, याचं भानही कमी होत चाललं आहे, पण म्हणून सरसकट सगळे शिक्षक मुलांच्या जिवावर उठले आहेत, असा समज करून घेणारे पालक त्यांच्या मनातील अपराधीपणाच्या भावनेला तर कुरवाळत नाहीत ना\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jobdescriptionsample.org/mr/page/110/", "date_download": "2018-11-20T23:41:00Z", "digest": "sha1:RXYPAWVFFBY6EVDRS5JXAMIEL2TQJBTG", "length": 5364, "nlines": 38, "source_domain": "jobdescriptionsample.org", "title": "JobDescriptionSample – पृष्ठ 110", "raw_content": "\nनाणे, विक्री, आणि मनोरंजन मशीनचे Servicers आणि Repairers कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि नोकरी\nविमानाचा लाँच आणि पुनर्प्राप्ती विशेषज्ञ कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि नियुक्त्या\nचुंबकीय अनुनाद इमेजिंग तंत्रज्ञ कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि कार्य\nविक्री एजंट, वित्तीय सेवा कामाचे वर्णन / बंधन नमुना आणि कार्य\nस्वयंपाकी आणि प्रमुख स्वयंपाकी कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि भूमिका\nगेमिंग व्यक्ती आणि बूथ कॅशियर बदला कामाचे वर्णन / कार्य आणि जबाबदारी साचा\nप्रसुती तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ कामाचे वर्णन / शुल्क साचा आणि भूमिका\nसिमेंट कसबी काँक्रीट क्रमांक कामाचे वर्णन / भूमिका आणि शुल्क साचा\nRadiologic तंत्रज्ञ कामाचे वर्णन / नियुक्त्या आणि शुल्क नमुना\nप्राणी नियंत्रण कामगार कामाचे वर्णन / बंधन साचा आणि कार्य\nज्येष्ठ कार्यकारी सचिव कामाचे वर्णन / भूमिका / कर्तव्ये आणि जबाबदारी नमुना\nएप्रिल 7, 2016 प्रशासक|मागे कार्यालय|ग्राहक सेवा 0\nप्रकल्प व्यवस्थापक कामाचे वर्णन / भूमिका व जबाबदारी नमुना\nएप्रिल 7, 2016 व्यवस्थापक|प्रकल्प 0\nइलेक्ट्रिशियन कामाचे वर्णन / भूमिका व जबाबदारी नमुना\nएप्रिल 7, 2016 Electricial|फील्ड कार्य 0\nग्राहक सेवा प्रतिनिधीशी कामाचे वर्णन / भूमिका व जबाबदारी नमुना\nएप्रिल 7, 2016 ग्राहक सेवा 0\nकिरकोळ लेखापरीक्षक कामाचे वर्णन / भूमिका व जबाबदारी नमुना\nएप्रिल 7, 2016 किरकोळ 0\n© कॉपीराईट 2018, सर्व हक्क राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/memory-vilasrao-deshmukh/", "date_download": "2018-11-21T01:00:05Z", "digest": "sha1:QO23BEYPGBY53UUPCI5NLMLLKEITP3TJ", "length": 32211, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Memory Of Vilasrao Deshmukh | विकासाचं ताट अन् पहिला घास ! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nविकासाचं ताट अन् पहिला घास \nविकासाचं ताट अन् पहिला घास \nविकासाचं ताट अन् पहिला घास \nएक राजबिंडा राजकारणी, दिलदार मित्र आणि सर्व स्तरातील लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या विलासरावांनी ज्या-ज्या वेळी त्यांच्यासमोर विकासाचे ताट आले, त्या-त्या वेळी त्यांनी पहिला घास...\nविकासाचं ताट अन् पहिला घास \nविलासराव देशमुख यांचे अकाली जाणे उभ्या महाराष्टÑाला चटका लावून गेले. राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाला दिलदार मनाची जोड लाभणे, हे भाग्याचे मानले जाते. त्या अर्थाने ते किती भाग्यवान होते, याचा अनुभव त्यांचा सहवास लाभलेल्या आणि न लाभलेल्या देखील व्यक्तींना यायचा. १९७० च्या दशकात उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील विलास देशमुख बाभळगावकर हा तरुण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून धडपड करायचा. त्या धडपडीला पदाची जोड देण्याचे काम त्यावेळचे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष उल्हास पवार करतात आणि तो तरुण उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष बनतो त्या काळातही पुण्यातील शिक्षण व वास्तव्याने संस्कारित झालेले नव्या जमान्याची भाषा बोलू लागतो. ग्रामपंचायतीतून फक्त भाषाच नाही तर बदलत्या काळाची दिशा घेऊनच बाभळगावात काम करतो. बाभळगाव ते मुंबई आणि मुंबई ते राजधानी दिल्ली असा ऐतिहासिक प्रवास करणारा विलास देशमुख बाभळगावकर या तरुणाने संपूर्ण राज्यातील सामान्य माणसांच्या हृदयात ‘विलासराव देशमुख’ हे नाव कोरले \nआज विलासरावजींच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या स्मृती जागवताना या इतिहासाची आठवण अनेकांना झाल्याशिवाय राहत नाही. उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या ऐतिहासिक कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला. केवळ जिल्हा निर्मितीनंतरच्या इमारती उभ्या करून समाधान मानणे हा त्यांचा पिंड नव्हताच त्यामुळे विकासाचे प्रत्येक दालन खुले करताना त्यांनी लातूरच्या बाबतीत ‘जे नवे ते लातूरकरांना हवे’ हा मंत्र सदैव कृतीने जतन केला. तो करताना मिळालेल्या प्रत्येक पदाचा उपयोग त्यांनी लातूर जिल्ह्यासाठी काही तरी नवे देण्यासाठी केला. स्व. शंकरराव चव्हाण यांचे राजकारणातील मानसपुत्र म्हणून केवळ ते वावरलेच नाहीत तर स्व. शंकररावजींच्या कार्यपद्धतीचा अमल देखील त्यांनी पदोपदी केला.\nमराठवाड्याला वरदायिनी ठरलेल्या जगातील पहिले मातीचे धरण बांधण्याचा इतिहास स्व. शंकररावजींनी त्यांच्या नावावर नोंदला. अशा गुरूचे बोट धरून राजकारण केलेल्या विलासरावांनी तोच कित्ता गिरविला. बालाघाटच्या माळरानावर मांजरा सहकारी साखर कारखान्यासारख्या प्रकल्पाची उभारणी करून त्यांनी मराठवाड्यातील शेतकºयांच्या जीवनाला नवी दिशा दिली. त्याच दिशेने शिक्षण असो वा कला, प्रत्येक क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले.\nमहाराष्टÑाच्या राजकारणात सर्व स्तरातील लोकसंपर्क आणि लोकप्रियता संपादन केलेल्या विलासरावांनी राज्याच्या उद्योग क्षेत्रापासून सिंचन क्षेत्रापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात नवा दृष्टिकोन निर्माण केला. त्याच कारणाने सिंचन क्षेत्रात फलदायी ठरलेला बॅरेजेस प्रकल्प आज त्यांच्याच नावाने ओळखला जातो. राजकारणातील अनेक वादळे अंगावर घेताना त्यांना १९९५ साली विधानसभा निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले. तरीही तो पराभवही त्यांनी राजकारणातील ‘एक अपघात’ म्हणून खिलाडूवृत्तीने स्वीकारला. लातूरकरांनीही पुन्हा विक्रमी मतांनी त्यांना विधानसभेत धाडले आणि ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री असो वा केंद्रीय मंत्री पद कुठलेही असेल ‘ज्या-ज्या वेळी विकासाचे ताट समोर आले, त्या-त्या वेळी त्यातील पहिला घास त्यांनी कधी लातूरसाठी, कधी मराठवाड्यासाठी तर बºयाच वेळा राज्यासाठी बाजूला काढून ठेवला...\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nइस्लामपुरातील ‘जयंत एक्स्प्रेस’ महाराष्ट्रात धावणार : राजकीय खेळीकडे लक्ष\nमालेगाव स्थायी समिती सभापतिपदी बच्छाव\nगुणी बैलाची समाधी; सहा वर्षांपासून केला जातो पुण्यतिथी सोहळा\nअमित शहा म्हणाले, 'One Nation One Election' मुळे होईल पैशाची बचत...\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 13 ऑगस्ट\nसंविधानाची प्रत जाळल्याचा रिपाइंतर्फे सटाण्यात निषेध\nकटुता टाळता आली असती\nराफेल विमानखरेदीचा दुर्दैवी कांगावा\nजुन्या एककांच्या नवीन व्याख्या\nबेशिस्तीचे आणखी किती बळी\nमराठा आरक्षण : प्रयत्नांची परिपूर्ती\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Bangalore-karnataka-reduction-in-higher-education/", "date_download": "2018-11-21T00:32:29Z", "digest": "sha1:7L7KDB25G6CIDDI3SEHFPCC4YJ4XDPZB", "length": 5616, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उच्च शिक्षणात कर्नाटक पिछाडीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › उच्च शिक्षणात कर्नाटक पिछाडीवर\nउच्च शिक्षणात कर्नाटक पिछाडीवर\nराज्यात उच्च शिक्षणासाठी दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही दक्षिण राज्यातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण अहवाल 2016 17 चा परामर्ष घेतल्यास राज्य सरकारने उच्च शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढविण्यासाठी आवश्यक उपक्रम हाती घेण्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे आता राज्यातील 18 ते 23 वर्षे वयोगटातील लोकसंख्येपैकी 26 टक्के पदवीधर उच्च शिक्षण घेण्यात स्वारस्य दाखवित आहेत. संपूर्ण देशाच्या तुलनेत कर्नाटकात उच्च शिक्षण घेण्यार्‍यांचे प्रमाण एक टक्क्याने वाढले आहे.\nतर दुसरीकडे शेजारील महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ राज्याशी तुलना केल्यास कर्नाटकातील उच्च शिक्षण क्षेत्रातील कार्य निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात परिशिष्ट जातीजमातीच्या उमेदवारांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. दरम्यान, राज्याचे अतिरिक्‍त मुख्य सचिव विजय भास्कर यांनी हा अहवाल पुढे ठेवून प्राथमिक शिक्षण, पदवीपूर्व शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण खात्यातील अधिकार्‍यांची दोन सत्रात बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.\nपदवीपूर्व शिक्षणाच्या टप्प्यात निकालाचे प्रमाण वाढविण्यासाठी तीन प्रमुख टप्पे यावर्षांपासून हाती घेण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील इंग्लिश व्याकरण शिक्षणासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच परिशिष्ट जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना दसरा सुट्टीमध्ये विशेष वर्ग घेण्यात आले आहेत. त्याशिवाय प्राध्यापकांसाठीही विशेष कार्यशाळा घेण्यात आली असल्याची माहिती पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालिका सी. शिखा यांनी दिली.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Cashew-Seal-with-Fog/", "date_download": "2018-11-21T00:05:42Z", "digest": "sha1:P3WLVBJR62NQIKGUKGISGJP567L3I75X", "length": 4599, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धुक्याने काजू मोहर करपला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › धुक्याने काजू मोहर करपला\nधुक्याने काजू मोहर करपला\nचंदगड : नारायण गडकरी\nपांढरं सोनं म्हणून प्रसिद्ध असलेल्या काजू पिकावर बदलत्या हवामानामुळे विपरीत परिणाम झाला आहे. संसाराला हातभार लावणार्‍या या महत्त्वाच्या पिकावर पहाटे पडणार्‍या दाट धुक्याने घेरले आहे. काजू मोहर आणि कच्ची फळे गळून पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या नैसर्गिक संकटाचा सामना कसा करावा, या विवंचनेत शेतकरी पडला आहे.\nबदलत्या हवामानामुळे आणि पहाटे पडणार्‍या धुक्यामुळे बहरलेला काजू मोहर जळून गेला आहे. निसर्गाच्या या कोपामुळे काजू उत्पादक हवालदिल झाला आहे. उसावर पडणार्‍या मावा रोगाने आता काजूला लक्ष्य केले आहे. हा मावा काजू पिकावर मोठ्या प्रमाणात पडल्याचे दिसते. शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रामध्ये नोंदवलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकर्‍यांना परस्पर नुकसानभरपाई दिली जाणार आहे. काजू पिकासाठी ही योजना कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक या सात जिल्ह्यांतील अधिसूचित महसूल मंडळात सध्या राबवण्यात येत आहे. संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर 76 हजार रुपये योजना विमा कंपनीमार्फत काजू फळ पिकांसाठी महसूल मंडळ पातळीवरील कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा काजू उत्पादक शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन चंदगड तालुका कृषी विभागाने केले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Contract-on-grain-transport-to-the-province-in-Ratnagiri/", "date_download": "2018-11-21T00:07:00Z", "digest": "sha1:LE3JGXBKUOFGSX2B7N254VTZPNN7KDPX", "length": 6692, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धान्य वाहतुकीचा परप्रांतीयाला ठेका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › धान्य वाहतुकीचा परप्रांतीयाला ठेका\nधान्य वाहतुकीचा परप्रांतीयाला ठेका\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nजिल्ह्यातील मालवाहू ट्रकधारक गेल्या सुमारे 8 वर्षांपासून रेशन धान्याची वाहतूक करत होते. शासनाने अचानक धान्य वाहतूक करण्यासाठी लिलाव प्रक्रिया केली. जिल्ह्याबाहेरच्या ठेकेदाराने रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएशनकडून धान्य वाहतुकीचे दरपत्रक घेतले. या दरापेक्षा कमी किंमत भरल्याने त्या ठेकेदाराला हा लिलाव मिळाला. त्यामुळे स्थानिक ट्रकधारकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परिणामी, असोसिएशनच्या नेतृत्वाखाली ट्रकधारक आक्रमक झाले आहेत.\nरेशन वाहतूक करण्यासाठी पूर्वी लिलाव किंवा ठेकेदारी नव्हती. गेली 8 वर्षे जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि जिल्हा मोटार मालक असोसिएशन संघटना पदाधिकारी बैठकीतून सर्वसामान्य वाहतूक दर निश्‍चित करत होते. यातून 102 ट्रकधारक आणि इतर स्थानिक कामगार वर्गाची रोजीरोटी सुरू होती. सर्व काही शांततेत व सुरळीत सुरू असतानाच शासनाने धान्य वाहतुकीचा ठेका देण्यासाठी लिलाव प्रक्रिया अवलंबली.\nनिविदा भरण्यापूर्वी जिल्ह्याबाहेरच्या ठेकेदाराने जिल्हा मोटार मालक असोसिएशनकडून धान्य वाहतुकीचे दरपत्रक मिळवले. या ठेकेदाराने त्यापेक्षाही कमी दराने निविदा भरली. नियमाप्रमाणे हा लिलाव कमी दराच्या ठेकेदाराला मिळाला. आता स्थानिक ट्रकधारकांसमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर असोसिएशनच्या साळवी स्टॉप येथील कार्यालयात संघटनेची बुधवारी बैठक झाली. जिल्ह्यातील सर्व ट्रक व्यावसायिक यावेळी उपस्थित होते.\nया बैठकीत असोसिएशन पदाधिकारी व ट्रकमालकांनी आम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये, असा इशारा दिला आहे. ज्या काही अटी असतील त्या अटी मान्य करू पण धान्य वाहतुकीचे काम जिल्ह्याबाहेर जाऊ नये. यावेळी लढण्याची तयारी ठेवण्याबाबत एकमत झाले. असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश सावंत, पदाधिकारी दीपक साळवी, वसंत पाटील, प्रदिप साळवी, रोशन फाळके बैठकीला उपस्थित होते.\nबैठकीत ट्रक व्यावसायिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. गेल्या 8 वर्षांत 3 ते 4 महिन्यांचे भाडे मिळाले नाही. तरी गरिबांची गैरसोय होऊ नये म्हणून धान्य वाहतूक बंद पडू दिली नाही. आता कसे होणार काही तरी तोडगा काढावा, अशी मते मांडली गेली.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/free-space-remains-uninterrupted-In-DP-Mumbai/", "date_download": "2018-11-21T00:15:44Z", "digest": "sha1:YKPHL6YWILDGNOHXP2KN5MPOCLLFJIB4", "length": 5911, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईच्या डीपीमध्ये मोकळ्या जागा अबाधित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या डीपीमध्ये मोकळ्या जागा अबाधित\nमुंबईच्या डीपीमध्ये मोकळ्या जागा अबाधित\nमुंबईचा विकास आराखडा तयार करताना छाननी समितीमार्फत प्रत्येक आरक्षणावर स्वतंत्र विचार करण्यात येत आहे. यामध्ये मुंबईतील मोकळ्या जागांना कोणताही धक्का लागणार नाही. विकास आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून मार्चअखेर विकास नियंत्रण नियमावलीसह तो जाहीर केला जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.\nमुंबईच्या विकास आराखड्यात यापूर्वी ज्या ठिकाणी खेळाचे मैदान, उद्यान यासाठी जी आरक्षणे टाकण्यात आली होती. त्या ठिकाणी ज्या जागा मोकळ्या असतील त्या नव्या आराखड्यात देखील तशाच राहतील. एखाद्या आरक्षित ठिकाणी जर सद्या अन्य कारणासाठी जागेचा प्रत्यक्ष वापर केला जात असेल तर त्या ठिकाणी शहराच्या आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल, असे राज्यमंत्री पाटील यांनी मुंबईवरील चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना सांगितले.\nविमानतळ परिसरातील इमारतींच्या उंचीवर मर्यादा असल्याने पुनर्विकास करताना त्या ठिकाणी एफएसआयचा वापर करता येत नाही. त्यांना टी.डी.आर. स्वरुपात लाभ देण्याचा विचार आहे. मुंबईतील नद्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील पावसाचे पाणी जलद वाहून जाण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nमुंबईतील वाहतुकीच्या समस्येचा सर्वंकष अभ्यास करून टप्प्या-टप्प्याने प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबईतील मेट्रो रेल्वेचे काम 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कोस्टल रोड योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मलनिस्सारण पद्धतीमध्ये सुधारणा करणे गरजेचे असून याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच फेरीवाला क्षेत्रासंदर्भात 20 सदस्यांची समिती नेमली आहे. सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Congress-workers-meeting-Municipal-election-issue/", "date_download": "2018-11-20T23:37:55Z", "digest": "sha1:DIINQ3ZHPWSEKTU6BKNL2HBRQGHHTR4B", "length": 8394, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिकेत राष्ट्रवादीशी आघाडी नको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › महापालिकेत राष्ट्रवादीशी आघाडी नको\nमहापालिकेत राष्ट्रवादीशी आघाडी नको\nमहापालिका निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी करू नये, अशी मागणी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी पक्षाच्या बैठकीत केली. तसेच निष्ठावंत व तळागाळातील कार्यकर्त्यांना डावलल्यास वेगळा विचार करू, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. पदे भोगलेल्यांनी आता थांबावे, अशी स्पष्ट शब्दांत अनेकांनी मागणी केली.\nशहर काँग्रेसने महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. इच्छुक उमेदवारांनी या बैठकीला गर्दी केली होती. काँग्रेसचे नेते डॉ. विश्‍वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शैलजा पाटील, पक्ष निरीक्षक प्रकाश सातपुते, विशाल पाटील आदी प्रमुख उपस्थिती होते.\nकिरणराज कांबळे म्हणाले, नेत्यांनी आता नातेवाईक, सगेसोयर्‍यांना तिकीट देणे बंद करावे. उमेदवारीसाठी घराणेशाही थांबली पाहिजे. कय्युम पटवेगार म्हणाले, निष्ठावंत उमेदवारांना पक्षाने न्याय देण्याची वेळ आली आहे. अतुल माने म्हणाले, उमेदवारीबाबत पक्षाने वेळेत निर्णय घ्यावा. निष्ठावंत उमेदवारांना डावलल्यास वेगळा विचार केला जाईल.\nसिध्दार्थ कुदळे, महादेव नलवडे म्हणाले, नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देता तळागाळातील राबणार्‍या कार्यकर्त्यांना संधी दिल्यास पक्षाला यश मिळेल. बाहुबली कबाडगे म्हणाले, इतर कोणत्याही पक्षांशी आघाडी करण्याऐवजी काँग्रेसचे निष्ठेने काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा नेत्यांनी गांभिर्याने विचार करावा. अन्यथा याचा फटका बसेल.\nअण्णासाहेब उपाध्ये, रत्नाकर नांगरे म्हणाले, राष्ट्रवादीशी आघाडी करू नये. तसे केल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. स्वबळावर लढल्यास पक्षाला निश्‍चितच फायदा होईल. मोठी पदे भोगलेल्यांनी आता थांबण्याची वेळ आली आहे. अशांनी प्रभागाची जबाबदारी घ्यावी. नितीन चव्हाण म्हणाले, भाजपच्या विरोधात वातावरण आहे. त्याचा फायदा नेत्यांनी उठवावा.\nमाजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर म्हणाले, पदे घेतलेल्या आम्हा सर्वांची निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आता थांबण्याची तयारी आहे. नगरसेविका अनारकली कुरणे म्हणाल्या, पक्षातील बंडखोरी थांबविण्याबाबत नेत्यांनी योग्यवेळी निर्णय घ्यावा. शेवंता वाघमारे म्हणाल्या, राष्ट्रवादीशी आघाडी केल्यास काँग्रेसमध्ये निर्माण होणार्‍या असंतोषाचा फायदा भाजप घेईल.\nसुशिल हडदरे म्हणाले, काहीजण पक्षापेक्षा स्वत:ला मोठे समजत आहेत. त्यांच्यामुळे पक्ष प्रभागात अडचणीत येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेच्या भावना जाणूनच निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी.\nसुभाष खोत म्हणाले, भाजपच्या लाटेपुढे गांगरुन जाऊ नका. डॉ. पतंगराव कदम व मदन पाटील यांच्या विचारांना बळकट करण्यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकावीच लागेल. बैठकीला महापौर हारुण शिकलगार, माजी महापौर किशोर शहा, गट नेते किशोर जामदार, राजेश नाईक, संतोष पाटील, उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, दिलीप पाटील, मयूर पाटील, अमर निंबाळकर, किशोर लाटणे, अजय देशमुख, डॉ. नामदेव कस्तुरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/sabarimala-temple-and-court-editorial-151115", "date_download": "2018-11-21T00:27:21Z", "digest": "sha1:5CLIVBYOGLTM34AWXLG5ZCY5GN3X7APL", "length": 17885, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "sabarimala temple and court in editorial अखेर दरवाजे बंदच! (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nकाळानुसार आचारविचार बदलायला हवेत, हे राजकीय पक्षांनी जनतेला समजावून सांगायला हवे. मात्र, मतपेढ्यांचे राजकारण सुरू झाले, की सारासार विचार बाजूला पडतो. त्याचेच प्रत्यंतर शबरीमला मंदिराबाबतच्या आंदोलनावरून आले आहे.\nकाळानुसार आचारविचार बदलायला हवेत, हे राजकीय पक्षांनी जनतेला समजावून सांगायला हवे. मात्र, मतपेढ्यांचे राजकारण सुरू झाले, की सारासार विचार बाजूला पडतो. त्याचेच प्रत्यंतर शबरीमला मंदिराबाबतच्या आंदोलनावरून आले आहे.\nन्यायसंस्थेतील सर्वोच्च पीठाने म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की ‘न्याय मिळाला’ असे समजण्याचा रिवाज किती भाबडा आहे, हेच शबरीमला या केरळच्या रम्य निसर्गात पहाडावर वसलेल्या शबरीमला मंदिरातील महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या विरोधातील आंदोलनामुळे स्पष्ट झाले आहे. या मंदिरातील विभूती अय्यपास्वामी ही ब्रह्मचारी असल्याने तेथे रजस्वला म्हणजेच १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर वर्षानुवर्षे असलेली बंदी उठवून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. त्या निर्णयानंतर या मंदिराचे दरवाजे पूजा-पाठासाठी प्रथमच गेल्या बुधवारी सायंकाळी उघडले आणि गेली अनेक वर्षे मंदिर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या महिलांनी तेथे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाच दिवसांच्या पूजापाठानंतर सोमवारी रात्री हे दरवाजे बंद होईपर्यंत संतप्त जमावाने तेथे युद्धसदृश परिस्थिती निर्माण केली आणि एकाही महिलेला दर्शन घेता आले नाही ते नाहीच. अर्थात, जुनाट तसेच कालबाह्य प्रथा-परंपरा आणि रीतीरिवाजांना कवटाळून बसलेल्या जमावाच्या या आंदोलनामागे विविध राजकीय पक्ष उभे होते. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने समाजमानसाच्या विरोधात जाण्याची ना भारतीय जनता पक्षाची प्राज्ञा होती, ना काँग्रेसची’ असे समजण्याचा रिवाज किती भाबडा आहे, हेच शबरीमला या केरळच्या रम्य निसर्गात पहाडावर वसलेल्या शबरीमला मंदिरातील महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या विरोधातील आंदोलनामुळे स्पष्ट झाले आहे. या मंदिरातील विभूती अय्यपास्वामी ही ब्रह्मचारी असल्याने तेथे रजस्वला म्हणजेच १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर वर्षानुवर्षे असलेली बंदी उठवून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. त्या निर्णयानंतर या मंदिराचे दरवाजे पूजा-पाठासाठी प्रथमच गेल्या बुधवारी सायंकाळी उघडले आणि गेली अनेक वर्षे मंदिर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या महिलांनी तेथे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाच दिवसांच्या पूजापाठानंतर सोमवारी रात्री हे दरवाजे बंद होईपर्यंत संतप्त जमावाने तेथे युद्धसदृश परिस्थिती निर्माण केली आणि एकाही महिलेला दर्शन घेता आले नाही ते नाहीच. अर्थात, जुनाट तसेच कालबाह्य प्रथा-परंपरा आणि रीतीरिवाजांना कवटाळून बसलेल्या जमावाच्या या आंदोलनामागे विविध राजकीय पक्ष उभे होते. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने समाजमानसाच्या विरोधात जाण्याची ना भारतीय जनता पक्षाची प्राज्ञा होती, ना काँग्रेसची त्यातच केरळमधील सरकार हे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार आहे. त्यामुळे स्त्रियांच्या विरोधातील भेदभावाला तिलांजली देणारा न्यायालयाचा निकाल हा पालापाचोळ्याप्रमाणे सह्याद्रीच्या कुशीतील या मंदिराच्या परिसरात उडून गेला त्यातच केरळमधील सरकार हे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार आहे. त्यामुळे स्त्रियांच्या विरोधातील भेदभावाला तिलांजली देणारा न्यायालयाचा निकाल हा पालापाचोळ्याप्रमाणे सह्याद्रीच्या कुशीतील या मंदिराच्या परिसरात उडून गेला -आणि महिलांना मंदिरात जाताच आले नाही. न्यायसंस्थेने निकाल दिला म्हणजे सारे काही संपले, हा समजही एकविसाव्या शतकातही खोटाच ठरला.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गेल्या बुधवारी या मंदिराचे दरवाजे सर्व वयोगटातील महिलांसाठी खुले झाल्यानंतर ५० वर्षांखालील किमान नऊ महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त जमावाने त्यांना पुढे जाऊ दिले नाही. रविवारी ४७ वर्षांच्या एका महिलेचा मंदिर प्रवेशाचा निर्धार हाणून पाडताना, तिला इतकी जबरदस्त धक्‍काबुक्‍की झाली की त्यामुळे तिला ‘पॅनिक ॲटॅक’ आला. एवढ्यावर हा जमाव थांबला नाही. मंदिर प्रवेशाचे प्रयत्न हाणून पाडणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांवर जमावाने हल्ले केले. या पत्रकारांमध्ये बहुतांश महिला पत्रकार होत्या, हे लक्षात घेतले की या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची मानसिकताच उघड होते. त्यातच मंदिराचे प्रशासन हे महिलांच्या प्रवेशबंदीसाठी सुरू असलेल्या आंदोलकांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. आता तर प्रशासनाने ‘कोणत्याही प्रथा-परंपरा, तसेच रीतीरिवाज यांचा भंग केल्यास मंदिराला टाळेच ठोकण्याची’ धमकी दिली आहे त्यामुळेच सर्वोच्च न्यायालय मोठे की मंदिर प्रशासन नि आंदोलक मोठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे आणि या प्रश्‍नाच्या मागे दडलेले उग्र आंदोलन बघता, त्या प्रश्‍नाचे उत्तर देण्याची कोणाचीही तयारी नाही.\nभाजपने आता या पेचातून मार्ग काढण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे आणि समाजमन बघून, या आंदोलनामागे फरफटत जाणाऱ्या काँग्रेसने तर त्याही पुढचे पाऊल उचलत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवणारा अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे शहाबानो प्रकरणात तीन दशकांपूर्वी राजीव गांधी यांच्या सरकारने असेच पाऊल उचलून काळाची चक्रे उलटी फिरवली होती. आताही काँग्रेस नेमके तेच करू पाहत आहे. फक्‍त फरक एवढाच आहे, की तेव्हा मुस्लिम समाजातील जुनाट विचारांच्या धार्मिक नेत्यांमागे काँग्रेस फरफटत गेली होती आणि आता हिंदूंच्या श्रद्धेमागे काँग्रेस जाऊ पाहत आहे. हे आंदोलन मुळात सुरू केले ते भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आणि काँग्रेसनेही मग त्यांच्यामागून जाण्याचा पर्याय स्वीकारला. बदलत्या काळानुरूप आचार-विचार बदलायला हवेत, हे खरे तर जनतेला राजकीय पक्षांनीच समजावून सांगायला हवे. मात्र, एकदा मतपेढ्यांचे राजकारण सुरू झाले, की सारासार विचार, तसेच विवेकबुद्धी पाताळात गाडली जाते. त्याचेच प्रत्यंतर विशिष्ट वयोगटातील महिलांना शबरीमलाचे दरवाजे बंद ठेवू पाहणाऱ्या पुराणमतवादी पक्षांच्या वर्तनामुळे आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करण्याची रास्त भूमिका खरे तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी घेतली होती. मात्र, आंदोलकांच्या दुराग्रहापुढे त्यांनीही नमते घेतले. आता त्यांनी मंदिर परिसरात झालेल्या हिंसाचाराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले आहे. हेदेखील त्यांचे राजकारणच झाले. एक मात्र खरे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे परिवर्तन घडविण्याची एक चालून आलेली संधी आपण साऱ्यांनीच गमावली आहे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/ashwini-deshpande-write-article-saptarang-149501", "date_download": "2018-11-20T23:59:51Z", "digest": "sha1:U6X2UUMUSCWBNSYYMML2AD3KJ6QLSKSC", "length": 21486, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "ashwini deshpande write article in saptarang सुरक्षेचा वेढा (आश्‍विनी देशपांडे) | eSakal", "raw_content": "\nसुरक्षेचा वेढा (आश्‍विनी देशपांडे)\nरविवार, 14 ऑक्टोबर 2018\nडिझाईन म्हणजे कल्पकता, नवनिर्मिती असं असतं, तितकंच लोककल्याणाचंही ते साधन असू शकतं. सीटबेल्ट हे त्याचं उदाहरण. व्होल्वो या कंपनीत काम करणाऱ्या नील्स बोहलीन या डिझायनरनं सध्या वापरात असलेल्या सीटबेल्टचं डिझाईन विकसित केलं. हे डिझाईन व्होल्वोसाठी आणि मानवजातीसाठीही अमूल्य होतं. जगातल्या सगळ्या मोटारचालकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून व्होल्वोनं एक असामान्य निर्णय घेतला. त्यांनी आपल्या सीटबेल्टचं पेटंट खुलं केलं आणि स्पर्धेत असलेल्या, नसलेल्या सगळ्या मोटार कंपन्यांना ते विनामूल्य वापरण्याची मुभा दिली.\nडिझाईन म्हणजे कल्पकता, नवनिर्मिती असं असतं, तितकंच लोककल्याणाचंही ते साधन असू शकतं. सीटबेल्ट हे त्याचं उदाहरण. व्होल्वो या कंपनीत काम करणाऱ्या नील्स बोहलीन या डिझायनरनं सध्या वापरात असलेल्या सीटबेल्टचं डिझाईन विकसित केलं. हे डिझाईन व्होल्वोसाठी आणि मानवजातीसाठीही अमूल्य होतं. जगातल्या सगळ्या मोटारचालकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून व्होल्वोनं एक असामान्य निर्णय घेतला. त्यांनी आपल्या सीटबेल्टचं पेटंट खुलं केलं आणि स्पर्धेत असलेल्या, नसलेल्या सगळ्या मोटार कंपन्यांना ते विनामूल्य वापरण्याची मुभा दिली. सुरक्षेच्या वेढ्याच्या आतली ही रंजक कहाणी.\nडिझाईन म्हणजे कल्पकता. डिझाईन म्हणजे नवनिर्मिती. डिझाईन म्हणजे एखादा किचकट, अवघड प्रश्न सोडवण्याची सर्जनशीलता.\nज्ञान, कौशल्य, परिश्रम, अनुभव आणि अभिव्यक्ती वापरून, संशोधनात वेळ आणि साधनसंपत्ती खर्च करून जेव्हा एखाद्या डिझाईनची निर्मिती होते, तेव्हा ती वस्तू अथवा सेवा निर्माता आणि सादरकर्त्यासाठी मूल्यवान असते. सामान्यपणे असा प्रकल्प वापरणाऱ्या व्यक्तींची सोय आणि निर्मात्यांसाठी व्यावसायिक यश असं उद्देश ठेवून केलेला असतो. मेहनत आणि कल्पकतेचं चीज सकारात्मक बदल घडणं यापुरतं मर्यादित न ठेवता त्यातून पैसे आणि प्रसिद्धी मिळावी अशीही अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही. दुर्दैवानं त्या कल्पनेची हुबेहूब नक्कल करून त्यावर तिसरंच कोणीतरी फायदा मिळवण्याच्या घटनाही सर्रास आढळून येतात.\nयासाठीच कायद्यात डिझाईन रजिस्ट्रेशन आणि पेटंट अशा दोन महत्त्वाच्या आयपीआर सुविधा उपलब्ध आहेत. औद्योगिक उत्पादनांसाठी आकार, रंग, रचना, सुशोभन यांचं कायदेशीर डिझाईन रजिस्टर करून कल्पनेवरचा हक्क सिद्ध करता येतो आणि कल्पनेची नक्कल होण्यापासून संरक्षण मिळू शकतं. तसंच कंपनीचे ट्रेडमार्क, लोगो, सिम्बॉल अशा सांकेतिक चिन्हांचंही कायदेशीर रजिस्ट्रेशन करता येतं. या प्रक्रिया सोप्या आणि प्रभावी आहेत. यापुढचा टप्पा म्हणजे पेटंट. उत्पादनात, यंत्रणा, आकार, उपयुक्तता, मटेरियल, तंत्रज्ञानात अभूतपूर्व शोध आणि नवीन रचना असेल, तर त्यासाठी पेटंट मिळू शकतं. पेटंटच्या अर्जानंतरची कायदेशीर चौकशीची प्रक्रिया जरा लांबलचक आहे; पण एकदा पेटंट बहाल झालं, की त्या शोधाचा, डिझाईनचा संपूर्ण हक्क सुरक्षित होतो. नक्कल करणाऱ्यांवर मोठा दंड आणि इतरही कायदेशीर कारवाई करणं पेटंटमुळंच शक्‍य होतं.\nकष्टपूर्वक विकसित केलेली अभिनव कल्पना, डिझाईन आपल्या नावानं रजिस्टर करून त्या उत्पादनाच्या विक्रीवरचा संपूर्ण फायदा आपल्याला मिळावा अशी योजना प्रत्येक व्यावसायिक संस्थेनं करणं योग्यच आहे. जागतिक पातळीवर चाललेल्या जीवघेण्या चढाओढीत प्रतिस्पर्धी उत्पादनाला मागं टाकायचं असेल, तर हे आवश्‍यकच आहे.\nमात्र, आज मी एक वेगळं उदाहरण मांडणार आहे. वैयक्तिक सुरक्षेसाठी दुचाकी चालवताना हेल्मेट आणि चारचाकी चालवताना सीटबेल्टचा वापर करणं किती आवश्‍यक आहे, ते जगजाहीर आहे. मोठ्या धक्‍क्‍यामुळं चालक किंवा सहप्रवासी जागेवरून फेकले जाऊ नयेत आणि स्टिअरिंगमधून एयर बॅग बाहेर आली, तर तिचा चेहऱ्यावर मोठा फटका बसू नये यासाठी भक्कम सीटबेल्टचा वापर महत्त्वाचा आहे. अशा जीवरक्षक सीटबेल्टचं डिझाईन कोणी आणि कधी केलं\n1885 मध्ये पहिल्यावहिल्या सेफ्टी बेल्टचं पेटंट एडवर्ड क्‍लॉगहॉर्न यांच्या नावे आहे. त्यांनी त्या डिझाईनचं वर्णन \"एखाद्या व्यक्तीला कोणत्याही खुर्ची, वस्तू अथवा वाहनाला हूक आणि इतर साधनांनी घट्ट जुंपून ठेवण्याजोगा पट्टा' असं केलं होतं. त्यावर सुमारे पन्नास वर्ष अनेक डिझायनर्स आणि इंजिनिअर्सनी काम केलं. सुधारित आवृत्तीत पट्टा सहजपणे ओढून आत बाहेर करता येण्यासारखा झाला, चापाची मजबुती वाढली आणि शेवटी 1959 मध्ये एरोनॉटिक्‍स इंजिनिअरिंगमध्ये अनुभव असलेल्या, व्होल्वो या स्वीडिश मोटर कंपनीत काम करणाऱ्या नील्स बोहलीन या डिझाइनरनं सध्या वापरात असलेल्या खांदा आणि कमरेच्या आजूबाजूनी आवळल्या जाणाऱ्या तीन टोकं असलेल्या सीटबेल्टचं डिझाईन विकसित केलं. शरीराला बळकटपणे जागच्या जागी धरून ठेवेल आणि तरीही अगदी लहान मुलांनाही तो लावता आणि उघडता येईल, असा तिरका V आकाराचा पट्टा व्होल्वो कंपनीनं पेटंटही केला.\n\"सर्वांत सुरक्षित गाड्या बनवणारी कंपनी' या आपल्या वचनावर सगळ्या गाड्यांच्या श्रेणीत हा पट्टा लावून वोल्वोनं शिक्कामोर्तब केलं. 1959 मध्ये हा शोध, हे डिझाईन मानवजातीसाठी आणि व्होल्वोसाठी अमूल्य होतं. या एका शोधाच्या जोरावर व्होल्वो कंपनी अग्रगण्य ठरत होती. हे पेटंट अमेरिकेतही वैध असल्यामुळं सगळ्याच मोटर कंपन्या पेचात पडल्या होत्या. स्पर्धेत असलेल्या इतर मोटार कंपन्यांना इतक्‍या महत्त्वाच्या वैशिष्ट्यासाठी, उत्तम डिझाईनसाठी कित्येक वर्षं संशोधन करावं लागणार होतं किंवा त्या डिझाईनच्या वापरासाठी व्होल्वोला प्रचंड किंमत द्यावी लागणार होती. विशेष म्हणजे सीटबेल्टची उपयुक्तता फारशी माहीत नसल्यामुळं ग्राहक या सोयीसाठी जास्त पैसेही मोजायला तयार नव्हते.\nमात्र, जगातल्या सगळ्या मोटारचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून व्होल्वो कंपनीनं त्यावेळी एक असामान्य निर्णय घेतला. त्यांनी त्याच्या सीटबेल्टचं पेटंट खुलं केलं आणि त्यांच्या स्पर्धेत असल्या नसलेल्या सगळ्या मोटार कंपन्यांना ते विनामूल्य वापरण्याची मुभा दिली. हा शोध इतके प्राण वाचवू शकतो, की तो बंदिस्त ठेवणं योग्य नाही, असं त्यांचं मानणं होतं. यामुळं प्रत्येक गाडीला तसे सीटबेल्ट उपलब्ध झाले. एका अंदाजानुसार, गेल्या पन्नास वर्षात या निर्णयामुळे दहा लाखापेक्षा जास्त जीव वाचवले गेले.\nभारतात 1994 नंतर तयार झालेल्या प्रत्येक गाडीच्या पुढच्या सीटसाठी सीटबेल्ट सक्तीचे आहेत. 2002 नंतर तयार झालेल्या गाड्यांमध्ये मागच्याही सीटसाठी सीटबेल्ट अनिवार्य केलेले आहेत. युरोपमध्ये तब्बल 98 टक्के चारचाकी ड्रायव्हर्स सुरक्षा बेल्टचा नियमितपणे वापर करतात. अमेरिकेत हा आकडा 85 टक्के आहे; पण दुर्दैवानं भारतात जेमतेम 25 टक्के वाहनचालक सीटबेल्ट लावून गाडी चालवतात. सहप्रवाशांत हा आकडा त्याहूनही कमी आहे. भारतात दर वर्षी पाच ते सहा हजार लोकांचा अपघाती मृत्यू केवळ सीटबेल्ट न लावल्यामुळं होतो.\nपुढच्या वेळी गाडीत बसाल, तर सीटबेल्ट जरूर लावा आणि नील्स बोहलीनचा हा शोध आपल्यापर्यंत पोचवणाऱ्या असामान्य निर्णयाचीही कदर करा.\n(छायाचित्र: क्रिएटिव कॉमन्स तत्वानुसार.)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://swamibakhar.blogspot.com/2018/01/55.html", "date_download": "2018-11-21T00:33:22Z", "digest": "sha1:L7XLGSVGT4B5YLILFT2E4X4TEHIA6YRT", "length": 22387, "nlines": 89, "source_domain": "swamibakhar.blogspot.com", "title": "क्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा", "raw_content": "\n➣ आध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\n➢ दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम\n➢पारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n➢ लेखक विषेश आत्मबोध\n➣सुभाषितमाला काव्य आणि निरुपण\n➢संत कबीर काव्य आणि निरुपण\n➢ संस्कृत श्लोक रहस्य आणि निरुपण\n➢दासबोध काव्य आणि निरुपण\n➢साईनाथ महाराज काव्यसंग्रह व निरुपण\nमंत्रशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र मंत्र विधानआरतीबीज मंत्रस्तोत्रनवग्रह मंत्रकवच प्रयोगऊबंटू उपासनागायत्री मंत्र\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nकेजच्या महारुद्रराव देशपांड्यांनी वाडी मुक्कामी सर्व सेवेकर्यांना यथेच्छ भोजन दिले रात्री सर्व सेवेकरी निद्रिस्त झाले सेवेकरी झोपले होते त्या खोलीतून सामान चोरीला गेले श्री स्वामी समर्थ मोठमोठ्याने हसू लागले मंडळी जागी होऊन श्री स्वामीस विचारु लागली महाराज का हसता तेव्हा श्री गुरुदेव म्हणाले तुमचे सामान चोर घेऊन गेले आता करा भजन श्रीपाद भटाने श्री स्वामींस विनंती केली की सामान कोठे सापडेल ते सांगा त्यावर श्री स्वामी म्हणाले आमच्या पोरांना कळवा म्हणजे सामान सापडेल मग बसलगावचे कुलकर्णी श्री भवानराव देशपांडे यांना सांगितले त्यांनी पाटलाच्या मदतीने मांग रामोशांना धरुन आणले त्यांना मार देताच क्षणी ते कबूल झाले मग किन्हीगावातून ते सर्व सामान घेऊन आले त्यात आश्चर्य असे की श्री स्वामी समर्थांच्या पलंगाजवळून ज्यांनी सामान चोरले ते सुटले आणि ज्यांनी खोल्यांतून सामान चोरले त्यांना शिक्षा मिळाल्या .\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nवाडी मुक्कामी यथेच्छ भोजन मिळाल्यामुळे सर्वच सेवेकरी गाढ झोपी गेले निर्धास्त झाले परमार्थात काय किंवा उपासनेत काय निद्रिस्त / निर्धास्त / बेसावध राहून चालत नाही दररोज आम्हा युध्दाचा प्रसंग या संत तुकारामांच्या उक्तीनुसार सदैव जागृत सिद्ध आणि सज्ज राहावे लागते अन्यथा चोरी होते म्हणजे नुकसान होते हा येथील महत्त्वाचा बोध आहे श्री स्वामी सेवेकर्यांना जागरुकतेची सतत जाणीव करुन देत असताना सेवेकर्यांच्या पोटाची तृप्ती झाली त्यांना गाढ झोप लागली त्यातूनच ते लुटले गेले सोयेगा सो खोयेगा या संत कबीरांच्या उक्तीचा पारमार्थिक बोध येथे होतो श्री स्वामी मात्र हसत होते हसण्याचे कारण त्यांना विचारल्यावर अगदी सहज ते म्हणाले तुमचे सामान चोर घेऊन गेले आता करा भजन त्यामुळेच साधकाने उपासनेबाबत कधीही बेसावध बेफिकीर गाफील राहू नये आहाराचा अतिरेक त्यातून गाढ निद्रा त्यातून आलस्य जडपणा आणि उदासीनता त्या १५० सेवेकर्यांबाबत हेच घडले कुणी म्हणेल श्री स्वामी असतानाही चोरी का झाली श्री स्वामींना हेच तर सांगावयाचे आहे की उपासनेत सदैव जागरुक सतर्क डोळस राहा सेवेकरी तसे न राहिल्यामुळेच तर श्री स्वामींनी हसून तुमचे सामान चोर घेऊन गेले आता करा भजन असे उदगार त्या सर्व सेवेकर्यांस उद्देशून काढले परंतु श्री स्वामी समर्थ दयेचे सागर आहेत लुटल्या गेलेल्या त्या सेवेकर्यांनी चोरीबाबत श्री स्वामींना कळवून विचारल्यावर ते म्हणाले आमच्या पोरांना कळवा म्हणजे सामान सापडेल याचा अर्थ असा की विवेक आणि बुद्धी यांची मदत घ्यावी चोरी झाली म्हणून हात बांधून गप्प बसणे योग्य नव्हे चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते येथे भवानराव म्हणजे विवेक आणि गावचा पाटील म्हणजे बुद्धी ही दोघेही श्री स्वामींचीच पोरे त्यांच्याच मदतीने म्हणजे विवेक आणि बुद्धीच्या साहाय्याने कार्य करावे हा बोधही होतो .\nह्या ब्लॉगशी संबंधित लिंक खालीलप्रमाणे...\nदत्तप्रबोधिनीची स्वामीमय सामूहिक रात्रप्रहर सेवा - शेलू ( मुंबई - पुणे )\nश्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचा सुक्ष्मपाठ कसा करावा - Step by step\nश्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुचरित्राच्या ( Shri Gurucharitra ) सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण - Step by step\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nस्वामीमय रात्रप्रहर सेवेत सहभागी होण्याकरिता स्वामी स्थानी कसे पोहोचाल \nस्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज\nसद्गुरु दत्त महाराजांच्या कृपेने वयाच्या २४ व्या वर्षात उपरती झाली. अक्कलकोटीय दत्तस्वरुपाच्या दर्शनाने गुरु प्राप्तीची तीव्र उत्कंठा लागली. बर्याच कठीण परिस्थितीतुन जावे लागले. जीवनाचा शेवटच भर तारुण्यात आल्या सारखे वाटु लागले. जीवनाचा अंत जवळ आला असे वाटतच होते, ईतक्यात सद्गुरु शंकरनाथ साटम महाराजांकडुन सन २००८ साली महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी माणगाव दत्त मंदिर, तालुका कुडाळ येथे बोलावणं आलं. माणगाव, दत्त मंदीरातील थोरले स्वामीं महाराजांचे दर्शन घेऊन, भक्त निवासात महाप्रसादानंतर आराम करण्याहेतुने गेलो. दुपारी थोरले स्वामीं महाराजांकडुन नेत्र दीक्षा मिळाली. ते नाम मिळाले ज्याचा जीवनात आपण कधीच विचारही केला नव्हता.\nनाम मिळले तेही तेथे स्थान बद्ध असलेल्या एका दैवताच्या समोरच... त्यायोगे नामसाधनेतुन बरेच अनुभव, साक्षात दर्शनेही घडली. महाराजांनी योग शास्त्रांचे गहन असे आत्म ज्ञानही करवून दिले, सोबत अद्वैत कर्माचा सिद्धांत अकर्माद्वारे कसा करावा हे सुद्धा समजवले. भर तारुण्यात साक्षात थोरले स्वामीँ महाराजांच्या चरण कमलांच्या कृपेने मला जनसेवेची संधी मिळाली. हीच संधी आणि सद्गुरु महाराजांनी करवुन दिलेले आत्मज्ञान दत्त महाराजांच्या शिवआत्मसंधानासाठी जनहीतात कशाप्रकारे आचरणात आणता येईल, याच हेतुने जनसामान्यांच्या भक्तीमार्गातील विघ्ने दुर व्हावीत यासाठीच संस्थेचे प्रयोजन अमलात आणले आहे.\nआज बराचसा साधक समुदाय, आपल्या आध्यात्मिक दत्त तत्वाच्या माध्यमातून आत्मनिर्भर, डोळस, तठस्थ, विचारवादी, स्वयंभु व स्वामी आत्मसन्मानी होत आहे. याबद्दल महाराजांच्या चरणी कृतज्ञतेने माझे आत्मसमर्पण करत आहे. सर्व दत्तभक्तांचे आत्मचिंतन सद्गुरु कृपे उत्तरोत्तर वाढत जावो.\nll अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll\nभगवान श्री सद्गुरु दत्तात्रेय स्वामीं महाराजांच्या चरणकमळांच्या शुभाशीर्वादाने त्यांच्या मुमूक्षुत्व असलेल्या भक्तगणांना तत्व, कर्मदहन व आध्यात्मिक साधनेच्या योग पार्श्वभूमीद्वारे कोणत्याही मध्यस्थीशिवाय सद्मार्गात उच्च स्तरावर निर्विघ्न व निर्गुणातुन आत्ममार्गक्रम करण्याच्या उद्दीष्टाने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट संस्थेची स्थापना झाली. दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट च्या माध्यमातून नोव्हेंबर २०१४ पासुन प्रार्थमिक स्वामीमय सामुहीक नामस्मरण व पारायण साधना सुरु करण्यात आली.\nदत्तभक्तीतुन आध्यात्मिक जीवन कसं जगावं ; याची प्रारंभीक तात्विक विचारसरणी सर्व संबंधित लिखाणातुन नमुद केलेली आहे ज्यायोगे दत्तप्रबोधिनी तत्व माध्यमातुन साधकाला दत्त पुर्वानुग्रह प्राप्त होण्यासाठी संस्थेच्या सक्रिय सभासदत्वाच्या पार्श्वभूमीवर दुर्लभ व सखोल मार्गदर्शन करण्यात येते. ज्यायोगे साधकाला अंतरिक सद्गुरु सामर्थ्याची जाणीव होऊन सहज आत्मोद्धाराची प्रचीती येते. दत्तप्रबोधिनीची कार्यप्रणाली व आचरण पुर्णपणे दत्त महाराजांच्या अनुशासन व काळभैरव शासनावर आधारलेली आहे. व्यक्ती विशेष माहात्म्यासाठी आध्यात्मिक जीवनात स्थान कुठेही स्थानांकण व स्थिरांकण नाही.\nआध्यात्मिक लिखाणांच्या माध्यमातून जनहितकार्य सरळमार्गी व एकसुत्रीस्वरुपात राबवले जात आहे ज्यायोगे निवडकच पण प्रामाणिक व पारदर्शक संतप्रवृत्तीमय साधक दत्तप्रबोधिनी तत्वात सामावले जात आहेत. आध्यात्म अर्थात अध्ययन आत्म्याचे हा पाठीचा कणा दत्त तत्वातुन आध्यात्मिक देहात कसा ताठ उभा राहील यासाठी निरनिराळ्या साधनांचे कार्यक्रम राबावले जात आहेत. उदा. ऊबंटू, रात्रप्रहर सेवा, सामुहीक नामस्मरण वगैरे...\n१. स्वआत्मबळ वाढवणें. शिवस्वामीआत्मानुसंधान करुन आपलं जीवन सार्थक करणें.\n२. सत् पात्री दुःखी पिडीत लोकांना स्वामीअनुभूतीच्या माध्यमातुन कोणतेही अर्थकारण, राजकारण आणि दंभकारण न करता सामुदायिक स्वामीमय सेवेच अनन्यसाधारण महत्त्व पटवुन देणें. यथाशक्ति सद्गुरु स्वामींमहाराजांचा हेतु आणि व्याप्ती समजावुन देणे.\n३. केंद्र, मठ आणि मंदिराच्या संकुचीत मनोवृत्तीत न अडकता आणि कोणत्याही अज्ञानी मंडळाच्या राजकारणाला बळी न पडता, त्यातुन बाहेर पडुन घरगुती प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न, पर्यावरण संतुलनाचा प्रश्न आणि राष्ट्रहीत सुरक्षेच्या प्रश्नांवर सद्गुरुकृपे उपायाहेतु एकत्र येऊन सामुदायिक स्वामीमय रात्रप्रहर सेवा करणें.\n१. आत्मअवलोकनात्मक स्वामीमय त्रिकालसंध्या करणें.\n२. आत्मबळ वाढवणें हेतू सद्गुरुस्वामीं अधिष्ठानाचा स्वगृही न्यास करणें.\n१. सामुदायिक स्वामीमय सेवा विनामुल्य आहे.\n२. सद्गुरु स्वामीमहाराज आणि त्यांच्या भक्तगणांमध्ये कोणतेही प्रकारचे माध्यम नाही. साधकाचे सर्व चित्त गाभाऱ्यात असायला हवे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/new-six-sonography-machine-kem-hospital-150158", "date_download": "2018-11-21T00:02:03Z", "digest": "sha1:CNUOKRJ6V4AY4JDCQQQP7NZ4P4NEES5F", "length": 10551, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "New Six Sonography Machine in KEM Hospital दहा वर्षांनी केईएममध्ये नव्या सहा सोनोग्राफी मशीन्स दाखल | eSakal", "raw_content": "\nदहा वर्षांनी केईएममध्ये नव्या सहा सोनोग्राफी मशीन्स दाखल\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nमुंबई - परळ येथील केईएम रुग्णालयात व्यापक पक्षाघात उपचार केंद्र सुरु झाल्यानंतर लवकरच नव्या सहा सोनोग्राफी मशीन्स कार्यान्वित होणार आहे. जवळपास दहा वर्षांनी केईएम रुग्णालयाला पालिकेकडून नव्या सहा मशीन्स मिळाल्या आहेत. केईएमनंतर नायरलाआणि सायन रुग्णालयातही सोनोग्राफी प्रत्येकी चार मशीन्स येणार आहेत.\nमुंबई - परळ येथील केईएम रुग्णालयात व्यापक पक्षाघात उपचार केंद्र सुरु झाल्यानंतर लवकरच नव्या सहा सोनोग्राफी मशीन्स कार्यान्वित होणार आहे. जवळपास दहा वर्षांनी केईएम रुग्णालयाला पालिकेकडून नव्या सहा मशीन्स मिळाल्या आहेत. केईएमनंतर नायरलाआणि सायन रुग्णालयातही सोनोग्राफी प्रत्येकी चार मशीन्स येणार आहेत.\nकेईएम रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागात सध्या सहा सोनोग्राफी मशीन्स कार्यान्वित आहेत. या मशीन्स दहा वर्षांपूर्वी आणल्या गेल्या होत्या. मशीन्स जुन्या झाल्याने कित्येक मशीन्स बंद राहत असल्याने गर्भवती महिलांना सोनोग्राफी सेवा वेळेवर देणे केईएम रुग्णालयासमोर आव्हान होऊन बसले होते. कित्येकदा दोन मशीन्स बंद राहत होत्या. त्यामुळे उरलेल्या चार मशीन्सवरही ताण येत होता. जुन्या मशीन्सची दुरुस्ती करुनही बंद पडण्याच्या घटना वाढत असल्याने अखेर वर्षभरापूर्वी नव्या सोनोग्राफी मशीन्सचे निविदा प्रक्रिया सुरु झाली. पालिकेच्या प्रमुख तिन्ही रुग्णालयांतील सोनोग्राफी मशीन्ससाठी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली.\nत्यानुसार केईएमला सुमारे साडेतीन कोटीच्या सोनोग्राफी मशीन्स मिळाल्या आहेत. यापैकी दोन मशीन्स मिळून दीड कोटी तर उर्वरित चार मशीन्सासाठी दोन कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. या नव्या सहा मशीन्स सुरु झाल्यानंतर दर दिवसाला येणा-या चारशे गर्भवती महिलांना सोनोग्राफीसाठी गैरसोय होणार नाही, असा विश्‍वास केईएमकडून व्यक्त करण्यात आला.\nसोनोग्राफीच्या सहा नवीन मशीन्स केईएममध्ये आल्या आहेत. या मशीन्सला कार्यान्वित करण्यासाठी पीसीपीएनडीटी परवाना लागतो. त्याची प्रक्रिया सुरु आहे.\n- डॉ अविनाश सुपे, संचालक, पालिका वैद्यकीय रुग्णालये, प्रमुख, पालिका प्रमुख रुग्णालये तसेच अधिष्ठाता केईएम रुग्णालय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/wrong-policy-future-students-dark-12419", "date_download": "2018-11-21T00:14:23Z", "digest": "sha1:Z3OQERLLC2IIJ3QRLPDVQ5TARXAYOXBS", "length": 11451, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "The wrong policy of the future of the students in the dark चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात | eSakal", "raw_content": "\nचुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात\nमंगळवार, 20 सप्टेंबर 2016\nनागपूर - बीएड, बीपीएड, एलएलबी, बीफॉर्म, एमबीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय सेलच्या माध्यमातून परीक्षेची जाहिरात निवडक वृत्तपत्रांमधूनच देण्यात आली. त्यामुळे परीक्षेसंदर्भातील माहिती अनेक विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचू शकली नाही. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहिल्याचा आरोप प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.\nनागपूर - बीएड, बीपीएड, एलएलबी, बीफॉर्म, एमबीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय सेलच्या माध्यमातून परीक्षेची जाहिरात निवडक वृत्तपत्रांमधूनच देण्यात आली. त्यामुळे परीक्षेसंदर्भातील माहिती अनेक विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचू शकली नाही. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहिल्याचा आरोप प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.\nही प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे अनेकांना याची माहिती मिळाली नाही. वंचित राहिलेले विद्यार्थी खासगी असोसिएशनची सीईटी देऊन किंवा शासकीय प्रक्रियेद्वारे रिक्त जागेवर महाविद्यालयस्तरावर पुन्हा संधी देऊन या अभ्यासक्रमांना संधी देत होते. मात्र, शासनाचे यंदापासून खासगी सीईटी संपूर्णत: बंद केली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी काहीच विद्यार्थी परीक्षेला बसले. प्रवेशासाठी असलेली प्रथम फेरी ऑगस्ट महिन्यात सुरू झाली, तर आज अंतिम टप्प्यात आहे. एकीकडे राज्यातील शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. दुसरीकडे, विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो विद्यार्थी वंचित राहिले. विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, म्हणून संविधान चौकात गुरुवारी (ता. 22) साखळी उपोषण करण्यात येईल. या प्रकरणाची दखल न घेतल्यास उपोषण करण्यात येणार असल्याचे तायवाडे यांनी सांगीतले.\nराज्यातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित अशा सर्व प्रकारच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमतेच्या केवळ पंधरा टक्के प्रवेश झाले आहेत. अशा परिस्थितीत वीस-पंचवीस वर्षांपासून नोकरी करणाऱ्या प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांच्या उपासमारीची पाळी येऊ शकते. त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि वर्कलोड नसेल, तर शासकीय व अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापक अतिरिक्त ठरतील आणि नो-वर्क, नो-पे म्हणून त्यांचे नुकसान होईल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shalshirako.blogspot.com/2011/02/blog-post_02.html", "date_download": "2018-11-20T23:46:03Z", "digest": "sha1:FDTEFJYFG5YNI4WHJEKCWA2QOM7ZCG5C", "length": 10059, "nlines": 59, "source_domain": "shalshirako.blogspot.com", "title": "ShalShirako: फ्लेमिंगो गेले उडत!", "raw_content": "\nहे मी उद्वेगाने लिहिलं तेव्हा त्या बिल्डरनं नुकताच आमच्या समोरच्या मीठागारांवर कब्जा केला होता. पूर्णविक्रोळीपर्यंतची जमीनच त्यानेविकत घेतलीय म्हणे. आणि जाता जाता बडीशेप तोंडात टाकल्यासारखा आमच्या सोसायटीला लागून असलेला महापालिकेचा प्लॉटही बळकावलाय. त्यावरत्याने कार्यालय कमकेबिन आणून उभ्या केल्यात, पालिकेच्या नजरेदेखत एक प्लॉट गिळंकृत झालाय तरी कुणाला त्याचीफिकीर नाही.तक्रार करून काहीही फायदा झालेला नाही, एकदा पंचनामा झाला तो तद्दन खोटा,जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करूनत्यांच्या नजरेत हे अतिक्रमण आणलं तर त्यांनीदंडात्मक कारवाई केली. संपलं. जागा पालिकेची आहे तेव्हा अतिक्रमण, अनधिकृतबांधकामाचं त्यांनासांगा म्हणत त्यांनी हात झटकले. माझी एकट्याची लढाई सुरू आहे, तळं नजरेसमोर नाहीसं होत झालंय...याच हताशेतून२० आक्टोबर, २०१० ला हा मजकूर लिहिला होता.\nठाण्यात पूर्वेकडे कोपरीला खाडी किना-याला लागून खारफुटी आणि मिठागरांचा सारा परिसर म्हणजे नानाविध पक्ष्यांचा किलबिलता संसार. खगकुळातल्या कितीएक जाती-प्रजाती, पाहुणे येथे यायचे आणि जायचे. फ्लेमिंगो, मोठ्या चोचींचे शुभ्र बगळे, पाणबदके, मुनिया, दयाळ, खाटिक, भारद्वाज यांचा शेजार घेऊन नांदणारी इथली निसर्गप्रेमी माणसं कौतुकानं या पक्ष्यांना न्याहाळायची, फ्लेमिंगो आणि इतर विदेशी पाहुणे दिसले की प्रारंभी सांगितल्याप्रमाणं अभिमानानं इतरांना सांगायची, कुणी निसर्गवेडा त्यांना कॅमे-यात टिपण्यासाठी तासन् तास समाधी लावायचा, कधीतरी या पाखरांबरोबरच त्यांना पाहायला येणा-या चिमण्या पाखरांचीही गजबज रविवारची सकाळ एकदम लख्ख आनंदाची करून टाकायची...\nअगदी यंदाच्या पाऊसकाळापर्यंत अग्निपंखी (फ्लेमिंगो) आमच्या अंगणात यायचे आणि आणखी कितीतरी पक्षी..\nआता हे सारं संपलंय. इथे पुढच्या वर्षीच नव्हे तर यापुढे कधीही फ्लेमिंगो आणि इतर पाहुणे उतरणार नाहीत. सिमेंटची जंगलं उभी करण्यासाठी पाखरांच्या घरसंसारावर जेसीबीचा नांगर फिरू लागलाय. मीठागारांमधील एक छोटंसं तळं फ्लेमिंगो आणि इतर पक्ष्यांचं आवडतं ठाणं. ट्रक भरभरून मातीचा भराव टाकून ते बुधवारी र्अधअधिक बुजवलं गेलंय, जेसीबी फिरवून इथली हिरवाई माती-राबीटमध्ये दफन केली गेलीय. गुरुवारी इथं तळ्याचा मागमूस राहणार नाही.\nपक्ष्यांच्या इथल्या संसारात माती कालवली जाऊ नये म्हणून माझ्यासारख्यांनी केलेला अल्पस्वल्प विरोध फार काळ टिकणार नाही. वर्षभरापूर्वी इथे माती घेऊन ट्रक घरघरू लागले होते तेव्हा धावपळ करून पालिकेच्या अधिका-यांना, कोपरी प्रभाग मुख्याधिका-याला आणून काम थांबवले होते. ते तेवढ्यापुरतेच. आता थेट विक्रोळीपर्यंतचा हा अख्खा पट्टाच विकला गेलाय म्हणे. पुन्हा भराव सुरू झालाय. खरेदी करणा-या विकासकानं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नावानं एक दबकावणारा बोर्डही लावलाय. त्यावर लिहिलंय, आयटी पार्क वगैरे. कुणासाठी आयटी पार्क, भरणीची अनुमती घेतली का, जागेच्या मालकीची माहिती, सीआरझेडचं काय, असल्या फुटकळ प्रश्नांचं कुणालाच देणंघेणं नाही.\nकायदा करणा-या लोकप्रतिनिधींना इथं काय घडतंय याची फिकीर नाही, भरणीसाठी कुठलीही अनुमती न घेता बिनदिक्कत शेकडो ट्रक आणणा-या कंत्राटदारांना ज्यांनी जाब विचारला पाहिजे त्या जिल्हाधिकारी, तहसीलदार या यंत्रणांनांही त्याचं सोयरसुतक नाही आणि पक्ष्यांना कायदा कळत नाही, माणसाची भाषा वाचता येत नाही की आपल्या भाषेत त्यांना त्यांच्या हक्कांसाठी भांडता येत नाही.. भटक्यांचे तांडे पुढल्या गावाला निघतात तशी आता इथल्या पक्ष्यांची पालं उठून जातील. इथला गाता-किलबिलता संसार देशोधडीला लागेल. त्याला जबाबदार असणारी माणसं मात्र काहीच न घडल्यागत, ‘फ्लेमिंगो गेले उडत..’, असे म्हणत नवे कायदे मोडायला उत्साहाने पुढे सरसावतील\nपिंपातले जगणे आहे आपले\nहेच तर खरं प्रेम असतं\n14 फेब्रुवारी... नो पेट्रोल, ओन्ली लव्ह\nपुन्हा प्रेमात (व्यंकटेश माडगूळकरांच्या)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/teachers-day-news/", "date_download": "2018-11-21T01:00:21Z", "digest": "sha1:FRHYOUOEGUW3QVI2B7ZWYHXDCVY7NJUA", "length": 36621, "nlines": 479, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Teachers' Day News | Teachers' Day: शिक्षकच म्हणताहेत, 'शिक्षण झालंय स्पॉन्सर्ड' | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nTeachers' Day: शिक्षकच म्हणताहेत, 'शिक्षण झालंय स्पॉन्सर्ड'\nTeachers' Day: शिक्षकच म्हणताहेत, 'शिक्षण झालंय स्पॉन्सर्ड'\nमुंबई - आज शिक्षक दिन , ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आज शिक्षणच स्पॉन्सर्ड झालं आहे. अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली आहे. (व्हि़डीओ - दत्ता खेडेकर)\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nजळगाव आणि अलिबागमध्ये 'रन फॉर युनिटी'\nभाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मूक आंदोलन'\nGandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन\n आधी महाराष्ट्रातील ही ठिकाणे पाहा...\nऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nBharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू\nपेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘ भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, जनतेने मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.\nBharat Bandh : इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्रात आंदोलन सुरू\nमुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात ' भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने ' भारत बंद'ची हाक दिली आहे. यवतमाळ, अकोला , नागपूर , ठाण्यामध्ये इंधन दरवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून 'भारत बंद'च्या माध्यमातून केला जात आहे.\nBharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद\nमुंबई - इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज ' भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.\nTeachers' Day: शिक्षकच म्हणताहेत, 'शिक्षण झालंय स्पॉन्सर्ड'\nमुंबई - आज शिक्षक दिन , ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आज शिक्षणच स्पॉन्सर्ड झालं आहे. अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली आहे. (व्हि़डीओ - दत्ता खेडेकर)\nभाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून तीव्र निषेध\nभाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत राम कदमांविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. पुणे, औरंगाबाद आणि मुंबईतून राम कदम यांच्या विधानाला विरोध दर्शवला आहे.\nमुंबई , ठाण्यात गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून थरांवर थर रचण्यासाठी पथकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षी गोविंदा पथकांनी ‘सुरक्षित दहीहंडी, सुरक्षित गोविंदा’ या संकल्पनेखाली गोपाळकाला खेळण्याचे ठरवले आहे.\nबीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आग\nबीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आज रात्री सिने वंडर मॉलजवळ आग लागली. या आगीमध्ये कार जळून खाक झाली. अग्निशामक दलाने वेळीच येऊन आग विझविली. दोन्ही बाजुकडील वाहतूक थांबविण्यात आली होती.\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nमुंबईतील वर्दळीचे आणि महत्वाच्या अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकापासून २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याला सुरुवात झाली आणि चक्क १० वर्षांनी ज्यांचा कसाबला पकडून देण्यात महत्वाचा सहभाग आहे त्या बावधनकर यांच्या खांद्यावर सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची धुरा आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल.\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nराज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला बोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर आज मनसे नाशिकच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ड्रीम प्रोजेक्टबाबत मुख्य वन संरक्षक प्रा. वि. नाशिक विजय शेळके यांना घेराव घातला.\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nश्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात रथोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. रथोत्सवास 146 वर्षांची परंपरा आहे.\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nपिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ, मडके फोडून सत्ताधारी पक्षाने केला निषेध\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nपर्यटकांच्या पसंतीस उतरणाऱ्या भंडारदऱ्यात सध्या पर्यटकांची गर्दी उसळली आहे ती केवळ आंब्रेला धबधबा बघण्यासाठी... भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी विसर्ग सुरू असल्याने आंब्रेला खळाळून वाहत आहे.\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअंबरनाथ तालुक्यातील मंगलोर या गावाजवळील डोंगरावर लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांपैकी बहुसंख्य वृक्ष हे वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत.\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nवर्धा: सिकंदराबाद येथून राजस्थानातील पाली जिल्ह्यातील मोहराई येथे जात असताना एका महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि तिने एक्स्प्रेसमध्येच एका ...\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nअकोला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेल्या भारिप-बमसंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले.\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nपुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विष्णू उर्फ आप्पा जगताप या क्रीडासंकुल व जलतरण तलावाला बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली.\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nपार्किंगमध्ये असलेल्या एका कारला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री तीन वाजता वाशी सेक्टर 10 येथे पार्किंग केलेल्या MH43-BK-2927 Ertiga कारला अचानक आग लागली.\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nमुंबई : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या बारा दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण ...\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nखंडाळा, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं �..\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nनोटाबंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरात विरोधकांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत.\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nखामगाव, वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासोबत स्टंटबाजी करतानाचा ...\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर वसतिगृह प्रवेश व विद्यार्थ्यांच्या व विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन ...\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/mla-ram-kadams-new-controversy-pays-tribute-actress-sonali-bendre-twitter/", "date_download": "2018-11-21T00:57:20Z", "digest": "sha1:MGLWH73I3YNK67IIGL4T6R4HRIWS3RX2", "length": 35945, "nlines": 430, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mla Ram Kadam'S New Controversy, Pays Tribute To Actress Sonali Bendre On Twitter | अभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं आमदार राम कदम रडारवर | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं आमदार राम कदम रडारवर\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं आमदार राम कदम रडारवर | Lokmat.com\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं आमदार राम कदम रडारवर\nमुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन सुरू असलेला वाद ताजा असतानाच, भाजपा आमदार राम कदम आता नवीन वादात अडकले आहेत.\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं आमदार राम कदम रडारवर\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं आमदार राम कदम रडारवर\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं आमदार राम कदम रडारवर\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं आमदार राम कदम रडारवर\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं आमदार राम कदम रडारवर\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहणारं ट्विट केल्यानं आमदार राम कदम रडारवर\nमुंबई - मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन सुरू असलेला वाद ताजा असतानाच, भाजपा आमदार राम कदम आता नवीन वादात अडकले आहेत. बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबाबतचे ट्विट करत राम कदम यांनी सोनालीला श्रद्धांजली वाहिली. या नवीन प्रतापामुळे राम कदमांवर पुन्हा चौफेर टीकेची झोड उठू लागली आहे.\nसोशल मीडियावर ट्रोल, ट्विट केलं डिलीट\n''हिंदी व मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोऴ्यांचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड. यांचे अमेरिकेत निधन झाले आहे'', अशा आशयाचे ट्विट राम कदम यांनी केले होते. सोशल मीडियावर सडकून टीका झाल्यानंतर राम कदम यांनी ट्विट डिलीट केले.\n(... तर गाठ माझ्याशी आहे, राम कदमांना सुप्रिया सुळेंचा दम)\n''गेल्या दोन दिवसांपासून सोनाली बेंद्रे यांच्याबाबतची अफवा पसरली होती. त्यांच्या स्वास्थ्यासाठी व प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो'', असे ट्विट करत राम कदम यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.\nदरम्यान अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या आजाराबाबतची प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून चाहत्यांना देत आहे.सोनाली उपाचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे म्हटले जात आहे. सोनालीचे पती दिग्दर्शक गोल्डी बहलने ट्वीट करून तिच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. ''सोनालीची प्रकृती चांगली असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. आम्हाला सगळ्यांना मोठा प्रवास करायचा आहे. सगळे काही ठीक होईल अशी आम्हाला आशा आहे'', असे ट्विट त्यांनी केले होते.\nमुली पळवण्याबाबतचं वादग्रस्त विधान\nभाजपा आमदार राम कदम यांनी सोमवारी (3 सप्टेंबर) घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहीहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.\nराम कदमांनी खेद व्यक्त केला\nदरम्यान, लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दुखावल्या असतील तर मी खेद करतो, असं राम कदम यांनी म्हटलं आहे. माझं विधान अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाचं खापर विरोधकांवर फोडलं आहे.\nकोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नव्हता , दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो . अर्धवट 54 Sec विधान काही विरोधकांनी पसरवून सम्भ्रम निर्माण केला दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी दुपारी मीडिया पत्रकार उपस्थित होते . त्यानी आक्षेप घेतला नाही कारन त्यानी संपूर्ण सम्भाषण ऐकले होते\n'कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित\nराम कदम यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे. 'बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेत्यांमध्ये आणखी एकाची भर. रक्षाबंधन, दहीकाला उत्सव या पवित्र सणांच्या दिवशी आमदारानं तोडले अकलेचे तारे', असे ट्विट करत 'कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित', असे ट्विट करत 'कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित', असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे.\nबेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी ऐकाची भर.. रक्षाबंधन , दहिकाला उत्सव या पवित्र सणा दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे \nकशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSonali BendreRam KadambollywoodTwitterसोनाली बेंद्रेराम कदमबॉलिवूडट्विटर\nरेल्वेला लटकून KiSS करणे पडलं महागात, सोशल मीडियात यूजर्सकडून खिल्ली\n'रामा' 'रामा' हो गया हंगामा \nअभिनेत्री अनुष्का शर्मा 'या' आजाराने ग्रस्त; जाणून घ्या नक्की काय आहे 'हा' आजार\n... तर गाठ माझ्याशी आहे, राम कदमांना सुप्रिया सुळेंचा दम\nभाजपाचा खिलजी ह'राम' कदमला उखडून फेका - उद्धव ठाकरे\nनिलंबनाऐवजी प्रवक्तेपद काढून राम कदमांना अभय\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअखेर ७२ तासांनंतर रेल्वे पोलिसांची ‘१५१२’ हेल्पलाइन सुरू\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/On-the-eighth-day-the-continuation-of-the-agitation-continued/", "date_download": "2018-11-21T00:23:18Z", "digest": "sha1:E2XB5HFRFUYGIPFRSIRCNE6OPLPWEHDC", "length": 5716, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आठव्या दिवशीही आंदोलनाची धग कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › आठव्या दिवशीही आंदोलनाची धग कायम\nआठव्या दिवशीही आंदोलनाची धग कायम\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बुधवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. परळी येथे ठिय्या आंदोलन सुरूच असून बुधवारी काही नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे कल्याण विशाखापट्टम महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परळी येथे मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलकांची विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन आंदोलनात सहभाग घेतला.\nजिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र वातावण शांत असून व्यवहार सुरळीत सुरू होते. परळी येथे सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांना भेट देऊन पाठिंबा देण्यासाठी समाजबांधव विविध ठिकाणहून दाखल झाले होते. दिवसभरात विविध संस्था, संघटना यांच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.\nकाँग्रेस नेते भाई जगताप, अब्दुल सत्तार, काँग्रेस चे नेते प्रा. टी. पी. मुंडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दिला. वडवणी तालुक्यातही ठिकठिकाणी आंदोलन झाले. गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी ही व्यापारी व ग्रामस्थानी आपले व्यवहार व दुकाने बंद ठेवले होते. बँक, शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोळगाव येथून गेलेला राष्ट्रीय महामार्ग 222 हा ग्रामस्थांनी तब्बल तीन तास अडवून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहनांच्या दोन्हीही बाजुने लांबच-लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तहसीलदार संजय पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते, दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, सपोनि शिवाजी गुर्मे यांनी स्वतः उपस्थित राहून चोख पोलिस बंदोबस्त बजावला.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/On-demand-exam-pattern-will-be-applicable/", "date_download": "2018-11-21T00:00:01Z", "digest": "sha1:VI5DXUGFARBZDSNKBRXOJZXFA4MRKWRW", "length": 4573, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ऑन डिमांड एक्झाम’ पॅटर्न लागू होणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ‘ऑन डिमांड एक्झाम’ पॅटर्न लागू होणार\n‘ऑन डिमांड एक्झाम’ पॅटर्न लागू होणार\nनोकरीनिमित्त परीक्षा देऊ न शकणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने परीक्षा पद्धतीत प्रायोगिक तत्त्वावर बदल केला आहे. ‘ऑन डिमांड एक्झाम पॅटर्न’ (विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार परीक्षा) लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लष्कर, पोलीस यासह दहा विशेष अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा देता येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली. पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.\nविद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन स्लॉट बुक करावा लागेल. त्यात परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक असेल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्र निवडावे लागेल. त्यानंतर विद्यापीठातर्फे परीक्षांचे नियोजन केले जाईल. त्यानुसार संबंधित परीक्षा केंद्रांवर विद्यापीठातर्फे प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका पुरविल्या जातील व त्यानुसार परीक्षा घेतली जातील. मुक्त विद्यापीठातर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून 200 ते 250 नवीन अभ्यासक्रम केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/man-tried-to-burned-himself-in-front-of-malkapur-CEO-cabin/", "date_download": "2018-11-20T23:41:21Z", "digest": "sha1:QT6EWBCC25VWRPTHKIUCGKNDB7VREMGM", "length": 4729, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : मलकापूरमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › कराड : मलकापूरमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न\nकराड : मलकापूरमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न\nकराड तालुक्यातील मलकापूर नगरपंचायतीच्या इमारतीमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात एकाने अंगावर रॉकेल ओतून कुटूंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सोमवार दि. 23 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.\nराजासाब दस्तगीर आत्तार (वय ४७) असे आत्मदहन करणाऱ्याचे नाव आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राजासाब आत्तार कुटूंबातील महिलांसह नगरपंचायत कार्यालयात आले. यावेळी त्यांच्या हातात रॉकेलचा कॅन होता. त्यामुळे नगरपंचायतीचे कर्मचारी व काही नागरिक त्यांच्या पाठीमागेच होते. आत्तारे याने थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करून जोरजोरात आरडाओरडा करून मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्याचवेळी नगरपंचायतीचे कर्मचारी व नागरिकांनी त्यांच्या हातातील रॉकेलचा कॅन व काडेपेटी काढून घेत त्याला ताब्यात घेतले. ही बाब पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत राजासाब आत्तार हा तेथून पसार झाला होता.\nदरम्यान, घडलेला प्रकार गंभीर असून संबंधिताविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सांगितले. तर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-2/news/", "date_download": "2018-11-21T00:09:11Z", "digest": "sha1:UFZPQDGUBFXDZQLCXU7DTQIDZELD4W4K", "length": 11412, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai 2- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आरक्षणाच्या मु्द्यावरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\nमुंबईमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, 7 जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर\nMaratha Reservation : अखेर 15 दिवसांनंतर मराठा आंदोलकांचं उपोषण मागे\nमहाराष्ट्र Nov 18, 2018\nरेल्वेच्या मेगाब्लॉकपासून ते कापसाच्या भावापर्यंत या आहेत महत्त्वाच्या बातम्या\nमुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार-विखे पाटील\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nमहाराष्ट्र Nov 17, 2018\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nमहाराष्ट्र Nov 15, 2018\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमहाराष्ट्र Nov 14, 2018\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/crime-drinking-murder-25230", "date_download": "2018-11-21T00:00:44Z", "digest": "sha1:RQGZ46KBRZ6YIQZNV36EHDIQYCNBYZ4M", "length": 14195, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime drinking murder मद्यपी पित्याचा खून | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 9 जानेवारी 2017\nजळगाव- चिंचोली (ता. जळगाव) येथील मद्यपी तरुणाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा चोवीस तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रियकराच्या मदतीने या मद्यपी तरुणाच्या मुलीनेच आई व बहिणीला सोबत घेऊन पित्याची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे दोन्ही मुलींसह त्यांची आई व संशयित प्रियकराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक केली आहे.\nजळगाव- चिंचोली (ता. जळगाव) येथील मद्यपी तरुणाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा चोवीस तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रियकराच्या मदतीने या मद्यपी तरुणाच्या मुलीनेच आई व बहिणीला सोबत घेऊन पित्याची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे दोन्ही मुलींसह त्यांची आई व संशयित प्रियकराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक केली आहे.\nचिंचोली येथील बांधकाम व्यावसायिक तथा बटाईने शेती करणाऱ्या अशोक लक्ष्मण पाटील (वय 47) यांचा काल मृत्यू झाला. नेहमीच मद्यपान करून घरी येताना दुचाकीवरून पडल्याने जखमी होऊन पडला व रात्रभर थंडीत राहिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव त्यांच्या मुलींसह पत्नीने पोलिसांसमोर रचला. दरम्यान, कुटुंबीय अंत्यसंस्काराच्या तयारीत असताना सहाय्यक निरीक्षक सचिन बागूल यांनी विच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्याचे सांगताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. मोठी मुलगी व पत्नी शोभा यांनी शवविच्छेदनास विरोध करून मृतदेह नेल्यास आम्ही स्वतःला पेटवून घेऊ, असा पवित्रा घेतला होता. मात्र श्री. बागूल यांनी कायद्याचा धाक दाखवत अखेर जिल्हा रुग्णालय व तेथून धुळे वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे विच्छेदन केले.\nअहवाल येताच तपास सुरू\nरात्रीतून प्राथमिक अहवाल येताच संशयितांचा शोध सुरू झाला. निरीक्षक सुनील कुराडे, डीवायएसपी सचिन सांगळे यांनी रात्रभर चौकशी, विचारपूस करून गुन्हा उघडकीस आणला. अखेर संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृताच्या चुलतबहिणीचा पुतण्या राजेंद्र संतोष पाटील (वय 28, रा. नांद्रा) याच्या मदतीने मोठी मुलगी, पत्नी शोभा व लहान मुलगी पूजा यांनी खून केल्याचे पोलिसांत सांगितले असून, चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nमृत अशोकच्या चुलतबहिणीचा पुतण्या रवींद्र संतोष पाटील (वय 28, रा. नांद्रा) हे दोघे बटाईने शेती करीत होते. रवींद्रकडे 22 एकर शेती असून, त्याच नांद्रा शिवारात अशोकची शेती आहे. कमी शेती असल्याने रवींद्रने त्याला दोघे बटाईने शेत घेऊन करू, असा सल्ला दिल्याने दोघांचे बऱ्यापैकी जमत होते. अशातच अशोकच्या मोठ्या विवाहित मुलीचा पती पॅरालिसिसने आजारी असल्याने ती गेल्या दोन वर्षांपासून माहेरीच असल्याने तिचे रवींद्रशी संबंध जुळले होते.\nमद्यपी पतीचा नेहमीच त्रास\nअशोकला मद्यपानाचे व्यसन असल्याने रात्री पिऊन आल्यावर पत्नी शोभा, भाऊ गणेश (वय 14) यांना तो बेदम मारहाण करीत असे. लहान मुलगी पूजा बाळंतपणासाठी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून माहेरीच होती. 15 डिसेंबरला ती बाळंतीण झाली असून, तीसुद्धा घरीच होती. दोन्ही मुलींसमोर अशोक पत्नी व मुलांना मारत असल्याने त्रासाला कंटाळून त्यांनी अशोकचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.\nअशोक रात्री मद्यपान करून तर्रर्र झाल्यावर घरी परतला. त्यानंतर शिवीगाळ, मारहाण करीतच तो झोपला. मुलीने रवींद्रला बोलावून घेतले. अशोकची पत्नी शोभा, मुलगी यांनी तो झोपलेला असलेल्या अंथरुणातील दोन उशा तोंडावर ठेवून त्याचा श्‍वास कोंडून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रतिकार प्रचंड असल्याने रवींद्रने लाटणे गळ्यावर दाबून धरल्याने स्वरयंत्र व श्‍वासनलिका तुटून त्याचा मृत्यू झाला.\nअशोकची मोठी मुलगी, तिचा मित्र रवींद्र संतोष पाटील, पत्नी शोभा अशोक पाटील (वय 40), पूजा नितीन ढाकणे (वय 25) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/memorable-speeches-of-former-prime-minister-atal-bihari-vajpayee-in-pune-1732900/", "date_download": "2018-11-21T00:01:33Z", "digest": "sha1:JNOFFUQ3JRAYFGC5LW7AO4535CM35XDX", "length": 26095, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Memorable Speeches Of Former Prime Minister Atal Bihari Vajpayee in pune | ‘सावरकरांचे जीवन एक महाकाव्यच’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\n‘सावरकरांचे जीवन एक महाकाव्यच’\n‘सावरकरांचे जीवन एक महाकाव्यच’\nसावरकर जेव्हा ग्वाल्हेरला आले होते तेव्हा किशोरवयात मला त्यांचे प्रथम दर्शन घडले.\nअटलबिहारी वाजपेयी यांनी २७ ऑगस्ट १९७३ रोजी पुणे येथे रवींद्र भट लिखित ‘सागरा प्राण तळमळला’ पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये केलेल्या भाषणाचा संपादित भाग.\nमला आठवते हिंदीचे एक महान कवी मैथिलीशरण गुप्त यांनी भगवान श्रीरामाशी संबंधित ‘साकेत’ नावाचे महाकाव्य लिहिले, तेव्हा त्यामध्ये त्यांनी दोन ओळी लिहिल्या. ‘साकेत’ त्यांनी श्रीरामालाच समर्पण केले आणि त्यानिमित्ताने लिहिले –\n‘राम तुम्हारा चरित ही, स्वयं महाकाव्य है\nकोई कवि बन जाय, सहज संभाव्य है॥’\nयामध्ये गुप्ताजींची विनयशील वृत्ती दिसून येते. पण ज्याप्रमाणे श्रीरामाचे चरित्र एक काव्य आहे, तसेच सावरकरांचे जीवनही एक महाकाव्य आहे. ते अग्निपरीक्षेमध्ये तावून – सुलाखून निघालेले जीवन आहे, ते काटय़ांच्या शय्येवर उमलणारे जीवन आहे, ते स्वत:ला तीळतीळ झिजवून काळोखाने भरलेल्या राष्ट्रामदये प्रकाश पसरविणारे जीवन आहे.\nसावरकरांना जिथे ठेवले होते, ती अंदमानाची काळकोठडी मी पाहिली आहे. अंदमानचा तुरुंग त्यामध्ये बनलेल्या वेगवेगळ्या कोठडय़ा, प्रत्येक कोठडीचा वेगळा दरवाजा, पण सावरकर शेवटच्या कोठडीत होते आणि त्यांना बंदिस्त करण्यासाठी दोन दरवाजे बनविले गेले होते. ते तुरुंगातील कैदी होते, एका कोठडीच्या गजाआड जखडलेले होते. पण त्याने इंग्रजांचे समाधान झाले नाही. त्या कोठडीमध्ये उभे राहिल्यावर हृदयात ज्या भावना उचंबळून आल्या, त्या व्यक्त करण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये नाही. त्या तर एखादा सावरकरच व्यक्त करू शकतो, जे कोठडीच्या भिंतीबरोबर बोलत असत.\nएका कोठडीतून जेव्हा दुसऱ्या कोठडीत हलविले गेले तेव्हा तिथून चंद्रकोर दिसत असे. त्या चंद्राबरोबरही त्यांनी चर्चा केली. तेही त्यांच्या कवितासंग्रहात आहे. सागराबरोबरचा त्यांचा संवाद हा तर आजच्या कादंबरीचा मुख्य विषयच आहे. ‘सागरा प्राण तळमळला’ कधी कधी मी विचार करतो, जे कोणी सावरकरांना नास्तिक म्हणतात ते सावरकरांना ओळखण्यात गफलत करतात. जे सागराला सजीव स्वरुपात पाहतात, जे चंद्राबरोबर संवाद करतात, जे तुरुंगातील वास्तवतेच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करतात, जे ‘अनादि मी अनंत मी’ अशा प्रकारे भावना व्यक्त करतात, त्यांचा एका असीम अशा सत्तेवर विश्वास आहे, ते आस्तिक आहेत हे कोणीही नाकारू शकणार नाही. सावरकारंचे व्यक्तिमत्त्व, व्यक्तिमत्त्वापेक्षा कर्तृत्व आधुनिक भारताच्या इतिहासात अतुलनीय आहे. भारतमाता – जगज्जननी बहुरत्नप्रसवा आहे, बहुतरत्नगर्भा आहे, इथे महापुरुषांची मालिका झगमगत राहिली. परंतु गेल्या शंभर वर्षांमधील सावरकरांसारखे व्यक्तिमत्त्व असामान्य आहे, अजोड आहे, अलौकिक आहे. असे म्हणतात की, महापुरुषांची तुलना करू नये, मीही तुलना करू इच्छित नाही. तरीही जर तुलना करायचीच झाली तर सावरकरांचे पारडे जड राहील यात मला शंका वाटत नाही. ते क्रांतिकाकर होते, सशस्त्र लढय़ाचे पुरस्कर्ते होते. सशस्त्र लढय़ाशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असे त्यांचे मत होते. आणि ते मत योग्य असल्याचे सिद्ध झाले. राष्ट्राचे स्वातंत्र्य जवळ आणण्यामध्ये असहकार आंदोलनाचा काहीही भाग नाही असे मानणाऱ्यांमधला मी नाही. इतिहासात त्याचेही आपले महत्त्व आहे, पण भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये निर्णायक सिद्ध झाली ती ‘आझाद हिंद सेने’ची संघटना.\nइंग्रजांना असे वाटले नव्हते की, भारतीय जनता शास्त्राने प्रतिकार करेल. नाविक दलाने जे बंड केले, त्यामुळेसुद्धा इंग्रजांना भारतातून निघून जाण्याचा निर्णय लवकर घेणे भाग पडले. नंतर आपण पाहिले की, गोव्याची मुक्ती ही शस्त्रांच्या वापरानेच झाली. काश्मीरच्या रक्षणासाठीही आपल्याला शस्त्र उचलावेच लागेल. बांगलादेशला पाकिस्तानी पकडीतून सोडवण्यासाठीही आपल्याला लष्करी बळच वापरावे लागले. त्याचसाठी सावरकरांनी सैनिकीकरणाची घोषणा केली होती. राष्ट्र लष्करीदृष्टय़ा बलवान असावे हे ते जाणत होते. खेदाची बाब आहे की सध्या सशस्त्र क्रांतिकारकांचे महत्त्व योजनापूर्वक कमी लेखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अत्यंत दु:खाने, व्यथित अंत:करणाने मी हे सांगत आहे. नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न होत आहे. नवीन इतिहास बनवण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहास काय कधी बनविला जाऊ शकतो इतिहास काय कारखान्यात बसून उत्पादित केला जातो इतिहास काय कारखान्यात बसून उत्पादित केला जातो इतिहास शाईने लिहिला जात नाही. इतिहास रक्ताने लिहिला जातो. आणि ज्या क्रांतिकारकांनी स्वत:च्या रक्ताने इतिहास लिहिला, आज काळ्या शाईने इतिहास लिहून तो इतिहास पुसून टाकण्याचे प्रयत्न केले जात आहेत.\nसावरकर जेव्हा ग्वाल्हेरला आले होते तेव्हा किशोरवयात मला त्यांचे प्रथम दर्शन घडले. त्यांचे भाषण ऐकूण असे वाटले की, जणू ज्वालामुखी पेटला आहे. जणू काही ते धूम्ररहित अग्नीवरून पुढे जात आहेत. वेदांमध्ये धूम्ररहित अग्नीचे वर्णन आहे, अशी आग की जिच्यात तेज आहे, पण धूर नाही, अशी आग जिच्यात प्रकाश आहे पण काजळी नाही. अशा आगीचे धगधगते रुप त्यांच्या हातात छत्री होती. दोन्ही हात छत्रीवर ठेवलेले होते. वाणीचा प्रवाह खोल होता, पण शब्द गळ्यातून उमटत नव्हते – तर हृदयातून उमटत होते. अशा महान वक्त्याला मी आजपर्यंत ऐकले नाही. ते क्रांतिकारक होते, जाज्वल्य वक्ते होते, महाकवी होते, श्रेष्ठ लेखक होते, कादंबरीकार होते. त्यांनी नाटके लिहिली. त्यांचा तानाजी संबंधातला पोवाडाही मी ऐकला. किती विविधतेने नटलेले असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. साहित्य क्षेत्रात जर त्यांनी आपली सारी शक्ती लावली असती, तर जगातील साहित्यिकांमध्ये त्यांना श्रेष्ठ असे स्थान मिळाले असते.\nरवींद्र भटांनी एका कवीच्या हृदयाची एक कादंबरी लिहिली. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कादंबरी मी वाचली आहे आणि मी सांगू इच्छितो की, भटांनी स्वत: सांगितल्याप्रमाणे समाजाच्या एका ऋ णातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे. सावरकर आपल्यामध्ये नाहीत, पण सावरकर आपल्यामध्ये सदैव राहतीलच. सावरकर म्हणजे एक व्यक्ती नव्हती, ते एक संस्था होते, एक विचारसरणी होते, संघर्षांचे एक महापर्व होते, आत्मबलिदानाचे जणू प्रेरणास्वरूपच होते, कष्ट सहन करण्याची एक परिसीमाच जणू होते. सागराच्या उत्तुंग लाटांवर त्यांनी जेव्हा स्वत:ला झोकून दिले, जणू काही ते प्राणांवर खेळणेच होते, परंतु त्यांनी अमृत प्राशन केले होते. चाफेकरांनी आत्मर्पण करताना म्हटले ‘मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले’ त्यामध्ये सावरकरांनी थोडा बदल केला. मी आयुष्यभर मरेन, मरता – मरता स्वातंत्र्य मिळवीन; आणि आयुष्यभर ते लढत राहिले.\nसावरकरांचे आणखी एक रूप आहे, जे मला खूप आकर्षित करते, ते म्हणजे – सामाजिक क्रांतीचा शंख फुंकणाऱ्या एका नेत्याचे रूप. हिंदू समाज संघटित व्हावा, बलशाली व्हावा अशी त्यांची इच्छा होती. हिंदुराष्ट्र विजिगीषु वृत्तीने भारलेले असावे. परंतु सामाजिक कुरीती, रूढी, अस्पृश्यता, पोथीवाद, जातीभेद- ते यांना जन्मगत मानत नव्हते, पोथीगत मानत होते, त्याच्यामुळे समाज दुबळा झाला आहे, क्षीण होत आहे. आपण आपल्या बांधवांना परके बनवीत आहोत. जन्माच्या आधारे त्यांना लहान मानून स्वत:पासून दूर लोटत आहोत. हे मोठे दु:ख देणारे दृश्य आहे. सावरकरांना हे पाहवले नाही. त्यांनी समाजसुधारणेचा शंख फुंकला. त्यांनी अस्पृश्यता समूळ नष्ट करायचे आवाहन केले. ते म्हणाले- व्यक्तीची किंमत जन्माच्या आधारे नव्हे तर गुणांच्या आधारे झाली पाहिजे. ही त्या काळातली गोष्ट आहे- पन्नास वर्षांपूर्वीची. एका भविष्यद्रष्टय़ाच्या नजरेने सावरकरांनी पाहिले- समाजामधील दोष असे दूर होणार नाहीत. जन्माच्या आधारावर लहान-मोठा मानण्याचा क्रम जर असाच चालू राहिला तर समाज कधी बलवान होणार नाही. त्यावेळी सावरकरांनी त्या रूढींवर वज्रासारखा प्रहार केला. समाजामध्ये ज्या विकृती आहेत त्यांना दूर करण्यासाठी आपली लेखणी धारदार बनवून समाजाच्या सर्व अंगांवर निग्रहाने चालवली. या सर्व संदर्भातील त्यांच्या कार्याच्या स्वरूपाबाबत मतभेद होऊ शकतात. तसे त्या काळातही मतभेद होते. कर्मठ लोकांनी सावरकरांना त्या स्वरूपात आनंदाने स्वीकारले नाही. आजही स्वीकारत नाहीत. परंतु आज जर सर्वात अधिक आवश्यकता कोणती असेल तर ती ही की समाजसुधारकाचे सावरकरांचे रूप नवीन पिढीसमोर सादर करण्याची आहे. कारण जे स्वातंत्र्या आपण शेकडो वर्षांच्या बलिदानानंतर, रक्त वाहवून, घाम गाळून, अश्रू वाहवून मिळवले आहे, ते स्वातंत्र्य आम्हाला अमर बनवायचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-st-service-closed-422693-2/", "date_download": "2018-11-21T00:30:33Z", "digest": "sha1:G6BZIQAK6KDCZ3MRBB254QKW5KHQJDNE", "length": 12895, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पारनेर-दहिगाव-ने मुक्कामी बस बंदच.. | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपारनेर-दहिगाव-ने मुक्कामी बस बंदच..\nलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात\nभाविनिमगाव – पारनेर आगाराची दहिगाव-ने मुक्कामी येणाऱी एस टी बस गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या भागातील नागरीक आता आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहेत. परिसरातील 9 गावातील ग्रामपंचायतीने तसे ठराव पत्र दिले असून प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.\nशहरटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते भागचंद कुंडकर यांनी पुढाकार घेऊन जिल्हा वाहतूक नियंत्रण प्रमुख यांना तसे लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की नगर जिल्ह्याच्या एका टोकाला असलेले शेवगाव तालुक्‍यातील दहिगाव ने हे जिल्हयापासून सुमारे 90 किमी अंतरावर आहे. 1976 साली पारनेर आगाराने दहिगाव ने मुक्कामी एस टी बस सुरु केली. 1976 ते 2014 अशी 39 वर्षे अविरत प्रवासी सेवा या बसने देऊन सकाळी जिल्हाच्या ठिकाणी जाण्यासाठी व राञी घरी येण्यास खात्रीशीर व हक्काची म्हणून या बसने आपली ओळख निर्माण केली होती. मात्र काही कारणास्तव गेल्या पाच वर्षांपासून ही बस बंद आहे. ती परत सुरु करण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले नाही.\nमध्यंतरी तीन वर्षे नेवासा आगाराने नगर दहिगाव ने ही मुक्कामी बस सुरु करून नागरिकांना मोठा दिलासा दिला. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या बसला राजकीय ग्रहण लागले व नेवासे तालुका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्‍यातील गाव तेथे एस.टी बस या उपक्रमात केवळ सुकळी या एका गावाच्या प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचा मार्ग बदलला व शेवगाव तालुक्‍यातील भायगाव भातकुडगाव, बक्तरपूर, देवटाकळी, मजलेशहर, ढोरसडे, आंत्रे, शहरटाकळी व भाविनिमगाव या मोठया लोकसंख्या असलेल्या गावातील प्रवाशांची गैरसोय झाली.\nशेवगाव तालुक्‍याच्या आमदार मोनिका राजळे यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची व जिल्हा ठिकाणी जाण्यासाठी नागरिकाची मोठी हेळसांड होते आहे. 9 ग्रामपंचायतने बस पुर्ववत सुरू होण्यासाठी ठराव पत्रे दिली आहेत. त्यावर भायगावचे सरपंच हरीभाऊ दुकळे, भातकुडगावचे सरपंच सर्जेराव नजन, बक्तरपूर सरपंच मंदाकिनी बेडके, देवटाकळीच्या सरपंच अनिता खरड, मजलेशहरचे सरपंच रविंद्र लोढे, ढोरसडे – आंत्रे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष वाघमारे, शहरटाकळी सरपंच अलकाबाई शिंदे व भाविनिमगाव सरपंच पांडुरंग मरकड यांच्या सह्या आहेत.\nशेवगाव आगारानेही केल्या दोन बस बंद\nसकाळी 9 वाजता दहिगाव ने येथे येणारी व पिंप्री शहाली मुक्कामी जाणारी अशा दोन बस शेवगाव आगाराने बंद केल्या आहेत. यामुळे परिसरातील दहिगाव ने येथील घुले महाविद्यालयात व शहरटाकळी येथील काकडे विद्यालयात तर तालुक्‍यातील शाळेत शालेय विद्यार्थ्यांना जाण्यायेण्यास मोठी अडचण निर्माण झाल्याने मुलांना व नागरिकांना जास्तीचा वेळ व पैसा खर्च करूनही गैरसोय होत आहे. याबाबत सभापती क्षितीज घुले यांनी पाठपुरावा करूनही आगार व्यवस्थापक दुर्लक्ष करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराम कदम यांच्याविरोधात पुण्यात विनयभंगाची तक्रार दाखल\nNext articleधंदेवाईक लैंगिक शोषण आणि मुलींचे पुनर्वसन (भाग-२)\nसह्याद्रीचे पाणी पुर्वेस वळविण्यासाठी बेमुदत उपोषण\n50 टक्क्यांपेक्षा कमी वसुलीच्या गावांचे नळ कनेक्‍शन कट करा\nदहिगाव, बेलापूर महसूली मंडळात दुष्काळ जाहीर\nवरखेड येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई\nशेवगावात जुगार अड्ड्यावर छापा\nशासनकडून शेतकऱ्यांची होतेय गळचेपी – गडाख\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nजूना बोल्हेगाव रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये पाणी पुरवठा योग्य वेळेवर होतो. रस्तेदेखील याभागामध्ये सुस्थितीत आहेत. मात्र या भागामध्ये जूना बोल्हेगाव रस्ता आहे. या...\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nपुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सुषमा स्वराज यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ELEC-MAHE-party-wise-seats-if-mid-term-election-take-place-in-maharashtra-4811182-PHO.html", "date_download": "2018-11-20T23:37:38Z", "digest": "sha1:IN5WTZ4QVWDMRJXKT2EVJFUZBHVXPQRU", "length": 15480, "nlines": 176, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Party wise seats if mid term election take place in Maharashtra | ANALYSIS: राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर असे राहिल पक्षिय बलाबल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nANALYSIS: राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर असे राहिल पक्षिय बलाबल\nजर राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर राजकीय पक्षांची स्थिती कशी असेल... याचा कोणत्या पक्षाला लाभ होईल तर कुणाला फटका बसेल... याचा अंदाज घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याचे भाकित वर्तवले आहे. सध्या तशी परिस्थिती दृष्टिक्षेपात नसली तरी शरद पवार यांचा अंदाज पुर्णतः खोडून काढता येणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी अशी पवारांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहिर करून त्यांनी राजकीय चातुर्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जर राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर राजकीय पक्षांची स्थिती कशी असेल... याचा कोणत्या पक्षाला लाभ होईल तर कुणाला फटका बसेल... याचा अंदाज घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय...\nफडणवीस सरकारचा विचार केला तर पुढील सहा महिने तरी हे सरकार सेफ आहे. त्यानंतर सरकारच्या अस्तित्वावर आताच भाष्य करणे तसे अवघड आहे. शिवाय शिवसेना आणि भाजपमध्ये संघ परिवार मध्यस्थी करीत असल्याने त्यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण शरद पवार यांचे राजकीय भाकीत कधी खोटे निघत नाही. पवारांनी केवळ भाकीत वर्तविलेले नसून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. म्हणजेच फेरनिवडणुका होण्याची राज्यात दाट शक्यता असल्याची आतली माहिती असावी.\nपुढील स्लाईडवर वाचा, जर राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या तर अशी राहिल पक्षांची स्थिती... भाजपला बसेल फटका... शिवसेना राहिल लाभात...\n(सर्व फोटो सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत. सौजन्य- गुगल.)\nराज्यात जर फेरनिवडणुका घेण्याची वेळ आली तर याचा सर्वांत जास्त लाभ शिवसेना आणि मनसेला झालेला दिसून येईल. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या तर मनसेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. काल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी उभय नेते एकत्र आल्याचे संकेत मिळाले. म्हणजेच पुढील निवडणुकीत दोघे एकत्र लढण्याची दाट शक्यता असेल. अशा वेळी दोघांना रणनिती आखून प्रचार करण्याचा पुरेसा वेळ मिळेल. या परिस्थितीत मराठीचा मुद्दा वर उचलून दोघे ठाकरे बंधू शिवसेनेच्या पारड्यात जास्त जागा पाडू शकतात. शिवाय राज्यात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे सद्भावनेची लाट शिवसेनेच्या बाजूने आहे. अशा वेळी शिवसेनेने तिहेरी आकडा गाठला तर आश्चर्य वाटू नये.\nसध्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आहे. फडणवीस यांचे विदर्भ प्रेम काही लपून राहिलेले नाही. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनता त्यांच्या जरा विरोधात गेली आहे. याचा फायदा राष्ट्रवादीला झालेला दिसून येईल. गेल्या निवडणुकीत पुण्यात भाजपच्या सर्व जागा निवडून आल्या होत्या. त्यात घट होण्याची शक्यता आहे. अशा स्वरुपाचे किरकोळ लाभ राष्ट्रवादीला झाले तर या पक्षाला जास्त जागा मिळाल्याचे दिसून येईल.\nभाजपचे होईल सर्वाधिक नुकसान\nगेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात एकूण 26 प्रचार सभा घेतल्या होत्या. पण आता मोदींना एवढ्या प्रमाणावर सभा घेणे शक्य नाही. भाजपच्या दृष्टिने मोदी स्टार कॅम्पेनर आहेत. जर पुढील निवडणुकीत मोदी फॅक्टर पुरेसा वापरण्यात आला नाही किंवा चालला नाही तर त्याचा फटका भाजपला बसणार हे निश्चित. शिवाय गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने महाराष्ट्रात ज्या प्रकारे राजकारण केले आहे त्यावर महारष्ट्रातील जनता नाराज आहे. राज्याला अराजकतेकडे नेण्याचे काम भाजपने केले आहे. अशा वेळी भाजपची संख्या बरीच घटलेली असेल. कदाचित भाजप सत्तेच्या बाहेर फेकला जाण्याची दाट शक्यता आहे.\nकॉंग्रेसची स्थिती 'जैसे थे'\nकॉंग्रेसचा विचार केला तर या पक्षाच्या स्थितीत फारशी सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे. एमआयएम फॅक्टर चालल्याने कॉंग्रेसचे गेल्या निवडणुकीत मोठे नुकसान झाले. हा फॅक्टर मध्यावधी निवडणुकीत कमकुवत होण्याची जराही शक्यता नाही. शिवाय कॉंग्रेसमध्ये सध्या एकही प्रभावी नेता नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हेही सध्या प्रभावहीन असल्याचे दिसून येते. अशा वेळी कॉंग्रेसची स्थिती फारशी वेगळी नसेल.\nया पक्षाचा विचार केला तर गेल्या निवडणुकीत याचा कॉंग्रेसला मोठा फटका बसला होता. कॉंग्रेसची ठरलेली मुस्लिम मते एमआयएमने आपल्याकडे खेचली होती. पुढील निवडणुकीत एमआयएमच्या मतांची टक्केवारी वाढलेली असेल. कदाचित आमदारांची संख्याही वाढू शकते.\nलहान पक्षांची अवस्था तशीच राहिल\nमध्यावधी निवडणुका झाल्या तर रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्या पक्षांची स्थिती फारशी वेगळी राहणार नाही. निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतरही जनतेवर ठसा उमटवण्यात हे पक्ष कमकुवत ठरले आहेत. आताही तशीच परिस्थिती आहे.\nअपक्ष निवडून येणारे निवडून येतील\nबच्चू कडू, रवी राणा आदी नेते स्वःबळावर निवडून येऊ शकतात. असे आमदार मध्यावधी निवडणुकीतही दिसून येतील. यात फारसा बदल झालेला नसेल.\nANALYSIS: शरद पवारजी तुसी ग्रेट हो... वाचा पवारांची फिनिक्स भरारी\nस्थिती जैसे थे: सेना आमदारांना उद्या विधानसभेत उपस्थितीचे आदेश, उद्धव यांच्या निर्णयाकडे लक्ष\nANALYSIS: जाणून घ्या, मुख्यमंत्री फडणवीस यांची बलस्थाने आणि कमकूवत बाजू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/tiger-devotee-lord-shiva-26079", "date_download": "2018-11-21T00:16:53Z", "digest": "sha1:7VYIU6NFJ5YSDFNFAHS4KKGM4K5UBPJ6", "length": 11524, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tiger devotee of Lord Shiva शिवभक्त टायगर | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 14 जानेवारी 2017\nटायगर श्रॉफ हा सध्याचा बॉलिवूडमधला उत्तम डान्सर आणि ऍक्‍शन हिरो मानला जातो. तो म्हणतो की, मला डान्स आणि ऍक्‍शनची प्रेरणा खऱ्या अर्थाने डान्स आणि ऍक्‍शनचे हिरो असणाऱ्या भगवान शंकर यांच्याकडून मिळते. शंकरानेच तांडवाला जन्म दिला. त्यांच्यामध्ये नाचताना जी एनर्जी आणि स्फुर्ती असते तीच स्फुर्ती आणि एनर्जी माझ्यात यावी, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच भगवान शंकराला खरा ऍक्‍शन हिरो मानतो. टायगर म्हणतो की, मी लहान असल्यापासूनच भगवान शंकराला मानतो. मी जस जसा मोठा होत गेलो, तस तशी माझी भक्तीही वाढत गेली. मी आधी सोमवारी व्रत करायचो; पण आता माझ्या कामामुळे मला ते शक्‍य होत नाही.\nटायगर श्रॉफ हा सध्याचा बॉलिवूडमधला उत्तम डान्सर आणि ऍक्‍शन हिरो मानला जातो. तो म्हणतो की, मला डान्स आणि ऍक्‍शनची प्रेरणा खऱ्या अर्थाने डान्स आणि ऍक्‍शनचे हिरो असणाऱ्या भगवान शंकर यांच्याकडून मिळते. शंकरानेच तांडवाला जन्म दिला. त्यांच्यामध्ये नाचताना जी एनर्जी आणि स्फुर्ती असते तीच स्फुर्ती आणि एनर्जी माझ्यात यावी, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच भगवान शंकराला खरा ऍक्‍शन हिरो मानतो. टायगर म्हणतो की, मी लहान असल्यापासूनच भगवान शंकराला मानतो. मी जस जसा मोठा होत गेलो, तस तशी माझी भक्तीही वाढत गेली. मी आधी सोमवारी व्रत करायचो; पण आता माझ्या कामामुळे मला ते शक्‍य होत नाही. टायगर त्याचे प्रत्येक काम सोमवारपासूनच सुरू करतो.\nअौरंगाबादेत अंत्यविधीलाही रॉकेल मिळणे दुरापास्त\nऔरंगाबाद - प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा त्रास मृत्यूनंतरही पाठ सोडायला तयार नाही. शहरात रॉकेलचा कोटा निम्म्याने कमी करण्यात आला. त्यामुळे शहरात...\nदरवाढीच्या भडक्‍यात \"उज्ज्वला' पोळली\nदरवाढीच्या भडक्‍यात \"उज्ज्वला' पोळली नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी \"उज्ज्वला योजने'तून गोरगरिबांच्या घरात गॅस सिलिंडर पोचविला. मात्र,...\nजवानाकडून पोलिसानेच घेतली लाच\nऔरंगाबाद - राज्य राखीव बलातील जवानाकडून वीस हजारांची लाच घेताना सातारा पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळ्यात अडकला....\nहा ‘आवाज’ दबलाच पाहिजे\nदिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. काळोख हटविणारा. पण अलीकडे अनेक सणांना अति उत्साही जनांच्या उपद्‌व्यापांमुळे गालबोट लागू लागले आहे. सण-उत्सवाच्या...\nबंद ई-पॉस यंत्रणेमुळे साखर, डाळीपासून गरीब जनता वंचित\nयेरवडा:‘‘काम धामाचा वेळ मी मोडू किती, या ग राशनला राशनला लाईन मी लावून किती, आज गव्हू आहे तर तांदुळ नाही,रॉकेल आले तोवर डाळ गायब होई’ '' , असे...\n'हिंदकेसरी' योगेश दोडकेसह पाचजणांविरुद्ध गुन्हा\nपुणे : खराडी येथे दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या 'महापौर आंतरराष्ट्रीय कुस्ती' स्पर्धेच्या निधींपैकी 50 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Step-towards-the-smart-city/", "date_download": "2018-11-20T23:39:12Z", "digest": "sha1:3E3AVA2KZNBGSMWB2LQXKYH7TJBCPMQL", "length": 7869, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल\nस्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल\nशहरातील वाहतूक नियमन आणि सुरक्षेच्या दृष्टीने स्मार्ट सिटी प्रकल्पातून तब्बल 118 कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. या सर्व कामांच्या निविदा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड कंपनीने प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरात जागोजागी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, कमांड सेंटर उभारणे, डिजिटल डिसप्ले लावणे, इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी शहर वायफाय करणे, स्मार्ट बस थांबे उभारणे अशा कामांचा समावेश आहे.\nकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी अभियानात दोन वर्षांपूर्वीच औरंगाबाद शहराची निवड झाली आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने औरंगाबाद शहराला आतापर्यंत 283 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.\nऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड कंपनीने पहिल्या टप्प्यात शंभर सिटी बस खरेदीची निविदा प्रसिद्ध केली. त्यानंतर आता शहर सुरक्षा, वाहतूक नियमन आणि कम्युनिकेशन नेटवर्कमधील सुधारणांसाठी 118 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात सिटी कम्युनिकेशन नेटवर्क उभारणे, पोलिसांसाठी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रूम उभारणे, मनपासाठी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रूम उभारणे, सातशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, स्मार्ट ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि स्मार्ट बस स्टॉप उभारणे, शहर वायफाय करणे, डिजिटल डिसप्ले लावणे, घनकचरा व्यवस्थापनाच्या गाड्यांना जीपीएस बसविणे, औरंगाबाद सिटीजन मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आणि पोर्टल तयार करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामांसाठीच्या निविदा 6 सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आल्या आहेत. संबंधित एजन्सीला कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर ही सर्व कामे सात महिन्याच्या आत पूर्ण करावयाची आहे.\nस्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरात सातशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. या सर्व कॅमेर्‍यांचा नियंत्रण कक्ष पोलिस आयुक्‍तालयात असेल. त्याच पद्धतीने एक नियंत्रण कक्ष मनपातही असणार आहे. तेथून शहरात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणे शक्य होईल.\nसिटी बसचे शहरातील सर्व बस थांबे स्मार्ट बनविले जातील. या थांब्यांमध्ये नागरिकांना बसचे मार्ग, बसच्या वेळा याची माहिती देणारे डिजिटल बोर्ड असतील. इमर्जन्सी कॉल सेंटरही असतील. या बस थांब्यांवर सोलार पॅनल असतील.\nवाय फायचे सातशे स्पॉट\nशहरवासीयांना मोफत इंटरनेट सुविधा देण्यासाठी वाय फाय स्पॉट बनविले जाणार आहे. शहराच्या सर्व भागांमध्ये एकूण सातशे वाय फाय स्पॉट असतील.\nशहरवासीयांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सिटिजन्स अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. याशिवाय एक वेब पोर्टलही सुरू केले जाईल. हे पोर्टल आणि अ‍ॅप सिटी ओपीएस सेंटरला कनेक्ट असेल.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86/", "date_download": "2018-11-21T00:22:18Z", "digest": "sha1:SFZ3ERBZU6H2V3SCRFEMXAWHCJYOFMED", "length": 7373, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अक्षयची “मुगल’मधून माघार, आता रणबीरला ऑफर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअक्षयची “मुगल’मधून माघार, आता रणबीरला ऑफर\nबॉलीवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमार याने “मुगल’ चित्रपटातून माघार घेतली आहे. हा चित्रपट गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची घोषणा धुमधड्याकात करण्यात आली. मात्र, चित्रपटाच्या स्क्रिप्टवरून अक्षय कुमार आणि निर्माता-दिग्दर्शक यांच्या एकमत न झाल्याने अक्षयने नकार दर्शविला. त्यानंतर रणबीर कपूरला ही ऑफर दिल्याचे समजते.\nतसेच आमिर खानही चित्रपटात काम करण्याची शक्‍यता असल्याने चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. असे झाल्यास चित्रपट आणखीन दमदार होईल. दरम्यान, आमिर खान हा चित्रपटात को-प्रोड्यूसर म्हणून काम करत आहे. तो चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबतही काही सूचना करत आहे.\nहा चित्रपट गुलशन कुमार यांच्यावर आधारित असल्याने त्यांची मुख्य भूमिका कोण साकारणार याकडे लक्ष वेधले आहे. ही भूमिका रणबीरने करावी, असे आमिर खानला वाटते. याबाबत रणबीरने अद्याप विचार करत असून होकार दर्शविला नाही.\nदरम्यान, रणबीर कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला “संजू’ चित्रपट सूपरहिट ठरला होता.\nया चित्रपटातील त्याच्या अभिनयाची खूपच स्तुती करण्यात आली होती. तसेच या चित्रपटाने बॉक्‍स ऑफीसवर अनेक विक्रम स्थापित करत यश मिळविले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपोस्टाद्वारे बॅंकिंग सेवा सुरू…\nNext article#मायक्रो-स्क्रीन्स : अनुकूल…\n49 व्या इफ्फीचे दिमाखात उदघाटन…(फोटो गॅलरी)\nमुळशी पॅटर्न चित्रपटाच्या दिग्दर्शकास मारहाण\nईशा गुप्ताचे फोटोशूट व्हायरल\nश्रेयस तळपदे पुन्हा मराठीत चित्रपटात\nबॉलिवूडमध्ये लवकरच अहान शेट्टीची एन्ट्री\nमलायका-अर्जुनने दिली प्रेमाची कबुली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T00:01:08Z", "digest": "sha1:EAWSWOTCLFO6ROYLGKLHBMSM7WV74SJQ", "length": 12649, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अटकेतील सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअटकेतील सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध\nअतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांचा दावा\nछाप्यात अनेक महत्वाची कागदपत्रे ताब्यात\nपोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन\nमुंबई – देशभरात सुरु असलेल्या नक्षली संबंधाच्या कारवाईवरुन महाराष्ट्र पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अटकेतील सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते. तशी हजारो पत्रे आढळून आली आहेत. त्या पत्रांमध्ये नक्षलवाद्यांना मदत, पैसा, हत्यारांचा उल्लेख आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंह यांनी दिली. इतकेच नव्हे तर माओवाद्यांचा सरकारविरोधी युद्ध पुकारुन, सरकार उलथवण्याचा डाव होता, असा दावाही त्यांनी केला.\nलेखक वरवरा राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वरनॉन गोन्साल्वीस यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचेही परमवीर सिंह यांनी येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.\nया पाचही जणांच्या घरी टाकलेल्या छाप्यात अनेक महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्याची न्यायवैद्यक तपासणी सुरु आहे. तसेच काही कॉम्प्यूटर्स, लॅपटॉपचे पासवर्ड मिळवले आहे. या सर्व कागदपत्रांवरुन मोठा शस्त्रसाठा विकत घेणे, पंतप्रधान मोदींची हत्या आणि मोदी सरकार उलथवण्याचा कट होता, हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.\nया पत्रकार परिषदेत पोलिसांनी जप्त केलेली पत्रेच थेट वाचून दाखवली. यामध्ये कॉम्रेड सुधा भारद्वाज, मिलिंद तेलतुंबडे, रोना विल्सन यांच्या पत्रांचा समावेश होता. या पत्रांमध्ये नक्षलवादी चळवळीसाठी कसा प्लॅन करता येईल, पैशाचा पुरवठा, पैशाची मागणी, हत्यारे याबाबतचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nयातील काही पत्रांमध्ये आरोपींची जम्मू-काश्‍मीरमध्ये भूमिका असल्याचा उल्लेख आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये कशाप्रकारे दगडफेक करणाऱ्यांना एकत्र आणले जाते, तशाच कल्पना देशभरात कशा राबवता येतील असेही पत्रात लिहिले आहे. अटकेतील सगळ्यांचा मणिपूर, जम्मू काश्‍मीर आणि फुटीरतावाद्यांशी संबंध आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.\nसुधा भारद्वाज यांच्या पत्रातील तपशील\nप्रोफेसर साईबाबाला शिक्षा झाल्यानंतर संघटनेच्या शहरी भागात काम करणा-या कॉम्रेडमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. ती कमी करण्यासाठी काश्‍मिरमध्ये फुटीरतावाद्यांकडून तिथल्या अतिरेकी संघटना, त्यांचे नातेवाईक आणि दगडफेक करणा-यांना दिल्या जाणा-या पॅकेजच्या धर्तीवर आपण आपल्या शहरी आणि ग्रामिण भागातल्या कॉम्रेडसाठी त्यांच्या कामानुसार पॅकेज निश्‍चित केले पाहीजे. त्यामुळे हे लोक आपल्या संघटनेसाठी पूर्णपणे समर्पण भावनेने काम करत राहतील आणि काम करतांना होणा-या दुर्घटना किंवा कायदेशीर अडचणींना तोंड देण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतील.\nकॉम्रेड मिलिंद तेलतुंबडेंचं पत्र\nयेत्या काही दिवसांत मोठी कारवाई करावी लागेल. ज्यामुळे आपल्याला जास्त प्रसिद्धी मिळेल. कॉम्रेड वरवरा राव आणि कॉम्रेड सुरेंद्र यांनी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आणि जंगलातील कॉम्रेडपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी कॉम्रेड सुरेंद्र गडलिंग यांच्यावर मोठ्या कामाची जबाबदारी सोपवली आहे. त्यासाठी कॉम्रेड वरवरा रावने काही फंड/पैसे पुरवला आहे. ज्यातील काही पैसा कॉम्रेड सुरेंद्र तुमच्यापर्यंत पोहोचवेल.\nतुम्ही त्यांच्या संपर्कात राहून कारवाई करा. 80 गाड्या जाळल्या होत्या, त्या वरवरा राव यांच्या सांगण्यावरुन झाल्या होत्या. त्याबाबतच उल्लेख या पत्रात आहे, असे पोलिसांनी सांगितले. फरार असलेल्या मिलिंद तेलतुंबडे यांनी हे पत्र महाराष्ट्र झोनल कमिटीला लिहिले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअजिंक्‍यतारा कामगारांची सामाजिक बांधिलकी\nNext articleसातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nजाहीरात क्षेत्रातील मातब्बर ऍलेक पदमसी यांचे निधन\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nमराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू\nअद्यापही 154 पीएसआय प्रतीक्षेतच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-21T00:07:15Z", "digest": "sha1:SBCW3GNI4KWD3LHZ4ERCXLRMY7F7PKKA", "length": 9984, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंधन दरवाढ दिलासा नाहीच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंधन दरवाढ दिलासा नाहीच\nउत्पादन शुल्क कपातीला केंद्राचा पुन्हा नकार\nनवी दिल्ली – पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून नागरीकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जनतेकडून होत आहे पण सरकारने त्यास पुन्हा नकार दिला आहे. महसुलात घट होईल असा कोणताही निर्णय घेण्याची देशाचा आर्थिक स्थिती नाही त्यामुळे ही कपात करता येणार नाही, असे एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.\nडॉलरच्या किंमती वाढून रूपयाच्या किंमती रोज घसरत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चा तेलाची आयात करणे दिवसेंदिवस महाग ठरत आहे. अशा स्थितीत उत्पादन शुल्कात कपात केली तर चालू खात्यावरील तूट प्रचंड वाढू शकते त्यामुळे सरकारला हे करणे शक्‍य नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे.\nदरम्यान आजही पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 16 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 19 पैसे वाढ झाली. ऑगस्टच्या मध्यापासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तेव्हा पासून आत्तापर्यंत पेट्रोलचे दर 2 रूपये 17 पैशांनी तर डिझेलचे दर 2 रूपये 62 पैशांनी वाढले आहेत. या घडामोडींवर चिंता व्यक्त करताना ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे की इंधनावर मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्क आकारले जाते. नागरीकांना दिलासा द्यायचा असेल तर उत्पादन शुल्कात कपात करण्याखेरीज सरकारपुढे पर्याय नाही.\nइराणकडून खरेदी करण्यात आलेल्या इंधनाचे पैसे आपण इंडियन रुपी मध्ये देत होतो. अमेरिकेच्या निर्बंधामुळे इराणने पुन्हा डॉलर मध्येच पैसे देण्याची मागणी केली आहे. त्यातच रुपयाचा दर घसल्याने आपल्याला जादा दराने इंधन खरेदी करावी लागत आहेत. ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे त्यामुळे इंधनावरील कर कमी केल्यामुळे फारसा परिणाम होणार नाही.\nसध्या देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत, या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षांनी आवाज उठविण्यास सुरवात केली आहे. इंधनाचे दर वाढविणे अथवा कमी करणे हे आता केंद्र सरकारच्या हातात राहिलेले नाही. त्यामुळे इंधनावर लावण्यात आलेले कर कमी केल्यावरही दरामध्ये फारसा फरक पडणार नाही. कर कमी केला तर इंधन जास्तीत जास्त एक रुपयाने कमी होईल. त्यातून फारसा फरक पडणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर उतरले तरच फरक पडले. असे सुत्रांनी स्पष्ट केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएसटी चालक-वाहकांचे “मेकओव्हर’ अजूनही कागदावरच\nलोकसभा निवडणूक लढवणार नाही – सुषमा स्वराज\n#व्हिडीओ : प्रचारावेळी भाजप उमेदवाराला घातला चप्पलेचा हार\nकाँग्रेसने मला २५ लाखांची ऑफर दिली होती – असदुद्दीन ओवेसी\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी केरळमध्ये मोठे आंदोलन\nझाकीया जाफरींच्या याचिकेवरील सुनावणी 26 नोव्हेंबर पर्यंत तहकुब\nदिल्लीत लॉंड्रीला लागलेल्या आगीत चार जणांचा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81/", "date_download": "2018-11-21T00:22:16Z", "digest": "sha1:QCN2KRN76IFFLUE4TPORHTW62N4WPOY7", "length": 8634, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय बॅडमिंटनपटूंचे युक्रेन स्पर्धेत दुहेरी यश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय बॅडमिंटनपटूंचे युक्रेन स्पर्धेत दुहेरी यश\nनवी दिल्ली: भारतीय बॅडमिंटनपटूंनी युक्रेनमधील खार्किव्ह येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावताना चमकदार कामगिरी बजावली. भारतीय जोड्यांनी या स्पर्धेत मिश्र व पुरुष दुहेरीत अजिंक्‍यपद संपादन केले.\nअनुष्का पारीख आणि सौरभ शर्मा या भारतीय जोडीने मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावले. अनुष्का आणि सौरभ या तृतीय मानांकित जोडीने मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत पॉवेल स्मिलोव्हस्की आणि मॅग्दालेना स्विर्कझिन्स्का या पोलंडच्या चतुर्थ मानांकित जोडीचे आव्हान 18-21, 21-19, 22-20 असे कडव्या संघर्षानंतर मोडून काढत विजेतेपदाची निश्‍चिती केली. ही चुरशीची अंतिम लढत एक तासाहून अधिक काळ रंगली.\nत्यानंतर कृष्ण प्रसाद गर्ग आणि ध्रुव कपिला या भारतीय जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावीत भारताला दुहेरी यश मिळवून दिले. कृष्ण प्रसाद व ध्रुव कपिला या जोडीने अंतिम फेरीच्या सामन्यात डॅनियल हेस आणि जोहानस पिस्तोरियस या जर्मनीच्या जोडीचा प्रतिकार 21-19, 21-16 असा केवळ 36 मिनिटांत मोडून काढताना विजेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले.\nया स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य भारतीय खेळाडूंपैकी अन्य भारतीयांपैकी सिमरन सिंघी व रितिका ठाकर या भारतीय जोडीला महिला दुहेरीतील उपान्त्य फेरीत पराभव पत्करावा लागला. तसेच रोहन कपूर व कुहू गर्ग या अग्रमानांकित जोडीला मिश्र दुहेरीतील उपान्त्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्‍का बसला. त्याचप्रमाणे रोहन कपूर व शिवम शर्मा या द्वितीय मानांकित भारतीय जोडीचे पुरुष दुहेरीतील आव्हान उपान्त्य फेरीतच संपुष्टात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअखेरच्या कसोटीनंतर ऍलिस्टर कूक निवृत्त होणार\nNext articleसुष्मिता सेन 8 वर्षांनी करणार पुनरागमन\nवेगवान माऱ्याला समर्थपणे तोंड देऊ – रोहित शर्मा\nबेलारूस ओपन टेबल टेनिस स्पर्धा: मानवला कांस्यपदक, हरमितची उप उपांत्यपूर्व फेरीत धडक\n…तर रोहितला रोखणे अवघड – मॅक्‍सवेल\nस्मिथ, वॉर्नर यांच्या वरील बंदी कायम राहावी- जॉन्सन\nशिवनेरी लायन्स्‌, कलाटे वॉरीयर्स संघांचा अंतिम फेरीत प्रवेश\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा: पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-jilha-shishak-purskar-422476-2/", "date_download": "2018-11-20T23:19:07Z", "digest": "sha1:6QKKBY6N77ZHT6BAFJP4KBE257QFHVRT", "length": 14025, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "झेडपी शाळा खोल्यांसाठी निधी देण्यासाठी पाठपुरावा करणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nझेडपी शाळा खोल्यांसाठी निधी देण्यासाठी पाठपुरावा करणार\nनगरः जिल्हा परिषदेच्यावतीने दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले यांच्यासह सभापती पुरस्कार मिळालेले 14 शिक्षक.\nना. शिंदे : जिल्हा शिक्षक पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण\nनगर – जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी निधी तसेच शिक्षकांची रिक्‍त पदे भरण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण ना.शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.\nअध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे-पाटील होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, उपाध्यक्षा राजश्री घुले, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे, अर्थ व बांधकाम सभापती कैलास वाघचौरे, कृषी सभापती अजय फटांगरे, राजेश परजणे, शिवाजीराव गाडे, प्रभावती ढाकणे, सभापती अनुसयाताई होन, बाळासाहेब लटके, व्याख्याते जितेंद्र मेटकर आदी उपस्थिती होती.\nना. शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुरु असलेले उपक्रम आणि त्यासाठी येथील शिक्षक घेत असलेले प्रयत्न सर्वच ठिकाणी घेण्याची गरज आहे. चांगला माणूस घडवण्याचे काम शिक्षकांचे आहे. त्यामुळे या जबाबदारीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांच्या विकासासाठीची त्यांची धडपड दिसून येते, असे ते म्हणाले. आता ई-लर्निंग आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा जमाना आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर कमी झाले आहे. जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ मिळत आहे. आपला विद्यार्थी या स्पर्धात्मक युगात टिकू शकेल, असे बनविण्याचे काम शिक्षक करीत आहेत. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तास, मुलांसाठी आनंदनगरी, बाळमेळा अशा उपक्रम निश्चितच इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक असल्याचे ना. शिंदे म्हणाले.\nजिल्ह्यातील शाळा खोल्यांसाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करु. सध्या जिल्हा नियोजन निधीतून पुनर्विनियोजन प्रस्तावातून साडेतीन कोटी, साईबाबा विश्‍वस्त संस्थानकडून तीस कोटीपैकी 10 कोटी निधी या बांधकामासाठी मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nअध्यक्ष विखे म्हणाल्या, ग्रामीण भागातील शिक्षण स्तर उंचावण्यासाठी येथील जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि सर्व शिक्षक कार्यरत आहेत. त्याचे फलित आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेत दिसून आले. शिक्षकांनी यापुढेही असेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. यावर्षी जाहीर करण्यात आलेले शिक्षक पुरस्कार हे गुणवत्तेने देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nउपाध्यक्षा राजश्री घुले, अनुराधा नागवडे यांची भाषणे झाली. यावेळी व्याख्याते मेटकर यांचे सध्याची शिक्षणपद्धती यावर व्याख्यान झाले. प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय एक याप्रमाणे 14 शिक्षकांना तसेच एका केंद्रप्रमुखांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमात पारितोषिके पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलाविरुद्ध पोलिसांत गुन्हा\nNext articleदंगल नियंत्रक पथकाकडून संगमनेरमध्ये ‘मॉकड्रील’\nसह्याद्रीचे पाणी पुर्वेस वळविण्यासाठी बेमुदत उपोषण\n50 टक्क्यांपेक्षा कमी वसुलीच्या गावांचे नळ कनेक्‍शन कट करा\nदहिगाव, बेलापूर महसूली मंडळात दुष्काळ जाहीर\nवरखेड येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई\nशेवगावात जुगार अड्ड्यावर छापा\nशासनकडून शेतकऱ्यांची होतेय गळचेपी – गडाख\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nजूना बोल्हेगाव रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये पाणी पुरवठा योग्य वेळेवर होतो. रस्तेदेखील याभागामध्ये सुस्थितीत आहेत. मात्र या भागामध्ये जूना बोल्हेगाव रस्ता आहे. या...\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-lekh?page=2", "date_download": "2018-11-20T23:57:14Z", "digest": "sha1:JVQ4I7S64BJJX3MITDBQFUOLQIZVSWOY", "length": 5864, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - ललितलेखन | Marathi Lekh | Marathi articles | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख\nगुलमोहर - ललित / संकीर्ण / स्फुट लेखन मराठी लेख\nबकेट लिस्टः ती काहीच रिस्क घेत नाही\nचुटपुट लावून गेलेली आठवण..(पु. ल. देशपांडे) लेखनाचा धागा\nविकतची भावंडं लेखनाचा धागा\nस्फुट ३४ - हे तिला माहीत नव्हते लेखनाचा धागा\nएक गोळी आणि तिनं बळी, लेखनाचा धागा\nलघु ललित लेख - १ लेखनाचा धागा\nलक्ष्मीपूजन....एक नवीन विचार लेखनाचा धागा\nपालकांची भूमिका कठीण आहे (2) लेखनाचा धागा\nगावगोष्टी (ग्रीस ७) लेखनाचा धागा\nथोडे कथेबाहेरचे लेखनाचा धागा\nमाझ्या आठवणीतली दिवाळी लेखनाचा धागा\n©अन्न हे पूर्णब्रह्म लेखनाचा धागा\nकृष्ण घालितो लोळण (ग्रीस ६) लेखनाचा धागा\nचाँद सिफ़ारिश (ग्रीस ४) लेखनाचा धागा\n (ग्रीस ५) लेखनाचा धागा\nबघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ७: किना-यावरील रस्त्याने कुणकेश्वर भ्रमण लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2229", "date_download": "2018-11-20T23:49:23Z", "digest": "sha1:JDSLBDH5LY2DJEKBPK3BXVNTDIS5EAO3", "length": 4681, "nlines": 123, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दोडके : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दोडके\nRead more about दोडक्याचे कबाब\nव्हेरिएशन ऑन अ थीम - ग्रॅड स्टूडंट रेसिपीने दोडका + सुकट\nमासे व इतर जलचर\nRead more about व्हेरिएशन ऑन अ थीम - ग्रॅड स्टूडंट रेसिपीने दोडका + सुकट\nRead more about दोडक्याची सोप्पी भाजी.\nRead more about दोडक्याची रस्सा भाजी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/lonelyman/", "date_download": "2018-11-20T23:54:13Z", "digest": "sha1:MDDVY4ZXTA3VFB5KGQBZ6ALUOJJUFJHE", "length": 21657, "nlines": 122, "source_domain": "bigul.co.in", "title": "रडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण – बिगुल", "raw_content": "\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nएकटेपण भकास वाटत असले तरी अनेकदा ती ताकद ठरते. अशाच एका अंतर्मुखतेकडे नेणाऱ्या एकटेपणाविषयी.\nin कला-साहित्य, दिवाळी अंक, ललित\nकावळा रडताना कधीही पाहू नये असे म्हणतात.तसेच भारतीय पुरुष रडताना कधीच पाहू नये. तो भेसूर दिसतो.\nमाझ्या वडिलांना असे भेसूर रडताना मी अनेकदा पाहिले आहे. जन्मापासून अनाथपण आणि कष्ट वाटयाला आलेले माझे वडील. कंपनीत कधीतरीच मिळणाऱ्या सुट्टीच्या दिवशी घरी थांबायचे आणि अख्ख्या घरावर दादागिरी करायचे. ऑफिसमध्ये त्यांना भोगावे लागणारे सगळे अपमान, मानहानी आणि अमानवी वागणूक यांची भरपाई ते घरात दादागिरी करून भागवून घेत. प्रचंड भांडणे करत आणि नंतर स्वतःच भेसूर रडून आमच्याकडे क्षमा याचना करत बसत. आईच्या अंगावर त्यांनी कधीही हात उचलला नाही पण मला मात्र ते यथेच्छ चोपत. ते खूपच एकटे होते.नातेवाईकांपासून दुरावलेले, अजिबात मित्र नसलेले,परंतु वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेने प्रचंड प्रगल्भ झालेले असे माझे वडील माझ्यासाठी एक कोडेच होते. कधी ते अतिशय मृदू,हळूवार असत तर कधी रानटी श्वापदासारखे क्रूर असत. मला त्यांच्यातले ते श्वापाद्च कायमचे लक्षात राहिले.\nमला माझ्यापेक्षाही माझ्या आईची खूप काळजी वाटत असे. इतक्या रानटी माणसाबरोबर तिला संसार करावा लागतो आहे याचा मला प्रचंड तिटकारा मला येते असे. ती मात्र परावलंबी असल्याने आहे तसेच राहण्यातच धन्यता मानत होती. तिचे हे गुलाम असणे मला झेपेना. वारंवार बोलूनही वडिलाविरुद्ध ती बंड करायला तयार नव्हती. मग आईवडिलांपासून मी तुटत गेलो. तसतसा मी एकटा पडत गेलो. मी कधीच मित्रांमध्ये रमणारा नव्हतो. मला एकटे रहायला आवडायचे कारण दुसरा पर्यायच नव्हता. ज्या उच्चभ्रू एरियात आम्ही रहायचो तिथे आमच्यासारख्या निम्नमध्यमवर्गीय पोरांना गुलामाचे जीवन जगावे लागे. खेळताना आमची बॅट आणि बॉल नसे त्यामुळे सदैव फिल्डिंग नाहीतर बोलिंग करावी लागे. आमच्या वाटेला बॅटिंग आली की खेळ आटोपता घेतला जाई. मग मी जेव्हा जेव्हा बॅटिंग मिळे तेव्हा असे शॉट्स ठरवून मारे की मित्रांच्या घराच्या काचाच फुटल्या पाहिजेत. लॉबिंग करून कायम मला एकटे पाडणाऱ्या त्या धनाढ्य लोकांच्या पोरांची खुन्नस आजही माझ्या डोक्यात ठासून भरलेली आहे. मला आजही अशी माजुरडी पोरे डोक्यात जातात. या पोरांमध्ये मी फार कमी रमतो.\nघरामागच्या डोंगरावर मी एकटाच फिरायला लागलो. संध्याकाळ झाली की निसर्ग किती सुंदर होतो हे फार कमी वयात मला समजलं आणि संध्याकाळचा मला नादच लागला. झाडेझुडुपे कुरवाळत, पक्षी ओळखत, झाडांच्या बिया, पक्ष्यांची पिसे, सापांच्या काती गोळा करत फिरावं. रोज नित्यनेमाने सूर्यास्त पाहावा असे खूप वर्षे मी करत राहिलो. अशावेळी आपण एकटेच आहोत याची जराशीही जाणीव मला कधीही होत नसे. उलट हे अवतीभवतीच सगळ विश्व आपलंच आहे,ते आपल्याला सांभाळून घेते आहे या भावनेने कृतार्थ होऊन मी स्वतःला भाग्यवान समजत असे.\nमाझी आई उत्तम लिहित असे आणि मलाही तिने त्यातच तयार केले होते. वयाच्या दहाव्या वर्षीच मी लहान सहान कविता करायला लागलो होतो. नववीत तर मी माझी पहिली दीर्घकथा आणि नाटक लिहिले. हे सगळे माझ्या एकटेपणाचे फलित होते. तिने चंपक, चांदोबा, राजा शिव छत्रपती, राऊ असे करत मला बलुत,तराळ अंतराळ वगैरे वैचारिक साहित्यापर्यंत सहज पोहोचवले. माझ्या आईच्या वडिलांची पार्श्वभूमी डाव्या चळवळीची होती. त्यामुळे घरात लेनिन, गोर्कि, चेखोव, दोस्तोवस्की अशा उत्तम लेखकांची जुनी रशियन पुस्तके माझ्या हातात पडली आणि माझे आयुष्यच बदलून गेले. एकांत आणि एकटेपणाकडून माझा प्रवास अंतर्मुखतेकडे सुरू झाला. “जगातले दैन्य, दुःख आणि अराजकाला कारणीभूत असलेला एक विशिष्ट आर्थिक वर्ग आहे. त्याची ठोकली पाहिजे” असा बंडखोर विचार माझ्या मनात खोलवर रुजला. त्यात माझ्या एकटेपणाचाही मोठा वाट आहे. मी एकटा नसतो तर इतके गांभीर्याने मी ते ना वाचले असते ना स्वतःमध्ये रुतवून घेतले असते. समाजापासून माणसाचे तुटणे जसे मार्क्सने वर्णन केले आहे तेच आपण सगळे भोगत आहोत याचा ठायीठायी प्रत्यय मला येत गेला आणि त्याच्या थिअरीवरची माझी श्रद्धा दृढ होत गेली ती याच काळात. एखाद्या प्रचारकाने एखादा विचार आपल्या गळी उतरवण्यापेक्षा आपण तो आत्मसात करणे गरजेचे असते. ती संधी माझ्या एकटेपणाने मला दिली. मी या संधीचा पुरेपूर वापर करत या संदर्भातले जास्तीत जास्त साहित्य वाचून काढले.\nपण आयुष्यातील लौकिक गोष्टींच्या पातळीवर (शिक्षण, कुटुंब, प्रेम) मला सतत अपयश येत होते. पारंपरिक किंवा रूढ शिक्षणात काडीचाही रस मला उरला नव्हता. मी सतत नापास होत होतो. घरात माझे कुणाशीही पटत नव्हते. बाप तर माझा एक नंबरचा शत्रू झाला होता. अन्याय सहन करत राहणारी आईसुद्धा मला प्रिय राहिली नव्हती. मला प्रेम हवे होते. कुठूनही, कसेही.\nअशात एका सुंदर मुलीच्या मी प्रेमात पडलो. म्हणजे एकतर्फीच प्रेम ते चार वर्षात मी एकदा तिला माझ्या भावना सांगू शकलो. उरलेला वेळ मी तिला घेऊन कोणकोणते चित्रपट पाहीन, आम्ही लग्नानंतर कसे राहू वगैरे दिवास्वप्नात माझी वर्षेच्या वर्षे मी घालवली. मी तिला प्रत्यक्ष भेटत नव्हतो. कारण तिचा नकार मला नको होता. तिच्या काल्पनिक अस्तिवाचाच मला आधार वाटत असे. माझ्या एकटेपणातील ती माझी एकमेव सोबती होती. मला तिला गमवायचे नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष भेट मी टाळतच असे.अशातच अखेर एक दिवस मला ती भेटली आणि स्पष्टपणे ‘नाही’ असे तिने सांगितले. आश्चर्य म्हणजे मीही माहीत असल्यासारखे ते स्वीकारले. तिच्या हो की नाही मध्ये माझ्या आयुष्याचा झालेला दोलक मी माझ्या हातानेच थांबवला आणि माझी त्यातून सुटका करून घेतली.\nया दरम्यान तीव्र मानसिक ताणामुळे टाइम किलिंगची सवय मला लागली आणि टपोरी लोकांची सांगत मला लागली. मी या लोकांच्या जवळपास आहारी गेलो होतो. सिगरेट,दारू सारखी व्यसने मी बंडखोरीची निशाणी या नावाखाली स्वीकारली होती. त्यांचे मी तेव्हा समर्थनही करायचो. झुंडीने टाइमपास करणे यातली नशा मी अनुभवली ती गणपतीमध्ये. मंडळाची कामे या नावाखाली वेळ घालवायची पूर्ण संधी असे. पब्लिकवर धाक जमवता येत असे.\nया झुंडीचे पुढे पुढे टोळीयुद्धात रुपांतर होऊ लागले. टाइमपास करणाऱ्या इतर टोळक्याबरोबर यथेच्छ मारामाऱ्या करण्यापर्यंत हे सगळे पोहोचले होते. पोलीस चौकी रोजची झाली होती. स्वतःच्या हाताने एखाद्याला कळवळेपर्यंत मारायची नशा स्वस्थ बसू देईना. सारखे हिंसक विचारच डोक्यात येत. लिखाण वगैरे बाजूला पडले. वाचन तर संपलेच. मी जवळपास गँगस्टर बनण्याच्या वाटेवर होतो आणि इतक्यात पोरीचा नकार आला.\nमाझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. आपण खरोखरच लायकीचे नाही आहोत. आपण आपली लायकी सिद्ध केलीच पाहिजे. पोरीला करून दाखवले पाहिजे या विचाराने मी पेटलो. तिचा नकार मी वेगळ्या अर्थाने घेतला. शिक्षणाचा बोजवारा झालाच होता. तो मी गुंडाळून ठेवला आणि आयुष्याच्या कठोर मैदानावर उतरलो तो स्वतःच्या पायावर उभे रहायला. अर्थात तिथेही एकटेपणा संपला नाहीच पण या एकटेपणानेच किमान मला माझ्या पायावर उभे केले. आपण केलं तरच शक्य आहे याची जाणीव करून दिली. कुटुंबाच्या पाशातून मोकळे केले,आयुष्याची काळी बाजू दाखवली, प्रेमबिम याही व्यावहारिक गोष्टी आहेत हे समजावले. माझे एकटेपण मला समंजस करून गेले.\nअनेकांना हे एकटेपण झेपत नाही. त्यांचा तोल सुटतो. भावना प्रदर्शनाची सोय नसल्याने ते व्यसनाकडे वळतात. माझेही काही प्रमाणात हे सगळे झाले पण माझ्या एकटेपणाची तऱ्हा निराळी असल्याने मी वाचलो.\nयाच काळात याच मानसिक आंदोलनातून जाणारे अनेक मित्र होते. बरेचसे त्यातच वाहवत गेलेले, त्यातच संपले. ते अनेक मित्र आठवले की आजही मला गदगदून यायला होते. जेव्हा आधार हवा नेमके तेव्हाच समाजाने त्यांना टोचून टोचून हैराण करून टाकले. आपल्या दळभद्री सांस्कृतिक वातावरणाच्या कचाट्यात सापडून चिरडले गेले बिचारे. न घर का न घाट का झाले.\nमाझं एकटेपण मात्र आजही मी कसोशीने जपतो. ती आता माझी ताकद आहे.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-11-21T00:29:07Z", "digest": "sha1:P4CZ34VLVMF3P5PKEZPBAVLHGJZL3FZ6", "length": 5832, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डास - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nडास अथवा मच्छर हा कुलिसिडे कुळातील छोटा कीटक आहे.\nहा कीटक छोट्या अंतर व उंचीपर्यंत उडू शकतो. इतर प्राण्यांचे रक्त हे याचे खाद्य आहे. डास चावल्याने मलेरिया, डेंग्यु सारखे घातक रोग होतात असा गैरसमज आहे पण मुळात मादी डास चावल्याने हे रोग होतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ डिसेंबर २०१४ रोजी २०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/political-party/videos/", "date_download": "2018-11-21T00:25:49Z", "digest": "sha1:MVGD2B7EYWQXLA44LMK44SNBYE5I2YPL", "length": 10004, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Political Party- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nउद्धव ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nमाझं मत माझं सरकार-शिर्डी\nउद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण\n'तिकीट नाही म्हणून टीका'\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/rss/all/page-4/", "date_download": "2018-11-21T00:08:46Z", "digest": "sha1:2QDOOXCTBXYOMYFFWI43B2YPEPFD5H4T", "length": 10958, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rss- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nराज्य सरकारच्या इफ्तार पार्टीला मुख्यमंत्र्यांची दांडी\nसंघप्रणित राष्ट्रीय मुस्लिम मंचाची आज मुंबईत इफ्तार पार्टी, काही मुस्लिम संघटनांचा बहिष्कार\nसंघ ही काय पाकिस्तानी संघटना आहे काय\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nकर्नाटकचे राज्यपाल 'भाजप आणि संघा'चे प्रतिनिधी म्हटल्याने उदय चोपडा ट्विटरवर झाला ट्रोल\n'संघाने फक्त धार्मिक राजकारण केलं'\nअमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं\n'मोदींच्या मनात दलितांना स्थान नाही'\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\nनाराज तोगडियांचं थेट 'संघा'लाच आव्हान\n'मंदिर वही बनाएेंगे'चा मोहन भागवतांचा पुन्हा नारा, गरज पडली तर संघर्ष करू\nसरसंघचालक मोहन भागवत आज पालघरमध्ये, विराट हिंदू संमेलनाचं आयोजन\n'कुणापासून मुक्त नाही तर युक्त भारताची गरज'\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/iris-mittenaere-france-crowned-miss-universe-28194", "date_download": "2018-11-21T00:22:42Z", "digest": "sha1:W6T377P3LEJOQ6FFDBOQU5PCMURDVCYM", "length": 8849, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Iris Mittenaere from France crowned as Miss Universe 'मिस युनिव्हर्स'ची मानकरी फ्रेंच सौंदर्यवती ईरिस | eSakal", "raw_content": "\n'मिस युनिव्हर्स'ची मानकरी फ्रेंच सौंदर्यवती ईरिस\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nफ्रान्सला तब्बल 44 वर्षांनी हा मान मिळाला आहे. मागील वर्षी पिया वुर्त्सबाख हिच्या रुपाने फिलिपिन्सला 40 वर्षांनी 'मिस युनिव्हर्स'चा मान मिळाला होता.\nमनिला- सौंदर्य आणि प्रतिभेच्या कसोटीवर निवडल्या जाणाऱ्या, संपूर्ण जगात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'मिस युनिव्हर्स' किताबाची यावर्षीची मानकरी ठरलीय फ्रेंच सौंदर्यवती ईरिस मित्तेनेर.\nयापूर्वी 'मिस फ्रान्स' बनलेल्या 24 वर्षीय फ्रेंच मॉडेल ईरिस हिने इतर 85 स्पर्धक युवतींवर मात करीत हा किताब पटकावला. उपविजेतेपद 25 वर्षीय मिस हैती रॅक्वेल पेलिसिअरला मिळाले, तर 23 वर्षीय मिस कोलंबिया आंद्रिया तोवर ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली.\nफ्रान्सला तब्बल 44 वर्षांनी हा मान मिळाला आहे. मागील वर्षी पिया वुर्त्सबाख हिच्या रुपाने फिलिपिन्सला 40 वर्षांनी 'मिस युनिव्हर्स'चा मान मिळाला होता.\nमिस युनिव्हर्स हा किताब 1952 मध्ये सुरू झाला. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1953 मध्ये फ्रेंच सुंदरी ख्रिस्तियान मार्टेल हिने हा किताब पटकावला होता. मात्र, त्यानंतर फ्रेंच चाहत्यांना 44 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. ईरिसने यंदा हा मान मिळवला.\nईरिस म्हणाली, \"मला वाटतं फ्रेंच लोकांना मिस युनिव्हर्सची गरज होती, कारण फ्रेंचांना सौंदर्य स्पर्धा आवडतात, पण 'मिस युनिव्हर्स'चा किताब न मिळाल्याने ही स्पर्धा त्यांना माहीतच नाही. आता ते 'मिस युनिव्हर्स' पाहतील.\"\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B6/", "date_download": "2018-11-20T23:48:19Z", "digest": "sha1:7EMKE7DD2GB4OJ3DMUO3VU6XDRPF5CM6", "length": 9305, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टीव्ही अजूनही मागास आहे- शमा सिकंदर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nटीव्ही अजूनही मागास आहे- शमा सिकंदर\n“ये मेरी लाईफ है’मधील शमा सिकंदर जाणीवपूर्वक टीव्हीपासून दूर राहिली आहे. तिच्या मते टीव्हीचा छोटा पडता अजूनही इतिहासातच अडकलेला आहे. 2014 मध्ये “बाल वीर’मध्ये परीच्या रुपात आलेली शमा सिकंदरने 2016 मध्ये डिजीटल माध्यमातच काम करण्याचा निर्णय घेतला.\nटीव्हीच्या सिरीयल अतिशय बोअर असतात. त्यात काहीही इंटरेस्टिंग नाही. नावीन्य नाही. त्यातून काहीही घेण्यासारखे उरलेले नाही. अशा सिरीयलमध्ये काम केल्यामुळे आपल्या करिअरचा ग्राफ उंचावण्याऐवजी घसरण्याचीच शक्‍यता अधिक आहे, अशा शब्दात शमा सिकंदरने टीव्हीवरचा आपला रोष व्यक्‍त केला आहे. शमाने आतापरंत बगुतेक वेबसिरीज आणि “माया’ सारख्या सिनेमांकडून तिने काम केले आहे.\nतिने आता स्वतःची प्रॉडक्‍शन कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती “अब दिल की सून’ या शॉर्ट फिल्म सिरीज करणार आहे. या सिरीजमधील प्रत्येक शॉर्ट फिल्म 5 ते 14 मिनिटांचीच असणार आहे. नवीन पिढीच्या मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृती करणाऱ्या या शॉर्ट स्टोरीज असणार आहेत. हे विषय मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी 3 तासांचा मोठा सिनेमाच करावा लागेल. एवढ्याने व्यवसायिक यश मिळणे शक्‍य नाही. शिवाय अशा सिनेमांचा प्रेक्षक वर्गही खूप मर्यादित असतो. आता या विषयांना न्याय द्यायचा तर वेब सिरीजचा पर्यायच सर्वोत्तम असतो, हे मान्य करावेच लागेल, असे शमाचे म्हणणे आहे. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी शमाने खूप गरिबीमध्ये दिवस काढले आहेत. तिला काही काळ नैराश्‍यानेही ग्रासले होते. त्यामुळे मानसिक आजारातून स्वतः गेल्यामुळे तिला स्वतःला अशा समस्यांबाबत जाणीव आहे. तिच्या शॉर्ट स्टोरीजमध्ये तिला स्वतःचेच प्रतिबिंब मांडायचे आहे.\nशमा सिकंदर सध्या जेम्स नावाच्या एका अमेरिकन हिरोच्या प्रेमात आहे. सर्वसाधारणपणे ज्याच्याबरोबर आपण स्वतःला कंफर्टेबल असतो, त्याच्याबरोबरच आयुष्याची स्वप्ने रंगवली जातात. त्यामुळे आपया लव्ह लाईफबद्दल ती अगदी खूष आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआयएएस अधिकारी वाचणार मोदींच्या भाषणांचे पुस्तक\nNext articleविधानपरिषद निकाल : परभणी- हिंगोलीत शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी\n49 व्या इफ्फीचे दिमाखात उदघाटन…(फोटो गॅलरी)\nमुळशी पॅटर्न चित्रपटाच्या दिग्दर्शकास मारहाण\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-SHA-news-about-share-market-5496801-NOR.html", "date_download": "2018-11-21T00:16:19Z", "digest": "sha1:SGNFC3OLIBDDY2U3ZUHJCS6YPO7TIF4K", "length": 7306, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about share market | सेन्सेक्ससह निफ्टीतही किरकोळ वाढीची नोंद", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसेन्सेक्ससह निफ्टीतही किरकोळ वाढीची नोंद\nवर्षातील दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाले. ३० शेअरचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४८ अंकाच्या वाढीसह २६,६४३ अंकाच्या पातळीवर बंद झाला,\nनवी दिल्ली- वर्षातील दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाले. ३० शेअरचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४८ अंकाच्या वाढीसह २६,६४३ अंकाच्या पातळीवर बंद झाला, तर ५० शेअरचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १३ अंकाच्या वाढीसह ८१९२ अंकाच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमधील २८ स्टॉक्समध्ये तेजी तर २३ स्टॉक्समध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे.\nभारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या व्यवहारात सर्वाधिक वाढ ऊर्जा क्षेत्रातील स्टॉक्समध्ये नोंदवण्यात आली असून या क्षेत्रातील निर्देशांक एक टक्क्याच्या वाढीसह बंद झाला. तर सार्वजनिक क्षेत्रातील निर्देशांकात सुमारे ०.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर एफएमसीजी क्षेत्रातील निर्देशांकात सुमारे ०.८ टक्क्यांची वाढ दिसून आली. एफएमसीजी क्षेत्रातील निर्देशांकात समावेश असलेल्या इमामी सहा टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. वाढ मिळवणाऱ्या दुसऱ्या क्षेत्रात रिअल्टी क्षेत्रातील निर्देशांकात सुमारे एक टक्क्याची\nवाढ झाली. ऑटो क्षेत्रातील निर्देशांकात ०.३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.\nशेअर मार्केटमधून तुम्हीही कमावू शकतात कोट्यवधी रुपये...जाणून घ्या, या 5 गोल्डन टिप्स\nStock Market: शेअर बाजारात विक्रीचा मारा, सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, तर निफ्टीदेखिल 10150 च्या खाली\nसेन्सेक्स ५०५, निफ्टी १३७ अंकांनी गडगडले; अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/xtandard-mp3-player-metallic-blue-price-pjRRuf.html", "date_download": "2018-11-20T23:54:26Z", "digest": "sha1:6D6KH5MCJPK6QU6DIOA5PMLIZRI6WFP3", "length": 13088, "nlines": 312, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "क्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nक्सटेन्डर्ड पं३ प्लायर्स & इपॉड्स\nक्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू\nक्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nक्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू\nक्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये क्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू किंमत ## आहे.\nक्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू नवीनतम किंमत Aug 13, 2018वर प्राप्त होते\nक्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लूफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nक्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 299)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nक्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया क्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nक्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nक्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 4 Hrs\nसेल्स पाककजे 1 Mp3 Player\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 59 पुनरावलोकने )\n( 65 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 102 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 465 पुनरावलोकने )\n( 100 पुनरावलोकने )\nक्सटेन्डर्ड पं३ प्लेअर मेटॅलिक ब्लू\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-20T23:51:42Z", "digest": "sha1:ABLYQR4JQWN2I436ZYS5MEA2YLMWUU5F", "length": 9096, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणुकीपूर्वी तेल कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठीच इंधन दरवाढ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिवडणुकीपूर्वी तेल कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठीच इंधन दरवाढ\nराधाकृष्ण विखे-पाटील यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र\nमुंबई – आगामी चार राज्यातील विधानसभा निवडणुकींपूर्वी तेल कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलची सातत्याने दरवाढ करीत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हेच दर पुन्हा थोडेफार कमी करून आम्ही लोकहिताची किती काळजी घेतो, असा आव केंद्र सरकारकडून आणला जाईल, असे टिकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोदी सरकारवर सोडले.\nपेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसंदर्भात विखे-पाटील यांनी आज सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, डिसेंबरमध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम या चार राज्यांच्या निवडणुका आहेत. निवडणुकीच्या काळात दरवाढ झाल्यास जनमत विरोधात जाण्याची भीती असल्याने सरकार आताच पेट्रोल-डिझेलची दरवाढ करून पैसा गोळा करते आहे. नंतर निवडणुकीच्या काळात हेच दर कमी करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे दरकपात करून आम्ही किती लोकहिताची काळजी घेतो, असा आव आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.\nपेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सोसावा लागत असल्याने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर कमी करण्याची मागणी संपूर्ण देशातून केली जाते आहे. परंतु, केंद्र सरकार उत्पादन शुल्क कमी करायला तयार नाही. त्याऐवजी ते राज्य सरकारांना मूल्यवर्धीत कर कमी करण्याचे आवाहन करतात. महाराष्ट्रात तर भाजपचेच सरकार आहे. तरी ते आपल्याच केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायला तयार नाहीत. पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत भाजप-शिवसेनेकडून देशाची फसवणूक होत असून, पुढील निवडणुकीत ग्राहक यांना माफ करणार नाहीत, असा सूचक इशाराही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइसिसच्या सहा युवकांच्या विरोधात आरोप निश्‍चीत\nNext articleकोरेगावात 20 जणांना कुत्रे चावले\n#व्हिडीओ : प्रचारावेळी भाजप उमेदवाराला घातला चप्पलेचा हार\nकाँग्रेसने मला २५ लाखांची ऑफर दिली होती – असदुद्दीन ओवेसी\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत पुणे पोलीसांची भाजपला मदत\nभाजप आमदार अनिल गोटे नरमले\nनगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिकेत आता रंगणार तिरंगी लढत\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : राष्ट्रवादी 40, तर कॉंग्रेस 22 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66706", "date_download": "2018-11-21T00:08:34Z", "digest": "sha1:AY44T2W6RC3XW3ZP7DLQK2J2BROB56OG", "length": 9065, "nlines": 81, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आधी पोटोबा! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आधी पोटोबा\nफोटोग्राफ सौजन्य -वेदांत भुसारी\nएखाद्या आवडत्या ठिकाणचा गोळा खाण्यासाठी तासंतास रांगेत उभा राहणारा तो खरा खवय्या कारण रसरस्त्या गोळ्याची विशिष्ठ गोळेवाल्याकडची चव त्याच्या डोक्यात भिनलेली असते आणि तो अनुभव घेण्यासाठी तो निष्ठेने प्रयत्नही करतो. अशाच प्रामाणिक खाबुगिरांना आणि नवीन अनुभवांना चाखण्यासाठी सज्ज असलेल्यांना आणि त्यासाठी जरा यत्नांची तयारी असणाऱ्यांना आता अनेक रेस्टॉरंट्स खाण्याची आव्हानं पेलवण्यासाठी निमंत्रित करत आहेत\nअशीच २५ विविध खाद्यपदार्थांनी नटवलेली पुण्यातली \"हाऊस ऑफ पराठा\" मधील \"बाहुबली\" ही महाकाय थाळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे ह्या थाळीला अतिशय विचारपूर्वक आणि ३ ते ४ महिन्याच्या अथक प्रयत्ना नंतर इथल्या शेफ सतीश शेठ आणि टीमने सजवले आहे. अशा प्रकारचा प्रयोग करण्यासाठी राहुल राजपूत ह्या हॉटेल मालकांनी सुद्धा पाठिंबा दिला हे विशेष कौतुक ह्या थाळीला अतिशय विचारपूर्वक आणि ३ ते ४ महिन्याच्या अथक प्रयत्ना नंतर इथल्या शेफ सतीश शेठ आणि टीमने सजवले आहे. अशा प्रकारचा प्रयोग करण्यासाठी राहुल राजपूत ह्या हॉटेल मालकांनी सुद्धा पाठिंबा दिला हे विशेष कौतुक अर्थात ही अजस्त्र थाळी बनवण्याची शेफना \"बाहुबली\" ह्या चित्रपटामुळे प्रेरणा मिळाली आणि ह्या थाळीलासुद्धा तेच नाव मिळाले तसेच गम्मत म्हणजे काही विशिष्ट पदार्थांना ह्यातील पात्रांची नवे देण्यात आली अर्थात ही अजस्त्र थाळी बनवण्याची शेफना \"बाहुबली\" ह्या चित्रपटामुळे प्रेरणा मिळाली आणि ह्या थाळीलासुद्धा तेच नाव मिळाले तसेच गम्मत म्हणजे काही विशिष्ट पदार्थांना ह्यातील पात्रांची नवे देण्यात आली ही थाळी अवघ्या ६ महिन्यातच लोकप्रिय झाली आहे ;पण तिला बनवणं ही सोप्पी गोष्ट नाही कारण ह्यात मुळातच पाच चवींचा मिलाफ असलेला \"देवसेना \" पराठा आहे २० ते २२ इंचाचा पनीर, चिस आणि भाज्यांनी ठासलेला हा आहे त्याला बनवायला विशेष भट्टीची योजना त्यांनी केली आहे आणि त्यात मध्यभागी लोण्यासारखी तोंडात टाकल्यावर विरघळणारी चूर चूर नान आहे. हेच कमी नाही तर रायता ,डाळ जीरा राईस,सलाड,लोणचं, पापड, छोटे पालक पराठे, चपाती, कट्टप्पा दम बिर्याणी, जोडीला दही वडा, भल्लालदेव लस्सी, ताक आणि तीन गोड पदार्थही थाळी अवघ्या ६ महिन्यातच लोकप्रिय झाली आहे ;पण तिला बनवणं ही सोप्पी गोष्ट नाही कारण ह्यात मुळातच पाच चवींचा मिलाफ असलेला \"देवसेना \" पराठा आहे २० ते २२ इंचाचा पनीर, चिस आणि भाज्यांनी ठासलेला हा आहे त्याला बनवायला विशेष भट्टीची योजना त्यांनी केली आहे आणि त्यात मध्यभागी लोण्यासारखी तोंडात टाकल्यावर विरघळणारी चूर चूर नान आहे. हेच कमी नाही तर रायता ,डाळ जीरा राईस,सलाड,लोणचं, पापड, छोटे पालक पराठे, चपाती, कट्टप्पा दम बिर्याणी, जोडीला दही वडा, भल्लालदेव लस्सी, ताक आणि तीन गोड पदार्थ ही थाळी एका माणसाला संपवणं शक्यच नाहीये त्यामुळे सहा ते सात लोकांना मिळून ती खाणं सोयीस्कर जातं. तरीसुद्धा सगळे पदार्थ संपतील ह्याची खात्री नाही ही थाळी एका माणसाला संपवणं शक्यच नाहीये त्यामुळे सहा ते सात लोकांना मिळून ती खाणं सोयीस्कर जातं. तरीसुद्धा सगळे पदार्थ संपतील ह्याची खात्री नाही ४५मीं ही थाळी संपण्याराला आयुष्यभरासाठी फुकटात इथे जेवण करता येईल हे येथील कर्मचारी सांगतात ४५मीं ही थाळी संपण्याराला आयुष्यभरासाठी फुकटात इथे जेवण करता येईल हे येथील कर्मचारी सांगतात अशा प्रकारच्या थळींची संख्या आता वाढू लागली आहे ;कारण ह्या किफायतशीर तर आहेच ,अशा प्रसिद्धीचा फायदा जास्त गिऱ्हाईक मिळण्यासाठी होतो. काहीतरी \"मोठं\" आणि \"वेगळ्या पद्धतीने\" मिळतंय ह्यलासुद्धा महत्व आहे आणि त्या प्रकारे ही मंडळी त्यांच्या इतर पदार्थांना एक स्थान मिळवून देत आहेत त्यामुळे त्यांनी शिवगामी ही आकाराने छोटी व काही बदल असलेली थाळी सुद्द्धा सुरु केली आहे. अस्सल पंजाबी जेवणाचे समाधान इथे मिळते आणि जेवण ही जरी एकट्याच्या संवेदेने बरोबर असेलेली क्रिया असली तरी अशा थाळीमुळे एकाच ताटात सगळ्यांच्याबरोबर जेवण्याची नवी अनुभूती मिळते त्यामुळे लवकरच तुमच्या मित्रांबरोबर इथे भेट द्या\nपुढील काही लेख अशाच काही नवीन खाद्य आव्हानांबद्दल असतील\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.quotes-aniruddhabapu.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-20T23:55:15Z", "digest": "sha1:43PEP5HGXSB6SB3YZOFYEJEJAR53EK3X", "length": 2980, "nlines": 87, "source_domain": "marathi.quotes-aniruddhabapu.com", "title": "ज्ञान Archives - Aniruddha Bapu Quotes", "raw_content": "\nअनुभवसिद्ध वृद्धांचा राष्ट्राला उपयोग होऊ शकतो\nअनुभवसिद्ध वृद्धांचा राष्ट्राला उपयोग होऊ शकतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाने ज्ञान घेतलेली व्यक्ती मग ती कोणत्याही क्षेत्रातली असू देत, त्या व्यक्तीचा वृद्धोपदेश खूप महत्वाचा ठरतो\nसत्यस्थितीची परिपूर्ण जाणीव म्हणजे ज्ञान\nसत्यस्थितीची परिपूर्ण जाणीव म्हणजे ज्ञान\nएड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना\n‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे\nनिरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद\nसोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण करीत कठीण समस्यांच्या मागे जावे\nअपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://marathi.quotes-aniruddhabapu.com/tag/kalyan/", "date_download": "2018-11-20T23:55:59Z", "digest": "sha1:LVEBPULVZHXOC5SE2OQ7QO7HUMICCGVB", "length": 2710, "nlines": 84, "source_domain": "marathi.quotes-aniruddhabapu.com", "title": "Kalyan Archives - Aniruddha Bapu Quotes", "raw_content": "\nपहिल्यांदा मला निश्चितपणे ठरवायला पाहिजे की हा माझा परमेश्वर आहे आणि मी त्याचा आहे.\nपहिल्यांदा मला निश्चितपणे ठरवायला पाहिजे की हा माझा परमेश्वर आहे आणि मी त्याचा आहे. हा माझं कल्याण करण्यासाठीच आहे आणि मी माझं कल्याण करुन घेणारच आहे.\nएड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना\n‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे\nनिरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद\nसोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण करीत कठीण समस्यांच्या मागे जावे\nअपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Rule-External-Fee-To-the-shapes-Action-in-kolhapur/", "date_download": "2018-11-20T23:56:32Z", "digest": "sha1:ZI2IEIR6GR3SFDGKGDVJQUF5ZGQDQL6M", "length": 8607, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नियमबाह्य फी आकारणार्‍यांवर कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नियमबाह्य फी आकारणार्‍यांवर कारवाई\nनियमबाह्य फी आकारणार्‍यांवर कारवाई\nशासनाच्या नियमापेक्षा जास्त फी आकारणार्‍यांवर कारवाई व शालेय फी स्ट्रक्चर, अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सक्षम अधिकारी नेमून त्याची कार्यवाही करण्याचा निर्णय शिवसेना, पालक, संस्था प्रतिनिधी व शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.\nशिवाजी पेठ येथील गर्ल्स हायस्कूल येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. राजेश क्षीरसागर, प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार, सहायक संचालक सुभाष चौगुले, मनपा प्रशासनाधिकारी एस. के. यादव उपस्थित होते. आ. क्षीरसागर म्हणाले, बैठक कोणत्याही संस्थेच्या विरोधात नाही. पालक, शिक्षण संस्था यांचा समन्वय साधून प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शिवसेना गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. बैठकीची पूर्वसूचना देऊनही शिक्षण संस्था उपस्थित राहत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी. काही ठराविक शिक्षण संस्था शासनाने दिलेले नियम डावलून पालकांकडून डोनेशन व जादा फी घेत आहेत.\nशासन नियमानुसार स्ट्रक्चरप्रमाणे फी घेण्याचे आदेश सर्वच शिक्षण संस्थांना देण्यात यावेत.गतवर्षी झालेल्या बैठकीवेळी शिक्षण संस्था जादा फी घेऊन पालकांची लूट करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले, त्यांच्यावर कोणती कारवाई केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फी वाढीसंदर्भात पी.टी.ए.समिती निर्णय घेते. यात संस्थेच्या मर्जीतील पालक घेतले जातात व वाटेल तेवढी फी वाढ करुन अन्य विद्यार्थावर फी लादली जाते. यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. काही शाळांमध्ये प्रवेशासाठी 20 हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते. ही फी कशासाठी घेतली जाते, याची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी आ. क्षीरसागर यांनी केली.\nशिवसेनेचे विशाल देवकुळे यांनी आरटीई प्रवेश व खासगी क्लास चालकांचा मुद्दा उपस्थित केला. शहरप्रमुख पीयूष चव्हाण यांनी स्कूल बस अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर खासगी वाहन वापर आणि विद्यार्थी सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित केला. यावर बोलताना प्रभारी शिक्षण उपसंचालक लोहार यांनी पालक व शिक्षण संस्थाच्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिकसाठी अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले. अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतंर्गत एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल.\nपुढील वर्षी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यासाठी प्रयत्न करु असे आश्‍वासन दिले. यावेळी उपशिक्षणाधिकारी जे.टी.पाटील, मुख्याध्यापक ए.एस.रामाणे, उदय पोवार, किशोर घाटगे, पद्माकर कापसे, अविनाश कामते, योगेश चौगुले आदी उपस्थित होते. पटसंख्या वाढविण्यासाठी कोण परवानगी देते काही खासगी शाळांमध्ये पटसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थी बसविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शिक्षणाचा बाजार मांडणार्‍या शाळांकडून पालकांची लूट केली जाते. यावर काय उपाययोजना केली. असा प्रश्‍न आ.क्षीरसागर यांनी सवाल केला. प्रभारी शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण मंत्र्यांच्या परिपत्रकाद्वारे शाळांना परवानगी दिल्याचे सांगितले. शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाविरोधात अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आ.क्षीरसागर यांनी सांगितले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/okhli-cyclone-effect-in-marathwada/", "date_download": "2018-11-21T00:44:07Z", "digest": "sha1:E7J7EQVLAMECQTC3P4DKZYLIT33ZSCLK", "length": 3428, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठवाड्यात गारांसह अवकाळी पावसाची 'बरसात' | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मराठवाड्यात गारांसह अवकाळी पावसाची 'बरसात'\nमराठवाड्यात गारांसह अवकाळी पावसाची 'बरसात'\nमराठवाड्यातील बीड आणि जालना जिल्हातील अनेक ठिकाणी रविवारी पहाटे अनेक गारांसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली धांदल उडाली. शेतात काढून ठेवलेल्या धान्यांचे नुकसान झाले आहे. राक्षस, भुवन, गेवराई आणि अंबर शहागड या भागात पावसाचा जोर होता. अनेक ठिकाणी सकाळ पासून ढगाळ वातावरण असून सूर्य दर्शन झालेले नाही.\nहवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच पावसाचा इशारा दिला होता. अवकाळी पावसाने पीकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सेनगाव तालुक्यातील बन येथे सकाळी जवळपास पंधरा मिनिटे गारांचा पाऊस पडला. परभणी जिल्ह्यात येलदरी, बोरी, गंगाखेड परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने गारठा वाढला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Nationalist-corporators-of-the-corporation-split-up/", "date_download": "2018-11-20T23:40:21Z", "digest": "sha1:KBQ3EEQIBRG4SCM2VOFQ36PQAGDYXWJR", "length": 4367, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिकेतील राष्ट्रवादी नगरसेवकांत फूट! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिकेतील राष्ट्रवादी नगरसेवकांत फूट\nपालिकेतील राष्ट्रवादी नगरसेवकांत फूट\nमुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकीनंतर फूट पडल्याचे समोर आले होते. त्यानंतर पालिका सभागृहातही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर व वरिष्ठ नेते नवाब मलिक यांचे दोन गट दिसून येतात. बुधवारी हे प्रकर्षाने जाणवले. मलिक यांच्या भाऊ व बहिणीने आपल्या पक्षाच्या गटनेत्यांना विश्वासात न घेता, थेट पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे उघड झाले आहे.\nपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे 9 नगरसेवक आहेत. यात आठ महिला व एक पुरूष नगरसेवक आहे. पालिका निवडणुकीनंतर मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी घाटकोपरच्या नगरसेविका राखी जाधव यांच्याकडे पालिकेतील पक्षाचे गटनेते पद सोपवले.\nजाधव यांना हे पद सोपवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कुर्ला येथील ज्येष्ठ नगरसेवक कप्तान मलिक व डॉ. सईदा खान यांच्यात नाराजी पसरली होती. त्यामुळे गटनेत्या जाधव व मलिक व खान या दोन नगरसेवकांचे फारसे पटत नसल्याचे बोलले जात आहे.\nपालिका सभागृहात पक्षाचा गटनेता म्हणून जाधव यांना विश्वासात न घेता, डॉ. सईदा खान व कप्तान मलिक स्वत:चे विषय लावून धरतात.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Shivsena-bicycle-front-against-fuel-price-hike/", "date_download": "2018-11-21T00:02:37Z", "digest": "sha1:D6NKEXUCUSUEQQ7S4UMWMQ3KPPINLDTX", "length": 5722, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इंधन दरवाढीविरोधात सेनेचा सायकल मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › इंधन दरवाढीविरोधात सेनेचा सायकल मोर्चा\nइंधन दरवाढीविरोधात सेनेचा सायकल मोर्चा\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेने बुधवारी सायकल मोर्चा काढला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला. भाजप सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nपेट्रोल 86 रुपये लिटर झाले आहे. वर्षभरात पेट्रोलच्या दरात दहा रुपयांची वाढ झाली असून, सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. इंधन दरवाढीसोबत वाहतुकीच्या खर्चातही वाढ झाल्याने बाजारपेठेत महागाईने कळस गाठला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने बुधवारी मोरवाडी चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाचा समारोप करण्यात आला.\nशिवसेना खासदार श्रीरंग बारणे, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहरसंघटक सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.\nखासदार बारणे म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढलेले नसताना आपल्या देशात इंधनाचे दर का वाढले आहेत. वास्तविक 35 रुपये लिटरने मिळू शकणारे पेट्रोल 85 रुपये लिटरने विकत घ्यावे लागत आहे. सरकारने इंधनावर तब्बल 66 टक्के कर लावला आहे. त्यामुळे दुप्पट किमतीने इंधन खरेदी करावे लागत आहे.\nआमदार चाबुकस्वार म्हणाले, सलग 15 दिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमध्ये 8 ते 10 रुपयांनी स्वस्त इंधन मिळत आहे. त्यामुळे सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणून दरवाढ तत्काळ कमी करावी, अशी मागणी त्यांनी केली.\nया मोर्चात नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शिले, मधुकर बाबर, राम पात्रे, अशोक जाधव, राम उत्तेकर, सय्यद पटेल, आबा लांडगे, रोमी संधू, निलेश हाके, अनंत कोहाळे, वैशाली मराठे, अनिता तुतारे, आशा भालेकर, शशिकला उभे, शारदा वाघमोडे, भारती चकवे आदी सहभागी झाले होते.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bhasha-hindi.blogspot.com/2009/04/blog-post.html", "date_download": "2018-11-21T00:55:31Z", "digest": "sha1:C4463AIKYI5DKQBHWEYW5SF7HP7PZ234", "length": 20654, "nlines": 108, "source_domain": "bhasha-hindi.blogspot.com", "title": "भाषा--हिन्दी--मराठी -- Indian languages.: टपाल व्यवस्थापन", "raw_content": "\nहिन्दी व मराठी में देखें मेरे 2 विडियो देखें मेरे 2 विडियो स्वतंत्रता संग्राम के इतिहास में हिन्दी को उच्चतम स्थान था स्वतंत्रता संग्राम के इतिहास में हिन्दी को उच्चतम स्थान था पर आज वह जैसे लुप्त हो गया है पर आज वह जैसे लुप्त हो गया है संगणक पर हिन्दी व अन्य भारतीय भाषाओंके निरंतर पिछडते रहने पर स्थिति और भी कठिन होगी संगणक पर हिन्दी व अन्य भारतीय भाषाओंके निरंतर पिछडते रहने पर स्थिति और भी कठिन होगी इसे समय रहते कैसे सुधारा जाय, इसके लिये सभी के सम्मिलित प्रयास आवश्यक हैं\nसामान्य प्रशासन विभागातील कार्यासन 16-ब व साविस कक्षामध्ये एमएस एक्सेलचा वापर करुन संगणकावर टपाल नोंदविण्याची एक अभिनव कार्यपध्दती अवलंबिण्यात येत आहे. मंत्रालयात सध्या टपालाची नोंदणी मन्युअल पद्घतीने म्हणजेच नोंदणी रजिस्टर मध्ये नोंद घेऊन तसेच डिजेएमएस द्बारे करण्यात येते. तथापि डिजेएमएस नोंदणी प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटी व अडचणीमुळे मंत्रालयातील लिपिकांकडून टपालाची नोंदणी डिजेएमएस व मॅन्युअल या दुहेरी पद्घतीने करण्यात येते. यामुळे कार्यासनातील लिपिकांचा बराचसा वेळ टपाल नोंदणीमध्ये वाया जातो. डिजेएमएस प्रणालीतील त्रुटी व मॅन्युअल पद्घतीचे तोटे विचारात घेऊन ते दूर करण्याच्या दृष्टीने कार्या.16 मध्ये वरीलप्रमाणे अभिनव पद्घती अवलंबिण्यात येत आहे. या पद्घतीमुळे टपालाची दुहेरी नोंदणी करण्याची गरज नाही तसेच उपसचिव स्तरावर प्राप्त टपालाचे ऍनालिसेस करता येत असल्याने प्रकरणांचा टपालाचा निपटारा करण्याच्या दृष्टीने योग्य निर्देश देता येतात. सदर टपाल नोंदणीची कार्यपद्घती सामान्य प्रशासन विभागातील अन्य उप सचिवांच्या स्तरावरही अवलंबिण्यात यावी या हेतूने सदर टिप्पणी पाठविण्यात येत आहे.\nया पध्दतीमध्ये MS Excel चा वापर करुन कार्यासनात प्राप्त होणा-या टपालांची नोंदणी 17 कॉलममध्ये (रकान्यात) करण्यात येते. या विवरणपत्राचा नमुना खालीलप्रमाणे आहे.\nवर नमूद केलेल्या विवरणपत्रात विहित केलेल्या रकान्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत -\n1. रकाना क्रमांक 1 : सदरचा रकाना कार्यासनात प्राप्त झालेल्या टपाल संदर्भाचा कार्यासनातील आवक क्रमांक दर्शवितो. सदर रकाना टपाल नोंदविणा-या लिपिकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.\n2. रकाना क्रमांक 2, 3, 4- कार्यासनात प्राप्त होणारे सर्व टपाल हे नोंदणी शाखा, अमुस/प्रस/सचिव यांचे कार्यालय व सहसचिव/उपसचिव यांचे कार्यालय अशा 3 स्त्रोतांकडून प्राप्त होत असल्याने या तीनही कार्यालयात नोंदणी केलेल्या टपालास त्या कार्यालयाचा नोंदणी क्रमांक अनुक्रमे रकाना क्र 2, 3 व 4 येथे दर्शविण्यात येतो. यामुळे या तीनही स्त्रोतांपैकी कोणकोणत्या कार्यालयाकडून किती टपाल प्राप्त झाले याची माहिती उपलब्ध होऊ शकते. अमुस व उपसचिव यांचे कार्यालयातही Excel च्या वरील विवरणपत्रातच टपालाची नोंद करण्यात येत असल्याने त्या कार्यालयाकडून E-mail ने टपाल नोंदीची प्राप्त होणारी Excel विवरणपत्रातील माहिती कार्यासनातील संगणकावरील विवरणपत्रात संबंधित रकान्यात विनासायास Paste करता येते. त्यामुळे टपालाची पुन्हा नोंद घेण्याची गरज राहत नाही व कार्यासन लिपिकाचा वेळ वाचतो.\n3. रकाना क्रमांक 5, 6, 7 व 9, 10 - वर नमूद केलेल्या विवरण पत्रातील हे रकाने शासनाने विहित केलेल्या आवक नोंद वहीतील नेहमीच्या रकान्यांप्रमाणे आहेत.\n4. रकाना क्रमांक 8 - येथे नमूद केलेल्या जिल्हा या रकान्यामुळे टपालाचे जिल्हानिहाय वर्गीकरण (sorting) करता येते. या विश्लेषणाचा उपयोग वरिष्ठ अधिका-यांना होतो. यामुळे एकाच जिल्ह्याकडून येणा-या टपालाचा निपटारा करण्यासाठी योग्य निर्देश देता येतात.\n5. रकाना क्रमांक 11 - प्राप्त टपालापैकी खास लक्ष देण्याच्या बाबी (महत्त्व) उदा. विधीमंडळ कामकाज, माहितीचा अधिकार, विकाक, लोकप्रतिनिधी, न्यायालय, अर्थसंकल्प, लोकआयुक्त, निवेदने,अशाप्रकारे विवरण उपलब्ध होण्यासाठी हा रकाना आहे. याखेरीज असलेल्या टपालात महत्त्व हा रकाना रिकामा राहील.\n6. रकाना क्रमांक 12 - रकाना क्रमांक 12 हा सर्वात महत्वाचा रकाना खास करून उपसचिवाच्या पातळीवर विश्लेषण करण्यासाठी व कार्यक्षमता वाढविण्यासाठी आहे. उदाहरणादाखल साप्रवि कार्यासन 16-ब मधील स्वरूप-1 ते 12 प्रकारचे वर्गीकरण सोबत जोडलेले आहे. त्यामध्ये विषयानुरूप 11 प्रकारचे व इतर असे 12 प्रकार दाखविण्यात आलेले आहे.\nस्वरूपाच्या विवरणामध्ये सामान्यपणे येणारे शब्द विभागीय चौकशी, पूरक मागणी, सेवानिवृत्ती , थकीत बिल, मंत्रीमंडळ टिप्पणी अशा सारखे असतील. परंतु प्रत्येक कार्यासनाला नेमून दिलेली विशिष्ट कामाप्रमाणे त्या त्या उपसचिवांना आपापल्या कार्यासनाचे स्वरूप या रकान्याचे वर्गीकरण स्वत: बसून ठरवावे लागेल. कार्यासन 16 ब च्या उदाहरणावरून दिसून येते की, या कार्यासनाला सेवानिवृत्ती, विभागीय चौकशी यासारखे विषय हाताळावे लागत नाही, परंतु आरक्षण, बिंदू नामावली यासारखे विषय हाताळावे लागतात. याचमुळे प्रत्येक कार्यासनासाठी स्वरूप या वर्गीकरणामध्ये निश्चित स्वरूप काय असेल, हे त्या त्या उपसचिवांनी कार्यासनातील सर्वाच्या बरोबर बसून ठरवावे लागेल.\nस्वरूप या रकान्यावर सॉटींग करणे आवश्यक असल्याने या वर्गीकरणासाठी शक्य तो एक व जास्तीत जास्त 2 शब्दांचा वापर करावा. ज्या टपालाचे स्वरूप टपाल लिपीकाला निश्चितपणे समजणार नाही , तेथे “इतर” हा शब्द लिहिता येईल. मात्र ,पहिला एक महिना उपसचिव किंवा अवर सचिव यांनी स्वत:च टपाल वाचून टपालाचे स्वरूप योग्य त-हेने लिहिले असल्याची खातरजमा करावी . तसेच “इतर” या संज्ञेत मोडणारे टपाल एकूण टपालाच्या 10% पेक्षा कमी असावे. स्वरूप या रकान्यासाठी शक्य तो 20 पेक्षा अधिक प्रकारचे वर्गीकरण नसावे कारण जास्त प्रकारचे वर्गीकरण केल्याने टपाल लिपीकाचा गोंधळ होऊ शकतो.\nसुमारे 10 दिवसांचे टपाल “स्वरूप ” या रकान्यावर सॉर्ट केल्याने उपसचिव व अवर सचिव या पातळीवर तात्काळ कामाची प्रथमिकता ठरवता येते. यासाठीच हा रकाना आहे.\n7.़ रकाना क्रमांक 13, 14, 15 - कोणाकडे देण्यात आला - कार्यासन पध्दतीमध्ये अवर सचिव-कक्ष अधिकारी-सहायक-लिपिक अशी कर्मचा-यांची सरळसोपी साखळी कधीच नसते. परंतू ब-याच ठिकाणी पुरेसा कर्मचारीवृंद नसल्यामुळे बहुतेक ठिकाणी एकाच लिपिकास एकापेक्षा अधिक सहायक, कक्ष अधिकारी/अवर सचिव यांचेकरीता टपाल नोंदणीचे काम करावे लागते. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन हे रकाने दर्शविण्यात आले आहेत. यामुळे कोणकोणते सहायक / कक्ष अधिकारी /अवर सचिव यांना कोणकोणते टपाल देण्यात आले आहे याची अचूक माहिती या रकान्यावरुन स्पष्ट होते. त्यामुळे एकाच अधिका-यावर कामाचा अधिक ताण पडणार नाही हे पाहता येते. तसेच टपाल लिपीकाला शोध घे\n8. रकाना क्रमांक 16 व 17 - यामध्ये अ.क्र. 16 येथे कार्यासनात प्राप्त झालेल्या टपालावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दर्शविण्यात येते. येथे केलेल्या कार्यवाहीची माहितीही 4 प्रकारात वर्गीकरण करण्यात आली आहे. यामध्ये नवीन प्रकरण तयार करणे, नस्ती सोबत ठेवणे, इतर विभागांकडे पाठविणे व द.दा. करणे या 4 पर्यायांचा समावेश आहे.\nया रकान्यातील माहितीचे वर्गाकरण करुन महिन्याच्या अखेरीस प्राप्त टपालावर केलेल्या कार्यवाहीचा, कार्यवाहीच्या प्रकारानुसार गोषवार काढता येतो तसेच निर्गमित केल्याच्या दिनांकावरुन एका विशिष्ट तारखेस किती टपालाचा निपटारा झाला याची माहिती मिळू शकते.\nया विवरणपत्राचे Print Out घेताना पहिल्या शीट वर अ.क्र. 1 ते 8 रकाने व दुस-या शीटवर अ.क्र. 1, 5, 6 ,9 ते 17 येथील रकान्यांची प्रिंट घेण्यात येते. यामुळे एकाच दृष्टिक्षेत्रात प्राप्त टपालाच्या तपशीलासह केलेल्या कार्यवाहीची माहिती उपलब्ध होऊ शकते.\nत्याचप्रमाणे आलेल्या टपालावर विहित कालावधीत कार्यवाही होते की नाही याचा वरिष्ठ स्तरावर आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10, 11 ते 20 व 21 ते 31 तारीख या कालावधीत प्राप्त टपालाचा गोषवारा उपसचिव व अमुस यांच्याकडे सादर करण्यात येतो. त्यासाठी या कालावधीत प्राप्त टपालाचे विविध शीर्षानुसार वर्गीकरण करण्यात येते.\nयाअभिनव कार्यपध्दतीमुळे टपालाची पुन्हा नोंद घेण्याची गरज राहत नाही व कार्यासन लिपिकाच्या कामकाजात वेळेची बचत होते. प्राप्त टपालाचे विविध शीर्षानुसार वर्गीकरणामुळे वेगवेगळया संदर्भाचा /प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी योग्य नियोजन करता येते. कृषी व पदुम विभागात या कार्यपध्दतीचा वापर केल्यामुळे 450 न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा योग्य ्‌नियोजनाद्बारे सुलभपणे करणांचा निपटारा योग्य ्‌नियोजनाद्बारे सुलभपणे कर\nतरी साविस व कार्या.16ब कक्षामार्फत राबविण्यात येणा-या टपाल व्यवस्थापन कार्यपद्घती सर्व उपसचिव पातळीवर राबविण्याबाबत आपले अभिप्राय देण्यात यावेत.\nसंगणक मराठीतून वापर बैठकीचे कार्यवृत दिनांक - 19 म...\nमराठी साठी जिल्हाधिकारी कांय करू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-21T00:46:49Z", "digest": "sha1:CGA3TI7TDJU3SBSZUQUNLEVYG2LMVOAD", "length": 7370, "nlines": 45, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "चित्रपटांसाठी नोकरी सोडली, पण सासऱ्यांनी नोकरी सोडायला केला विरोध.. पहा ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्याबद्दल – Bolkya Resha", "raw_content": "\nचित्रपटांसाठी नोकरी सोडली, पण सासऱ्यांनी नोकरी सोडायला केला विरोध.. पहा ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्याबद्दल\nचित्रपटांसाठी नोकरी सोडली, पण सासऱ्यांनी नोकरी सोडायला केला विरोध.. पहा ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्याबद्दल\nचित्रपटांसाठी नोकरी सोडली, पण सासऱ्यांनी नोकरी सोडायला केला विरोध.. पहा ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्याबद्दल\nज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्याबद्दल बोलायचं तितकं कमीच. रंगभूमी असो किंवा मराठी, हिंदी चित्रपट तसेच मालिकेत , आजतागायत या अभिनेत्याने आपल्या अभिनयाचा पाया घट्ट रोवला आहे. धमाल बाबल्या गणप्याची, इजा बिजा तिजा या चित्रपटातील भूमिकेपासून ते थेट “जाडू बाई जोरात ” मालिकेपर्यंतचा त्यांचा प्रवास कलात्मक झाला आहे. ३ मे १९३६ साली त्यांचा जन्म झाला.त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. पत्नीचे नाव उषा पेंडसे. प्रसिद्ध नाट्यकर्मी मामा पेंडसे म्हणजेच चिंतामणी पेंडसे यांच्या त्या कन्या होय. सुरुवातीला नाटकाला वेळ मिळावा म्हणून जयंत सावरकर यांनी नोकरी सोडली ,परंतु सासऱ्यांचा नोकरी सोडण्याला विरोध असल्याने पुन्हा नोकरी करत असताना पडद्यामागची कामे त्यांनी स्वीकारली. आजही नाटक आणि चित्रपटांत काम करणे आणि त्यातून पैसे मिळवणे खूप कठीण गोष्ठ आहे, त्यावेळीही हातात काहीतरी फिक्स इनकम असावा असं प्रत्येकाचं मत आणि काळाची गरज होती.\n“किंग लिअर” या नाटकात त्यांना अभिनयाची संधी मिळाली. त्यांची ही ” विदूषक ” ची भूमिका चांगलीच गाजली. एकच प्यालातील तळीराम, पु लं च्या व्यक्ती आणि वल्ली मधील अंतू बर्वा आणि हरितात्या त्यांनी सुरेख साकारला. वास्तव, सिंघम, कुरुक्षेत्र सारख्या बॉलिवूड चित्रपटातही ते झळकले. मराठी नाट्यपरिषदे कडून त्यांना जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलय.\nजयंत आणि उषा सावरकर यांना कौस्तुभ सावरकर , सुषमा सावरकर- जोग आणि सुपर्णा नकाशे ही मुले आहेत. सुषमा सावरकर – जोग यांनी “चूक भूल द्यावी…” या झी मराठीवरील मालिकेत मालूची आई साकारली होती. तर मुलगा कौस्तुभ यांचे लग्न अभिनेत्री शुभांगी भुजबळ यांच्यासोबत झाले आहे. शुभांगी भुजबळ यांनी झी युवा वाहिनीवरील गुलमोहर च्या “आई “या कथा मालिकेत तसेच झी मराठीच्या “गाव गाता गजाली ” मध्येही भूमिका साकारली आहे. “जुगाड” या नाटकाचाही त्या एक भाग बनल्या आहेत.\n मासळी जास्त काळ टिकावी म्हणून जे वापरतात त्यामुळे तुमचा जाऊ शकतो जीव\nबद्धकोष्ठता, मुळव्याध, संधिवात यासर्वासाठी फायदेशीर आहे हे फुल .. तर आदिवासी भागात बनवतात याच फुलांची दारू\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MM-HDLN-sexy-legs-photos-of-bollywood-actresses-5823237-PHO.html", "date_download": "2018-11-21T00:16:16Z", "digest": "sha1:ILOWZGZOVXHEBFMGUFEGDUWXPN33VQW7", "length": 6584, "nlines": 186, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sexy Legs Photos Of Bollywood Actresses | Sexy Legs दाखवण्यात नेहमी पुढे असतात या Actress, दीपिका-प्रियंका आघाडीवर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nSexy Legs दाखवण्यात नेहमी पुढे असतात या Actress, दीपिका-प्रियंका आघाडीवर\nबॉलीवूडच्या बोल्ड अँड स्टायलिश ब्युटीजना फॅन्ससमोर बॉडी फ्लॉन्ट कशी करायचे हे चांगलेच ठाऊक आहे. बॅकलेस, ट्रान्सपरंट, डीप\nमुंबई - बॉलीवूडच्या बोल्ड अँड स्टायलिश ब्युटीजना फॅन्ससमोर बॉडी फ्लॉन्ट कशी करायचे हे चांगलेच ठाऊक आहे. बॅकलेस, ट्रान्सपरंट, डीप नेक, शॉर्ट ड्रेसेस याच्या मदतीने त्या चाहत्यांना घायाळ करत असतात. तसे पाहता फ्रंट आणि बॅक पोर्शनसह सध्या अॅक्ट्रेसेस सेक्सी लेग्ज दाखवायलाही मागे सरकत नाहीत. विशेषतः इव्हीनिंग गाऊन्समध्ये बहुतांश अभिनेत्री Toned आणि सेक्सी लेग्स शो करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.\nफिल्म इंडस्ट्रीमध्ये आघाडीवर असलेल्या दीपिका, प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफ अनेक पार्टीज, इव्हेंट्स आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये अशा प्रकारचे ड्रेस परिधान करत असतात.\nदीपिका-प्रियांका-कॅटरीनाप्रमाणेच Sexy Legs दाखवणाऱ्या काही अॅक्ट्रेसेसबाबत जाणण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...\nसात वर्षांत इतकी बदलली सलमानची हिरोईन, ओळखणेही झाले कठिण; सोशल मीडियावर लोक म्हणाले, ही तर पाण्याची टाकी दिसतेय\nअनूप जलोटाच्या Girlfriend ने आपल्याच वडिलांच्या Adult चित्रपटात केले काम, अनुपम खेरांच्या भावासोबत दिले Bold Scene\nPhoto Shoot: परिणीति चोप्राच्या हॉट बिकिनी अवताराने खळबळ, Instagram वर शेअर केले Pics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Nilesh-Lanke-finally-removed-from-Shivsena/", "date_download": "2018-11-20T23:38:49Z", "digest": "sha1:5DY3QWMGFRELBCUVWOYQ6NZ67CDGNPVO", "length": 6882, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नीलेश लंके यांची अखेर शिवसेनेतून हकालपट्टी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नीलेश लंके यांची अखेर शिवसेनेतून हकालपट्टी\nनीलेश लंके यांची अखेर शिवसेनेतून हकालपट्टी\nपक्षशिस्त मोडल्याच्या कारणावरून नीलेश लंके यांना शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदावरून पदच्युत करण्यात आले होते. आता पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत लंके यांची शिवसेनेतूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे सचिव खा. विनायक राऊत यांनी मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे ही घोषणा केली.\nजिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीपासून आ. विजय औटी व लंके यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. आ. औटी यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमात लंके यांच्याकडून पक्षाच्या शिस्तीविरूद्ध वर्तन घडले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर लंके हे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून, घोषणाबाजी करीत कार्यक्रमस्थळी आले. लंके यांची ही कृती ठाकरे यांना रूचली नाही. त्यांनी तेथेच संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांना निर्देेश देत लंके यांचे शक्तिप्रदर्शन थांबविण्यास भाग पाडले. हे थोडे झाले म्हणून की काय ठाकरे हे हेलिपॅडकडे जात असताना ठाकरे यांचे अंगरक्षक बसलेल्या आ. विजय औटी यांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली. ही बाब ठाकरे यांच्या कानावर गेल्यानंतर लंके यांच्यावर तत्काळ कारवाईचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर काही दिवसांत लंके यांना तालुकाप्रमुख पदावरून पायउतार करण्यात आले होते.\nतालुकाप्रमुखपदावरून हटविण्यात आल्याची बाब लंके समर्थकांच्या चांगलीच जिव्हारी लागली. लंके यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सेनेशी निष्ठा दाखवित परंतु आ. औटी यांना विरोध दर्शवित या कार्यक्रमात बंडाचे संकेतही देण्यात आले. पुढे शिवसेना सोडून गावोगावी नीलेश लंके प्रतिष्ठाच्या शाखांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू करण्यात येऊन समांतर संघटना बांधणीसही प्रारंभ झाला. ही बाबही पक्षप्रमुखांपर्यंत गेल्यानंतर लंके यांची पक्षातून हाकालपट्टी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार पक्षाचे सचिव खा. राऊत लंके यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात येत असल्याचे जाहीर केले.\nलंके यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर समर्थकांनी लंके यांच्या त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्या. या पोस्ट दिवसभर सोशल मीडियावर फिरत होत्या.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Fogging-to-control-dengue-in-the-mayor-ward/", "date_download": "2018-11-20T23:54:39Z", "digest": "sha1:SVF3VHJMTSNJE6EZ7RLLRFAPVBEQULUU", "length": 4735, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापौरांच्या वॉर्डात डेंग्यू नियंत्रणासाठी फॉगिंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › महापौरांच्या वॉर्डात डेंग्यू नियंत्रणासाठी फॉगिंग\nमहापौरांच्या वॉर्डात डेंग्यू नियंत्रणासाठी फॉगिंग\nवडगावात डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ पसरल्यानंतर महापौरांच्या वॉर्डातही दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने शुक्रवारी प्रसिद्ध करताच शुक्रवारीच परिसरात महापालिकेने फॉगिंग केले. तर प्रभागात स्वच्छता, गटारी बांधकाम, पिण्याचे पाणी या मुलभूत गरजा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी माहिती महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी यांनी ‘पुढारी’ला दिली.\nयमनापूरमधील मराठा कॉलनी व शास्त्रनगरमध्ये दोन डेंग्यू रुग्ण आढळले असून ते बेळगावातील खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. दोन्ही वसाहतींमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. प्रभागात गटारी नसल्याने ठिकठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे डांसाची पैदास वाढली आहे. शुक्रवारी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे फवारणी यंत्रातून संपूर्ण वॉर्डात फॉगिंग करण्यात आले. पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची गरज असून त्यासाठी 22 लाखांचा निधी मंजूर करून कामाला सुरुवात केली आहे, अशी माहितीही महापौर चिकलदिनी यांनी दिली. तसेच शुक्रवारी आरोग्य स्थायी समितीची बैठकही अध्यक्षा सुधा भातकांडे यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेत झाली. त्या बैठकीतही शहराती डेंग्यू आणि चिकुनगिनिया साथीवर नियंत्रण ठेवण्याची सूचना आरोग्याधिकारी डॉ. शशीधर नाडगौडा यांना देण्यात आली.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/atal-football-tournament-kolhapur-patakdil-talim-mandal-a-team-play-against-utrashvar-vaghaci-talim-in-shahu-stadium/", "date_download": "2018-11-21T00:20:53Z", "digest": "sha1:TKX3LA3RHBBPDSZUUTAWEGGWTKONIG3D", "length": 5967, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अटल फुटबॉल चषक : PTMचा उत्तरेश्वरवर ४-० ने विजय (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अटल फुटबॉल चषक : PTMचा उत्तरेश्वरवर ४-० ने विजय (Video)\nअटल फुटबॉल चषक : PTMचा उत्तरेश्वरवर ४-० ने विजय (Video)\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\nकोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर सुरु असलेल्या अटल फुटबॉल चषक २०१८ मधील अ गटातील सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (PTM) ने उत्तरेश्वर वाघााची तालीम संघाचा ४-० ने पराभव केला. पुढारी वृत्तसमूहाचे टोमॅटो एफएम या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे.\nपाटाकडील तालीम (अ) विरुद्ध उत्तरेश्वर वाघाची तालीम संघात झालेल्या सामन्यात पाटाकडील संघाने ४-०ने विजय मिळवला. सामन्याच्या ३९व्या मिनिटाला ऋषीकेश मेथे पाटीलने गोल करत संघाला खाते उघडून दिले. मध्यंतरापर्यंत पाटाकडील तालीम मंडळाने १-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर संघाने आक्रमक चढाई करत तीन गोल केले. यात ओमकार जाधवने ५५ व्या मिनिटाला गोल केला. तर ऋषीकेश मेथे पाटीलने ७० व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल करत संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. तर ७७व्या मिनिटाला राजेंद्र काशिद याने उत्तरेश्वरवर चौथा गोल केला. या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने एकतर्फी वर्चस्व राखत सहज विजय मिळवला.यात सामनावीरचा मानकरी ओमकार संभाजी जाधव(PTM) हा ठरला तर प्रकाश संकपाळने (उत्तरेश्वर) लढवय्याचा मान पटकावला.\nपीटीएमचा (अ) अटल चषकातील हा पहिलाच सामना असल्याने त्यांच्या चाहत्यांनी या विजयानंतर जोरदार जल्लोष केला.\nPTMचा उत्तरेश्वरवर ४-० ने विजय\nPTMचा चौथा गोल; सामन्यात ४-० ची आघाडी\nPTMची सामन्यावर मजबूत पकड; उतरेश्वरवर तिसरा गोल\nPTM चा उत्तरेश्वरवर आणखी एक गोल, सामन्यात २-० ने आघाडी\nPTM चा पहिला गोल, सामन्यात १-० ने आघाडी\n*दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश\n*PTM विरुध्द वाघाची तालीम सामना सुरु\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kore-than-half-of-workers-in-project-affected/", "date_download": "2018-11-21T00:33:17Z", "digest": "sha1:7JDZTUD3ORDI2NS6DLNQRENDJ2TLYRWS", "length": 3330, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कोरे’तील निम्म्याहून अधिक कर्मचारी प्रकल्पग्रस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘कोरे’तील निम्म्याहून अधिक कर्मचारी प्रकल्पग्रस्त\n‘कोरे’तील निम्म्याहून अधिक कर्मचारी प्रकल्पग्रस्त\nकोकण रेल्वेत नोकरी मिळवताना प्रकल्पग्रस्तावर अन्याय केला जातो. प्रकल्पग्रस्तांना डावलून परराज्यातील उमेदवारांना नोकरी देण्यात येते, अशी नेहमीच ओरड होते. मात्र, प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती नसून कोकण रेल्वेतील निम्म्याहून अधिक कर्मचारी प्रकल्पग्रस्त असल्याची माहिती, ‘कोरे’चे मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन) नंदू तेलंग यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.\nयावेळी त्यांच्या सोबत कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंडे उपस्थित होते. तेलंग पुढे म्हणाले की, ऑक्टोबर 1990 साली कोकण रेल्वेच्या कामाला प्रारंभ झाला.\nया मार्गावर 26 जानेवारी 1998 रोजी पहिली गाडी धावली.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Miraj-six-coaches-of-goods-train-collapsed-near-Jejuri/", "date_download": "2018-11-21T00:06:33Z", "digest": "sha1:TR3T3HMXT72JRG4HHRKXKNAND6UMF6GJ", "length": 5605, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मालगाडी घसरली; महालक्ष्मी, सह्याद्री एक्स्प्रेस रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मालगाडी घसरली; महालक्ष्मी, सह्याद्री एक्स्प्रेस रद्द\nमालगाडी घसरली; महालक्ष्मी, सह्याद्री एक्स्प्रेस रद्द\nमिरज-पुणे रेल्वे मार्गावर जेजुरीजवळ सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मिरजेकडे येणार्‍या रिकाम्या मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोल्हापूर-मुंंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस , सह्याद्री एक्स्प्रेस तसेच पाँन्डेंचरी-दादर चालुक्य एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.\nपुण्याहून मिरजेकडे रिकामी मालगाडी येत होती. जेजुरीजवळ मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले. अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला हे मात्र समजू शकले नाही. रेल्वेमार्ग सुरळीत करण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. मात्र त्यासाठी विलंब लागणार असल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेस पंढरपूर, कुर्डुवाडी मार्गे वळविण्यात आली.\nकोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आल्याने पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांनी आरक्षण रद्द करून तिकीटाचे पैसे मिळावेत म्हणून सहायक स्टेशन प्रबंधक यांच्या कार्यालयासमोर गर्दी केली होती. तसेच या रेल्वे अपघातामुळे दक्षिणेकडून येणार्‍या हुबळी-कुर्ला, वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस या पंढरपूर-कुर्डुवाडी-पुणे अशा वळविण्यात आल्या आहेत. पुण्याहून मिरजकडे येणार्‍या गाड्या कुर्डुवाडी, पंढरपूर मार्गे सोडण्यात आल्या आहेत.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/prasad-kathe-blog-on-elphinstone-stampede-271029.html", "date_download": "2018-11-21T00:01:27Z", "digest": "sha1:3W76H34BYRQ4TAGD4GQJX5ZCDF5QXUOW", "length": 18679, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मधू दंडवते यांची भीती खरी ठरली !", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमधू दंडवते यांची भीती खरी ठरली \nमधू दंडवते यांनी रेल्वे मंत्री असताना, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणि भविष्यात दुर्घटना होऊ शकते हे ओळखून परळ आणि एलफिन्स्टन स्टेशन जोडायचे ठरवून त्या जागी पुलाचे काम करण्याचे आदेश दिले. पुलाचे आदेश मधू दंडवते यांच्या कार्यकाळात निघाले. पण, पूल अस्तित्वात आला तेव्हा मंत्री बदलले होते. आज पूल अस्तित्वात आलाय. पण, मधू भाईंची भीती खरी ठरलीय.\nप्रसाद काथे, संपादक, आयबीएन लोकमत\nआज जो पूल परळ आणि एल्फिन्स्टन स्टेशनला जोडतोय तो आधी अस्तित्वात नव्हता. त्या ऐवजी परळ स्थानकातून पूर्वेला उतरायचा पादचारी पूल कार्यरत असे. मधू दंडवते यांनी रेल्वे मंत्री असताना, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणि भविष्यात दुर्घटना होऊ शकते हे ओळखून परळ आणि एलफिन्स्टन स्टेशन जोडायचे ठरवून त्या जागी पुलाचे काम करण्याचे आदेश दिले. पुलाचे आदेश मधू दंडवते यांच्या कार्यकाळात निघाले. पण, पूल अस्तित्वात आला तेव्हा मंत्री बदलले होते. आज पूल अस्तित्वात आलाय. पण, मधू भाईंची भीती खरी ठरलीय.\nखरंतर, असे मृत्यूचे सापळे अनेक स्टेशन्सवर आहेत. तुम्ही मध्य रेल्वेच्या करिरोड स्टेशनवर उतरा. प्लॅटफॉर्मवरून बाहेर यायला तिथेही एकच मार्ग आहे. ठाण्याच्या दिशेला असलेला बिन पायऱ्यांचा पूल. पश्चिम रेल्वेच्या लोअर परळला परिस्थिती काही वेगळी नव्हती. योगायोगानं तिथं नवा फलाट आला आणि तुलनेनं बिन पायऱ्याच्या पुलाचा ताण कमी झालाय. पण, गम्मत म्हणजे, रेल्वे रूळ ओलांडू नका असं सांगणारे रेल्वे प्रशासन, लोअर परळच्या फलाट क्रमांक १ वर उतरलेल्या प्रवाशांना पश्चिमेला जाताना कारशेडमधले रूळ ओलांडायला लावते.\nकुर्ला आणि बांदऱ्याची स्थिती आणखी भयाण आहे. वांद्रे पश्चिमेकडून पूर्वेला जाणार पूल असेल की कुर्ल्याचा मध्य आणि हार्बरला जोडणारा पूल, हे पूल एकापेक्षा अधिक गाड्या स्टेशनात असतील तर असे गच्च होतात की विचारता सोय नसते. या गर्दीच्या ओढ्यात खिसेकापू असोत की छेड काढणारे आपापला कार्यभाग आटोपत असतात. गर्दीत जिथं हलता येत नसेल तिथे प्रवासी प्रतिकार काय करेल या प्रवाशांना मूग गिळून पुढे पाऊल टाकण्याशिवाय गत्यंतर नाही.\nदररोज सुमारे 74 लाख प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करत आहेत. त्यातल्या कुणाला जीवाची शाश्वती रेल्वेनं दिलीय गेल्या ७-८ वर्षात मध्य मुंबईत गिरण्यांच्या जागी कॉर्पोरेट पार्क आले आणि इथं येणारा कर्मचारी लोंढा अचानक वाढला. गिरण्या असताना पाळी सुटली की, लोअर परळ, करिरोड, महालक्ष्मी ही स्टेशन्स फुलून जायची. आज सकाळी 9 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 7 ही गर्दी या स्टेशन्सला असते. त्यामुळे, इथं धक्काबुक्की रोजचीच. कारण, या रेल्वे स्थानकांच्या नियोजनात दूरदृष्टीचा अभाव आहे. या उलट, प्रशासन जिथून हाकलं जात होतं त्या चर्चगेट आणि जुन्या विक्टोरिया टर्मिनस इथं प्रवाशाला यायला - जायला पहा कशी प्रशस्त जागा आहे.\nमुळात, मुंबईच्या प्रवाशांची जी वेदना आणि धोके मधूभाईंना लक्षात आले ते नंतर कुणाच्या लक्षात आले नसावेत, हे चिंताजनक आहे. तसं ते होणं शक्य आहे. कारण, मुंबईच्या\nरेल्वे प्रशासनात निर्णय घ्यायचा पदावर स्थानिक कुणी नाही. जे आहेत ते उपरे आहेत. त्यांचे क्वार्टर सुरक्षित जागी असतात आणि हे अधिकारी फार दूरवरून प्रवास करताना दिसत नाहीत. जोडीला, रेल्वे नावाच्या अजस्त्र सुस्तावलेल्या अजगररुपी व्यवस्थेचा विळखा त्यांना असतो. यातच, इच्छाशक्तीचा बळी सगळ्यात आधी जातोय.\nप्रशासनाला जर इच्छाशक्ती असती तर परळ स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून ठाणे दिशेने पूल सुरू करून तो ठाकरे फुलमार्केटच्या मागे उतरवला जाऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आलं असतं. पण याला आड येत असणार तो मध्य आणि पश्चिम रेल्वेतील हद्द वाद. घनदाट लोकवस्तीच्या मधोमध असलेल्या परळ आणि एल्फिन्स्टन स्टेशन्सवर पोहोचायला अगदी गेल्या 3वर्षापर्यंत लोक सर्रास रूळ ओलांडून जात असायचे. यात अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत किंवा जायबंदी झाले आहेत. पण, प्रशासनाच्या संवेदनाहीन वागण्यापुढे प्रवासी हतबल आहेत. मरायला मजबूर आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T00:47:31Z", "digest": "sha1:PVN34LRYERFC6CJYY4Q2NLTQD3LCS27A", "length": 12838, "nlines": 112, "source_domain": "mahaenews.com", "title": "एम्पायर इस्टेट पुलाचे पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news एम्पायर इस्टेट पुलाचे पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन\nएम्पायर इस्टेट पुलाचे पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन\nपिंपरी- महापालिकेतर्फे चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या एम्पायर इस्टेट पुलाचे काम अखेर मार्गी लागले आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज (सोमवारी) पुलाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच या पुलाचे संत मदर तेरेसा असे नामकरण देखील करण्यात आले आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.\nयावेळी महापौर नितीन काळजे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे, नगरसेवक विलास मडिगेरी, शीतल शिंदे आदी उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेने जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) अकरा किलोमीटर लांबीच्या काळेवाडीफाटा ते देहू – आळंदी (219.20) या बीआरटी प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1600 मीटर लांबीच्या चिंचवड – एम्पायर इस्टेट येथे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. या पुलाला 2010 मध्ये मान्यता मिळाली. त्यासाठी सन 2011 मध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्यक्षात 6 एप्रिल 2011 ला पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. तब्बल आठ वर्षांनी आता पुलाचे काम पुर्ण झाले आहे.\nबीआरटीएसच्या कामातील पवना नदी, मुंबई-पुणे रेल्वे आणि पुणे-मुंबई महामार्ग ओलांडणारा उड्डाणपूल एम्पायर इस्टेट येथे बांधण्यात आला आहे. तो 1.60 किलोमीटर लांबीचा आणि नदी, महामार्ग अडथळे ओलांडून जाणारा आहे. त्याची रुंदी 23 ते 30 मीटर आहे. या मार्गाच्या आखणीत स्वतंत्र बीआरटी लेन आणि इतर वाहनांसाठी 5.5 ते 7 मीटर रुंदीच्या स्वतंत्र मार्गाचा समावेश आहे. पादचा-यांसाठी पवना नदी व रेल्वेवरील पुलावर स्वतंत्र दोन मीटरचा मार्ग तसेच चारही बाजूंनी चढण्या-उतरण्यासाठी जिन्यांची सोय करण्यात आली आहे. उड्डाणपुलामध्ये 1.8 मीटर रुंदीचा पादचारी आणि सायकलसाठी स्वतंत्र मार्ग राखीव आहे. पादचारी व सायकलवरून जाणा-यांच्या सुरक्षेसाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूस काँक्रीटचे अंटिक क्रॅशन रेलिंग आहे. हा उड्डाणपूल निवासी भागातून येत असल्याने तेथील रहिवाशांचा विचार करून ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी नॉईज बॅरिअर्सचा समावेश करण्यात आला आहे.\nशहरात 28 हॅाटेलमध्ये अनधिकृत बांधकामे\nएम्पायर इस्टेट पुलाच्या उद्घाटनपुर्वीच आंदोलन गुंडाळले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T00:00:52Z", "digest": "sha1:V3DZG2H2IGN7ITXQ7LOUUMRSU7DSKZCQ", "length": 5817, "nlines": 46, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "मराठी आणि हिंदी मालिकेतील मराठमोळी सुंदर अभिनेत्री पूर्वा गोखलेबद्दल तुम्हाला हे माहित आहे का? – Bolkya Resha", "raw_content": "\nमराठी आणि हिंदी मालिकेतील मराठमोळी सुंदर अभिनेत्री पूर्वा गोखलेबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nमराठी आणि हिंदी मालिकेतील मराठमोळी सुंदर अभिनेत्री पूर्वा गोखलेबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nमराठी आणि हिंदी मालिकेतील मराठमोळी सुंदर अभिनेत्री पूर्वा गोखलेबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nपूर्वा गोखलेचा जन्म २० जानेवारी १९७८ साली ठाण्यात झाला. शालेय शिक्षण होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कुल, ठाणे येथे केले. पूर्वा क्लासिकल नृत्यातही निपुण आहे. मुलुंडमध्ये व्ही. जी. वझे कॉलेज मधून शिक्षण घेतले. पूर्वाची आई कांचन गुप्ते ह्या देखील अभिनेत्री आहेत. दूरदर्शनवरील टेलिफिल्म ‘ मना सज्जना’ यात पूर्वाने आणि तिच्या आईने प्रथमच एकत्र काम केले होते. हि फिल्म पूर्वाच्या वडिलानेच निर्मित केली होती.\nयानंतर पूर्वाने हिंदी मालिकांमध्येदेखील काम केले. ‘कोई दिल में हैं’ ,कहाणी घर घर कि या हिंदी मालिकांमध्ये तिने काम केले. तिने ‘ बुंदे ‘ हा हिंदी गाण्याचा अल्बम देखील केला. ‘कुलवधू ‘ ह्या मालिकेमुळे पूर्वाला भरभरून यश आणि प्रसिद्धीदेखील मिळाली. तिने मराठी रंगभूमीवरही आपली कामगिरी बजावली.\n‘स्माईल प्लिज ‘ आणि ‘सेल्फी’ या नाटकात तिने काम केले. थरार, क्या बात है ,भाग्यविधाता, रिमझिम या एकामागून एक मालिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. नुकतेच तिने झी मराठीवरील ‘ स्वराज्यरक्षक संभाजी ‘ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाईंची भूमिका साकारली.\nपूर्वा गोखले यांनी केदार गोखले या व्यवसायिकासोबत लग्नगाठ बांधली. पूर्वा गोखले आणि केदार गोखले त्यांना दोन मुलीही आहेत. पूर्वा गोखले सध्या करत असलेलं असीम एनटरटेन्मेन्टच ‘सेल्फी’ हे नाटकही जोरात सुरु आहे.\nअमोल कोल्हे यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून घ्या\nफेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/tag/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2018-11-20T23:43:56Z", "digest": "sha1:4C5276MXHMZFM6EERZ5ULFRZXJ7JFNE6", "length": 7836, "nlines": 139, "source_domain": "bigul.co.in", "title": "ताजे – बिगुल", "raw_content": "\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nपुलंच्या पत्नी सुनीताबाई यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख बिगुलच्या वाचकांसाठी...\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nमंगलाष्टकात कृष्णा नदीचा समावेश नसला, तरी बंडाचं पाणी शतकानुशतके या नदीतून वाहत आले आहे.\nमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अंतिम क्षणांंकडे एक वार्ताहर म्हणून बघताना आलेल्या अनुभवांचा हा पट.\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nकबड्डीमध्ये जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतात प्रो-कबड्डी लीगही प्रचंड यशस्वी ठरली आहे. या लीगच्या सहा हंगामांचा हा आढावा.\nजाणिवांची अस्सल अनुभूती ‘गावकथा’..\nसंहितेच्या चाकोरीबाहेरची नवी पायवाट निर्माण करणाऱ्या बालाजी सुतार लिखित 'गावकथा' या अनोख्या प्रयोगाविषयी.\nआनंदी लोकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूतान या आपल्या छोट्या शेजाऱ्याच्या सफरीचा हा वृत्तांत.\nप्रिविलिजेस हा शब्द असा फेकला जातो की आजपर्यंत मिळवलेल्या यशावर, वाचलेल्या पुस्तकांवर सर्रकन् बोळा फिरावा. त्यामुळे या प्रिविलेजेसबाबतचे गैरसमज दूर ...\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T00:47:09Z", "digest": "sha1:CTEKNG5HITD3WQW63N47NQKPRCDUZ2UM", "length": 11402, "nlines": 111, "source_domain": "mahaenews.com", "title": "शेतकऱ्यांनी सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नये-राज ठाकरे | PCMC NEWS", "raw_content": "\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात\nमासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू\nशीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\nत्या तिघीची लोणावळ्यात माैजमजा, अख्खं कुटूंब चिंताग्रस्त अन्ं पोलिसांची धावपळ\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा\nHome breaking-news शेतकऱ्यांनी सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नये-राज ठाकरे\nशेतकऱ्यांनी सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नये-राज ठाकरे\nशेतकऱ्यांची फसवणूक करत त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नये असे म्हणत राज ठाकरे यांनी दिवाळीतले त्यांचे पाचवे व्यंगचित्र सादर केले आहे. या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनाही साडी नेसलेल्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. साडी नेसून हे दोघेही शेतकऱ्याला ओवाळायला आले आहेत. शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याला खडसावून सांगते आहे आज पाडव्याची एका दमडीचीही ओवाळणी यांना टाकलीत तर याद राखा असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.\nशेतकऱ्यांना योग्य हमीभाव देऊ, कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून असे आश्वासन देत हे सरकार सत्तेवर आले मात्र या सरकारने सातत्याने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. दुष्काळ, कर्जबाजारीपणा ही संकटे होतीच.त्यामुळे या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्याही मोठ्या प्रमाणावर झाल्या. आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन हे सरकार पाडव्याच्या दिवशी तुम्हाला ओवाळेल तुमच्याकडे मतांची ओवाळणी मागेल मात्र त्यांना एक दमडीही देऊ नका असे राज ठाकरेंना या व्यंगचित्रातून सुचवायचे आहे.\nधनत्रयोदशीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही ठिकाणी त्यांचे व्यंगचित्र पोस्ट करत आहेत. अमित शाह, नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांवर व्यंगचित्र काढून झाल्यावर आता महाराष्ट्र सरकारवर म्हणजेच भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांवर राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. सत्ताधाऱ्यांना हे व्यंगचित्र चांगलेच झोंबण्याची शक्यता आहे.\nमुंबई विमानतळावर ऐन दिवाळीत प्रवाशांचा खोळंबा, एअर इंडियाचे कर्मचारी संपावर\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nशहरात 12 हजार 842 अनधिकृत नळजोड; तर नियमितीकरणासाठी केवळ 3 हजार 960 अर्ज\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nबनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले\nपिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकून हल्ला\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bollywood/another-shock-kangana-ranaut-now-business-head-film-manikarnika-queen-jhansi-out/", "date_download": "2018-11-21T00:59:16Z", "digest": "sha1:7RWU3Y5CBWQM5KULPZURXL4VXDUOIXD6", "length": 30505, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Another Shock To Kangana Ranaut Now The Business Head Of The Film Manikarnika Queen Of Jhansi Is Out | ‘मणिकर्णिका’चे वाद थांबेना! पुन्हा आला कंगना राणौतचा खुलासा!! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\n पुन्हा आला कंगना राणौतचा खुलासा\n पुन्हा आला कंगना राणौतचा खुलासा\n पुन्हा आला कंगना राणौतचा खुलासा\nआपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी कंगना राणौत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.\n पुन्हा आला कंगना राणौतचा खुलासा\nआपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी कंगना राणौत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने बरेच आरोप ओढवून घेतलेत. ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’च्या दिग्दर्शकाने अखेरच्या टप्प्यात चित्रपट सोडल्यानंतर कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. पण कंगना प्रत्यक्ष दिग्दर्शन सुरु करते ना करते, तोच अभिनेता सोनू सूदने चित्रपटातून अंग काढून घेतले. कंगनाच्या उर्मट वागण्याला कंटाळून त्याने असे केल्याचे सांगितले गेले. आता अशीच एक बातमी आहे. होय, ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’च्या बिझनेस हेडची हकालपट्टी करण्यात आल्याची खबर आहे.\nहोय, झी स्टुडिओचे सुजय कुट्टी हे या चित्रपटाचे बिझनेस हेड होते. पण त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलेय. त्यांना काढण्यामागचे कारण आहे, चित्रपटाचा वाढलेला बजेट. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा बजेट ७० कोटी रूपये होता. पण चित्रपटाची काही सीन्स नव्याने शूट करण्याची परवानगी दिली गेली. त्यामुळे चित्रपटाचा बजेट १०० कोटींवर पोहोचला. पुढील १० दिवसांत चित्रपटाचे शूटींग होणार होते. पण आता या चित्रपटात व्यापक बदल केले जातील, अशी शक्यता आहे.\nदरम्यान बिझनेस हेडला काढण्यात आल्याचे वृत्त पसरताच कंगनाला पुन्हा एकदा खुलासा देणे भाग पडले आहे.\nबिझनेस हेडला काढण्याचा संबंध चित्रपटाशी जोडणे योग्य नाही, असे कंगनाने म्हटले आहे. बिझनेस हेडने फार पूर्वीच चित्रपट सोडला होता. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. हा चित्रपट एक स्टुडिओ साकारतो आहे. बजेटसाठी आपल्या कर्मचाऱ्यांना काढण्याऐवजी ते हा चित्रपट अन्य कुणाला विकूही शकतात, असे कंगनाने म्हटले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nरिचा चड्डाने घेतला कंगना राणौतसोबत 'पंगा', वाचा काय आहे त्यामागील कारण\nबजेट वाचवण्यासाठी कंगना राणौतची खर्चात कपात, भारावली एकता कपूर\nअंकिता लोखंडे या मालिकेतून करणार छोट्या पडद्यावर कमबॅक\n‘पंगा’च्या दिग्दर्शिकेने घेतला कंगना राणौतच्या ‘या’ स्वभावाचा धसका\nकंगनाला आणखीन एक झटका, सोनू सूदनंतर 'या' अभिनेत्रीने सोडला 'मणिकार्णिका' सिनेमा\n'मणिकर्णिका' चित्रपटाचा बजेट झाला इतक्या कोटींचा\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\n#MeToo : रिचा चड्डाला कोरिओग्राफरने सांगितले होते, जीन्स कमरेखाली खेचायला\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nDeepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो तुम्ही पाहिले का\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nMirzapur Review: गॅंगवॉर, राजकारणाचं रक्तबंबाळ तांडव 'मिर्झापूर'\nPihu Movie Review : प्रत्येक आई-वडिलांचे डोळे उघडणारी ‘पीहू’ची कहाणी16 November 2018\nMohalla Assi Review: डोक्यात झिणझिण्या आणणारा ‘मोहल्ला अस्सी’16 November 2018\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dawoods-associate-farooq-takla-arrested/", "date_download": "2018-11-20T23:38:17Z", "digest": "sha1:H3XGO77QTV4C2SAIBYSROBKX5TMNIQO2", "length": 5542, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दाऊदचा साथीदार टकला अटकेत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाऊदचा साथीदार टकला अटकेत\nदाऊदचा साथीदार टकला अटकेत\nनवी दिल्ली/ मुंबई : पुढारी वृत्तसेवा\nअंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याचा साथीदार मोहम्मद फारूख ऊर्फ फारूख टकलाला पोलिसांनी अटक केली आहे. फारूखला दुबईवरून परत आणताच सीबीआयने त्याला विमानतळावरून अटक केली. फारूख टकलाला दुपारी टाडा न्यायालयात हजर करण्यात आले.\nमुंबईतील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटानंतर फारूख टकला भारतातून पळून गेला होता. 1995 मध्ये त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. फारूख टकला हा मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये होता. दाऊदच्या विश्‍वासू साथीदारांपैकी तो एक होता. 1993 च्या बॉम्बस्फोटांचा कट रचण्यात त्याचादेखील सहभाग होता. 57 वर्षीय टकला दाऊदचे दुबईतील काळे साम्राज्य सांभाळत होता.\nयासिर मन्सूर मोहम्मद फारूख असे त्याचे पूर्ण नाव असून तो अंडरवर्ल्डमध्ये फारूख टकला नावाने ओळखला जातो. डी कंपनीची दुबईतील जबाबदारी त्याच्याकडे होती, असे सांगितले जाते. फारूख टकलाला दुबईतून ताब्यात घेण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा त्याला दिल्‍लीत नेण्यात आले. तेथून गुरुवारी सकाळी टकलाला मुंबईला आणण्यात आले. मुंबई पोलिसांनी त्याला विमानतळावरून अटक केली.\nदहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, हवाला रॅकेटमध्ये सहभाग\nअरुण गवळी टोळीशी भडका उडाल्यानंतर फारूख टकला याने 1992 साली मुंबईतून पळ काढला. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना दुबईमार्गे कराचीत नेण्याचे काम तो करीत होता. दुबईमध्ये काळे धंदे करण्यास तो मदत करीत असे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना कराचीत नेऊन बॉम्बस्फोटाचे प्रशिक्षण देण्याचे कामही तो करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. आखाती देशात वास्तव्य करूनच तो हवाला व्यवहारही सांभाळत होता, असे सूत्रांनी सांगितले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Powerfully-show-the-application-for-candidature-in-presence-of-BJP-leaders/", "date_download": "2018-11-20T23:45:33Z", "digest": "sha1:ZIPDFLIE5NCYUH3VVTOV2G6CQ5OS6YUR", "length": 7972, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पलूस-कडेगाव’मध्ये भाजप ताकदीने लढणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘पलूस-कडेगाव’मध्ये भाजप ताकदीने लढणार\n‘पलूस-कडेगाव’मध्ये भाजप ताकदीने लढणार\nपलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक भाजप ताकदीने लढवेल, असे पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी येथे जाहीर केले. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या उपस्थितीत शक्‍तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला.\nउमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री अजितराव घोरपडे, युवा नेते गोपीचंद पाडळकर, अतुल भोसले उपस्थित होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत खासदार पाटील म्हणाले, पक्षाच्या आदेशानुसार ही पोटनिवडणूक मोठ्या ताकदीने लढवणार आहोत. जिल्ह्याच्या राजकारणात निष्कलंक, निस्वार्थी युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले संग्रामसिंह देशमुख यांना चांगल्या मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.\nपृथ्वीराज देशमुख म्हणाले, आजपर्यंत जिह्यात भाजप एकसंघ आहे़. जिल्हा परिषद निवडणुकीत जसे यश मिळवले, तसेच या पोटनिवडणुकीतही मिळवू. आमदार नाईक म्हणाले, ताकारी, टेंभू,म्हैसाळ आणि वाकुर्डे या योजनांना गती देण्यात (स्व.) आमदार संपतराव देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता.आज त्यांचे चिरंजीव निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे रहावे.\nआमदार जगताप म्हणाले, संग्रामसिंह यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्यात सर्वसामान्यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर अनेक कामे केली आहेत. त्यामुळे येथील मतदारांनी मोठ्या ताकतीने त्यांच्या पाठीशी उभे रहावे. आमदार खाडे म्हणाले, जिल्हा काँगे्रसमुक्त करण्यासाठी सर्वांच्या ताकतीने पाठपुरावा सुरू आहे.या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात भाजपचा आणखी एक आमदार वाढणार आहे.आमदार गाडगीळ म्हणाले, जिल्हापरिषदेत संग्रामसिंह यांनी स्वच्छ व पारदर्शी कारभार सुरू केला आहे.सर्वसामान्यांसाठी विविध योजना त्यांनी राबविल्या आहेत.\nसंग्रामसिंह देशमुख म्हणाले, 1995 मध्ये संपतराव देशमुख यांच्या रूपाने या तालुक्याला धडाधडीचे आमदार मिळाले होते.त्यांच्या काळात अनेक योजनांना गती मिळाली.परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर विरोधकांनी आमचे घराणे कायमस्वरूपी राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला.परंतु येथील मतदारांच्या जोरावर आम्ही जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठे परिवर्तन केले. आता या निवडणुकीत मतदारांनी पाठबळ द्यावे.\nराजाराम गरूड यांनी प्रास्ताविक केले. अजितराव घोरपडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, गोपीचंद पडळकर,अतुल भोसले यांचीही भाषणे झाली. भाजपचे राज्य संघटक मकरंद देशपांडे, रवि अनासपुरे, दीपक शिंदे यांच्यासह मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनंजय देशमुख यांनी आभार मानले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Shiv-Senas-vice-president-post-offer/", "date_download": "2018-11-21T00:36:10Z", "digest": "sha1:UY66P2HMSKHFAB44FFUP7BDXVFS6SJF7", "length": 4943, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनेला भाजपची उपसभापतिपदाची ऑफर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › शिवसेनेला भाजपची उपसभापतिपदाची ऑफर\nशिवसेनेला भाजपची उपसभापतिपदाची ऑफर\nनागपूर : विशेष प्रतिनिधी\nअकरा जागांच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेतील चित्र बदलणार असून, शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी विधान परिषदेचे उपसभापतिपद त्यांना देण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.\nविधान परिषदेचे विद्यमान उपसभापती माणिकराव ठाकरे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत या महिन्यात संपत असून, 16 जुलै रोजी होणार्‍या विधान परिषद निवडणुकीनंतर सभागृहात भाजप-शिवसेनेच्या वाढणार्‍या संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेचा उपसभापती करण्याचे भाजपने ठरवले आहे. या प्रस्तावावर शिवसेना काय निर्णय घेते, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nविधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 16 जुलैला नागपूरमध्ये निवडणूक होत आहे. विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ लक्षात घेता भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन सदस्य निवडून जाणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. शिवसेनेने अतिरिक्‍त मतांच्या बळावर तिसरा उमेदवार दिलाच, तर 11 व्या जागेसाठी शिवसेना, काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात लढत होईल.\nमात्र, या निवडणुकीनंतर विधान परिषद सभागृहातील समीकरण बदलणार आहे. विधान परिषदेत भाजप हा पाहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो. या संख्याबळावर भाजपकडून उपसभापतिपदावर दावा करण्यात येणार आहे. माणिकराव ठाकरे यांची मुदत संपत असल्याने उपसभापतिपदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात होणार आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.epw.in/mr/journal/2018/13/editorials/because-caste-reality.html", "date_download": "2018-11-21T00:11:16Z", "digest": "sha1:24M4NUOJVBECNZGK4KVAZQUU53NJ7MCU", "length": 18678, "nlines": 156, "source_domain": "www.epw.in", "title": "वास्तवात जात उपस्थित आहे म्हणून.. | Economic and Political Weekly", "raw_content": "\nवास्तवात जात उपस्थित आहे म्हणून..\nजातीय अत्याचाराविरोधातील कायद्याच्या संभाव्य गैरवापराचं कारण देऊन अशा कायद्याची गरज टाळता येणार नाही.\n‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १८९८’ किंवा ‘अँटी-अट्रॉसिटी कायदा’ या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिलेला निकाल म्हणजे जातीय अत्याचारामधील पीडितांना तत्काळ संरक्षण पुरवण्यातील या कायद्याची परिणामकारकता कमी करण्यासाठीचं पाऊल आहे, अशी भावना अनेक संबंधितांनी व्यक्त केलेली आहे. अटकपूर्व जामीन नाकारणारी या कायद्यातील तरतूद सदर निकालाद्वारे शिथिल करण्यात आली आहे. शिवाय, अशा प्रकरणांमध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर: फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) नोंदवण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करणं गरजेचं आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायव्यवस्थेकडं दाद मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या दलित व आदिवासींचा विश्वास अशा पूर्वअटीमुळं ढासळू शकतो.\nसामाजिक दडपशाहीचं मूर्त रूप असलेल्या जातिव्यवस्थेतील अपराध्यांशी संघर्ष करताना दलित व आदिवासींना सबळ करण्याचं काम मुळातल्या कायद्यानं केलं होतं. न्यायप्रक्रियेमध्ये उद्भवणाऱ्या अपरिहार्य मानवी त्रुटीपासून या कायद्यानं संरक्षण पुरवलं होतं. तरीही अशा प्रकरणांमधील शिक्षा होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. उदाहरणार्थ, २०१६ साली अनुसूचित जातींविरोधातील अत्याचारांच्या तक्रारींपैकी ८९.७ टक्के प्रकरणं विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित होती. त्याच वर्षी अनुसूचित जमातींशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचं प्रमाण ८७.१ टक्के होतं. अशा प्रकरणांच्या वेगवान सुनावणीसाठीच्या तरतुदींना जाणीवपूर्वक दाबण्याच्या वृत्तीमुळं हा विलंब झालेला दिसतो. प्राथमिक न्यायप्रक्रिया जातीय पूर्वग्रहानं बाधित झालेली नसेल, असं काही आश्वासन सर्वोच्च न्यायालयानं दिलेलं आहे का कायदेशीर प्रजाजनांमध्ये (या संदर्भात दलितांमध्ये) नैतिक क्षमतेचा अभाव आहे, कायद्याचा गैरवापर करण्याकडं त्यांचा ‘कल’ आहे, असं काही अप्रत्यक्ष गृहितक पूर्वतपासणीचा आदेश देण्यामागं आहे का\nअशा तक्रारी दाखल होण्यापूर्वी पूर्वतपासणीची शिफारस करून सर्वोच्च न्यायालय दलित व आदिवासींमधील तथाकथित ‘नैतिक अभावा’वर कायदेशीर तोडगा काढत असावं. हा निष्कर्ष कदाचित पूर्णतः समस्याग्रस्त नसेलही, पण भारतीय समाजसदस्यांच्या नैतिक स्त्रोतांमध्ये होत असलेली प्रचंड घट न्यायालयानं लक्षात घ्यावी, अशी अपेक्षाही आपण ठेवायला हवी. गुजरातमधील उना इथं दलितांवर करण्यात आलेल्या अत्याचारांमध्येही हा मूल्यऱ्हास दिसला. जातीय अत्याचाराच्या पीडितांकडं दलितेतर लोक कशा प्रकारे दुर्लक्ष करतात हेही यातून दिसून आलं.\nन्यायदानाची व्यवस्था- विशेषतः उदारमतवादी चौकटीमधील न्यायव्यवस्था अशा दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीला दंडनीय कृती मानत नाही. कारण, एखादा सामाजिक गुन्हा केला जातो तेव्हा किंवा कायदेशीर तरतुदीचा गैरवापर करण्यासारखा नैतिक गुन्हा घडतो तेव्हा व्यक्तीला जबाबदार धरलं जातं, निष्क्रिय जमावाला नव्हे. त्यामुळं, आरोपी व आरोपकर्ता या दोघांसाठीही न्याय्य स्थिती निर्माण करण्यासाठी आणि विशिष्ट कायद्याच्या संभाव्य गैरवापरापासून व्यक्तीचं संरक्षण करण्यासाठी पूर्वतपासणी गरजेची असल्याचं समर्थन पुढं येताना दिसतं.\nव्यक्तीला कायदेशीर प्रजा मानण्याचं हे सुज्ञ आकलन समाजातील काही घटकांसाठी वाजवी ठरू शकतं, परंतु त्यातून तोन मूलभूत समस्या निर्माण होतात. एक, कायद्याचा गैरवापर आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात या आकलनाद्वारे अत्याचाराच्या प्रत्येक खऱ्या प्रकरणाकडंही संशयानं पाहिलं जाण्याची शक्यता आहे आणि अशा प्रक्रियेला काहीसं संदिग्ध स्वरूप प्राप्त होईल. किंबहुना अत्याचारांच्या ठोस पार्श्वभूमीला अस्पष्ट करण्याचं काम यातून होईल. परिणामी, जातीय अत्याचारांच्या या सामाजिक वास्तवाचा पायाच एक प्रकारे अदृश्य होऊन जाईल.\nदोन, या निकालानुसार, आरोपी व आरोपकर्ता हे दोघे कायद्याच्या पुस्तकांबाहेर व संबंधित न्यायालयाच्या कायदेशीर दृष्टीच्याही बाहेर अस्तित्वात असणाऱ्या शक्तीचं केवळ वरवरचं दृश्यरूप असतात. या शक्ती स्थानिक प्रभुत्वशाली दलितेतर जातींच्या रूपात ओळखू येतात. स्थानिक गटबाजीमध्ये वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी या जातींतील शक्तिशाली मंडळी सक्तीनं दलितांकडून या व अशा कोणत्याही कायद्याचा वापर होण्याजोगी परिस्थिती निर्माण करवतात.\nहा कायदा म्हणजे आपल्या पाठीवरून सक्तीनं वाहून न्यावं लागणारं नैतिक कवच आहे, असं मत दलितांनी मांडलेलं आहे, त्याकडं लक्ष द्यायची गरज आहे. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, या कायद्यातून दलितांमध्ये नैतिक अर्थानं अप्रिय जाणीव निर्माण होते. त्यामुळं हा कायदा वापरण्याचा त्यांचा कल असतो, असं आपण गृहित धरता कामा नये.\nया अधिनियमाच्या कायदेशीर शिक्कामोर्तबीसाठीची पार्श्वभूमी कोणी तयार केली, हाही प्रश्न आपण विचारायला हवा. आपलं प्रभुत्व टिकवण्याच्या उच्चजातीयांच्या दैनंदिन सामाजिक गरजेतून मूलतः जातीय अत्याचार घडतात, त्यामुळं अशा कायद्याच्या गैरवापराची शक्यता दूर करण्यासाठी दलितेतर जातींनी नैतिक पुढाकार घ्यायला हवा. जात वास्तवात नसती आणि केवळ अफवा असती, तर अत्याचारप्रतिबंधक कायद्याची गरजच भासली नसती. कोणताही समाज स्वतःहून सभ्य नसतो, आणि जातीय आचरण बहुसंख्य भारतीयांच्या सवयीचा भाग आहे, त्यामुळं कठोर तरतुदी असलेल्या या कायद्याचा आधार निर्माण करणं अपरिहार्य झालं होतं.\nकायदेशीर प्रजाजनांच्या संदर्भात देण्यात आलेले न्यायिक निकाल हे अंतिमतः संपूर्ण समाजाच्या सामूहिक नैतिक अभिव्यक्तीमध्ये रूपांतरित व्हायला हवेत, जेणेकरून सामाईक मानवी समस्यांची दखल घेतली जाईल. भारतीय कायदेशीर व्यवस्था या गरजेविषयी असंवेदनशील होती, असं सुचवायचा हा प्रयत्न नाही. आदर्शलक्षी निकालांद्वारे होणाऱ्या हस्तक्षेपातून दिसणारी प्रगतिशील न्यायिक सक्रियता समाजाची सामूहिक अभिव्यक्ती व्हायला हवी. सुट्या प्रकरणांमधील न्याय्यतेचा विचार करण्याची अल्पकालीन दृष्टी मूळच्या कायद्यातून दलितांना मिळणारं उणंपुरं संरक्षणही हिरावून घेईल. अल्पकालीन दृष्टीमुळं सामूहिक नैतिक जाणिवेच्या प्रगतीला अडथळा निर्माण होतो. परंतु एखादा कायदा सामाजिक समुदायाची अभिव्यक्ती बनायचा असेल, तर त्यासाठी अशी जाणिवेची प्रगती आवश्यक असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/33863", "date_download": "2018-11-20T23:57:56Z", "digest": "sha1:NFWKSR4IBS6FCMZLNQJQNFOPJGBHZNV2", "length": 20501, "nlines": 274, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"मस्साला च्या मारी\".... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"मस्साला च्या मारी\"....\n\"मस्साला च्या मारी... \"\nपावणं... असं दचकु नगा... म्या काय वंगाळ नाय बोलत हाय. माज्या रेशिपीचं नावच हाय बघा ह्यो.... \"मस्साला-च्या-मारी...\"\nत्याचं काय हाय बगा, की आमच्या मालकांना.. म्हणजे आमच्या यान्ला 'च्या' लईच आवडतो बगा. आन तो बी मस्साला वाला. आनी नुसताच च्या नव्ह... संगट 'मारी' बिस्कुटच लागतया (डायटवर हायती... खारी नको म्हंत्यात ). तर मी काय म्हंनत व्हते हां, तर आमचे मालक हरघडी हाका घालतात.... \"एSS च्या-मारीSSSS...\" रविवारच्याला तर दिवसातुन ६-७ वेळा ह्योच............ \"च्या-मारी\"...\"च्या-मारी\"... कंटाळ्ले की म्या. सारखा तो च्या करा.. मसाला कुटा...टोप घासा अन कप धुवा... म्हनल कायतरी आयड्या कराया हवी, जेनेकरुन हे च्या प्रकरन सोप्प करता येइल्ल. मग काय माज्या सुपिक डोस्क्यात वळवळला की हो किडा आन केल्ली की ह्यो नवी रेशिपी...\nतर, या रेशिपीसाठी काय काय लागतया\n३-४ वेलच्या, ३-४ लवंगा, दालचिनी तुकडा कुटुन केलेली ताजी भुक्टी - १ छोटा चमचा (टीस्पून)\n१ छोटा चमचा सुंठ पावडर\nआन ह्यो बी लागतया -\n२ मोठ्ठे चमचे (टेस्पून) चहाची पत्ती,\n२ कप मैदा (गव्हाच पीठ नगाच वापरू .. मज्जा नाय यायाची),\n१७५ ग्रॅम मऊ बटर (मीठाबिगर किंवा अमुल पन चालेल),\nआता आपन बनवुया \"मस्साला च्या मारी\"\n१. सगळे जिन्नस गोळा करा.\n२. तुमच्या मिस्कर म्हंजी फुप्रो मंदी चाळलेला मैदा, सुंठ, च्या ची पत्ती घाला आन जरा फिरवुन घ्या. मग साखर घाला आन परत फिरवा.. मिस्कर..\n३. यात आता कुटलेला मस्साला, बटर घाला अन परत फिरवा... सम्द एकत्र येऊन गोळा व्हाया लागलं की फिर्वायच थांबा.\n४. गोळा मिस्करातुन बाहेर काढुन कट्यावर एकत्र नीट करा आन त्याला दांडुक्या सारखा आकार द्या. दांडका साधारण मनगटा येव्हढा जाड हवा (दीड इंच व्यास). हा दांडका प्लास्टिकमधे (क्लिंग रॅप) गुंडाळा आन पांढर्‍या थंड कपाटात ठेऊन द्या घटकाभर.\n५. भट्टी (ओव्हन) १५० डिग्रीला तापत ठ्येवा. घटकाभराने दांडका बाहेर काढा. त्यावरचं प्लास्टिक काढा आन कंगोरेवाल्या चाकून त्याच्या गोल गोल चक्त्या कापा.\n६. या चकत्या भाजकागद (बेकिंग पेपर) ठेवलेल्या ताटलीमंदी थोड्या मोकळ्या मोकळ्या मांडा.\n७. आता द्या ढकलुन ताटली भट्टीमधी - १२-१५ मिंट. चकत्यांची आता बिस्कुट व्ह्याया लागतिल कडा जरा तपकिरी दिसाया लागल्या की काढा बाह्येर.\n८. बिस्कुट अजुन नरमच लागतिल हातान्ला पण ५ मिंटांनी ताटलीतुन काढुन यान्ला (बिस्कुटांन्ला वो..) जाळीवर ठ्येवा.\n९. \"च्या-मारी\" झाली की .. काढा प्लेटीत\n१०. च्या-मारी आन सोबत टीवी चा रिमोट दिला यान्ला... म्हंन्ल \"च्यामारी घ्या....मस्साला च्या मारी\"\nएक खाऊन थांबता येत नाही त्यामुळे खाल तेव्हढे..\n१. यात शक्यतो चहाची पत्तीच वापरा. पावडर नको. पावडर वापरणार असाल तर २ टबलस्पून ऐवजी १ टेबलस्पूनच घ्या.\n२. चहाचे बारीक कण छान कुरकुरीत होतात. मस्त चव येते.\n३. सुंठ आणि ताज्या मसाल्याचा स्वाद खुप छान लागतो. विकतचा मसाला शक्यतो नका वापरू यात अजुन बरेच काही घटक असतात.\n४. अनसॉल्टेड बटर वापरणार असाल तर अगदी चिमुटभर मीठ घाला. बिस्किटाची गोडी जास्त खुलते.\n५. रॅप केलेला तयार दांडुका (रोल) फ्रिज मधे आठवडाभर आणि फ्रिझरमधे महिनाभर ठेऊ शकता. आयत्यावेळेस बाहेर काढुन थोडा थॉ करुन मग बेक करा.\n६. बेक करताना साधारण १० मिनीटांनंतर लक्ष असू द्या. कडा लालसर्/थोड्या तपकिरीसर दिसायला लागल्या की बिस्किट लगेच बाहेर काढा. असं वाटतं बिस्किट कच्च आहे पण बाहेर काढल्यावर सुद्धा त्यातल्या हीट मुळे बिस्किट शिजतच असतं. ५ मिनीटांनी बिस्किट जाळीवर काढा. थंड झाल्यावर बिस्किट छान खुसखुशीत होतात.\nत टि : आमचे मालक वर्षातुन एकदा चहा पिणार्‍यातले पण ही च्या-मारी रोज आवडीने खातात\nबेसिक बिस्किट रेसिपी त्यात चहा मसाल्याची अ‍ॅडिशन\nलई झ्याक लिवलि बगा रेश्पी\nलई झ्याक लिवलि बगा रेश्पी तुमी मारी भारीच आवडली बरं का\nलय भारी लिवलय लाजवाक्का\n'च्या मारी' बी झ्याक वाटुन राह्यलीये\nलाजो काय आयडिया आहे. ग्रेट.\nलाजो काय आयडिया आहे. ग्रेट. लई झ्याक बगा.\nखुसखुशीत आणी टेस्टी दिस्तायेत्..फोटो ऐसा तो ..\n .. चहा पितानाच बघितल\n .. चहा पितानाच बघितल एकदम तोपासु\nदोनदा पोस्ट झालं.. लयं आवडलं\nदोनदा पोस्ट झालं.. लयं आवडलं\n कृती लिहिण्याची स्टाइल पण आवडली\nफोटू, रेस्पी, लिहिण्याची स्टाइल.. सगळंच एकदम बेष्ट बघा\nज्याम आवडली बगा ,करुन बघणारच\nज्याम आवडली बगा ,करुन बघणारच\nअगदी अभिनव कल्पना. पेटंट\nअगदी अभिनव कल्पना. पेटंट घ्या.\nलई झ्याक हाय बगा तुमचं च्या\nलई झ्याक हाय बगा तुमचं च्या मारी \nम्या म्हनत व्हते, या येळंला\nम्या म्हनत व्हते, या येळंला शंडेला वाईच आराम करावा.....पन तुमाला त्ये बी काय बघवना जनू आता दिला ना वीकांताचा नवा उद्योग लाऊन आता दिला ना वीकांताचा नवा उद्योग लाऊन आता करावीच लागंल कारन,आमास्नी लई आवडली बगा तुमची रेश्पी च्यामारी\nखरच लाजो काय मस्त फुललेली\nखरच लाजो काय मस्त फुललेली दिस्तायेत ग बिस्किट्स. या प्रमाणात किती बिस्किट्स होतात \nवॉव लाजो किती क्रिएटिव्ह आहेस\nवॉव लाजो किती क्रिएटिव्ह आहेस अगं तु,\nलाजो तू लै हिकमती गं. मस्त अन\nलाजो तू लै हिकमती गं. मस्त अन आगळीच बिकसिटं बनवलीस की .....\nLOL. फोटो लई भारी आल्यात. आणि\nLOL. फोटो लई भारी आल्यात. आणि रेस्पी तर त्याहून भारी झाल्या.\nमस्साला च्या मारी ... लै भारी\nमस्साला च्या मारी ... लै भारी\nच्या मारी या पाककृतीच्या\nम्हन्लं श्यिगाल कायतरी आसंल, जरा सक्काळ सक्काळ मूड यील तर च्या पाजतायत\nलय ब्येक्कार च्या होनार असा केल्यावं\nआमालाबी भावतूय च्या लय, तुमास्नी पारितोषिक मिळ्ल्यावं पाजा आमाला च्या\nचहाचे बारीक कण छान कुरकुरीत\nचहाचे बारीक कण छान कुरकुरीत होतात>> कडु नाही का लागणार\nक्या बात है लाजो....... लई\nक्या बात है लाजो....... लई भारी\nसगळं म्हन्जी सगळंच ब्येष्ट बगा\n@टोकु, या प्रमाणात (आकारानुसार) २५ एक बिस्किटं होतात.\n@प्रिती, चहाची कडवट चव अजिब्बात लागत नाही. छान स्वाद येतो\nच्या मारी... झ्याक जमलंय\nच्या मारी... झ्याक जमलंय बगा\nनि रेसिपी लेखन पन खुसखुशित एकदम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/52574", "date_download": "2018-11-20T23:42:31Z", "digest": "sha1:25IJNEBEZCKNVYIA3SKO6HNIAEP2W5KS", "length": 35602, "nlines": 250, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आप की आँखों में कुछ ... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आप की आँखों में कुछ ...\nआप की आँखों में कुछ ...\nतसा मी अगदीच नास्तिक नाहीये, पण तरीही देव, दानव, साक्षात्कार, चमत्कार अश्या गोष्टींवर चटकन विश्वास टाकणं नाही जमत मला. पण मग जेव्हा पंडीतजींचं 'भाग्यद लक्ष्मी बरम्मा' कानी पडतं, किंवा सैगलचे 'सो जा राजकुमारी' चे सुर कानावर रेंगाळायला लागतात किंवा जेव्हा शास्त्रीय संगीताचे कसलेही शिक्षण न घेतलेले किशोरदा लताबाई, मोहम्मद रफी सारख्या दिग्गजांच्या नाकावर टिच्चून ताकदीने आपले साम्राज्य उभे करतात किंवा कुणी गुलझार जेव्हा एकीकडे \"आंपकी आँखोंमें\" सारखं वेड लावणारं लिहीताना त्याच ताकदीने 'कजरारे कजरारे' सारखं भन्नाट काहीतरी लिहून जातो तेव्हा साहजिकच मनात एक प्रश्न उभा राहतो...\nदेव नसेलही कदाचित या जगात पण काहीतरी दैवी पाठबळ असल्याशिवाय हे असं काही जमवून आणणं, करणं सामान्य, मर्त्य मानवाला शक्य आहे का की याप्रकारे स्वतः अज्ञात राहून सामान्य मानवाकडून अशी अफाट, अचाट कामं करवून घेणार्‍या त्या शक्तीलाच 'देव' म्हणतात की याप्रकारे स्वतः अज्ञात राहून सामान्य मानवाकडून अशी अफाट, अचाट कामं करवून घेणार्‍या त्या शक्तीलाच 'देव' म्हणतात गीत-संगीत हे माझ्या मते मानवी नसून प्रकृतीची, निसर्गाची भाषा बोलणारं, थेट आत्म्याशी संवाद साधणारं एक शक्तीशाली माध्यम आहे. इथे भाषा हा अडसर असुच शकत नाही. माझ्या मते आपल्या व्यावहारिक जीवनातले वेगवेगळे पैलू व्यक्त करण्यासाठी, आपल्या सदसदविवेक बुद्धीचा कौल लक्षात घेवून थेट आत्म्याशी संवाद साधणारी ही एक भाषेपल्याडची भाषा आहे. मानवी आयुष्यातील आनंद, दु:ख, दया, घ्रूणा, राग, प्रेम, शृंगार अशा अनेक घटकांच्या सहज सुंदर आणि थेट अभिव्यक्तीचे हे एक सोपे पण सामर्थ्यवान माध्यम आहे. याला दैवी नाही म्हणायचं तर अजुन काय म्हणायचं\nआता हेच बघा ना कलकत्त्यात जन्माला आलेला 'पंचम', सद्ध्या मध्य प्रदेशात असलेल्या 'खांडव्या'चा एक मिश्कील, खुशमिजाज तरूण 'आभासकुमार गांगुली' आणि दिना (सद्ध्या पाकिस्तानात असलेले एक गाव) इथे जन्माला आलेला एक कोमल मनाचा गुलझार कवि 'संपुरणसिंग काल्रा' यांना एकत्र यायचे काय कारण होते ते सुद्धा आपापल्या जन्मभुमीपासून हजारो मैल अंतरावरील एका मायानगरीत. बरं नुसतेच एकत्र नाही आले तर माझ्या सारख्या लाखो, करोडो लोकांचे जगणे समृद्ध करण्याचे काम या तिघांनी एकत्रीतपणे केले. याला दैवी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं ते सुद्धा आपापल्या जन्मभुमीपासून हजारो मैल अंतरावरील एका मायानगरीत. बरं नुसतेच एकत्र नाही आले तर माझ्या सारख्या लाखो, करोडो लोकांचे जगणे समृद्ध करण्याचे काम या तिघांनी एकत्रीतपणे केले. याला दैवी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं देव नावाची काही शक्ती जर असेलच तर ती 'गीत, संगीत' यामध्येच पुर्णपणे वास करून आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.\nहे चमत्कार इथेच थांबत नाहीत. तर पुढे जावून कुणीतरी 'माणिक चटर्जी' नावाचा एक वेड लावणारा वेडा या तिघांबरोबरच सिने सृष्टीतले अजून तिन हिरे निवडतो आणि त्यातुन जे काही निर्माण होतं ते निव्वळ अवर्णनीय असंच असतं. आपली अवस्था अगदी.... \"आज काल पाव जमींपर.., नही पडते मेरे\" अशी होवून जाते.\nकिशोरदांनी त्यांच्या फिल्मी आयुष्यात साकारलेल्या बहुतेक भुमिका विनोदीच होत्या, पण या विनोदी स्वभावाच्या माणसामध्ये एक विलक्षण संवेदनशील आणि गंभीर प्रवृत्तीचा गायक कायम तरूण होता. किशोरदांनी बर्‍याच संगीतकारांसाठी कित्येक अमर गाणी दिली आहेत, पण त्यांचं गोत्र जुळलं होतं ते म्हणजे 'पंचमदा' उर्फ राहुल देव बर्मन यांच्याशी. किशोरदांनी इतरांबरोबर जितकी म्हणून द्वंद्वगीते केली त्या सर्व गीतांमधून एक विलक्षण खोडकर स्वभाव डोकावत राहतो, पण पंचमबरोबर मात्र किशोरदांनी नेहमीच आपल्या स्वभावापासून एकदम हटके गाणी दिलेली आहेत. त्यात पंचमदांचं वैशिष्ठ्य हे की एक विनोदी प्रवृत्तीचा गायक म्हणून ओळखला गेलेल्या किशोरदांच्या खर्‍या-खुर्‍या सामर्थ्याची जाणिव किशोरदांना स्वतःलाही आणि इतर जगालाही त्यांनीच करून दिलेली आहे. 'मेहबुबा' मधलं 'शिवरंजनी' रागातलं ' मेरे नैना........' असो (मेल व्हर्जन) वा 'अगर तुम ना होते' मधलं \"हमे और जीनेकी चाहत...\" असो, शास्त्रीय संगीताचा कसलाही अभ्यास नसलेले किशोरदा या दोन्ही गाण्यातून लताबाईंपुढे एक जबरद्स्त आव्हान उभे करतात. किशोरदा जास्त करून खुलले ते पंचमसोबतच. आणि अशा या जोडगोळीला त्या तिसर्‍या अवलियाची साथ मिळाली. अतिशय गुंतागुंतीच्या भावनाही सहजपणे समजणार्‍या आणि थेट आतपर्यंत जाऊन पोचणार्‍या, सहजपणे आपल्या आयुष्याशी जुळवून घेणार्‍या शब्दात मांडणारा हा मनस्वी कवि किशोर, पंचमच्या जोडगोळीला येवुन मिळाला आणि मग एकामागुन एक नितांतसुंदर गाण्यांचे खजीने रसिकांसमोर उलगडायला लागले. गुलझारनेच लिहीलेलं 'खामोशी' या चित्रपटातील एका गीतातली एक ओळ या अनुशंगाने आठवतेय....\n\"झुकी हुयी निगाहमें, कही मेरा खयाल था\"\nयातला जो 'खयाल' गुलझारना अपेक्षीत होता त्याला मुर्त स्वरूप दिले किशोरदांनी. याच गाण्यात असे नाही तर नंतर गुलझारबरोबर केलेल्या प्रत्येक गाण्यात किशोरदांनी प्राण भरले. \"घर\" या चित्रपटातलं हे एक गाणं त्यापैकीच एक....\n'सावन भादो (१९७०) ते 'घर' (१९७८) असा रेखाचा 'घर' पर्यंतचा प्रवास जर पाहीला तर एक गोष्ट ठळकपणे अधोरेखीत होते की घर पर्यंत रेखा आपल्या चित्रपट करीयरविषयी म्हणावी तितकी गंभीर कधी नव्हतीच. पण 'घर' मध्ये माणिकदांनी रेखाचे कॅरेक्टर इतके ताकदवान रंगवले होते की ( आणि अर्थातच रेखाने या पात्राला अतिशय समर्थपणे न्याय दिलेला आहे) या चित्रपटापासून रेखाची कारकिर्दच बदलून गेली. एका बदकाच्या कुरूप पिल्लाचे रुपांतर या चित्रपटाने एका डौलदार राजहंसीत करून टाकले. बरोबर विनोद मेहरा सारखा देखणा सहकलाकार (उगीच नाही रेखा प्रत्यक्ष जीवनातही विनोदच्या प्रेमात पडली) होता.\nखरं बघायला गेलं तर या चित्रपटातली सगळीच गाणी अतिशय सुंदर होती. त्यातल्या त्यात 'फीर वही रात है' आणि 'आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है\" ही दोन गाणी तर एकाला झाकावे आणि दुसर्‍याला काढावे इतकी सरस उतरलेली आहेत. क्षणभर कल्पना करून बघा , \"तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला उद्देशून म्हणतोय / म्हणतेय की ...\n\"आपसे भी खुबसुरत... आपके अंदाज है\"\nअंगावर नाही रोमांच उभे राहीले तरच सांगा. विशेषतः किशोरदा या गाण्याच्या दुसर्‍या कडव्याची सुरूवात करताना \"लब हिले तो मोगरेके.......\" करतात, तेव्हा त्यांच्या 'लब हिले तो\" च्या उच्चारणावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. मला वाटतं लताबाईंच्या आयुष्यातलं हे एकमेव गाणं असेल ज्यात 'लताबाई' असुनही मनात 'ठसून' राहतो तो 'गायकाचा' म्हणजे 'किशोरदांचा' आवाज. एकतर अवखळ, खोडकर मुडमधलं हे गीत, त्याला किशोरदांसारखा तेवढाच अवखळ आणि ताकदीचा गायक आणि गुलझारसाहेबांचे जानलेवा शब्द.... देता किती घेशील दो कराने अशी अवस्था होवून जाते आपली.\nआपकी आँखों कुछ महके हुये से राज है\nआपसे भी खुबसुरत.. आपके अंदाज है\nअसल्या भन्नाट कल्पना फक्त गुलझारनाच सुचू शकतात. म्हणजे बघा ना , म्हटलं तर 'गुपित' आहे, पण गुपितही कसं तर दरवळणारं , म्हणजे गुपित असुनही गुपित नसलेलं असं काही तरी. गुपित असुनही आपल्या अस्तित्वाची अलगद जाणिव करुन देणारं असं काहीतरी क्या बात है गुलझारसाहब... क्या बात है \nलब हिले तो मोगरे के फूल खिलते है कही\nआपकी आंखोमें क्या साहिलभी मिलते है कही\nआपकी खामोशियांभी आपकी आवाज है ...\nप्रेयसीच्या ओठांची तुलना मोगरीच्या पाकळ्यांशी करणं, तिच्या डोळ्यातल्या गहिर्‍या भावनांना सागराच्या लाटांची उपमा देणं आणि वर कळस म्हणजे \"तुझं मौनदेखील बोलकं आहे\" हे सांगणं ही सगळी गुलझार ल़क्षणं व्यक्त करण्यासाठी किशोरच हवा आणि ती सार्थ ठरवण्यासाठी समोर 'रेखाच' हवी.\nया गाण्याबद्दल बोलताना 'गुलझारसाहेब' एक किस्सा नेहमी सांगतात. जेव्हा गाण्याचं रेकॉर्डींग चालू होतं. तेव्हा एका ओळीवर गुलझार थोडेसे अडकले होते. म्हणजे त्यांना स्वतःला त्या ओळी प्रचंड आवडल्या होत्या. पण त्यातला एक शब्द, त्यातुन ध्वनित होणारा अर्थ त्यांना स्वतःलाच खटकत होता. खटकत होता म्हणण्यापेक्षा त्यांना संकोच वाटत होता. कारण या ओळी गाण्यात लताबाईंच्या म्हणजे एका स्त्रीच्या तोंडी होत्या.\nआप की बातोंमें फीर कोइ शरारत तो नहीं\nबेवजह तारीफ करना.., आपकी आदत तो नहीं\nआपकी 'बदमाशीयोंके' ये नये अंदाज है.....\nयातल्या 'बदमाशीयोंके' हा शब्द, त्यातून ध्वनित होणारा अर्थ यामुळे गुलझारसाहेबांना प्रचंड संकोच वाटत होता. त्यांनी हळुच लताबाईंना विचारले सुद्धा की हा शब्द 'बदलुयात' का आपण पण लताबाई, किशोर तसेच पंचमचेही मत पडले की तो शब्दच तिथे जास्त पक्का बसतोय. आणि रेकॉर्डींगला सुरूवात झाली.\nपहिल्या दोन ओळी रेकॉर्ड झाल्या आणि लताबाईंना रेकॉर्डींगच्या आधी गुलझार यांच्याशी झालेली चर्चा आणि त्यांचा तो संवाद आठवला आणि न राहवून त्यांना हसु आवरलं नाही, त्यांचं ते नाजुक हंसणंदेखील रेकॉर्ड झालं आणि ते मुळ गाण्यात इतकं चपखल बसलं की आजही हे गाणं ऐकताना असं वाटतं की गुलझारनी गाण्याचे बोल लिहीताना ते हास्याचे स्वरही लिहीले असावेत. पण त्या नाजुक हास्याने पुढच्या ओळीला, त्यातला 'बदमाशी' या शब्दाला जो काही गहीरा अर्थ मिळवून दिला तो निव्वळ लाजवाबच. हे गाणं केवळ आणि केवळ किशोरदांचं होतं. त्यांनी इतक्या उत्कटपणे गायलय हे गाणं की लताबाई असुनही नसल्यासारख्या आहेत या गाण्यात. अथ पासून इतिपर्यंत फक्त आणि फक्त किशोरदाच व्यापून राहतात या गाण्यात. लताबाईंना गाण्याच्या बाबतीत एवढं डॉमीनेट कुणीच आणि कधीच केलेलं नसेल. पण तरीही लताबाईंशिवाय हे गाणं अधुरं राहीलं असतं हे ही तितकेच सत्य आहे.\nगाणे इथे पाहता / ऐकता येइल.\nया सगळ्यांबरोबर गाण्याच्या यशात तितकाच, किंबहुना काकणभर जास्तच वाटा होता तो पंचमदांच्या संगीताचा. चित्रपटातला प्रसंग,ती परिस्थिती ओळखून त्यानुसार तिला संगीत देणे, त्यानुसार त्या गाण्यातल्या पात्रांना (काम करणार्‍या कलाकारांना नव्हे) साजेशी संगीतरचना करणे ही पंचमदांची खासियत होती. पंचमदाच्या संगीतात बघा , कुठलाही चित्रपट असो, कुठलेही गाणे असो किंवा पार्श्वसंगीत असो ते कधीही अनाठायी, संदर्भहीन वाटत नाही कारण पंचमदांनी आपल्या संगीताचा वापर नेहमीच सिनेमाच्या कथेचा, त्यातल्या पात्रांचा, त्या पात्रांमधील नातेसंबंधांचा, कथेत उपलब्ध परिस्थितीचा पुर्ण अभ्यास करुन त्या संदर्भातच केलेला आढळुन येतो.\nकिशोरदा आणि पंचमदा दोघेही त्या जगात निघून गेले आहेत. पण त्यांनी दिलेलं हे गीत अजुनही कित्येक वर्षे, दशके रसिकांच्या स्मरणात राहील यात शंका नाही.\nअहाहा. आता गाणं ऐकणार आणि मग\nअहाहा. आता गाणं ऐकणार आणि मग प्रतिसाद लिहिणार.\n मस्त लिहलयसं.. ऐकतेय तेच\n मस्त लिहलयसं.. ऐकतेय तेच गाणं\nविशु, तुझं 'फिर वही रात है'\nविशु, तुझं 'फिर वही रात है' वाचल्यावर लगेच ते ऐकलं आणि पाठोपाठ 'आपकी आँखोंमे कुछ' पण ऐकलं होतं. आता लागोपाठ तू त्यावरही लिहिलंयस\nकाही म्हणा, रेखा आणि विनोद मेहरा जोडी बघायला मस्त वाटते.\nमला विनोद मेहरा फारसा आवडायचा\nमला विनोद मेहरा फारसा आवडायचा नाही आशुमाय, पण रेखाबरोबर चालायचा. रेखा मात्र फर्स्ट लव आहे.\n एक रिक्शा तो बनती है\nएक रिक्शा तो बनती है\n माझं खूऊऊऊऊप आवडतं गाणं. अहाहा\nछान लिहीलंय. गाणं झाल्यानंतरही 'कवितापण' न सोडणारं हे एक गाणं.\nवाह विशाल - फारच सुर्रेख\nवाह विशाल - फारच सुर्रेख लिहिलंस - आधीच हे गाणं आवडतं आणि तू जे सगळं उलगडून दाखवलंस ते वाचताना - केवळ आहाहा, क्या बात है असं होत राह्यलं ...\nकिशोरदा इज किशोरदा ....\nलता+किशोर्+रेखा+विनोद्+पंचम्+आणि कळस म्हणजे गुलजार\nthank you सुरेख लिहिलंयस\nविशाल किती गोड लिहीले आहेस\nविशाल किती गोड लिहीले आहेस रे..गाण्याप्रमाणेच.. गाण्यातले बारकावेही अचूक टिपले आहेस...की वाचता वाचता नकळत गाणे गुणगुणले गेले... आपोआप..वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा रहात होता..\nअगदी खरे आहे असे थोर कलाकार एकत्र येउन आपल्यासारख्याना किती आनंद देत असतात त्याला मोल नाही.. आणि यामागे स्रुष्टीचा हात असल्याशिवाय सहजा सहजी असे होणार नाही...\nविशाल मस्त लिहिलय.... खुप\nविशाल मस्त लिहिलय.... खुप आवडल\nखुप छान लिहलयं विशालदा.\nमाझ्या टॉप लिस्टवर असलेले गाणं. ऐकताच प्रसन्न वाटणारं, नव्याने प्रेमात पाडणारं असे हे गाणं कधीही ऐकलं तरी तुम्ही म्हंटल्याप्रमाणे अंगावर रोमांच आणतेच.\nआधीच हे गाणं आवडतं आणि तू जे सगळं उलगडून दाखवलंस ते वाचताना - केवळ आहाहा, क्या बात है असं होत राह्यलं ... स्मित +१११११११११\nसुरेख लिहीलय. आमच्या किशोरचा\nसुरेख लिहीलय. आमच्या किशोरचा आवाज आहेच मॅनली.\nतुमच्या आधीच्याच लेखावर लिहिणार होते की घर मधील सर्वच गाणी छान आहेत.\nआज कल पाव जमीं पर सुद्धा असेच एक गाणे , त्यातले \"बोलो\" हे असे उच्छारले जाते ना की आपण ते तिथेच उच्चारून बघतो.\nआणखी म्हणजे रेखा व विनोद दोघे\nआणखी म्हणजे रेखा व विनोद दोघे खरोखरचे पती पत्नी वाटतात, ( त्यावेळी ते प्रेमात होते़का\nविशाल...गाणं तर मधुर आहेच\nविशाल...गाणं तर मधुर आहेच तुझा लेखही फार मस्त झालाय...\nहे गाणं खूप आवडीचं आहे.. पण\nहे गाणं खूप आवडीचं आहे.. पण ते का... ते इतकं तळहातावर ठेवल्यासारखं तू लिहिल्यावर कळलं. कसं शब्दंबद्धं केलयस ते शब्दांच्या पल्याडचं..\nखुपच सुन्दर लेख विशाल . घर\nखुपच सुन्दर लेख विशाल . घर मधिल सर्वच गाणी अप्रतिम आहेत. या त्रिकुटाचे सर्व गाणी सदाबहार आहेत.\nअजुन बघायला गेलं तर आँधी चित्रपटातल तेरे बिना जिन्दगि से.... ईथे पण किशोरदा सरसच..\nसर्वांचे मनःपूर्वक आभार _/\\_\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63569?page=3", "date_download": "2018-11-20T23:51:50Z", "digest": "sha1:SE2ANK7VR7LX554F2WFFWF6YGO6UDIDA", "length": 12666, "nlines": 251, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खेळ शब्दांचा १ - खाण्याचे पदार्थ | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खेळ शब्दांचा १ - खाण्याचे पदार्थ\nखेळ शब्दांचा १ - खाण्याचे पदार्थ\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.\n१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.\n२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.\n३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.\n४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.\nदोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा\nचला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला \nपहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता\nगहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.\nअक्षर नको. अगदीच सोपं होतं मग\nअक्षर नको. अगदीच सोपं होतं मग.\nप्जवळपास प्रत्येकाला हे विचारावं लागतंय.\nजवस म्हणजे फ्लॅक्स सीड का\nजवस म्हणजे फ्लॅक्स सीड का हा एक पुरातन प्रश्न आठवला\n बघा orange आणि ब्राऊनी झालं आत्ताच\nजवस वेगळे, जव/यव (बार्ली)\nजवस वेगळे, जव/यव (बार्ली) वेगळे\nओह. मग जवस म्हणजे इंग्रजीत\nओह. मग जवस म्हणजे इंग्रजीत\nजवस म्हणजेच अळशी म्हणजेच\nजवस म्हणजेच अळशी म्हणजेच फ्लॅक्स सीड्स.\nपुरोडाश बरोबर आहे, स्वाती\nपुरोडाश बरोबर आहे, स्वाती पुढचा शब्द..\n(तू 'अन्नं वै प्राणा:' घेऊन बसला आहेस का समोर\nयाचा 'शोध' भीमाने बल्लवावतारात लावला म्हणे.\nनाही, हा एकच लक्षात राहिला\nनाही, हा एकच लक्षात राहिला (सॉरी मास्तर ) कारण तो 'व्होल्गा ते गंगा'मध्येसुद्धा आहे.\nमाबोवर दिसणारी एक नेहमीची\nमाबोवर दिसणारी एक नेहमीची प्रतिक्रिया एखाद्या बोबड्या बाळाने म्हटली तर अशी येईल\n(खरंच खाद्यपदार्थ निघाल्यामुळे संपादित. )\n\"मॅगी\" असा खाद्यपदार्थ आहे.\n\"मॅगी\" असा खाद्यपदार्थ आहे.\nगोड पदार्थ, चार अक्षरी,\nगोड पदार्थ, चार अक्षरी, चांदण्या......\nहो दाक्षिणात्य आहे. नंदिनीची\nहो दाक्षिणात्य आहे. नंदिनीची पाकृ आहे बहुतेक इथे.\nचंद्रकला एक माहीत आहे, पण\nचंद्रकला एक माहीत आहे, पण त्याचा अर्थ चांदण्या नाही होत - मग कुठला असेल....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangali-sheri-nala-flow-in-krushna-river/", "date_download": "2018-11-20T23:37:34Z", "digest": "sha1:K77KY67BXL3T3BHEB4KYM4LFELJDWVK4", "length": 8040, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लेखी हमीनंतरही शेरीनाला कृष्णेतच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › लेखी हमीनंतरही शेरीनाला कृष्णेतच\nलेखी हमीनंतरही शेरीनाला कृष्णेतच\nमहापालिकेने शेरीनाल्याचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या विभागीय अधिकार्‍यांना लेखी हमीही दिली. पण आठवडा उलटूनही काही उपाययोजना नाहीत. उलट तळ गाठल्याने नदीत आता केवळ शेरीनाल्याचीच गटारगंगा उरली आहे. बंधार्‍याचे दरवाजे बंद असल्याने हे साठलेल्या पाण्याने दुर्गंधी पसरली आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याबाबत काहीच उपाययोजना नाहीत. यामुळे पाणीप्रदूषण आणि दुर्गंधीने नागरी आरोग्य धोक्यात आले आहे.\nकृष्णेची गटारगंगा करणारे शेरीनाल्याचे प्रदूषण थोपविण्यासाठी शुद्धिकरण योजनेवर 40 कोटी रुपयांचा खर्च केला. परंतु अद्याप शेरीनाला योजना पूर्ण कार्यरत झालेली नाही. अद्याप सांडपाणी नदीतच मिसळत आहे. दुसरीकडे जिझिया मारुतीमार्गे संपूर्ण गटारगंगा थेट नदीतच मिसळू लागली आहे.\nवास्तविक नदी प्रदूषणाबद्दल महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार नोटिसा दिल्या. त्यापोटी वार्षिक दीड कोटी रुपयांहून अधिक दंडही भरावा लागत आहे. गेल्या चार वर्षांत सुमारे आठ सहा कोटी रुपये दंड भरला, तरीही तरीही हे प्रदूषण रोखण्याबाबत काहीच हालचाली नाहीत. त्यामुळे नागरिक हैराण आहेत.\nशेरीनाल्याचे प्रदूषण रोखण्यासाठी शेरीनाला शुद्धिकरण योजना राबविण्यात आली आहे. शहराचे सांडपाणी थेट धुळगाव येथे नेऊन शुद्धिकरणाद्वारे शेतीला देण्यासाठी प्रकल्प राबविला आहे. त्यावर आजअखेर 38-40 कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु अद्याप ती योजन शंभर टक्के यशस्वी झाली नाही.\nवास्तविक 15 दिवसांपूर्वी अशाच प्रकारे प्रदूषणामुळे माशांसह अन्य जलचर मृत झाले होते. अर्थात शेरीनाल्याबरोबरच या केमिकलमिश्रित गटारगंगेमुळे हा प्रकार घडला होता. याची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली होती. यामध्ये हे प्रदूषण न थांबविल्यास आयुक्त कार्यालयाचा पाणी व वीजपुरवठा थांबविण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात गेल्या आठवड्यात कोल्हापूर विभागीय अधिकार्‍यांसमोर सुनावणीही झाली होती.\nयावेळी महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता तसेच जलनि:स्सारण अभियंता शीतल उपाध्ये यांनी प्रदूषण रोखण्याबाबत लेखी हमी दिली होती. यामध्ये 5 पंप खरेदी, तत्काळ अमरधाम स्मशानभूमीजवळ शेतकर्‍यास नुकसानभरपाई देऊन पाईपलाईन जोडणार असल्याचे सांगितले होते. यामुळे शेरीनाल्याचे प्रदूषण कायमचे थांबेल असेही लेखी दिले आहे. परंतु आठवडा उलटूनही याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. यासंदर्भात आढावाही घेतलेला नाही.\nउलट आता शेरीनाल्यासह सर्वच सांडपाणी नदीत मिसळू लागले आहे. नदीने तळ गाठला आहे. त्यामुळे बंधार्‍यापासून आयर्विन पुलापर्यंत निव्वळ शेवाळयुक्त गटारगंगाच उरली आहे. या प्रदूषणाचा फटका मागे जॅकवेलपर्यंत पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांना शेरीनालायुक्त दूषित पाणीपुरवठा होऊन साथीचा फैलाव होण्याचा धोका आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/karad-lokshahi-aaghadi-demand-to-take-action-on-mla-ram-kadam/", "date_download": "2018-11-20T23:42:32Z", "digest": "sha1:FJJWBG7ARA4N5OPUAJ4TEXW77FKV66X4", "length": 5978, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राम कदम यांच्यावर कारवाईची लोकशाही आघाडीची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › राम कदम यांच्यावर कारवाईची लोकशाही आघाडीची मागणी\nराम कदम यांच्यावर कारवाईची लोकशाही आघाडीची मागणी\nआमदार राम कदम यांनी महाराष्ट्रातील तमाम महिला व युवतींचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे. महिलांचा अवमान करत त्यांनी एक प्रकारे विनयभंग केला असून, विनयभंग केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कराडमध्ये (जि. सातारा) लोकशाही आघाडीकडून करण्यात आली आहे.\nकराडमध्ये गुरुवारी दुपारी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या लोकशाही आघाडीने निवासी नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांना निवेदन दिले. या निवेदनात आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. अत्यंत किळसवाणी व महिलांना तुच्छतेने वागणूक देणारी त्यांची मानसिकता असून बेजबाबदार वक्तव्य करीत आमदार कदम यांनी एक प्रकारे महिलांचा विनयभंग केला आहे. अनेक महिला युवतींना एकतर्फी प्रेमाला बळी पडावे लागते. त्यातून अनेक धक्कादायक घटना घडतात. त्यामुळे आमदार राम कदम यांच्यासारख्या जबाबदार माणसाने युवा पिढीला चांगले आचार विचार देणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात उलट घडत असून, ते आमदार म्हणून काम करण्यास लायक नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करून विनयभंगाची तक्रार नोंदवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nमाजी नगरसेविका अरुणा जाधव, विद्यमान नगरसेविका अनिता पवार, पल्लवी पवार, सुनंदा शिंदे, माजी नगरसेविका पुनम रसाळ, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांच्या पत्नी डॉक्टर गौरवी पाटील, माजी नगरसेविका ज्योती बेडेकर, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक वैभव हिंगमिरे, माजी नगरसेवक सुहास पवार, अख्तर आंबेकरी, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार बटाणे, शिवाजी पवार, जयप्रकाश रसाळ यांच्यासह लोकशाही आघाडीचे आजी -माजी पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.quotes-aniruddhabapu.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T00:03:53Z", "digest": "sha1:IWJCA5JG2DXY4D4EK6QMEOH6AM5SV6NG", "length": 3997, "nlines": 93, "source_domain": "marathi.quotes-aniruddhabapu.com", "title": "सेवा Archives - Aniruddha Bapu Quotes", "raw_content": "\nजर मी नामस्मरण म्हणजे भक्ती आणि गरीब अनाथ अपंगांना केलेले सहाय्य, सेवा यांचा मार्ग धरला\nजर मी नामस्मरण म्हणजे भक्ती आणि गरीब अनाथ अपंगांना केलेले सहाय्य, सेवा यांचा मार्ग धरला तर माझी कुठल्याही पापापासून मुक्ती होऊ शकते\nमी ज्या प्रमाणात भक्ती व सेवा करेन, ज्या प्रमाणात चांगले वागण्याचा प्रयत्न करेन\nमी ज्या प्रमाणात भक्ती व सेवा करेन, ज्या प्रमाणात चांगले वागण्याचा प्रयत्न करेन, त्या प्रमाणात माझ्या आयुष्यात अधिकाधिक चांगल्या गोष्टी घडत राहतील\nमी मनापासून सेवा करायचा प्रयत्न केला तर मला माझा सद्‍गुरु प्राप्त होणारच आहे\nमी मनापासून सेवा करायचा प्रयत्न केला तर मला माझा सद्‍गुरु प्राप्त होणारच आहे\nमी गर्वाने सेवा करत असेन तर ती सेवाच नव्हे\nमी गर्वाने सेवा करत असेन तर ती सेवाच नव्हे\nएड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना\n‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे\nनिरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद\nसोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण करीत कठीण समस्यांच्या मागे जावे\nअपेक्षा करायचीच, तर फक्त चण्डिकाकुलाकडून आणि स्वतःकडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-suicide-result-development-says-laxmikant-desmukh-5373", "date_download": "2018-11-21T00:52:04Z", "digest": "sha1:HSDZQCUSXHFNO3L3ULVDTXLYH2XYTZO6", "length": 16022, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers suicide in result of Development says laxmikant desmukh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी आत्महत्या ही विकासाची कुरूप फळे\nशेतकरी आत्महत्या ही विकासाची कुरूप फळे\nबुधवार, 31 जानेवारी 2018\nनाशिक : शेतकरी आत्महत्येच्या घटना या विकास स्थितीची कुरूप फळे आहेत. अशा आत्महत्या रोखण्यासाठी विमा संरक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हायला हवा, असे मत बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येथे व्यक्त केले.\nनाशिक : शेतकरी आत्महत्येच्या घटना या विकास स्थितीची कुरूप फळे आहेत. अशा आत्महत्या रोखण्यासाठी विमा संरक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हायला हवा, असे मत बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येथे व्यक्त केले.\nमराठी साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांनी शेतकरी आत्महत्यांच्या विषयाबाबत ठोस पावले टाकण्याची गरज व्यक्त केली. देशमुख यांच्या जीवनाचा मोठा कार्यकाळ प्रशासकीय सेवेत गेला. श्री. देशमुख म्हणाले, की बालके, शेतकरी आणि महिला हे समाजातील महत्त्वाचे घटक असून, त्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. मी साहित्य संमेलनात या प्रत्येक विषयावर चिंतन व्यक्त करणार आहे. मागणी करूनही शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एकवेळ कोठे शिपाई म्हणून नोकरी करणारा मुलगा नवरा म्हणून चालेल; परंतु शेतकरी नवरा नको, असे मुली आणि त्यांच्या पालकांची भावना होत असेल तर ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे.\n‘‘मुलांचे वय ३५ वर्षे होते, परंतु ते शेतकरी असल्यामुळे विवाह होत नसल्याचे वास्तव सभोवती पाहावयास मिळते. सरकार शेतपिके हमीभावाने खरेदी करणार नसेल तरी बाजारभावातील जो फरक निघेल तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करता येईल का, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. याखेरीज शेतकरी विमा अधिक व्यापक करायला हवा. या विम्याची किंमत फार नसून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत विमा योजनांचा प्रसार झाला तर शेतकरी आत्महत्या रोखण्यात काही प्रमाणात यश येईल,’’ असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.\nहल्ली अनेक कंपन्या, सामाजिक संघटना ग्रामीण भागात समाजकार्य करीत असतात. त्यांनी काही गावे दत्तक घेऊन तेथील शेतकऱ्यांचा आणि पिकांचा विमा उतरविला तरी निश्चितच ही परिस्थिती बदलण्यास मदत होईल, असा विश्वास या वेळी देशमुख यांनी व्यक्त केला.\nनाशिक विकास आत्महत्या भारत साहित्य literature अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन marathi sahitya sammelan शेतकरी आत्महत्या forest हमीभाव सरकार\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nवर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...\nधुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nमराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nवनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-248131.html", "date_download": "2018-11-20T23:34:09Z", "digest": "sha1:I2XF4QLW5UJ6ZUHDK5BB6TWXZQK2GOS6", "length": 12199, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी निवडणुकीच्या रिंगणात", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nबिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी निवडणुकीच्या रिंगणात\n04 फेब्रुवारी : ठाण्यातील बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुरज परमार प्रकरणातील आरोपींनी आज उमेदवारी अर्ज भरला.\nयात सुधाकर चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर राबोडी प्रभाग 10 मधून राष्ट्रवादीच्या वतीने नजीबमुल्ला, प्रभाग ७ मधून काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि प्रभाग ६ मधून राष्ट्रवादीचे हनुमंत जगदाळे यांनी आपापले उमेदवारी अर्ज भरले आहेत.\nचौघेही सुरज परमार प्रकरणातील आरोपी असून, चौघांनीही ठाणे महानगरपालिकेसाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे आता या उमेदवारांना जनताजनार्धन मताधिक्याने निवडून देते काय याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: electionSuraj parmatआत्महत्या प्रकरणनिवडणुकीच्या रिंगणातसुरज परमार\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/node/758", "date_download": "2018-11-21T00:42:46Z", "digest": "sha1:DATEU7AARHSH2I7F23F32JPYTHLZ5L4R", "length": 7038, "nlines": 78, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "माध्यमांनी सकारात्मकतेला अधिक वाव द्यावा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमाध्यमांनी सकारात्मकतेला अधिक वाव द्यावा\nसिद्धार्थ मुखर्जी यांना पुलित्‍झर पुरस्‍कार मिळणे, ही फार चांगली बाब आहे. भारतामध्‍ये वेगवेगळ्या विषयात तज्ञ असलेल्‍या अनेक व्‍यक्‍ती आहेत आणि त्‍यांनाही अशा त-हेचे सन्‍मान मिळणे गरजेचे आहे. मात्र अशा व्‍यक्‍तींची योग्‍य दखल माध्‍यमांकडून घेतली जात नाही. काही काळापूर्वी पुण्‍़यातल्‍या आयुकामधील एका शास्‍त्रज्ञास ग्रॅव्‍हीटीवर काम केल्‍याबद्दल आंतरराष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला होता, मात्र भारतातील प्रसिद्धीमाध्‍यमांमध्‍ये त्‍याला प्रसिद्धी मिळाली नाही. जयंत नारळीकरांपासून सिद्धार्थ मुखर्जी यांच्‍या दरम्‍यान भारतात अनेक बुद्धीमान व्‍यक्‍ती होवून गेल्‍या, मात्र त्‍यांची नावे प्रकाशात आलेली दिसत नाहीत. लहानपणी मला साहित्‍यीक व्‍हावेसे वाटायचे, कारण त्‍या वेळी साहित्‍यीकांना माध्‍यमांमध्‍ये बरीच प्रसिद्धी मिळायची. जर मी आज जन्‍माला आलो असतो, तर मला गुंड व्‍हावेसे वाटले असते. नेहमीच गुन्‍हेगारीच्‍या आणि नकारात्‍मकतेच्‍या बातम्‍या देण्‍यापेक्षा माध्‍यमांकडून यांसारख्‍या सकारात्‍मकतेलाही वाव देणे गरजेचे आहे.\nS. N. D. T. विद्यापिठ,\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nमाधुरी दीक्षित - नेने\nसचिनने गैर काय केले\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1658", "date_download": "2018-11-21T00:43:43Z", "digest": "sha1:7TGTHEY35VL7GUBRF3VTXJUWORM77FIK", "length": 7355, "nlines": 54, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "छायाचित्रे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारतीयन्स - सकारात्मकतेचा सोशल मंत्र\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे समाजातील चांगुलपणाचे अाणि सकारात्मक घडामोडींचे दर्शन घडवणारे व्यासपीठ. ‘थिंक महाराष्ट्र’ने ‘प्रज्ञा-प्रतिभा’ या सदरामध्ये त्याच तऱ्हेच्या सकारात्मक कहाण्या वाचकांसमोर सादर केल्या. त्या समान विचाराने सकारात्मकता प्रसृत करण्यासाठी धडपडणारा एक तरूण पुण्यात अाहे. त्याचे नाव मिलिंद वेर्लेकर. ‘थिंक महाराष्ट्र’चा प्रकल्प अाणि मिलिंद वेर्लेकरची धडपड यांमधला सकारात्मकतेचा समान धागा उठून दिसतो. त्यामुळे या तरूणाची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’ने मांडणे अावश्यकच होते.\nआयुष्य कोणत्या क्षणी वळण घेईल हे खरेच सांगता येत नाही. चाकोरीतील जीवन सुरू होण्याच्या शक्यता एकवटलेल्या असताना जीवनाला वेगळीच दिशा देणारी एखादी संधी अचानकपणे खुणावत येऊ शकते. त्याक्षणी तिला दिला जाणारा सकारात्मक प्रतिसाद आयुष्याला वेगळा आयाम देऊन जातो. तसेच घडले त्या तरुणाच्या आयुष्यात.\nविवेक सबनीस - जुन्या पुण्याच्या शोधात\n'स्मरणरम्य पुणे' किंवा 'पुणे नॉस्टॅल्जिया' हे कॅलेंडर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांत तयार केले गेले आहे. पुणे शहर काळाच्या ओघात बदलत गेले. ते कॅलेंडर जुन्या काळच्या आठवणी जागवण्याचे काम करते. त्यावेळी पुणे शहर बकाल नव्हते, तेथे रहदारी नव्हती, स्वच्छता आणि शांतता नांदत होती. विवेक सबनीस यांची ती निर्मिती. सबनीस म्हणतात, की “पुस्तकांपेक्षा कॅलेंडर सर्वसामान्य माणसांपर्यंत चांगल्या रीतीने पोचते. ते भिंतीवर सतत डोळ्यांपुढे राहते.”\nसबनीसांचे कॅलेंडर म्हणजे केवळ जुने फोटो नव्हेत तर ते जुन्या पुण्याची भेट शब्दांमधूनही घडवून देते. सबनीस यांनी 'ते क्षण त्या आठवणी' या सदरातून दुर्मीळ छायाचित्रांच्या सोबतीने पुण्याची रंजक, मजेदार माहिती मांडली आहे.\nकॅलेंडरची निर्मितीकथा सुरू होते सबनीसांच्या छंदातून. छंद आनंददायी असतो. त्यात सातत्य असले, की त्यातून संग्रह निर्माण होतो, एखाद्या गोष्टीचा शोध सुरू होतो, त्या ओघात अभ्यासाचे वेड लागते. एखादा धडपड्या त्यातून निर्मितीही करतो. विवेक सबनीस तसेच धडपडे. त्यांना तीनेक दशकांपूर्वी पुणे शहराची जुनी छायाचित्रे जमा करण्याचा छंद जडला. त्यांनी त्या छंदातून पुणे शहराच्या गतवैभवाला उजाळा देणारे 'स्मरणरम्य पुणे' नावाचे कॅलेंडर तीस वर्षांनंतर निर्माण केले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/shangrila-1699314/lite/", "date_download": "2018-11-21T00:02:31Z", "digest": "sha1:Y3ODKUM4CEXTMFKL7HCDQKCS7V3RS7G6", "length": 22070, "nlines": 120, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shangrila | शांग्रिलाच्या शोधात.. | Loksatta", "raw_content": "\nगूढ आकर्षणाचा विषय ठरलेले शांग्रिला खोरे म्हणजे निसर्गातील सुसंवादाचे प्रतीक.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nगूढ आकर्षणाचा विषय ठरलेले शांग्रिला खोरे म्हणजे निसर्गातील सुसंवादाचे प्रतीक. पृथ्वीवरचा स्वर्ग, शाश्वत सुखाची भूमी. पण हे शांग्रिला खोरे कधी भारतात असण्याची शक्यताच नाही. इतिहास, संस्कृती, वारसा यांच्या नावाने गळे काढून परंपरेचेही गुणगान करीत अभिमान बाळगणाऱ्या सर्व भारतीयांसाठी ही निराशेची बाब आहे. (शांग्रिला ही ब्रिटिश लेखक जेम्स हिल्टन यांच्या लॉस्ट होरायझन या कादंबरीतील स्वर्गासमान काल्पनिक भूमी आहे; पण सिंगापूर येथे इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज या संस्थेच्या वतीने काही देशांच्या प्रमुखांची उपस्थिती असलेला जो परिसंवाद आयोजित केला जातो तो ‘हॉटेल शांग्रिला’मध्ये होतो त्यामुळे त्याला ‘शांग्रिला संवाद’ म्हणूनच ओळखले जाते.)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाशी संपर्क साधण्याची जी मोहीम सरकार आल्यापासून चालवली त्याकडे सगळ्या जगाचे लक्ष वेधले गेले, हे मी नाकारत नाही. अलीकडेच त्यांनी सिंगापूरच्या शांग्रिला संवादात प्रभावी असे भाषण केले. अतिशय आखीवरेखीव ते भाषण होते यात शंका नाही. त्यातील अनेक परिच्छेद हे त्यातील अवतरणांसह मुळातून वाचण्यासारखे आहेत.\nभाषणात सुरुवातीला पंतप्रधान मोदी म्हणतात : ‘‘जेव्हा काही देश तत्त्वांच्या बाजूने उभे राहतात, सत्तेच्या किंवा इतर प्रलोभनांना बळी पडत नाहीत तेव्हा त्यांना जगात सन्मान मिळतो व आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा देशांचा आवाज बुलंद असतो. सिंगापूर हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. जेव्हा स्वदेशात विविधता आणि जगात सर्वसमावेशकता बाळगण्याचे धोरण एखादा देश बाळगतो तेव्हा त्यांचे वेगळे वैशिष्टय़ ठसून जाते.’’\nतसे पाहिले तर आपल्या देशात विविधतेची संकल्पना पूर्वीपासून भिनलेली आहे. त्यात धर्म, भाषा, व्यक्तिगत कायदा, संस्कृती, अन्न, पेहराव यात विविधता आहे. त्याच्या जोडीला हेही सत्य आहे, की या विविधतेची खिल्ली उडवून एकसारखेपणाचा आग्रह धरणारे काही शक्तिशाली गट भारतात आहेत. त्यातील काहींच्या मते हे लोक हिंदुस्थानात राहतात ते हिंदूच आहेत. इतिहासाचे पुनर्लेखनही ही मंडळी करून टाकतात. आपण कुठल्या श्रद्धा, संकल्पना मानतो हे तर ते सांगतातच, पण इतरांनाही त्याच साच्यात बंदिस्त करण्याचा त्यांचा अट्टहास आहे. त्यांना देशात केवळ नागरी कायदाच नव्हे तर आहार सवयी, पोशाखाचे नियम आणि भाषासुद्धा ‘समान’च- किंबहुना हे सारे एकाच प्रकारचे- हवे आहे. बाहेर जाऊन आपल्या देशाचे पंतप्रधान विविधता आपलीशी करण्याचे प्रवचन देतात, जगातील नेतेही ते ऐकतात; पण नंतर उत्तर प्रदेशातील दादरीत मांस बाळगल्याच्या संशयातून महंमद अखलाकचा ठेचून खून, राजस्थानातील अल्वरमधील पेहलू खानला ठार केल्याची घटना, गुजरातमधील ऊना येथे दलित तरुणांना केलेली मारहाण, महाराष्ट्रात भीमा कोरेगावला दलित समुदायाबाबत घडलेली घटना असे सगळे त्यांच्या कानावर येते. या परिस्थितीत या नेत्यांच्या मनात भारताविषयी मग अविश्वास व गोंधळाची स्थिती निर्माण होते. काही दिवसांपूर्वीच झारखंडमधील गोड्डा जिल्ह्य़ात दुल्लू येथे दोन मुस्लिमांना गुरे चोरण्याच्या संशयावरून ठेचून मारल्याची घटना ताजी आहे. दलित मुलांना महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्य़ात वाकडी येथे केवळ ते विहिरीत पोहायला गेले म्हणून नग्न करून काढलेली धिंड व केलेली मारहाण यांसारख्या घटना जेव्हा जगासमोर येतात तेव्हा आपले पंतप्रधान जगातील नेत्यांपुढे ज्या विविधतेचे गोडवे गातात ती हीच का, असा प्रश्न पडतो.\nपंतप्रधान मोदी आर्थिक संबंधांबाबत सिंगापूरच्या संवादात काय म्हणाले आहेत पाहा. ते म्हणाले, ‘‘आमच्या देशाचीच गोष्ट सांगायची तर भारताचे या भागाशी चांगले संबंध तर आहेतच पण आर्थिक व संरक्षण सहकार्याची त्याला जोड आहे. इतर कुठल्याही देशापेक्षा या भागाशी आमचे सर्वाधिक व्यापार करार आहेत.’’\nया प्रदेशातील देशांबरोबर आपण करार किती प्रमाणात केले आहेत करार केले असतील तर त्यांचा उद्देश काय आहे करार केले असतील तर त्यांचा उद्देश काय आहे सार्क देशांशी भारताचा असलेला व्यापार आणि आसियान देशांशी होणारा व्यापार रेंगाळलेला का आहे सार्क देशांशी भारताचा असलेला व्यापार आणि आसियान देशांशी होणारा व्यापार रेंगाळलेला का आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण यातून शोधण्याचा प्रयत्न केला तर वेगळेच चित्र दिसते. २०१३-१४ व २०१७-१८ मध्ये सार्क देशांशी आपला व्यापार अनुक्रमे २० अब्ज डॉलर्स, तसेच २६ अब्ज डॉलर्स होता. भारताचा सर्व देशांशी जो व्यापार आहे त्याच्या तुलनेत हे दोनही आकडे २.६ टक्के व ३.४ टक्के व्यापार सार्क देशांशी असल्याचे दाखवतात. आसियान देशांशी व्यापाराचा विचार करायचा म्हटला तर असे दिसते, की या दोन वर्षांत अनुक्रमे ७४ अब्ज डॉलर्स (९.७ टक्के) व ८१ अब्ज डॉलर्स (१०.५ टक्के) इतक्या प्रमाणात भारताचा आसियान देशांबरोबरचा व्यापार होता. त्यामुळे गेल्या चार वर्षांत आसियान व सार्क देशांशी आपला व्यापार लक्षणीयरीत्या वाढल्याचे कुठेही दिसून येत नाही.\nशांग्रिला संवादात पंतप्रधान भारताच्या आर्थिक वाढीबाबत म्हणाले, ‘‘आम्ही दरवर्षी आर्थिक वाढीचा दर साडेसात ते आठ टक्के राखण्याचा प्रयत्न करू , आमची अर्थव्यवस्था जशी वाढत जाईल तसे जागतिक व प्रादेशिक व्यापारातील एकात्मीकरणही वाढत जाईल. आमच्या देशात ८० कोटी युवक आहेत, त्यामुळे केवळ अर्थव्यवस्थेचा आकार वाढवून भवितव्य सुधारणार नाही तर जागतिक पातळीवरील व्यापारातही भारताचा सखोल सहभाग असला पाहिजे याची आम्हाला जाणीव आहे.’’\nपंतप्रधान अगदी बरोबर बोलले, पण सरकारची निर्यात, उत्पादन वाढ व रोजगारनिर्मितीत प्रगती नगण्य आहे. भारताच्या जागतिक भागीदारीचा खरा मापदंड हा व्यापार हा आहे. सरकार या चाचणीत नापास झाले आहे. गेल्या चार वर्षांत निर्यातवाढ ऋण (उणे) आहे. भारतातून होणारी निर्यात ३१५ अब्ज डॉलरवरून आता ३०३ अब्ज डॉलपर्यंत खाली घसरली आहे. आयात ४५० अब्ज डॉलर्सची होती ती आता ४६५ अब्ज डॉलर्स झाली आहे म्हणजे ती फार वाढली नाही. कुठलाही देश हा निर्यातवाढीशिवाय उत्पादन क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकत नाही. त्यामुळे उत्पादन व निर्यात क्षेत्रातील वाढीत अपयश आले आहे हे दिसतेच आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे (जीडीपी) किंवा आर्थिक विकास दराचे (ग्रोथ रेट) कोणतेही आकडे सरकारने लोकांपुढे फेकले असले तरी त्यावर विश्वास बसणे कठीण आहे. सन २०१५-१६ मध्ये आर्थिक विकास दर ८.२ टक्के होता तो २०१७-१८ मध्ये ६.७ टक्के इतका घसरलेला आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.\nत्यानंतर पंतप्रधानांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत शब्द निवडून काळजीपूर्वक भाष्य केले. पण ते शब्द खरे तर भारताच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन करण्यास जास्त उपयुक्त ठरतील असे मला वाटते.\nपंतप्रधान म्हणाले, ‘‘भविष्य जरा अनिश्चित वाटते आहे. जरी आपली मोठी प्रगती झाली असे वाटत असले तरी आपण अनिश्चिततेच्या सीमारेषेवर आहोत. काही प्रश्न अनुत्तरित आहेत. काही तंटे सुटलेले नाहीत. काही दावे, प्रतिदावे आहेत, स्पर्धात्मक प्रारूपे आहेत, एकमेकांना छेद देणारे दृष्टिकोन आहेत, त्याचा निवाडा करणे कठीण आहे.’’\nपंतप्रधानांचे वरील विधान वेगळ्या म्हणजे जागतिक संदर्भात असले तरी ते आपल्या देशातील परिस्थितीला अगदी चपखल लागू पडते. पंतप्रधान शेवटी म्हणाले ते या दृष्टीने अधिक महत्त्वाचे. ते म्हणाले, ‘‘आम्ही वेदांताच्या तत्त्वज्ञानाचे वारसदार आहोत. आमचा सर्वासाठी मुक्ततेच्या तत्त्वावर विश्वास आहे. आम्ही विविधतेत एकता अनुभवतो आहोत, साजरी करतो आहोत. सत्य एकच आहे, ते आमच्या संस्कृतीचे पायाभूत अंग आहे. त्यात विविधता, सहअस्तित्व, खुलेपणा व संवाद यांना महत्त्व आहे.\nयात शहाणपणाचा एक मार्ग आहे, तो आपल्याला उच्च उद्दिष्टाप्रति घेऊन जातो. संकुचित हिताच्या दृष्टिकोनातून बाहेर पडणे, जर आपण सगळे समान पातळीवर काम करणार असू तर एकमेकांचे हित कशात आहे हे जाणून घेऊन त्या दिशेने काम करीत पुढे जाणे, हा तो शहाणपणाचा मार्ग दिसतो आहे.’’\nपंतप्रधानांनी जी शब्दांची गुंफण केली आहे ती लाजवाबच आहे यात शंका नाही. फक्त ते शब्द जर मायदेशातील संस्था-संघटनांना उद्देशून वापरले असते तर अधिक च योग्य झाले असते असे मला वाटते. हेच शब्द त्यांनी शहाणपणाच्या मार्गावरून भरकटलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम सेना, हनुमान सेना, सडकसख्याहरीविरोधी पथके (अँटी रोमियो स्क्वाड), अभाविप तसेच भाजपचे काही मंत्री, अनेक खासदार आणि बरेच आमदार यांच्यापुढे वापरले असते तर अधिकच योग्य ठरले असते.\nत्यामुळे पंतप्रधानांनी शांग्रिला नामक हॉटेलात जसे छान भाषण दिले तसेच भारतातही द्यावे, म्हणजे आपल्या देशातील वास्तवावर प्रकाश पडेल, ही माझी छोटीशी अपेक्षा त्यांनी पूर्ण करावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vikasache-rajkaran-news/ministry-of-external-affairs-of-india-external-affairs-minister-foreign-minister-of-india-1707618/", "date_download": "2018-11-21T00:01:16Z", "digest": "sha1:6TTWZXWVKESSJF2NJYAXLDYQKOU3S3X5", "length": 29432, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ministry of External Affairs of India External Affairs Minister foreign minister of india | विदेश मंत्रालयाची ‘स्वदेशी’ ओळख! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nविदेश मंत्रालयाची ‘स्वदेशी’ ओळख\nविदेश मंत्रालयाची ‘स्वदेशी’ ओळख\nयेत्या वर्षभरात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक पोस्ट- पासपोर्ट - कार्यालय उघडण्याची योजना आहे.\nपरराष्ट्र व्यवहार खात्याच्या कारभारात आता स्वागतार्ह बदल होत आहेत..\nएक काळ असा होता की परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी सामान्य माणसांचा फारसा संबंधच येत नसे. पण परदेशी जाणाऱ्यांची आणि तेथेच स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढत गेली, तसतसे हे चित्र बदलत गेले. शिवाय गेल्या काही वर्षांत, विशेषत: भारतात नव्या आर्थिक धोरणांनुसार जागतिकीकरण आणि उदारीकरणाने प्रवेश केल्यानंतर जागतिक आर्थिक स्थितीबद्दलही जागरूकता वाढत गेली. या सर्व गोष्टींची एकत्रित परिणती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे कामकाज हा जनचर्चेचा विषय बनण्यात झाली. ‘परराष्ट्र व्यवहार मंत्रालय म्हणजे सफाईदारपणे इंग्रजी बोलणाऱ्या मूठभर मुत्सद्यांचा अड्डा’ हे समीकरणही हळूहळू बदलत गेले. गेल्या चार वर्षांत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी तर या मंत्रालयाचे पुरे स्वदेशीकरण घडवून आणले आहे. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीसह, आपल्या नित्य व्यवहारात या मंत्रालयाने जी बहुजनाभिमुखता आणली आहे ती विशेष नोंद घेण्याजोगी आहे\nसामान्य माणूस परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची पायरी चढतो ती प्रथमत: पासपोर्टच्या निमित्ताने. २०१४ पर्यंत देशात सर्वत्र मिळून फक्त ७७ पासपोर्ट कार्यालये होती; ती आज चार पटीने वाढून ३०७ एवढय़ा मुबलक संख्येत उपलब्ध आहेत. संपूर्ण ईशान्य भारतात कोणालाही पासपोर्ट हवा असेल तर गुवाहटीला जावे लागे. आज या प्रदेशातील सर्व राजधान्या पासपोर्ट- कार्यालय- सज्ज झाल्या आहेत. शिवाय मुबलक कार्यालयीन जागा उपलब्ध असणाऱ्या अनेक टपाल कचेऱ्यांतूनही पासपोर्ट – कार्यालये सुरू होत आहेत. येत्या वर्षभरात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक पोस्ट- पासपोर्ट – कार्यालय उघडण्याची योजना आहे.\nपासपोर्ट मिळवण्याच्या संदर्भातले नियमही आता खूप लवचिक झाले आहेत. विवाहाचे प्रमाणपत्र जोडा, घटस्फोटितांच्या जुन्या जोडीदाराचे नाव पासपोर्टवर द्या, या अनावश्यक तरतुदी आता नाहीत. २६ जून हा पासपोर्ट सेवा दिवस असतो. त्याचे औचित्य साधून पासपोर्ट मिळविण्यासाठीचे एक अ‍ॅप विकसित करून तेही जनतेला उपलब्ध करून दिले गेले आहे. परदेशात कमी- अधिक काळासाठी जाणाऱ्यांची संख्या आता वाढली असली तरी जिथे जाऊ तिथे नातेवाईक वा परिचित असतीलच असे नाही. अशा स्थितीत परदेशवासी भारतीयाचा हक्काचा आधार म्हणजे भारतीय वकिलात पण निगरगट्ट नोकरशाहीने आत्तापर्यंत ग्रासलेल्या या वकिलातीची कार्यपद्धतीही आता बदलली आहे. नोकरीच्या ठिकाणी होणारी फसवणूक, बनावट शिक्षण संस्थांकडून होणारी दिशाभूल, अपघात वा चोरीच्या प्रकरणांचे बळी, एखाद्या नातलगाच्या आकस्मिक मृत्यूमुळे हतबुद्ध झालेले एनआरआय, अशा अनेकांसाठी भारतीय वकिलाती आता पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक तत्परतेने मदत करू लागल्या आहेत. सर्व वकिलातींमधले एक कार्यासन तरी सातही दिवस आणि २४ तास उपलब्ध असायला हवे हे सूत्र आता विशेष गतीने अमलात येऊ लागले आहे. ‘नव्या शैक्षणिक सत्रासाठी दाखल होणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यापीठात जाऊन समक्ष भेटा, त्यांच्या स्वागतासाठी अनौपचारिक चहापान योजा, त्यांना दिलासा द्या पण निगरगट्ट नोकरशाहीने आत्तापर्यंत ग्रासलेल्या या वकिलातीची कार्यपद्धतीही आता बदलली आहे. नोकरीच्या ठिकाणी होणारी फसवणूक, बनावट शिक्षण संस्थांकडून होणारी दिशाभूल, अपघात वा चोरीच्या प्रकरणांचे बळी, एखाद्या नातलगाच्या आकस्मिक मृत्यूमुळे हतबुद्ध झालेले एनआरआय, अशा अनेकांसाठी भारतीय वकिलाती आता पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक तत्परतेने मदत करू लागल्या आहेत. सर्व वकिलातींमधले एक कार्यासन तरी सातही दिवस आणि २४ तास उपलब्ध असायला हवे हे सूत्र आता विशेष गतीने अमलात येऊ लागले आहे. ‘नव्या शैक्षणिक सत्रासाठी दाखल होणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यापीठात जाऊन समक्ष भेटा, त्यांच्या स्वागतासाठी अनौपचारिक चहापान योजा, त्यांना दिलासा द्या’ अशा काटेकोर सूचना आता परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांच्या कार्यालयातून दिल्या जात आहेत व अमलातही येत आहेत. ‘रिलीफ इज जस्ट अ ट्वीट अवे’ असं सुषमाजींचं धोरण आहेच, पण यापुढे आपत्तीग्रस्त प्रवासी भारतीयांना समाज माध्यमांद्वारे न्याय मागण्याची गरजच पडू नये असे आमचे लक्ष्य आहे, हे एका राजदूताचे मनोगत खूप बोलके आहे. मंत्रालयाचे नाव परराष्ट्र व्यवहार असले तरी त्याची नाळ स्वराष्ट्राशी जोडलेली असणे आणि दिसणे हो दोन्ही महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने परदेशातील सर्व मातब्बर विद्यापीठांमधून ‘भारत- परिचय- कक्ष’ स्थापन करण्याची एक मोहीमच आता सुरू झाली आहे. या कक्षांसाठी भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञान आणि साहित्याची ओळख करून देणाऱ्या पुस्तकांचे संच आता मुबलकपणे उपलब्ध होत आहेत. विदेशस्थ भारतीय परक्या भूमीवरही आपली भाषिक- प्रादेशिक ओळख टिकवून असतात. त्यांची प्रांत- निहाय मंडळेही असतात. त्यांना प्रादेशिक भाषांतील पुस्तके परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून भेट म्हणून दिली जाऊ लागली आहेत. फिजी, सुरिनाम, त्रिनिदाद अशा देशांत गेली अनेक शतके भारतीय श्रमिक काम करीत आहेत. ‘गिरमिटिया देश’ म्हणून परिचित असलेल्या या देशांतील भारतीयांच्या नव्या पिढीला आपल्या पूर्वजांच्या देशाची नीट ओळख व्हावी म्हणून ‘भारत को जानिये’ कार्यक्रम सुरू झाला असून दरवर्षी २४० युवक- विद्यार्थी भारताच्या परिचय- यात्रेवर येण्याचा क्रम सुरू झाला आहे.\nअसे अनेक देश आहेत जिथे मूळ भारतीय वंशाची मंडळी त्यांच्या संसदेत निवडून गेली आहेत. हे सर्व एक प्रकारे आपले अ-घोषित सांस्कृतिक राजदूतच आहेत. गेल्या जानेवारीत झालेल्या प्रवासी भारतीय संमेलनात अशा सुमारे २०० संसद- सदस्यांची पहिली परिषद भरविण्यात आली होती.\nसंयुक्त राष्ट्रांचे आजमितीस १९३ सदस्य आहेत. यातल्या प्रत्येक लहान- मोठय़ा देशाशी जवळिकीचे संबंध प्रस्थापित करून आंतरराष्ट्रीय मंचांवर त्यांना भारतानुकूल करून घेणे हा विदेश मंत्रालयाच्या कामाचा गाभा पण असे असूनही सुमारे ८० देश असे होते जिथे गेल्या ७० वर्षांत एकदाही मंत्री- पातळीवरील कोणी अधिकृत प्रतिनिधी गेले नव्हते. २०१५ मध्ये पंतप्रधानांच्या सूचनेवरून एक बृहद संपर्क योजना आखली गेली आणि गेल्या तीन वर्षांत पाच-सहा देशांचा अपवाद वगळता सर्व देशांमध्ये मंत्रिपातळीवरील नेत्यांचे दौरे घडून आले. या निमित्ताने अनेक राज्यमंत्र्यांनाही भारताचे पहिले मंत्रीस्तरीय प्रतिनिधी म्हणून सामान्यत: उपेक्षित अशा देशांचा प्रवास करता आला.\nव्यापक विश्व-संपर्काच्या या अभिनव मोहिमेखेरीज, राष्ट्र/ शासन प्रमुखस्तरीय शिखर परिषदा ज्यांच्यासह गेल्या ७० वर्षांत ज्या देशांशी प्रथमच घडून आल्या असे तब्बल सात देश आहेत. या यादीत इस्त्रायल, मंगोलिया, स्वित्झर्लँड इत्यादी देशांचा समावेश आहे. भारत आणि सर्व आफ्रिकी देशांच्या शिखर परिषदा पूर्वीही भरल्या आहेत. पण ऑक्टोबर २०१५ मध्ये दिल्लीत झालेल्या तिसऱ्या शिखर परिषदेत सर्व ५४ आफ्रिकी राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित राहातील यासाठी उच्च स्तरीय प्रयत्न झाले आणि ते यशस्वीही झाले. यापूर्वी जिथे जास्तीत जास्त १७ राष्ट्रप्रमुख हजर राहात तिथे ही शत-प्रतिशत सफलता उल्लेखनीय म्हणायला हवी. चीनसारखा देश आफ्रिका खंडात घट्ट पाय रोवून उभा राहण्याचा प्रयत्न करत असताना तर हा प्रतिसाद आणखी महत्त्वाचा ठरतो.\nजागतिक नकाशावर भारतीय मुत्सद्देगिरीची प्रभावी पदचिन्हे आणखी विकसित करण्याच्या या प्रयत्नात मध्य आशियाई देशांबरोबर संबंध सुधारण्यावर आपण दिलेला भर उल्लेखनीय आहे. सोविएत रशियाच्या विघटनानंतर हे ‘नवतरुण’ देश भारताकडे मोठय़ा आशेने बघत आले आहेत. त्यांच्या अपेक्षांची योग्य दखल घेऊन पंतप्रधान मोदींनी जून २०१५ मध्ये कझाकस्तान, किरग्झिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनीस्तान, उझबेकिस्तान आणि युक्रेन या सहाही देशांना एकाच बृहद-प्रवासात भेटी दिल्या. यापैकी कझाखस्तान वगळता अन्य देशांचे राष्ट्रप्रमुखही भारताला ‘परत-भेट’ देऊन गेले\nपरराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या गेल्या चारही वर्षांच्या कारभारावर नजर टाकताना बेरीज-वजाबाकी या दोन्हीचा विचार आंतरराष्ट्रीय संबंधांचे समीक्षक करतील हे उघडचे. पण बेरजेच्या बाजूला ज्या आणखी दोन बाबींचा समावेश अपरिहार्य आहे, त्यात भारतीय नेत्यांनी प्रवासी भारतीयांच्या भूमिकेला दिलेले महत्त्व आणि संघर्षमय परिस्थितीत अडकून पडलेल्या भारतीय आणि अ-भारतीय नागरिकांना पोहोचविलेली लाख मोलाची मदत, त्यातील तत्परता आणि स-हृदयता हे मुद्दे विशेष लक्षात घेण्याजोगे आहेत.\nअटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात सुरू झालेला ‘प्रवासी भारतीय दिवस’ हा उपक्रम आता बऱ्यापैकी रुजला आहे. मुख्यत्वे विदेशवासी भारतीयांसाठी बांधण्यात आलेली ‘प्रवासी भारतीय केंद्र’ ही चाणक्यपुरीतली दिमाखदार वास्तू प्रवासी भारतीयांसाठीच्या उप्रकमाचे एक आकर्षक केंद्र बनू लागली आहे. लंडन, न्यूयॉर्क, दुबई असो की सिडनी, सिंगापूर असो; प्रवासी भारतीयांच्या सभा आता पंतप्रधानांच्या दौऱ्याचा एक स्थायी घटक बनला आहे. भारतीय समाजाचे स्वदेशाशी नाते यातून नुसतेच दृढ होत नसून या संबंधांना देश-विकासाच्या प्रक्रियेचे नवे आयामही मिळत आहेत.विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी अलिकडेच ईशान्य भारतातील सर्व मुख्यमंत्र्यांची एक परिषद भरवून या क्षेत्राच्या आपल्या पौर्वात्य मित्र राष्ट्रांशी व्यापार व्यवहार कसा वाढेल याचा खल केला.\n‘विश्वचि माझे घर’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम’हे तत्त्वज्ञान हा भारतीय विश्वदृष्टीचा पाया. या सिद्धान्तांच्या साक्षीने गेल्या चार वर्षांत भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संघर्षग्रस्त देशांमधील धुमश्चक्रीत अडकून पडलेल्या हजारो भारतीय आणि अ- भारतीयांना संकटमुक्त करण्यात जो पुढाकार घेतला आणि जे यश मिळविले ते भारताबद्दलच्या सार्वत्रिक सदिच्छा शक्तीचे द्योतक आहे. युक्रेन, लिबिया, इराक, दक्षिण सुदान या देशांमधील यादवीत फसलेल्या सुमारे १७००० भारतीयांना भारत सरकारने मुत्सद्देगिरी आणि मैत्री हे दोन्ही पणाला लावून सुखरूप मायदेशी आणले. २०१५ मध्ये येमेन मधील धुमश्चक्रीत तर अमेरिकेसह सुमारे ४८ देशांमधील दोन हजार नागरिकांना बाहेर काढून सहीसलामत परत मायदेशी पाठविण्याचे काम भारतीय अधिकाऱ्यांनी विलक्षण कौशल्याने केले.\nजगाच्या पाठीवर भारताची नाममुद्रा ठळकपणे उमटविताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सर्वार्थाने आपली स्वदेशी ओळख जपली, ती अशी\nलेखक भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य आहेत. ई-मेल : vinays57@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/swami-swaroopanand-saraswati-statement-women-can-not-become-shankaracharya/", "date_download": "2018-11-20T23:55:36Z", "digest": "sha1:VCTXSP45FD5GAGDL2THFHZH3SBINFNAQ", "length": 8855, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "..पण महिला शंकराचार्य बनू शकत नाही – स्वामी स्वरूपानंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n..पण महिला शंकराचार्य बनू शकत नाही – स्वामी स्वरूपानंद\nमथुरा – द्वारका-शारदापीठ आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा महिलांचा धार्मिक परंपरामध्ये होणाऱ्या हस्तक्षेपावर प्रश्न उपस्थित केले आहे. महिला राजकारणासह कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकतात मात्र त्या सनातन संस्थेचे प्रतिनिधी असलेले शंकराचार्य बनू शकत नाहीत, असे विधान स्वामी स्वरूपानंद यांनी केले आहे.\nस्वामी स्वरूपानंद यांनी नेपाळ येथील पशुपतिनाथ पीठाच्या अस्तित्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी भारतीय विद्वत परिषदेवरही अाक्षेप नोंदवले आहेत. अखिल भारतीय विद्वत परिषद या नावाने उभी करण्यात आलेली संस्था बनावट शंकराचार्य तयार करण्याचे कार्य करत आहे. या पीठाने महिलेला शंकराचार्य बनवल्याबाबत स्वामी स्वरूपानंद यांनी आक्षेप नोंदवला आहे.कोणतीही महिला ही शंकराचार्याच्या पदावर बसू शकत नाही असे खुद्द शंकराचार्यांनीच ठरवलं असल्याचं त्यांनी म्हटले आहे.\nस्वामी स्वरूपानंद यांनी आपल्या विधानाचं समर्थन करताना पुढे म्हटले की, महिला राजकारणासह कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकतात. ते पंतप्रधान, राष्ट्रपती होऊ शकतात. मात्र त्या सनातन संस्थेचे प्रतिनिधी असलेले शंकराचार्य बनू शकत नाहीत. धर्माचे पद हे महिलांसाठी नाही, त्यामुळे कमीतकमी धर्माचार्यांना तरी सोडा.\nपुढे ते शनि मंदिरात महिलांना प्रवेश देण्यामुळे नुकसान होईल असे देखील म्हणाले. त्यांनी म्हटले की शनि मंदिरात महिला प्रवेश देण्यात येत नाही. कारण शनिची दृष्टी स्त्रीवर पडली तर तिला नुकसान होऊ शकते.मात्र स्त्री-पुरूष समानता आधारे महिला देखील शनिची पूजा करू शकतात अस म्हटल जात. पण यामुळे नुकसान होण्यापासून स्त्रीला वाचवणार कोण, असा प्रश्न स्वामी स्वरूपानंद यांनी उपस्थित केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअटलजींना कार्यातून अमर ठेवावे\nNext articleबारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागला 22 टक्‍के\nपुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सुषमा स्वराज यांची घोषणा\nअरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\nअरविंद केजरीवाल यांच्यावर फेकली मिरची पूड\nउत्तरप्रदेशातील मंत्र्याची पुन्हा योगींवर टीका\nकेवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-21T00:27:59Z", "digest": "sha1:S77BJYDR4GNELPYIOUXV3UCTNB64GCRL", "length": 6114, "nlines": 93, "source_domain": "putoweb.in", "title": "धिंचाक पूजा", "raw_content": "\nधिंचाक पूजा KBC मध्ये गेली तर\nधिंचाक पूजा KBC मध्ये गेल्यावर असा प्रश्न असेल\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न...\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nWhatsapp Group वरील हा किस्सा वाचलाच पाहिजे\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न...\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे 04/05/2018\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे 03/05/2018\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82/", "date_download": "2018-11-20T23:22:31Z", "digest": "sha1:IXJV5I47WY7L7JTJFJMGJUFQVJFZSPXZ", "length": 10614, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर: कुकडीच्या अभियंत्याने शेतकऱ्याला धमकावले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअहमदनगर: कुकडीच्या अभियंत्याने शेतकऱ्याला धमकावले\nकारवाईची मागणी; 2 जूनला शेतकरी करणार धरणे आंदोलन\nखेड – श्रीगोंदे येथील कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने कर्जत तालुक्‍यातील धालवडी येथील शेतकऱ्याला फोनवरून अरेरावीची भाषा वापरत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात शेतकऱ्याने निवेदन करून अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nधालवडी येथील बापूराव सुपेकर यांना उपअभियंता साठे यांनी फोनवरून अरेरावीची भाषा वापरत धमकी दिल्याचे सुपेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेल्या निवेदनात सुपेकर यांनी घडलेला प्रकार मांडला आहे. बापूराव सुपेकर हे बुधवारी त्यांच्या शेतानजीकच्या येसवडी चारीवर आवर्तनाचे पाणी आले का हे पाहण्यासाठी गेले असता तेथे कुकडीचे कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी साठे यांना फोन केला व सुपेकर यांच्याकडे दिला. त्यावेळी “तू चारीवर का गेला तू पुढारपण करतो, पेपरबाजी करून आम्हाला त्रास देतोस… तुला आता धडा शिकवतो.. तू नीट रहा, नाही तर तुला गाडी घेऊन येऊन पोलिसांच्या ताब्यात देतो. तू राजकारण करतो,’ असे म्हणत साठे यांनी धमकावले असल्याचे म्हटले आहे.\nकार्यकारी अभियंता साठे यांनी पदाचा गैरवापर करून धमकावल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. कारवाई करावी अन्यथा कुळधरण, धालवडी भागातील शेतकरी श्रीगोंदे येथील कुकडीच्या कार्यालयात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा सुपेकर यांनी दिला आहे.\nसंघर्ष समितीकडून अधिकाऱ्याचा निषेध\nधालवडी येथील शेतकऱ्याला झालेल्या धमकीचा येसवडी कुकडी चारी संघर्ष समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. उपाध्यक्ष शशिकांत लिहिणे, मोहन सुपेकर, बंडू सुपेकर आदींनी पत्रक काढून निषेध केला आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना गृहीत धरू नये. अरेरावीचा प्रकार निषेधार्ह असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांनीही घटनेचा निषेध केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“मी मेंटली फिट’ फिजिकली माहिती नाही – पंकजा मुंडे\nNext articleपोटच्या मुलाला वाचविताना मायलेकाचा बुडून मृत्यू\nसह्याद्रीचे पाणी पुर्वेस वळविण्यासाठी बेमुदत उपोषण\n50 टक्क्यांपेक्षा कमी वसुलीच्या गावांचे नळ कनेक्‍शन कट करा\nदहिगाव, बेलापूर महसूली मंडळात दुष्काळ जाहीर\nवरखेड येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई\nशेवगावात जुगार अड्ड्यावर छापा\nशासनकडून शेतकऱ्यांची होतेय गळचेपी – गडाख\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nजूना बोल्हेगाव रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये पाणी पुरवठा योग्य वेळेवर होतो. रस्तेदेखील याभागामध्ये सुस्थितीत आहेत. मात्र या भागामध्ये जूना बोल्हेगाव रस्ता आहे. या...\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाची भाजपलाही कल्पना : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/village-development-in-konkan-is-on-progressive-mode/", "date_download": "2018-11-21T00:33:25Z", "digest": "sha1:MFFP5GBNHWSV5KTPLJYYNUCHLNLB44TC", "length": 7601, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकणातील ग्रामविकासाला येणार गती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकणातील ग्रामविकासाला येणार गती\nकोकणातील ग्रामविकासाला येणार गती\nकोकणातील गावांचा विकास करण्यासाठी या गावांना प्रगतीच्या कक्षेत आणण्यासाठी शासनाने व्हीएसटीएम (व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन ः सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियान) पाचही जिल्ह्यांत राबवण्यात येणार आहे. अभियानात कोकणातील पाच जिल्ह्यांतील 131 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. योजनेंतर्गत ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी ग्राम परिवर्तक निदेशकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.\nराज्यात राबवण्यात येणार्‍या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर स्थापन करण्यात येणार्‍या समित्यांवर शासकीय अधिकार्‍यांना नियुक्‍त करण्यात येणार आहे. या संपूर्ण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास विभाग नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. तसेच या अभियानांतर्गत प्राप्त होणार्‍या निधीसाठी गावस्तरावर स्वतंत्र खाते उघडण्यात येणार आहे.\nराज्यातील खासगी आणि सार्वजनिक संस्था, उद्योगसमूह तसेच वित्तीय संस्था यांच्या सामाजिक दायित्त्व उपक्रमाच्या (सीएसआर) माध्यमातून ग्रामीण भागातील एक हजार गावांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासह ही गावे शाश्‍वत विकासासाठी सक्षम करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी ग्रामपरिवर्तकांची निवड करण्यात आली आहे. हे परिवर्तक निवडलेल्या गावांमध्ये अभियानाचे काम पाहणार आहेत. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ग्रामविकास विभाग नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. या अभियानात कोकणातील पाचही जिल्ह्यांतील 131 गावांची निवड करण्यात आली आहे.\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून विशेष दुष्काळ निवारणासाठी देणगीदारांकडून प्राप्त झालेल्या निधीमधून या अभियानासाठी निधी देण्यात येणार आहे. सर्व राज्य पुरस्कृत योजनांसंदर्भात अभियानांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये निश्‍चित केलेले उद्दिष्ट प्राप्त करून घेण्यासाठी व विशेषत: परिवर्तन निर्देशक व योजनांचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी संबंधित विभागांनी प्राधान्याने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय आदिवासी विकास विभाग, ग्राम विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण विभाग तसेच अभियानास आवश्यकता भासल्यास इतर विभागांकडून सहाय्य घेण्यात येणार आहे. मूल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची निवड करण्यात येणार आहे. खर्च करण्यासाठी वितरित करण्यात येणारा निधी फाऊंडेशनमार्फत गावपातळीवर उपलब्ध करुन देण्यासाठी गावस्तरावर स्वतंत्र खाते उघडण्यास व याकरिता संबंधित गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना प्राधिकृत करण्यात येणार आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Help-for-girls-medical-education-in-Wadwani/", "date_download": "2018-11-20T23:40:31Z", "digest": "sha1:LT2KXTCQPSLJF7J7IE7KYZ27DSSKX5KJ", "length": 6038, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग सुकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग सुकर\nमुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग सुकर\nआर्थिक परस्थिती आणि मराठा आरक्षणाअभावी साळिंबा येथील वैद्यकीय पदवी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या मयत आईच्या शीतल नावाच्या मुलीचा वैद्यकीय पदवी प्रवेश करण्यासाठी हालचाली थेट मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून चालू झाल्या आहेत. मोहनराव जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.\nवडवणी तालुक्यातील साळिंबा येथील सरस्वती अशोक जाधव या मातेने आपल्या मुलीचा वैद्यकीय पदवी प्रवेश न झाल्यामुळे आत्महत्या केली होती. घरची आर्थिक परस्थिती बेताची असल्याने मजुरी करून त्यांनी मुलीला लातूर येथे वैद्यकीय पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी लातुरला ठेवले होते. मुलीने चांगले घेतल्याने तिचा वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी नंबरही लागला होता, मात्र प्रवेशासाठी आवश्यक असणारी फिसचे पैसे नसल्याने मुलीचा प्रवेश घेणे मुदतीत शक्य झाले नाही.\nमराठा आरक्षण मिळाले असते तर मुलीचे शैक्षणिक नुकसान झाले नसते अशी भावना व्यक्त करून मुलीच्या आईने आत्महत्या केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद बीड जिल्ह्यात उमटले असून जाधव कुंटुंबाच्या नुकसानीला मराठा आरक्षण असल्याचे मराठा समाजाने म्हटले आहे. जाधव कुंटुंबाला दहा लाखांची आर्थिक मदत व एक मुलाला सरकारी नोकरी देण्याची मागणी सकल मराठा समाजाने मुख्यमंत्र्याकडे सोमवारी केली होती. मंगळवारी सकाळी प्रकाश सोळंके तर सायंकाळी छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप यांनी साळिंब्यातील जाधव कुटुंबाला भेट दिली. जगताप यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना दूरध्वनीवरून चर्चा केली.\nआर्थिक मदतीसह नोकरीसाठी पालकमंत्र्यांना भेटणार\nसाळिंबा येथील मयत सरस्वती जाधव यांनी मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली असल्याने आपण पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे भेटून दहा लाखांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका जणाला सरकारी नोकरी देण्याची मागणी गुरुवारी करणार असल्याचे मोहनराव जगताप यांनी यावेळी सांगितले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-football/i-league-football-competition-24861", "date_download": "2018-11-21T00:07:21Z", "digest": "sha1:SUKJMTBOTUK75XOGAQQ2BWNA4FSD3POH", "length": 12064, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "i-league football competition चर्चिल ब्रदर्सच्या पुनरागमनाची उत्सुकता | eSakal", "raw_content": "\nचर्चिल ब्रदर्सच्या पुनरागमनाची उत्सुकता\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nपणजी - दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला महिनाभरापूर्वी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत फेरप्रवेश दिला. त्यानंतर माजी विजेत्यांना आय-लीगच्या तयारीसाठी खूपच कमी वेळ मिळाला. साहजिकच त्यांच्या पुनरागमानाच्या कामगिरीबद्दल उत्सुकता आहे.\nपणजी - दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला महिनाभरापूर्वी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत फेरप्रवेश दिला. त्यानंतर माजी विजेत्यांना आय-लीगच्या तयारीसाठी खूपच कमी वेळ मिळाला. साहजिकच त्यांच्या पुनरागमानाच्या कामगिरीबद्दल उत्सुकता आहे.\nएएफसीच्या व्यावसायिक क्‍लब परवाना निकषांची पूर्तता न केल्याचे कारण देत महासंघाने 2014 मध्ये चर्चिल ब्रदर्सला आय-लीगमधून बाहेर काढले होते. त्यामुळे गोव्याच्या या संघाला 2014-15 व 2015-16 असे दोन मोसम आय-लीगमध्ये खेळता आले नव्हते. न्यायालयीन लढाईनंतर आता दक्षिण गोव्यातील या संघाला आठ डिसेंबरला आय-लीगमध्ये फेरप्रवेश मिळाला. धेंपो स्पोर्टस क्‍लब, साळगावकर एफसी व स्पोर्टिंग क्‍लब द गोवा या माघारीनंतर चर्चिल ब्रदर्स हा यंदाच्या आय-लीगमधील एकमेव गोमंतकीय संघ आहे.\nचर्चिल ब्रदर्सचा यंदाच्या आय-लीगमधील पहिला सामना रविवारी (ता. 8) कोलकत्यात माजी विजेत्या मोहन बागानविरुद्ध होईल. त्या लढतीत चर्चिल ब्रदर्सला भरपूर मेहनत करावी लागेल हे स्पष्ट आहे. गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा 31 डिसेंबरला संपली. अकरा संघाच्या या स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सला आठवा क्रमांक मिळाला होता. त्या स्पर्धेत या संघात परदेशी खेळाडू नव्हते, तसेच नवोदित खेळाडूंचा भरणा होता. आय-लीगसाठी चर्चिल ब्रदर्सने खेळाडूंसाठी नव्याने जमवाजमव केली आहे. त्यांचा सूर कितपत जुळलाय हे पाहावे लागेल. प्रो-लीग स्पर्धेत हा संघ आल्फ्रेड फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला होता, आय-लीग स्पर्धेत नायजेरियन जोसेफ अफुसी प्रशिक्षकपद सांभाळण्याचे संकेत आहेत, पण अजून त्यांनी संघाची सूत्रे हाती घेतलेली नाहीत.\nसध्याचे एकंदरीत चित्र पाहता, आय-लीग स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद मिळविलेल्या चर्चिल ब्रदर्सची यंदाची वाटचाल खडतर आहे. त्रिनिदाद-टोबॅगोचा अँथनी वूल्फचा अपवाद वगळता इतर परदेशी खेळाडूंना त्यांनी अजून करारबद्ध केलेले नाही. गोव्यातील ब्रेंडन फर्नांडिस, कीनन आल्मेदा, डेन्झिल फ्रान्को या अनुभवी खेळाडूंना त्यांनी करारबद्ध केलेले आहे. \"\"गोव्यातील बहुतेक खेळाडू 31 डिसेंबरपर्यंत संबंधित क्‍लबतर्फे प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत खेळत होते. त्यामुळे संघातील नवे खेळाडू तंदुरुस्त आणि स्पर्धात्मक सरावप्राप्त आहेत. आमच्या संघातून ते एकत्रितपणे कसे खेळतात यावर कामगिरी अवलंबून असेल,'' असे चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक आल्फ्रेड फर्नांडिस यांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/30248", "date_download": "2018-11-20T23:56:12Z", "digest": "sha1:NM5WS63WJQNMP23JY56AJCT7PL34AR77", "length": 9687, "nlines": 166, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'देऊळ' - स्पर्धा निकाल | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /'देऊळ' - स्पर्धा निकाल\n'देऊळ' - स्पर्धा निकाल\n४ नोव्हेंबर, २०११ रोजी 'देऊळ' हा मराठी चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो आहे. मायबोलीने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेला हा पहिलाच चित्रपट. यानिमित्ताने मायबोलीवर काही मजेदार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या नव्या उपक्रमाला मायबोलीकरांचा नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद लाभला. त्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार\nस्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :-\nसंवाद लिहा स्पर्धा - १\nसंवाद लिहा स्पर्धा - २\nफोटोतली व्यक्ती ओळखा स्पर्धा - १\nफोटोतली व्यक्ती ओळखा स्पर्धा - २\nफोटोतली व्यक्ती ओळखा स्पर्धा - ३\nप्रकाशचित्र स्पर्धांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील.\nबक्षीस वितरणासंदर्भात लवकरच तुमच्याशी संपर्क साधला जाईल.\nस्पर्धा आयोजीत करणार्‍यांचेही अभिनंदन\n विजेत्यान्चे हार्दीक अभिनन्दन मजा आली\n(बायदिवे, शेवटून पहिला आलेल्याला कै नै का प्रोत्साहनपर वगैरे\nसर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन\nसर्व विजेत्यांचे अभिनंदन... आता हा चित्रपट कधी बघायला मिळतोय, त्याची वाट बघतोय.\nसर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..\nसर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन\nसर्व विजेत्यांचे आणि सहभागी\nसर्व विजेत्यांचे आणि सहभागी होणार्‍यांचे मनापासुन अभिनंदन.\nअरे वा विजेते व सहभागी,\nअरे वा विजेते व सहभागी, सर्वांचे अभिनंदन\nआत्ता ग बया . ह्या स्पर्धा\nआत्ता ग बया . ह्या स्पर्धा कंदी झाल्या ते समजलंच न्ह्याई व्हो मला. हा आत्ता द्यानामंदी आल बगा.\nम्या गावाला गेलु हातू . त्या दिवसात झाल्या बगा स्पर्धा.म्हणून शान मला समजलंच न्ह्याई.\nविजेत्यांच खूप खूप अभिनंदन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://help.twitter.com/mr/using-twitter/tweet-and-moment-url", "date_download": "2018-11-21T00:41:23Z", "digest": "sha1:C4FS2IOXZJTZX3QSVSCP35QDYJY2MQP3", "length": 6080, "nlines": 71, "source_domain": "help.twitter.com", "title": "ट्विट किंवा मुमेंट कसे लिंक करावेत", "raw_content": "\nट्विट किंवा मुमेंट कसे लिंक करावेत\nट्विट किंवा मुमेंट यांना लिंक करणे हे एखाद्या वेबपेजला लिंक करण्यासारखे आहे हे आपल्याला माहित आहे काय प्रत्येक ट्विट किंवा मुमेंट यांना स्वतःची अशी एक URL असते जी आपल्याला बुकमार्क करता येते किंवा मित्रांसोबत शेअर करता येते.\nट्विटची URL कशी शोधायची\nआपल्याला ज्या ट्विटची URL हवी आहे त्यावर नॅव्हीगेट करा.\nशेअर प्रतीकावर टॅप करा\nयाद्वारे ट्विट शेअर करा टॅप करा.\nट्विटसाठी लिंक कॉपी करा निवडा. आता URL आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी झाली असेल.\nट्विटची URL कशी शोधायची\nआपल्याला ज्या ट्विटची URL हवी आहे त्यावर नॅव्हीगेट करा.\nशेअर प्रतीकावर टॅप करा\nट्विटसाठी लिंक कॉपी करा निवडा. आता URL आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी झाली असेल.\nट्विटची URL कशी शोधायची\nआपल्याला ज्या ट्विटची URL हवी आहे त्यावर नॅव्हीगेट करा.\nट्विटमध्ये असलेल्या प्रतीकावर क्लिक करा.\nपॉप-अप मेनूमधून ट्विटसाठी लिंक कॉपी करा निवडा. आता URL आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी झाली असेल.\nजेव्हा कधी तुम्ही ट्विटची कायमस्वरूपी असलेली लिंक पाहाल तेव्हा आपल्याला पाहता येईल:\nट्विट पोस्ट करण्यात आल्याची नेमकी वेळ आणि दिनांक.\nप्राप्त ट्विट पुन्हा ट्विट केल्याची आणि आवडल्याची संख्या.\nमुमेंटची URL कशी शोधायची\niOS साठीच्या Twitter मध्ये किंवा Android साठीच्या अनुप्रयोगांमधील Twitter मध्ये: iOS साठी शेअर प्रतीकावर ( टॅप करा, Android वर) नंतर ट्विट जुळवणी दृश्यामध्ये URL पाहण्यासाठी या मुमेंटला ट्विट करा टॅप करा. या मेनू पॉप-अपवरून URL लिंक कॉपी करण्याचा पर्याय देखील आपल्याकडे आहे.\nवेबवर: मुमेंटवर क्लिक करा आणि आपल्या वेब ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये त्याची URL शोधा.\nमुमेंटची URL कशी शोधायची\niOS साठी शेअर प्रतीकावर टॅप करा आणि त्यानंतर ट्विट जुळवणी दृश्यामध्ये URL पाहण्यासाठी या मुमेंटला ट्विट करा टॅप करा. या मेनू पॉप-अपवरून URL लिंक कॉपी करण्याचा पर्याय देखील आपल्याकडे आहे.\nमुमेंटची URL कशी शोधायची\nशेअर प्रतीकावर टॅप करा आणि त्यानंतर ट्विट जुळवणी दृश्यामध्ये URL पाहण्यासाठी या मुमेंटला ट्विट करा टॅप करा. या मेनू पॉप-अपवरून URL लिंक कॉपी करण्याचा पर्याय देखील आपल्याकडे आहे.\nमुमेंटची URL कशी शोधायची\nमुमेंटवर क्लिक करा आणि आपल्या वेब ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये त्याची URL शोधा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/hit/", "date_download": "2018-11-21T00:22:16Z", "digest": "sha1:VRZDNYCOX67UJQO3EJB35JK35J2FWLJF", "length": 11205, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Hit- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n...जेव्हा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रवी शास्त्री दिसतात\nशास्त्री यांच्या चेहऱ्याशी साम्य असणाऱ्या या व्यक्तीचं नाव अजूनपर्यंत कळलं नाही. मात्र त्यांच्या फोटोमुळे सध्या ट्विटरवर लोक रवी शास्त्री यांना ट्रोल करत आहेत\nपंतप्रधान मोदी हे शिवलिंगावर बसलेले विंचू -शशी थरूर\nअनोख्या पद्धतीने बाद होण्यात या पाकिस्तानी खेळाडूने इंझमाम- उल- हकलाही टाकलं मागे\nVIDEO : मुलीची छेड काढणाऱ्याला जमावाने चोपले; तरूणाचा मृत्यू\nVIDEO : रिक्षाचालकानं चक्क पोलिसाच्याच डोक्यात घातली मातीची कुंडी\nलता दीदी@90 : अटलजी, लता दीदी आणि नूरजहाँ\nलता दीदी@90 : ...आणि लता दीदींनी रफी साहेबांसोबत गायला दिला नकार\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nगौरी लंकेश हत्या प्रकरणाचं बेळगाव कनेक्शन उघड, एक युवक ताब्यात\nगौरी लंकेश हत्या प्रकरण : 'हिट लिस्ट'वर पहिलं नाव गिरीश कर्नाडांचं\n'संजू' सिनेमासाठी संजय दत्तनं घेतले 'इतके' कोटी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/two-charged-mining-scam-25449", "date_download": "2018-11-21T00:22:54Z", "digest": "sha1:KMI27FYSPXORGQBSEZESX7LPV7RD6AU4", "length": 9756, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "two charged in mining scam खाण गैरव्यवहारप्रकरणी संचालकांसह दोघांवर गुन्हे | eSakal", "raw_content": "\nखाण गैरव्यवहारप्रकरणी संचालकांसह दोघांवर गुन्हे\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : खाण गैरव्यवहारातील हिमाचल एम्टा पावर लिमिटेडच्या (एचईपीएल) संचालकासह तिघांवर फसवणूक व गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची विशेष न्यायालयाने कागदपत्रांच्या छाननी करून एचईपीएलचे संचालक उज्ज्वल कुमार उपाध्याय, विकास मुखर्जी आणि वरिष्ठ अधिकारी एन. सी. चक्रबर्ती यांच्यावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले.\nनवी दिल्ली : खाण गैरव्यवहारातील हिमाचल एम्टा पावर लिमिटेडच्या (एचईपीएल) संचालकासह तिघांवर फसवणूक व गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची विशेष न्यायालयाने कागदपत्रांच्या छाननी करून एचईपीएलचे संचालक उज्ज्वल कुमार उपाध्याय, विकास मुखर्जी आणि वरिष्ठ अधिकारी एन. सी. चक्रबर्ती यांच्यावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले.\nसंबंधितांवर गुन्हेगारी खटला चालविण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे निरीक्षण या वेळी न्यायालयाने नोंदविले. समन्स बजावल्यानंतर मागील वर्षी 28 फेब्रुवारीला न्यायालयाने या तिघांनाही जामीन मंजूर केला होता. खाण गैरव्यवहारात केंद्रीय अन्वेषणने (सीबीआय) दखल घेऊन संबंधित आरोपींना समन्स बजावल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले होते. गांधीनगर येथील कोळशाच्या खाण संरक्षित करण्यासाठी उपाध्याय आणि मुखर्जी यांनी केंद्रीय कोळसा मंत्रालयाला चुकीची माहिती दिल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.\nअमोल काळे लवकरच कोल्हापूर 'एसआयटी'कडे\nकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी संशयित अमोल काळेचा कोल्हापूर-एसआयटीला ताबा देण्यास मंजुरी दिली आहे. दोन दिवसांत...\nगुजरातच्या पोलिस महासंचालकपदी प्रथमच महिला\nगांधीनगर (गुजरात) - गुजरातचे पोलिस महासंचालक पी पी पांडे यांना राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी गीता जोहरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://live.adsfreeyoutube.com/video/4456/maharashtra1-tv-live-stream", "date_download": "2018-11-21T00:24:13Z", "digest": "sha1:SHJNIEAU7XT45ROQYOP234E3DFY2TCKV", "length": 5181, "nlines": 104, "source_domain": "live.adsfreeyoutube.com", "title": "Maharashtra1 TV Live Stream [Watch TV without Ads]", "raw_content": "\n| नांदेड मध्ये मराठाआरक्षण आंदोलनाला हिंसक वळण \nNanded Maratha andolan मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी नांदेड येथील आमदुरा यथिल गोदावरी नदी पात्रात मराठा मोर्चा तर्फे जलसमाधी आंदोलन करण्यात...\nAmbegaon मध्ये ही मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलकांनी रस्त्याजवळच झाड कापत रस्त्यावरील वाहतूक बंद करून रस्त्यावर जाळपोळ केली....\nहिंगोलीमध्ये ही मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलकांनी रस्त्याजवळच झाड कापत रस्त्यावरील वाहतूक बंद करून रस्त्यावर जाळपोळ केली....\nपंढरीच्या महापूजेचा मान हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी...\nपंढरीच्या महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांच्या जागी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी दांपत्याला मिळालायं....पाहुया यावर आपला स्पेशल रिपोर्च\nविरोधी पक्ष काय करतायेत हे जनतेनी पाहिलंय. शिवसेना राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे सत्तेत सहभागी आहे हे मी मान्य करतोच. आम्ही कधीही आडून कोणत्या...\nपंढरपुरात विठ्ठलाच्या शासकीय महापुजेचा मान ह्या वर्षी वारकऱ्यांना, देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांची पहाटे सपत्नीक मुंबईतील वर्षा...\nसॅनिटरी नॅपकीन करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे देशाच्या ग्रामिण भागातील महिलांना स्वस्त दरात...\n| नांदेड मध्ये मराठाआरक्षण आंदोलनाला हिंसक...\nपंढरीच्या महापूजेचा मान हिंगोली जिल्ह्यातील...\nलातूर: जळकोट तालुक्यात अवैध धंदे,खुलेआम मडका,जुगार सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/video/msn-release-video-against-fuel-rate-bjp-304366.html", "date_download": "2018-11-21T00:31:36Z", "digest": "sha1:XF7I5SKF4UG4YHU75YODXAQFWTWVLEZV", "length": 3643, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'हेच का अच्छे दिन?' मनसेने रिलीज केला VIDEO–News18 Lokmat", "raw_content": "\n'हेच का अच्छे दिन' मनसेने रिलीज केला VIDEO\nमुंबई, 09 सप्टेंबर : पट्रोल, डिझेलच्या महागाई विरोधात काँग्रेसने सोमवारी बंद पुकारलाय शिवसेना-मनसेनं मतभेद विसरुन या बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन कॉंग्रेसने केल होतं. त्याला आता मनसेनं पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने पुकारलेल्या उद्याच्या बंदमध्ये मनसेची साथ असणार आहे. इंधन दरवाढीसाठी आता महाराष्ट्रात मनसे रस्त्यावर उतरणार आहे. दरम्यान, यालाच विरोध करण्यासाठी मनसेनं एक व्हिडिओ रिलीज केला आहे.\nमुंबई, 09 सप्टेंबर : पट्रोल, डिझेलच्या महागाई विरोधात काँग्रेसने सोमवारी बंद पुकारलाय शिवसेना-मनसेनं मतभेद विसरुन या बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन कॉंग्रेसने केल होतं. त्याला आता मनसेनं पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने पुकारलेल्या उद्याच्या बंदमध्ये मनसेची साथ असणार आहे.इंधन दरवाढीसाठी आता महाराष्ट्रात मनसे रस्त्यावर उतरणार आहे. दरम्यान, यालाच विरोध करण्यासाठी मनसेनं एक व्हिडिओ रिलीज केला आहे.\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/ashwini-bidre-case-abhay-kurundkars-name-is-on-the-police-promotions-list-294276.html", "date_download": "2018-11-21T00:04:28Z", "digest": "sha1:5OW4LKE7GXAFWX6G2WIRWVXHZHY4RWBF", "length": 14132, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अश्विनी बिद्रेंच्या मारेकऱ्याचं नाव पोलीस बढतीच्या यादीत", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nअश्विनी बिद्रेंच्या मारेकऱ्याचं नाव पोलीस बढतीच्या यादीत\nमुंबई, 29 जून : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरचं नाव पोलीस बढतीच्या यादीत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.\nपोलीस उपअधिक्षकाच्या निवड सूचीच्या यादीत अभय कुरूंदकर याचं नाव आहे. 2018 च्या परिपत्रकात 228 व्या क्रमांकावर कुरुंदकरचं यांच नाव आहे. आता अशा कर्मचाऱ्यांना बढती मिळणारेय का ज्यांच्यावर खुनासारखा गंभीर आरोप आहे.\nडोक्यात बॅट घालून अश्विनी बिद्रेंची हत्या\nपोलीस अधिकारी असलेल्या अश्विनी बिद्रे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यापूर्वी त्या बेपत्ता होत्या. हे उघडकीला आल्यानंतर त्यामध्ये अभय कुरुंदकरचं नाव पुढे आलं होतं.\nअश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याचं उघड, हत्येनंतर शरीराचे तुकडे करून खाडीत फेकले\nअश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याचं नाव पदोन्नतीच्या यादीत आल्यामुळे अश्विनीचे पती राजू गोरे यांनी नाराजी व्यक्त केलीये.\nसहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे..मुळगाव कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातलं आळते गावं..एमपीएससीची परीक्षा देऊन अश्विनी या महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्या 2006 साली. त्यापूर्वीच एक वर्ष आधीच म्हणजेच 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगलेमधील राजू गोरे यांच्याशी झाला होता. नोकरी लागल्यावर त्यांनी पुणे, नवी मुंबई, सांगली या भागात नोकरी बजावली. पण सांगलीत नोकरी करत असतानाच त्यांची ओळख एका पोलीस अधिकाऱ्याशी झाली आणि संसारात बाधाही निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी पतीशी संबंध तोडले आणि परस्पर प्रपंच थाटला. ही घटना घडली तब्बल दीड वर्षांपूर्वी...तेव्हापासून एपीआय बिद्रे या बेपत्ता होत्या. त्यानंतर पोलीस तपासात त्यांची हत्या झाल्याचं समोर आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/videos/", "date_download": "2018-11-21T00:09:17Z", "digest": "sha1:EKS2HCBEBNQLIPURDB4IGWZO2NTF4MNN", "length": 11544, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतात- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nVideo: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nबाॅलिवूडची हाॅट जोडी दीपिका-रणवीरचं कोकणी आणि सिंधी पद्धतीनं लग्न झालंं. त्यांचे लग्नाचे फोटोही शेअर झाले. आता सगळे वाट पाहतायत रणवीर आणि दीपिका भारतात कधी परतणार आहेत. या वधूवरांच्या स्वागताला मुंबईतल्या रणवीरच्या घरावर रोषणाई केलीय.\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nगीता गोपिनाथ : देशानं दुर्लक्ष केलेली गुणवान भारतीय अर्थतज्ज्ञ\n'विराटने लग्नाचे 300 कोटी भारतात खर्च केले असते तर लोकांना मिळालं असतं काम'\nVIDEO: समलैंगिकता गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरात जल्लोष\nVIDEO: सचिन तेंडुलकरने घेतले अजित वाडेकरांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन\n'थिएटर ऑलिम्पिक्स भारतात पहिल्यांदाच'\n' भारतात स्त्री पुरूषांना समान दर्जा देणारे बाबासाहेब वंदनीय'\nभारतात दिसणार खंडग्रास ग्रहण\nनाशिकच्या रस्त्यांवर अवतरली 'विंटेज राणी' \nएक निर्णय आणि मृत्यूच्या दारातून रुग्ण सुखरुप परतला\nअप्पर हेडलाईटकडे 1 मिनिट पाहण्याची शिक्षा \nदेशी गायींचा 'रखवाला',पठाण कुटुंबियाची यशोगाथा \n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4/all/page-6/", "date_download": "2018-11-20T23:32:28Z", "digest": "sha1:NV7NCYLP2RUYPHZENXCOAOJ5OWEDWRKK", "length": 11187, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोहन भागवत- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमध्यावधी झाल्यातर आम्ही लढू आणि जिंकूही -अमित शहा\nमध्यावधी निवडणुका होतील अशी शक्यता नाही पण जर निवडणुका झाल्या तर आम्ही लढू आणि जिंकूही असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी व्यक्त केला.\nकाँग्रेसच्या काळात हेडगेवारांनी गोवंश हत्याबंदीचा ठराव मांडला होता-भागवत\nअमित शहा गडकरींवर नाराज आहेत का\nदीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला आमिरची उपस्थिती\nपवार म्हणतात, गायीची उपयुक्ता संपल्यानंतर जर...\nसरसंघचालक मोहन भागवतांकडून कथित गोरक्षकांना कानपिचक्या\nमी राष्ट्रपती होण्याचा प्रश्नच नाही - मोहन भागवत\n'राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत चांगला पर्याय'\nराष्ट्रपतीपदाबद्दल चर्चा 'मातोश्री'वरच होईल - संजय राऊत\nनागपूरमध्ये मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क\nरतन टाटा संघ मुख्यालयात, भागवतांशी बंद द्वार चर्चा\nनोटाबंदीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे राजनाथ सिंगांच्या भेटीला\nउद्धव ठाकरे मोहन भागवतांच्या भेटीला\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Ranjangaon-hitting-case/", "date_download": "2018-11-21T00:41:13Z", "digest": "sha1:7J5K22YZ3PZCYDJMD6I5DSVGI5FLL6TZ", "length": 11084, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रांजणगाव दांडगा हाणामारी प्रकरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › रांजणगाव दांडगा हाणामारी प्रकरण\nआजी - माजी सरपंचांचासह २१ जणांवर गुन्हा दाखल\nराजकीय वैमनस्यातून पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथील दोन गटांत गुरूवारी झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्पर तक्रारीवरुन आजी - माजी सरपंचासह 21 जणांवर गुन्हा दाखल करून दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. शेख राजू शामद व फिरोझ शामद अशी अटक केलेल्य दोघांची नावे आहेत.\nयाप्रकरणी विद्यमान सरपंच शेख रियाज बादशाह यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, नऊ महिन्यांपूर्वी तत्कालीन सरपंच अकील शामद यांच्या विरुध्द स्वतः सह माजी सरपंच अजीज अहमद यांनी अविश्वास ठराव पारित करून सरपंचपदावरून पायउतार केले होते. तेव्हापासून शेख अकिल व त्यांचे कुटुंबिय मनात राग धरून जिवे मारण्याच्या धमक्या देत होते. त्यातच अकिल शेख याने त्याच्या कार्यकाळा त मंजूर झालेल्या राष्ट्रीय पेयजल पाणी पुरवठा योजनेत 2 लाख 71 हजार 300 रुपयांचा गैरव्यवहार केल्याने विद्यमान सरपंच शेख रियाज याने जिल्हा- परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पाणी पुरवठा अभियंत्याकडे गैरकारभाराची तक्रार करून कार्यवाहीची मागणी केल्याने त्यांचा राग अनावर झाला.\nगुरुवारी (दि.28) चौकशीकामी व नूतन नळयोजना कार्यान्वित करणेकामी रांजणगाव येथे पथक आले. त्यांच्यासमोरच तत्कालीन सरपंच शेख अकिल व त्यांच्या कुटुबियांनी वाद घातला. गावातील काही नागरिकांनी समजूत घालून त्यांचे भांडण मिटवले. चौकशी पथक गावातून परत गेल्यानंतर आम्ही कुटुबियांसमवेत स्वतःच्या घरासमोर बसलो असता, माजी सरपंच शेख अकिल, राजू शामद, शामद अहेमद,फेरोज शामद, इसाक अहेमद, शकील साहेबलाल अशफाक शामद, आदील इसाक, कदीर इसाक, आबेद साहेबलाल या दहा जणांनी संगनमत करुन काठ्या कुर्‍हाडी, लोखंडी गज व तलवारीने हल्ला चढविल्याचा आरोप शेख रियाज यांनी या तक्रारीत केला आहे.\nया तक्रारीवरुन पोलिसांनी उपरोक्त माजी सरपंचासह दहा जणांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला.माजी सरपंच यांचा पुतण्या शेख कदीर इसाक याने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मी, भाऊ, वडिलासह दुचाकीवरून शेतात जात असताना सरपंच शेख रियाज, राजू बादशाह, शेख अजीज अहमद, फय्याज शब्बीर शेख, इम्रान इसाक, अफसर शब्बीर, शब्बीर बादशाह, जावेद बादशाह, आसेफ राजु, शाकेर अब्दुल, अलीम अजीज यांनी संगनमत करून रस्त्यात अडवून माजी सरपंचाला मदत का करता म्हणून या अकरा जणांनी काठ्या कुर्‍हाडी, लोखंडी गज व तलवारीने मारहाण केली असल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी उपरोक्त विद्यमान सरपंचासह 11 जणांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, प्रदीप एकसिंगे, गोरख कणसे, नुसरत शेख आदी करीत आहेत. सर्व जखमींवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत पोलिसांनी शेख राजू शामद व फिरोझ शामद या दोघांना अटक करून पैठणच्या न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.\nरांजनगाव (दांडगा) गावाच्या नावातच दांडगाई असून येथील ग्रामस्थ त्या नावाप्रमाणेच आडदांड वृतीने वागतात. या गावाची लोकसंख्या अडीच हजारांच्या आसपास असून दोन - चार कुटुंब वगळता सर्वजण एक दुसर्‍याचे नातेवाईक आहेत. शिक्षीत केवळ दहा टक्के असून सर्वांना पहाटे उठणे जोर-बैठका काढणे, दुध पिऊन मेवा खाणे व ताकत पाळून केवळ भांडणात जय मिळविण्याचाच परिपाठ दिला जातो. आजपावेतो या गावात अनेक भांडणे झाली. ती सर्व रक्तरंजीतच होती. पाचोडच्या पोलीस ठाण्यात 1957 पासून या गावाच्या भांडणाच्या नोंदी असून अनेक प्रकरणात त्यांना शिक्षा झाली तर काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले.\nविजेचा पत्ता नाही, म्हणे ७५ टक्के शाळा डिजिटल\nकरमाडच्या सहायक निरीक्षकासह जमादार जाळ्यात\nचोरट्यांनी बिअर-बार फोडून लाखांचा मुद्देमाल लांबवला\nऊस आंदोलनकर्त्या ४९ शेतकर्‍यांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल\nसासूरवाडीतूनच तरुणाचे दुचाकीवरून अपहरण\nलग्नासाठीचे दिड लाख घेऊन वधू पसार\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Mobilize-youth-to-remove-drought/", "date_download": "2018-11-21T00:08:26Z", "digest": "sha1:KENM2FHFEYQBYLOBR5JPQAXBUEH6QGFL", "length": 6553, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुष्काळ हटवण्यासाठी युवक एकवटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › दुष्काळ हटवण्यासाठी युवक एकवटले\nदुष्काळ हटवण्यासाठी युवक एकवटले\nपिंपोडे बुद्रुक : कमलाकर खराडे\nकोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील एक प्रमूख बाजारपेठ व राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून जशी पिंपोडे बुद्रुक गावाची ओळख आहे. तशीच पिढ्यानपिढ्या कायम दुष्काळी म्हणूनही हे गाव ओळखले जाते. आता मात्र आपल्या गावाला लागलेला हा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी गावातील युवक एकवटले असून पाणी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेऊन जलसंधारणाच्या कामाबरोबर मनसंधारणही करण्यात युवक गुंतले आहेत.\nगेल्या अनेक वर्षांपासून पिंपोडे बुद्रुक गावाबरोबर उत्तर कोरेगाव तालुक्यातील अनेक गावे दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करतात हा आजवरचा अनुभव आहे. मात्र, गेल्या 3-4 वर्षांत या दुष्काळी गावांमधील ग्रामस्थांना पाणी बचतीचे महत्त्व पटू लागले आहे. डोंगराकडेला असणार्‍या वाड्या-वस्त्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण होऊ लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जर छोटी-छोटी गावं स्वयंपूर्ण होत असतील तर आपण का नाही हे काम करू शकत या ध्येयाने युवक मंडळी जलसंधारण कामात पुढाकार घेऊ लागली आहेत.\nत्याचाच परिपाक म्हणून बिचुकले व अनपटवाडी या गावांनी लोकसहभागातून गेल्या वर्षी जलसंधारणाचे प्रचंड काम केले. या कामात ग्रामस्थांनी आणि प्रशासनाच्या बरोबरीने अनेक सेलिब्रिटींनी श्रमदान करून आपला सहभाग नोंदवला आहे.\nतालुक्यातील गावांनी केलेल्या या जलसंधारण कामाची पाहणी युवकांनी केली असून त्याच धर्तीवर आपण ही हे काम करू शकतो या आत्मविश्‍वासाच्या बळावर नुकतीच 7 पुरुष आणि 2 महिला अशी 9 जणांची टीम बिदाल (ता. माण) येथे जाऊन प्रशिक्षण घेऊन आली आहे. आता गावात बैठका घेऊन पाणी बचतीचे महत्त्व सांगण्याबरोबरच जनजागृती केली जात आहे.\nसध्या कामे करण्यास आवश्यक असणार्‍या वनविभागाच्या परवानग्या मिळवण्याचे काम सुरू आहे. गावाच्या पाणलोट क्षेत्राचा आराखडा बनवणे, माती परीक्षण करण्यासाठी मातीचे नमुने गोळा करणे, 21 हजार झाडे लावण्यासाठी बिया गोळा करणे ही कामे प्रगतीपथावर आहेत. गावात 1 हजार 100 शोष खड्डे काढण्याचा युवकांचा मानस असून त्याचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/hundred-percent-close-in-mohol-solapur/", "date_download": "2018-11-20T23:39:18Z", "digest": "sha1:JVPZIMPJWJMM2ANFVBL2CESCIE3G5URM", "length": 4900, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोहोळ बंदला उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मोहोळ बंदला उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद\nमोहोळ बंदला उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या धर्तीवर मोहोळ शहर व तालुक्यात शंभर टक्के बंद यशस्वी झाला. मोहोळ शहरात व्यापारी बांधवांनी स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवून मराठा आरक्षणास पाठिंबा दिला.\nमोहोळ तहसील कार्यालयाच्या समोर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन करुन भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होत्या.\nसारोळे, खवणी व पोखरापूर गावात आंदोलकांनी मोहोळ पंढरपूर मार्गावर टायर पेटवले तर, चिखली, हिवरे येथील आंदोलकांनी सोलापूर-पुणे महामार्ग रोखून धरला. याशिवाय पेनूर, पाटकूल, टाकळी सिकंदर, औंढी, सौंदणे, अंकोली, अनगर, लांबोटी, शेटफळ, देवडी, पापरी, आष्टी या गावांमध्ये देखील दुकाने व बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. मात्र, संपूर्ण तालुक्यात अत्यावश्यक सेवा सुरु होत्या तर, काही शिक्षण संस्थाना सुट्टी देण्यात आली होती.\nबंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नुतन पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनकांबळे, पोलिस उपनिरीक्षक मुजावर, पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://arranya.org/our-works/projects/save-water-now-it-will-save-you-later/", "date_download": "2018-11-20T23:22:07Z", "digest": "sha1:UGB3JCF5IDWIPV3YZKK6AVGCTKNZ5ZNS", "length": 7025, "nlines": 87, "source_domain": "arranya.org", "title": "Save Water Now , It Will Save You Later – Arranya Environment Organisation", "raw_content": "\n|| त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं ||\nपाणी यायचं बंद होईल..हे खरंच होऊ शकतं..\nपाच-सातशे वर्षांपूर्वी अकबर, शहाजहान ने काय केले आणि महम्मद गजनी ने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बास झाला..त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात Water Management हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे..\nतुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं Compulsion असायला हवं..\nआज इजरायेल सारख्या देशात आपल्या १० टक्के पाऊस पडतो तरीही तिथे नंदनवन फुलू शकतं..ह्याचं कारण म्हणजे त्यांचा Water Management हा अभ्यास इतका पक्का आहे, कि एकदा नळातून पडलेलं पाणी, हे जवळपास सात वेळा Recycle & Reuse होऊनच शेवटी जमिनीवर पडतं..हे आपण अमलात का आणू शकत नाही \nआपण स्वतःला ‘शेती प्रधान ‘देश म्हणवतो..आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाउस पडूनही, आपल्याकडे पाण्याचे दुर्भिक्ष आहे ही लाजिरवाणी गोष्ट नाही \nपाउस पडायला आज चार दिवस उशीर झाला तर सगळ्यांची ‘हवा टाईट’ होईल ही परिस्थिती येतेच कशी \nस्वतंत्र मिळून ७० वर्ष झाली तरीही आपल्याकडच्या पाइप-लाईन्स ह्या गळक्या किंवा फुटक्याच..एक पाईप लाइन फुटली तर लाखो लिटर पाणी, गटारात जातं आणि त्याचं कुणालाही वाईट वाटत नाही..एकाचाही जीव जळत नाही..\nजपान मध्ये पाणी कसं वाचवतात हे फोटो नुसते इथे शेअर करून भागणार आहे का\nते अमलात कोण आणणार\nइथे पाणी वाचवा हे ओरडायचं आणि दुसऱ्या दिवशी मात्र ३२ दात घासायला ३२ भांडी पाणी ओतायचं हे चालणार आहे का\nआज आपल्याला बटन दाबलं कि वीज मिळते, आणि नळ सोडला कि पाणी पडतं ह्याच वाईट आकलन होतंय असं मला आता वाटतं..\nगणेशोत्सव, नवरात्री-उत्सवात, कुठलेतरी पांचट विनोद मारणारे कलाकार बोलावण्यापेक्षा, किंवा कुठल्यातरी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यापेक्षा, ‘पाणी वर्षभर कसं वाचवता येईल ‘ह्यावर व्याख्यान देणारा एखादा वक्ता बोलवावा..\nसण-वार-उत्सव साजरा करताना सुद्धा पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल ह्याची खबरदारी प्रत्येक मंडळाने घ्यावी.\nप्रत्येक धर्माच्या लोकांनी, आपापल्या सणाला हे पाळायलाच हवं.\nगणपती असो कि बकरी-ईद, कुणीही ह्याला अपवाद असता कामा नये..\nशेवटी पाणी आणि वीज ही राष्ट्राची संपत्ती आहे..ती वाचवायलाच हवी..\nआज आपण मंगळावर पाणी आहे का हे शोधायला यान सोडतोय.. उद्या पृथ्वीवर कुठे पिण्यासाठी पाणी सापडतंय का हे शोधण्यासाठी यान सोडावं लागेल…..\nबघा विचार करा अणि कृतीतून दाखवा…..\nराजकीय गप्पा मारून कोणी पाणी नाही देत पाणी आपणच वाचवलं पाहिजे\nया वर्षी येणारा उन्हाळा सर्व लोकांना पाण्याची जाणीव करून देणारा असणारा आहे\nत्याकरिता आत्ताच पाणी वाचावा व जीवन जगवा…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/a-b-de-villiers-going-to-take-decision-of-retirement/", "date_download": "2018-11-20T23:50:46Z", "digest": "sha1:G5YE4EK3NNQ3HXIJMXRTEB7UCV4R6BR2", "length": 7175, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "या स्टार खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nया स्टार खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत\nऑगस्ट मध्ये करणार कारकिर्दीचा फैसला\nवेबटीम : टी-२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १९ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर कर्णधार एबी डीव्हिलियर्सने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. डीविलीयर्स आपल्या क्रिकेट कारकीर्दीच्या भवितव्याविषयी गंभीरपणे विचार करू लागला असून येत्या ऑगस्ट महिन्यात तो क्रिकेट कारकीर्दीविषयी निर्णय घेणार असल्याचे समजते आहे.\nनुकताच दक्षिण आफ्रिका संघाला इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतही २-१ असाच पराभव पत्करावा लागला . त्याशिवाय, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही दक्षिण आफ्रिकेला आपल्या लौकिकाप्रमाणे खेळ करता आला नाही .यात डीविलीयर्स ची कामगिरी देखील सामान्यच राहिली. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत बहुधा डीव्हिलियर्स खेळणार नाही. सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत त्याने दिले आहेत.\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/i-was-also-upset-by-the-increase-in-petrol-prices-pankaja-munde/", "date_download": "2018-11-21T00:18:21Z", "digest": "sha1:LMQ6LPBAITLAYM57TEYHIMH7B2DFYL2P", "length": 8177, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पेट्रोलचे भाव वाढल्याने मी सुद्धा अस्वस्थ ! -पंकजा मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपेट्रोलचे भाव वाढल्याने मी सुद्धा अस्वस्थ \nपुणे: आम्ही विरोधात असतानाही पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यावर अस्वस्थ वाटायचं. आजही भाव वाढल्यावर अस्वस्थ वाटत असल्याचं म्हणत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पेट्रोल दरवाढी वर चिंता व्यक्त केली आहे, तसेच पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः आग्रही असल्याचंही त्यांनी सांगितल. मोदी सरकारला सत्तेत येऊन ४ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने पुण्यात पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nमोदी सरकारच्या ४ वर्षपूर्ती निमित्त आज भाजपकडून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे, पंकजा मुंडे यांनी देखील पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत ४ वर्षाच्या कामगिरीचा पाढा वाचून दाखवला\nपंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मोदी सरकारला आज ४ वर्ष पूर्ण झाली आहेत, आजच्या दिवशीच ऐतिहासिक विजय मिळवत मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. स्वच्छ भारत मशीनमुळे महिलांना आरोग्याची हमी मिळाली आहे. गरिबांना बँकिंग व्यवस्थेत आणण्याचे काम जनधन योजनेद्वारे करण्यात आले. केवळ १२ रुपयांत विमा योजना सुरू करण्यात आली, डीबीटीमुळे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. पहिल्यांदा ५० टक्के नुकसान झाल्यावरच पीकविमा दिला जात होता, आज ३४ टक्के नुकसान झाले तरी लाभ मिळतो आहे.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B3", "date_download": "2018-11-20T23:36:51Z", "digest": "sha1:WUIHVTXC6OFGRITPQK3SUBO4WNHWC7O5", "length": 34853, "nlines": 297, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गंगाधर गाडगीळ - विकिपीडिया", "raw_content": "\nऑगस्ट २५, इ.स. १९२३\n१५ सप्टेंबर, २००८ (वय ८५)\nगंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते.\n६ अन्य ललित वाङ्मय\nमुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्युयूकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले.\nएमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली.\nलहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला.\nयानंतर ठरावीक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले.\nइ.स. १९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे इ.स. १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधील रायपूर येथे इ.स. १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ इ.स. १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते.\n'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसर्‍या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता.\nगंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे :\nउद्ध्वस्त विश्व (इ.स. १९५१)\nओले उन्ह (इ.स. १९५७)\nकडू आणि गोड (इ.स. १९४८)\nखरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४)\nजागृत देशाच्या ज्वलंत नवलकथा\nतलावातले चांदणे (इ.स. १९५४)\nनव्या वाटा (इ.स. १९५०)\nबंडू, जगू आणि खतरनाक अब्दुल्ला\nदुर्दम्य (खंड १: इ.स. १९७० आणि खंड २: इ.स. १९७१) : लोकमान्य टिळकांवरील कादंबरी\nमन्वंतर (न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या जीवनावरील कादंबरी)\nलिलीचे फूल (इ.स. १९५५)\nगोपुरांच्या प्रदेशात (इ.स. १९५२)\nचीन एक अपूर्व अनुभव (इ.स. १९९३)\nनायगाराचं नादब्रह्म (इ.स. १९९४)\nसाता समुद्रापलीकडे (इ.स. १९७९)\nआम्ही आपले थोर पुरुष होणार (बालनाट्य)\nज्योत्स्ना आणि ज्योती (इ.स. १९६४)\nबंडूकथा आणि फिरक्या (इ.स. १९७६)\nमुले चोर पकडतात (बालनाट्य)\nवेड्यांचा चौकोन (इ.स. १९५२)\nआजकालचे साहित्यिक (इ.स. १९८०)\nप्रा. गंगाधर गाडगीळ यांचे साहित्य (संपादक - प्रल्हाद वडेर)\nगंगाधर गाडगीळ : व्यक्ती आणि सृष्टी (संपादिका - प्रभा गणोरकर)\nखडक आणि पाणी (इ.स. १९६०)\nपाण्यावरची अक्षरे (इ.स. १९७९)\nसाहित्याचे मानदंड (इ.स. १९६२)\nअश्रूंचे झाले हिरे (बालसाहित्य)\nएका मुंगीचे महाभारत (आत्मचरित्र)\nएकेकीची कथा (संपादिका - प्रभा गणोरकर)\nगरुडाचा उतरला गर्व (बालसाहित्य)\nजगू आणि खतरनाक अब्दुल्ला\nनिवडक गंगाधर गाडगीळ (संपादिका - सुधा जोशी)\nबंडू-नानू आणि गुलाबी हत्ती\nबाबांचं कलिंगड आणि मुलीचा स्वेटर\nबुगडी माझी सांडली गं\nभरारी (विश्वनाथ नारायण मंडलिक यांचे चरित्र)\nमहाराष्ट्राचे प्रश्न : काही पाखंडी विचार (वैचारिक)\nमाकड झाले राजा (बालसाहित्य)\nमुंगीचं समाधान होतच नाही (बालसाहित्य)\nयक्षकन्या आणि राजपुत्र (बालवाङ्मय)\nवा रे वा नव्या फिरक्या\nसाता समुद्रापलीकडे (ललित लेख)\nस्नेहलता बंडूला अमेरिकेत नेते\nहसऱ्या कथा गंगाधर गाडगीळांच्या\nअध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, रायपूर, इ.स. १९८१\nइ.स. १९९६ चा साहित्य अकादमी पुरस्कार – 'एका मुंगीचे महाभारत'\nवासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीतर्फे मराठी साहित्यात प्रायोगिक व नावीन्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकाला इ.स.१९९४सालापासून दर तीन वर्षांनी, ’गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ दिला जातो. २०१२सालचा हा पुरस्कार राजीव नाईक यांना देण्यात आला.\n'साउथ एशियन लिटररी रेकॉर्डिंग प्रोजेक्ट'वरील गंगाधर गाडगिळांवरील पान\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. २००८ मधील मृत्यू\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nइ.स. १९२३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी २१:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-21T00:15:19Z", "digest": "sha1:WAM5HT3Z6U24IPOVJEQCA7GW6LT5NMQK", "length": 8578, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "तुम्हीसुद्धा “बोन चायना” ची भांडी वापरता का? चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय? मग हे प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे. – Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हीसुद्धा “बोन चायना” ची भांडी वापरता का चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय मग हे प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे.\nतुम्हीसुद्धा “बोन चायना” ची भांडी वापरता का चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय मग हे प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे.\nतुम्हीसुद्धा “बोन चायना” ची भांडी वापरता का चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय मग हे प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे.\nआजकाल प्रत्येक गृहिणीला आपल्या किचनमध्ये आकर्षक क्रॉकरी असावी असे वाटते. सफेद रंगाची सुंदर आणि आकर्षक डिझायनर क्रोकरीचे सेट्सचे सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. तांबे पितळ यासारख्या जुन्या पारंपरिक भांड्याप्रमाणे स्टीलची भांडी देखील लोप होतील की काय असे वाटू लागले आहे. कारण ह्या बोन चायना भांडयाचा मोह कुणालाही आवरता येणे अगदी अशक्यच.आता तर कुणाला भेटवस्तु म्हणून द्यावीशी वाटत असेल तर अशाच प्रकारच्या वस्तुंना प्राधान्य दिले जात आहे. परंतु हो, ह्या वस्तू कशापासून बनवल्या जातात हे जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, कारण नावाप्रमाणेच या वस्तू वास्तवीकतः जनावरांच्या हाडांपासूनच बनवल्या जातात.\nखरे तर इंग्रजांच्या काळात चिनी मातीच्या वस्तूंना भरपूर प्रमाणात मागणी होती. इंग्लंडमध्ये अशा वस्तूंचा मोह प्रत्येकालाच आकर्षित करत असे. परंतु चिनी मातीची भांडी महाग असल्याने तशाच प्रकारच्या पर्यायी भांड्यांचा शोध सुरू झाला. १७४८ साली इंग्लंड मधील टॉमस फ्राय नावाच्या व्यक्तीने जनावरांच्या हाडांच्या चुऱ्या पासून अशी भांडी बनविण्यास सुरुवात केली.\nस्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने त्याने बनवलेल्या या भांडयाला भरपूरप्रमाणात मागणी येऊ लागली. त्यामुळे त्याचा हा व्यवसाय वाढीस लागला. पर्यायाने जनावरांची कत्तल देखील वाढीस लागली. त्यामुळे मांस खाणाऱ्यांपेक्षा ही भांडी बांवण्यासाठीच जनावरे कत्तल खाण्यात जाऊ लागले. या जनावरांमध्ये गाई, म्हशी याचादेखील वापर करू लागले. म्हणूनच ही गोष्ट नक्कीच विचार करायला लावते. आपणच जर अशा वस्तूंचा त्याग केला तर निश्चितच काही प्राण्यांचा जीव नक्कीच आपण वाचवू शकू. या वस्तूला बाजारात अन्य पर्यायदेखील उपलब्ध आहेत.\nपण मग तुम्ही म्हणाल अशी भांडी ओळखायची कशी कारण चिनी मातीची भांडी आणि बोन चायनाची भांडी दिसायला अगदी सारखीच असतात. बोन चायनाची भांडी अर्धपारदर्शक असल्याने उजेडात धरली आणि पाठीमागील बाजूस आपला हात धरला की आपला हात अगदी स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे ती ओळखणे अगदी सोपे जाते.\nबोन चायनाची भांडी बनवण्यासाठी कत्तलखान्यातून जनावरांची हाडे गोळा केली जातात. हाडांवरील मांस काढून अशी हाडे जवळपास १०००℃ तापमानाला वाळवली जातात. पुन्हा या हाडांचा चुरा पाण्यात मिसळून लगदा तयार केला जातो. या लागद्याला भांड्यांचा आकार दिला जातो. त्यावर आकर्षक रंगरंगोटी करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देतात.\nमिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे\nकापड्यांवरील चिखलाचे,पानाचे, शाईचे, ऑईलचे डाग चुटकीसरशी घालवा ह्या सोप्या पद्धतीने.\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/letest-raksha-bandhan-festival-narendra-modi/", "date_download": "2018-11-21T00:32:59Z", "digest": "sha1:F43JFVJFI4Z2S4JGE6OIRHWXM64W7OSG", "length": 6982, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मेळघाटातील आदिवासी महिला बांधणार मोदींना बांबूची राखी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमेळघाटातील आदिवासी महिला बांधणार मोदींना बांबूची राखी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहित )\nटीम महाराष्ट्र देशा : मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित रक्षाबंधन सोहळ्याचे निमंत्रण या केंद्रास मिळाले आहे. या सोहळ्यात कोरकू महिला कारागिरांकडून पंतप्रधान बांबूची राखी बांधून घेणार आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिसादानंतर पहिल्यांदाच मेळघाटातील आदिवासी महिला त्यांना राखी बांधण्यासाठी देशाच्या राजधानीत पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे, बांबूपासून तयार केलेली पर्यावरणपूरक राखी बांधत असतानाच मेळघाटातील महिलांची कैफियत देखील त्या पंतप्रधानांसमोर मांडणार आहेत.\n‘देशासाठी झटलेल्या इतरांचे महत्त्व गांधी परिवाराचे महत्त्व वाढावे म्हणून कमी केले’\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-villagers-developing-village-with-unity-soundare-taluka-barshi/", "date_download": "2018-11-21T00:27:11Z", "digest": "sha1:V3IFFUON6GEXYZ6HINRIGRQLIX6OVICS", "length": 12482, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लोकसहभागातून सौंदरेला मिळतय ‘सौंदर्यपण’", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलोकसहभागातून सौंदरेला मिळतय ‘सौंदर्यपण’\nगावकारभारी एकत्र आल्याने गावाने धरली विकासाची कास\nविरेश आंधळकर : दहा – बारा वर्षापूर्वी गावात सतत छोट्या छोट्या कारणातून निर्माण होणारे वाद आणि त्यातून होणाऱ्या पोलीस केसेस यामुळे बार्शी तालुक्यातील सौंदरे हे गाव सतत तालुक्याच्या राजकारणात केंद्रभागी असायच. पुढे हळूहळू शिक्षण, शेती आणि इतर रोजगार धंद्यामुळे गावातील वाद कमी झाले . आता पुन्हा एकदा हेच गाव तालुका आणि जिल्ह्यामध्ये चर्चिल जात आहे. मात्र, आता कोणत्याही भांडणामुळे नाही. तर लोकसहभागातून साकारत असलेल्या विकासामुळे. साधारण दोन ते अडीच हजार लोकसंख्येच हे गाव आहे . गावामध्ये जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत मराठी माध्यम शाळा . तसेच कै. सौ शोभाताई सोपल माध्यमिक विद्यालय या शाळेत आठवी ते दहावी पर्यंत शिक्षणाची उत्तम सोय आहे. याच बरोबर आता सेमी इंग्रजी माध्यमाची महात्मा फुले प्राथमिक शाळादेखील सुरु झाल्याने शेतकरी कुटुंबातील मुलांना देखील दर्जेदार अस शिक्षण मिळत आहे. शिक्षणामध्ये प्रगती करत असतानाच कृषीक्षेत्रात हि येथील शेतकरी आज अग्रेसर बनले आहेत.. कांदा उत्पादनात तर नवनवीन विक्रम या गावाने घालून दिले आहेत. आज सौंदरेमधील अनेक युवक देश-परदेशात मोठ्या नौकऱ्यावर कार्यरत आहेत.\nया सर्व गोष्टी होत असताना गावाचा विकास कुठेतरी कासव गतीने चालत होता. मात्र, आता जनजागृतीमुळे नागरिकांचा गावाच्या विकासात लोकसहभाग वाढला आहे. एकेकाळी दुष्काळी गाव म्हणून सौंदरेला बघितल जायचं पण यंदा हि परिस्थिती थोडी वेगळी पहायला मिळत आहे कारण ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या योजने अंतर्गत २०१६ – १७ आणि १७ -१८ मध्ये ५० लाख रुपयांची नालाबल्डिंगची कामे करण्यात आली आहेत. तसेच राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेद्वारे गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या ओढ्यावर पाच ठिकाणी बंधारे बांधत पावसाळ्यात वाहून जाणार पाणी जागीच साठवण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे यंदा पहिल्या पावसातच या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवण झाली आहे. नागरिकांमधून ५ लाख ६० हजारांच्या लोक वर्गणीतून ओढ्याच रुंदीकरण देखील करण्यात आल आहे.\nपाण्याचा प्रश्न सुटत असताना सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न देखील या ठिकाणी गंभीर आहे. मात्र सध्या शासनाच्या विविध योजनामधून सार्वजनिक तसेच वयक्तीक शौचालयांची उभारणी अंतिम टप्यात आली आहे. झोपडपट्टीमुक्त होण्याकडे देखील सौंदरेची वाटचाल सुरु आहे. गावामधील युवक पुणे- मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्ये जाऊन स्थिरस्थावर झाले असतानाहि ‘प्रयास ‘ या व्हाटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून गावातील प्रत्येक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवत आहेत. लोकसह्भागा होण्यामध्ये या व्हाटसअॅप ग्रुपचा मोठा वाटा आहे.\nयंदा राज्य सरकारकडून राज्यभरात ४ कोटी वृक्ष लागवडीच उदिष्ट ठेवण्यात आल आहे . या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कृषी सप्ताहामध्ये दि ७ जुलै रोजी गावामध्ये विद्यार्थ्यांकडून जनजागृतीसाठी कृषी दिंडी काढण्यात आली . यामध्ये चिमुकल्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करत नागरिकांना वृक्ष लागवडीचा संदेश दिला. याच बरोबर गावामध्ये एक हजार वूक्षांची लागवड देखील करण्यात आली आहे.\nएकूणच शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना आणि नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद यामुळे आज खऱ्या अर्थाने सौदरेला ‘सौंदर्यपण’ मिळत असल्याच चित्र आहे.\nवृक्ष दिंडीतील एक मनमोहक दृश्य\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/vijaya-sugar-factory-owns-property-of-district-bank/", "date_download": "2018-11-21T00:38:23Z", "digest": "sha1:RH3GEIPEIBZDJDLAUDZOTDQFLPEAPIYQ", "length": 8813, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोहिते-पाटलांना दणका; विजय शुगर कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँकेकडेच!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोहिते-पाटलांना दणका; विजय शुगर कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँकेकडेच\nसोलापूर- विजय शुगर कारखान्याच्या बाबतीत सुरु असलेल्या वादात कारखान्याची मालमत्ता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडेच सुपूर्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या मुळे मोहिते-पाटलांना मोठा धक्का बसला आहे .कर्ज वसुलीसाठी बँकेने अनेक वेळा नोटिसा बजावून देखील कारखान्याच्या संचालकांनी गांभीर्याने न घेतल्याने कारखान्याची मालमत्ता बँकेकडे तारण असल्याने ‘सिक्युरिटायझेशन अॅक्ट’खाली त्याचा प्रतिकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला होता. त्यानंतर ‘सरफेसी’ कायद्यानुसार प्रत्यक्ष ताबा द्यावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला. त्यावर सुनावणी झाली. तब्बल अडीच वर्षांनी बँकेच्या बाजूने निकाल मिळाला.\nअकलूजच्या मोहिते-पाटील यांच्या ताब्यातील शिवरत्न उद्योग समूहाचा हा कारखाना आहे. त्याने जिल्हा बँकेकडून ११३ काेटी रुपयांचे कर्ज घेतले. २०१२ मध्ये त्याची उभारणी झाली. अवघे दोन गळीत हंगाम करून कारखाना बंद पडला . दरम्यान जिल्हा बँकेने दिलेले कर्ज ११३ कोटींवरून व्याजासह १८३ कोटींपर्यंत पोहोचले. कर्ज वसुलीसाठी बँकेने अनेक वेळा नोटिसा बजावून देखील कारखान्याच्या संचालकांनी गांभीर्याने न घेतल्याने कारखान्याची मालमत्ता बँकेकडे तारण असल्याने ‘सिक्युरिटायझेशन अॅक्ट’खाली त्याचा प्रतिकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला होता त्यानंतर ‘सरफेसी’ कायद्यानुसार प्रत्यक्ष ताबा द्यावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला. त्यावर सुनावणी झाली. तब्बल अडीच वर्षांनी बँकेच्या बाजूने निकाल मिळाला.\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/who-is-this-lady-in-photo-with-rahul-gandhi-rahul-gandhi-in-america/", "date_download": "2018-11-20T23:52:48Z", "digest": "sha1:K4BWSTXKOR5SZZB5J4R7WECMAXEAZPBN", "length": 7826, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोण आहे ती ? ट्विटरवर चर्चा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवेब टीम :सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी सध्या थोड्याश्या वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहेत . एका सुंदर तरुणीने राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर त्याच तरुणीने शेअर केला आहे. तिचं हे ट्विट चांगलच ट्रोल होऊ लागलं आहे . ट्विटर वर काहींनी राहुल गांधी यांना तिरकस टोमणे मारायला सुरुवात केली असून ही सुंदर तरुणी कोण याचा शोध नेटीझन्स घेवू लागले आहेत .\nनतालिया रामोस ही अमेरिकेत राहणारी स्पॅनिश-ऑस्ट्रेलियन वंशाची अभिनेत्री आहे. तिने हा फोटो शेअर केल्यानंतर ही आहे तरी कोण असा लोकांना प्रश्न पडायला लागला होता.राहुल गांधी यांनी विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांचे विचार या लोकांसमोर मांडले होते. यामध्ये या अभिनेत्रीचाही समावेश होता. तिने लगेच राहुल गांधींच्या उत्तम वाक्पटू आणि ज्ञान असलेल्या राहुल गांधी यांच्यासोबत अनेक देशातील विविध आणि उत्कृष्ट विचार असलेल्या मंडळींची भेट झाली. अशी उदारमतवादी माणसं एकत्र आली तरच आपण या विश्वाला सुंदर बनवू शकतो असं ट्विटवर लिहलं होतं.काहींनी तर या फोटोचा संबंध राहुल गांधी यांच्या लग्नाशी देखील जोडला आहे.\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/women-security-guard-forced-to-remove-clothes-to-check-copy/", "date_download": "2018-11-20T23:53:15Z", "digest": "sha1:JXWY3IH6EVYFO2KRP6TGRAECCMS5G7VL", "length": 8564, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संतापजनक: कॉपी तपासण्यासाठी मुलींचे कपडे उतरवले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंतापजनक: कॉपी तपासण्यासाठी मुलींचे कपडे उतरवले\nपुणे : बारावीच्या परिक्षेदरम्यान कॉपी लपवल्याच्या संशयाने काही विद्यार्थीनींना कपडे उतरवायला लावल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी स्कूलमधील हा प्रकार आहे.सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरु असून यादरम्यान कॉपी तपासण्यासाठी कपडे काढून झडती घेण्यात आली, असा आरोप दहावीच्या विद्यार्थिनींनी केला आहे. याप्रकरणी दोन महिला सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलोणी स्टेशन येथील गुरुकुल विद्यालय एमआयटी महाविद्यालयात २१, २६ आणि २८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास बारावीचे पेपर सुरू असताना वर्गाबाहेरील दोन महिला शिपायांनी पीडीत विद्यार्थीनींना कॉपी लपवल्याच्या संशयावरून तपासणीसाठी एका खोलीत नेले. तिथे कॉपी शोधण्यासाठी त्यांना कपडे उतरवण्यास सांगितले. या प्रकरणाची माहिती एका पीडित विद्यार्थीनीने शनिवारी (३ मार्च) तिच्या कुटुंबियांना देताच संतप्त पालकांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत या सर्व प्रकाराची तक्रार केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधीत महिला शिपायांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nज्या प्रकाराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला, तो तीन दिवसांपूर्वीचा प्रकार आहे. पर्यवेक्षकांच्या सांगण्यावरुनच तपासणी करण्यात आली, असं स्पष्टीकरण शाळेने दिलं आहे.\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-sarpanch-mahaparishad-cm-devendra-fadnavis-98046", "date_download": "2018-11-21T00:33:42Z", "digest": "sha1:7AGRDWBG3DTDNCRBUVYIIYBAEWD3K2T2", "length": 18595, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sarpanch mahaparishad cm devendra fadnavis #सरपंचमहापरिषद सरपंचांना अधिक प्रगल्भ बनवते: मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\n#सरपंचमहापरिषद सरपंचांना अधिक प्रगल्भ बनवते: मुख्यमंत्री\nगुरुवार, 15 फेब्रुवारी 2018\nआळंदी, पुणे - 'सकाळ अॅग्रोवन'च्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या परिषदेला प्रारंभ झाला आहे. राज्यातील निवडकएक हजार सरपंचांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता संपन्न झाले.\nदरम्यान, बुधवारी दुपारपासूनच महापरिषदेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील सरपंच दाखल व्हायला सुरवात झाली होती. या परिषदेसाठी आलेल्या सरपंचांनी ज्ञानोबारायांची आळंदी गजबजून गेली आहे. महिला सरपंचांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात महापरिषदेला बघायला मिळाली.\nआळंदी, पुणे - 'सकाळ अॅग्रोवन'च्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या परिषदेला प्रारंभ झाला आहे. राज्यातील निवडकएक हजार सरपंचांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता संपन्न झाले.\nदरम्यान, बुधवारी दुपारपासूनच महापरिषदेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील सरपंच दाखल व्हायला सुरवात झाली होती. या परिषदेसाठी आलेल्या सरपंचांनी ज्ञानोबारायांची आळंदी गजबजून गेली आहे. महिला सरपंचांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात महापरिषदेला बघायला मिळाली.\nमहापरिषदेत प्रथम ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे भाषण झाले. सरपंचांच्या कामाविषयी कौतूक करीत त्या म्हणाल्या, 'आम्ही मंत्रालयात सरपंच दरबार भरवतोय. ज्याला चांगला प्रतिसाद आहे. पहिल्यांदा 64 सरपंच उपस्थित दरबाराला उपस्थित होते. सरपंचांची थेट निवडणूक करण्यात येत आहे, हा सरकारचा निर्णय कौतुकास्पद आहे. तरुण सरपंचांची संख्या वाढली आहे.' तसेच सरपंचांना मानधनाचा प्रस्ताव तयार करत आहोत आणि लवकरच तो अंमलात आणला जाईल, असेही त्यांनी यावेळी घोषणा केली. मात्र 'सरकारच्या वित्त आयोगाची भूमिका महत्त्वाची या सर्व प्रक्रियेत महत्त्वाची' असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडून 90 टक्के निधी थेट सरपंच आणि गावच्या विकासासाठी सरकारकडून येतो, हे पंकजा मुंडे यावेळी नमूद करायला विसरल्या नाहीत. आपल्या भाषणात मुंडे यांनी केंद्राचे बजेट हे ग्रामीण विकास व शेतकरी हिताचे असल्याचे म्हणत हागणदारी मुक्त गाव, जलसंधारण, पानधन रस्ते, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, आवास योजना, घरकुल योजना आणि अस्मिता योजना यांचा आवर्जून उल्लेख केला.\nआळंदी, पुणे : सकाळ समुहा समवेत आम्ही राज्यातील २.५ लाख शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षण देणार आहोत , हा आमचा सर्वात मोठा उपक्रम आहे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस#सरपंचमहापरिषद #SirpanchMahaparishad @Dev_Fadnavis @Pankajamunde\nआळंदी, पुणे : गावाने जर ठरवले तर २०१९ पर्यंत गाव बेघर मुक्त करा. आम्ही याकरिता तुम्हाला मदत करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस#सरपंचमहापरिषद #SirpanchMahaparishad @Dev_Fadnavis @Pankajamunde\nआळंदी, पुणे : सौर उर्जेद्वारे १२ तास गावांना वीज पुरवठा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस#सरपंचमहापरिषद #SirpanchMahaparishad @Dev_Fadnavis @Pankajamunde\nआळंदी, पुणे : सकाळ माध्यम समुहाने सहभागी सरपंचाचे ग्रुप केल्यास, मी त्यांच्या बरोबर थेट संपर्क करुन, समस्या सोडवील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस#सरपंचमहापरिषद #SirpanchMahaparishad @Dev_Fadnavis @Pankajamunde\nआळंदी, पुणे : कर्जमाफी ऑनलाईन केल्यामुळे राज्याचे ११ हजार कोटी वाचले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस#सरपंचमहापरिषद #SirpanchMahaparishad @Dev_Fadnavis @Pankajamunde\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी संप्रदायाला प्रेरणा देण्याचं काम करणारे ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महारांजांची थोरवी व्यक्त करत त्यांच्या ग्रामविकासाबाबतच्या संकल्पनेचा उल्लेख केला. आज झालेल्या अॅग्रोवन सरपंच महापरिषदेसाठी सकाळ समुहाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, 'व्यवस्थेचा कणा व स्थिरावलेल्या व्यवस्थेचा पाया सरपंच आहे. गावाचा सर्वांगिण विकास हा मूलभूत सोयी, सामाजिक सेवा, आर्थिक सेवा यांवरच अवलंबून असतो. याविषयी नीट काम झालं नाही तर गावाचा स्वयंपूर्ण विकास होणार नाही. योजना सरकारची असेल तर ती सामान्यांपैकी कोणाचीच उरत नाही. त्यामुळे कोणतीही योजना ही सामान्यांसाठी बनायला हवी. ग्रामविकास आणि शेतीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. सोबतच जलसमृद्धी समजून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. गाव जलस्वयंपूर्ण होण्यासाठी, शेती सेंद्रीय कशी करता येईल याचा विचार व्हायला हवा.'\nमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, 'हरीत कंपोस्टची मागणी खुप आहे. गावाची स्वच्छता व कचऱ्याचे विलगीकरणाकडे विशेषत्त्वाने लक्षं देणे गरजेचे आहे. 'सोलर'ची नवीन योजना राज्य सरकार लवकरच घेऊन येत आहे. या योजनेनुसार अॅग्रीकल्चरचे पंम्प हे 'सोलर'वर चालतील.' तसेच 2019 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. एसीसीचं रजिस्ट्रेशन करण्याचे आव्हानही त्यांनी गरजूंना केले आहे. यासाठी केंद्र सरकारची वाट न पाहता राज्य सरकार निधी उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2019 पर्यंत 'बेघर मुक्त गाव' बनविण्यात सरपंचाची महत्त्वाची भूमिका राहील, असे ते म्हणाले.\nआरोग्य योजनेतंर्गत राज्य सरकारची मोफत सेवा उपलब्ध केली गेली आहे याचा आवर्जून उल्लेख मुख्यमंत्री महोद्यांनी केला. मोठ्या आजारांचे निदान व शस्त्रक्रियांसाठी सरकार निधी देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. रोजगाराविषयी बोलतांना ते म्हणाले, 'सकाळ' समुहासोबत मिळून सरकार अडीच लाख तरुणांना शेतीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी नोंदणी महत्त्वाची आहे. रोजगाराच्या संधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरपंचाची भूमिका भविष्यात महत्त्वाची राहील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathivangi-distaurangabad-agrowon-maharashtra-5588", "date_download": "2018-11-21T00:48:38Z", "digest": "sha1:OC4RDMXAI67KTUPEBOITPSWXNVMIE4TD", "length": 22888, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi,vangi dist.aurangabad, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रक्रिया उद्योगातून उभारली नवी बाजारपेठ\nप्रक्रिया उद्योगातून उभारली नवी बाजारपेठ\nप्रक्रिया उद्योगातून उभारली नवी बाजारपेठ\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nवांगी (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी सुशील शेळके यांनी परिसरातील हळद, भाजीपाल्याची उपलब्धता आणि बाजारपेठेत असलेली मागणी लक्षात घेऊन प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली. या उद्योगामुळे परिसरातील शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला, तसेच नवीन हळदीची नवीन बाजारपेठही तयार होत आहे.\nवांगी (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी सुशील शेळके यांनी परिसरातील हळद, भाजीपाल्याची उपलब्धता आणि बाजारपेठेत असलेली मागणी लक्षात घेऊन प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली. या उद्योगामुळे परिसरातील शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला, तसेच नवीन हळदीची नवीन बाजारपेठही तयार होत आहे.\nमराठवाडा विभागातील पिकांचा अभ्यास आणि बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन वांगी (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी सुशील शेळके यांनी दोन वर्षांपूर्वी हळद प्रक्रिया उद्योगास सुरवात केली. सुशील हे जैवतंत्रज्ञान विषयातील पदवीधर. त्यानंतर त्यांनी कृषी व्यापार व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर औरंगाबाद येथील एका नामांकित कंपनीत आठ वर्षे व्यवस्थापक पदावर नोकरी केली. परंतु घरच्या वडिलोपार्जित वीस एकर शेतीतील आंबा, डाळिंब, हळद पिकांचे व्यवस्थापन आणि स्वतःचा उद्योग उभारणीच्या स्वप्नामुळे त्यांनी नोकरी सोडली. याच दरम्यान त्यांनी सिल्लोड, फुलंब्री, कन्नड या तालुक्यांतील हळद पिकाचा अभ्यास केला. या भागात सेलम, कड्डाप्प्पा आणि कृष्णगिरी या हळदीचे वाढते क्षेत्र आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी २०१४ साली हळद प्रक्रिया उद्योगाची सुरवात केली.\nहळद प्रक्रिया उद्योगाला सुरवात\nप्रक्रिया उद्योगाबाबत सुशील शेळके म्हणाले की, मी औरंगाबाद-जळगाव महामार्गालगत बिल्डा मठपाटी येथे हळद प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली. प्रकल्पाला अलाहाबाद बँकेचे अर्थसाह्य मिळाले. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी कृषी विभागाची योजना तसेच अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या हळद प्रक्रिया तंत्राचा अभ्यास केला. पहिली दोन वर्षे पारंपरिक पद्धतीने हळदीवर प्रक्रिया केली. त्यानंतर मात्र आधुनिक यंत्रणा बसवली. त्यामुळे प्रक्रियेतील वेळ वाचला, गुणवत्तापूर्ण हळद पावडर तयार होऊ लागली. मी परिसरातील शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क करून प्रक्रियेसाठी हळदीचे कंद गोळा करण्यास सुरवात केली. सन २०१७ मध्ये तीस शेतकऱ्यांच्याकडून १०० टन हळद खरेदी करून सुकविलेले काप आणि पावडरीची निर्मिती केली. या शेतकऱ्यांना बाजारपेठेतील दरानुसार प्रति क्विंटल ९०० ते ११०० रुपये दर दिला. यंदाच्या वर्षी ३०० टन हळद खरेदी करण्याचे उद्दीष्ट आहे. परिसरातील दहा तरुणांना माझ्या प्रक्रिया उद्योगामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.\nअशी आहे प्रक्रिया यंत्रणा\nवॉशर : यंत्रणेमध्ये हळदीचे कंद धुतले जातात. यंत्रामधील ब्रशच्या सहाय्याने कंदावरील माती स्वच्छ केली जाते.\nकटर : धुतलेल्या कंदाचे ५ मि.मि. ते ८ मि.मि. काप केले जातात.\nरिॲक्टर : कनव्हेअर बेल्डच्या सहाय्याने रिॲक्टरमध्ये हळद कंदाचे काप आणले जातात. याठिकाणी ६५ अंश सेल्सिअस तापमानाला काप शिजवले जातात. एकावेळी अडीच टन कापावर प्रक्रिया होते.\nतेल काढणी युनिट : या ठिकाणी शिजवलेल्या कापातून तेल वेगळे केले जाते. सरासरी एक क्विंटल कापातून एक लिटर तेल मिळते. सध्या तेल उत्पादनाचे प्रयोग सुरू आहेत.\nड्रायर : कॅबिनेट ड्रायरमध्ये ६५ ते ७० अंश सेल्सिअस तापमानाला दहा तास काप वाळविले जातात. एकावेळी एक टन काप वाळविण्याची क्षमता आहे.\nपल्व्हरायझर : वाळलेले कापापासून पावडर तयार केली जाते. एका तासात १०० किलो पावडर तयार होते.\nपॅकिंग यंत्रणा : या ठिकाणी ३० किलो तसेच २०० ग्रॅम,५०० ग्रॅम पाऊच पॅकिंग केले जाते.\nरिॲक्टर ते पावडर या प्रक्रियेला पंधरा तास लागतात.\nपावडर तसेच हळद कंदाचे वाळलेले काप कुरकुमीन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना विक्री. सेलम जातीच्या वाललेल्या कापामध्ये ४.८८ टक्के कुरकुमीन.\nप्रकल्पातील यंत्रणेसाठी ८० लाखांचा खर्च. एकूण प्रकल्पाचा खर्च एक कोटी २० लाख. सात वर्षात कर्जफेडीचे नियोजन.\n‘शिवनेरी मसाले ब्रॅन्ड`ने उत्पादनांची विक्री\nसुशील शेळके यांनी प्रक्रिया प्रकल्पाला एस फोर फुड्स हे नाव दिले आहे. या प्रक्रिया उद्योगाचा परवानादेखील काढला आहे. हळद पावडरीची विक्री ‘शिवनेरी मसाले` या ब्रॅन्डने विक्री केली जाते. पहिल्या टप्यात औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत वितरण साखळी उभारली आहे. तसेच औरंगाबाद शहर आणि प्रकल्पाच्या ठिकाणी विक्री केंद्र आहे. गेल्यावर्षी २० टन सुकविलेले हळदीचे काप आणि एक टन हळद पावडरीची विक्री केली.\nफेब्रुवारी ते जून या कालावधीत हळदीवर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर जुलै ते डिसेंबर या कालावधीत परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून कोबी, बीट, गाजर, कडीपत्ता, कोथिंबीर, मेथीची खरेदी केली जाते. त्यापासून डिहायड्रेटेड भाजीपाला तयार करून हॉटेल व्यावसायिकांना विकला जातो. त्यामुळे वर्षभर प्रकल्प कार्यरत रहातो. सेंद्रिय पद्धतीने हळद उत्पादन करणाऱ्या शेतकरी गटाने प्रक्रियेसाठी संपर्क केला आहे.\nवाळविलेले हळद कंदाचे काप : ९२ ते १३० रुपये प्रति किलो.\nहळद पावडर : २८० रुपये प्रति किलो.\nडिहायड्रेटेड भाजीपाला : १२० ते २४० रुपये प्रति किलो\nफळबागेतील आंबा, डाळिंबाची स्टॉलवरून थेट ग्राहकांना विक्री.\nसंपर्क : सुशील शेळके ८०८७१४६६५४\n(लेख विभागीय माहिती कार्यालय, औरंगाबाद येथे कार्यरत आहेत)\nहळद जैवतंत्रज्ञान व्यापार यंत्र\nड्रायरमध्ये हळदकंद सुकविण्याची क्रिया\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-support-hard-work-her-aim-maharashtra-6309", "date_download": "2018-11-21T00:44:59Z", "digest": "sha1:C6QUSWJF25VPQWDBM4XTPNWIUKZ55ND7", "length": 17971, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Support of hard-work of her aim, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘तिच्या’ जिद्दीला परिश्रमाची जोड\n‘तिच्या’ जिद्दीला परिश्रमाची जोड\nगुरुवार, 8 मार्च 2018\nनगर ः आईवडिलांच्या घरची परिस्थिती जेमतेम आणि लग्नानंतर सासरची परिस्थितीही तशीच. मात्र माहेर आणि सासरकडून पाठबळ मिळालं. त्यांच्याच जोरावर तीन वर्ष औरंगाबादेत रिक्षा चालवून शिक्षण पूर्ण केले अन्‌ संघर्षाचे टप्पे पार करत यशस्वी मोटार मेकॅनिक होता आले. नगरमधील तारकपूर आगारात पुरुषाच्या बरोबरीने काम करणाऱ्या उच्चशिक्षित औरंगाबादची वर्षा गाढवे यांचा संघर्षमय प्रवास प्रत्येक तरुणीला ‘आदर्शवादी’ ठरणारा आहे.\nनगर ः आईवडिलांच्या घरची परिस्थिती जेमतेम आणि लग्नानंतर सासरची परिस्थितीही तशीच. मात्र माहेर आणि सासरकडून पाठबळ मिळालं. त्यांच्याच जोरावर तीन वर्ष औरंगाबादेत रिक्षा चालवून शिक्षण पूर्ण केले अन्‌ संघर्षाचे टप्पे पार करत यशस्वी मोटार मेकॅनिक होता आले. नगरमधील तारकपूर आगारात पुरुषाच्या बरोबरीने काम करणाऱ्या उच्चशिक्षित औरंगाबादची वर्षा गाढवे यांचा संघर्षमय प्रवास प्रत्येक तरुणीला ‘आदर्शवादी’ ठरणारा आहे.\nमहिला आता ‘चूल आणि मूल’ एवढ्यावर मर्यादित न राहता वेगवेगळ्या क्षेत्रांत यशस्वी झाल्या आहेत. पूर्णा (जि. परभणी) हे माहेर असलेल्या आणि औरंगाबाद सासर असलेल्या वर्षा संतोष गाढवे यांचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे. वर्षाला दोन भाऊ असून भाऊ रिक्षा चालवतो, तर दुसरा आयटीआयचे शिक्षण घेत आहे. आई-वडील मोलमजुरी करतात. कधी वडीलही रिक्षा चालवतात. वर्षा बारावीला विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर आदर्श शिक्षिका होण्याच्या आशेने ‘डीटीएड’चे शिक्षण पूर्ण केले. काही दिवस एका खाजगी शाळेत नोकरी केली, मात्र पुरेसे वेतन मिळत नसल्याने ती नोकरी सोडली.\nमार्च २०१२ मध्ये लग्न होऊन वर्षा औरंगाबादकर झाल्या. सासरची परिस्थितीही जेमतेमच. पती संतोष गाढवे औरंगाबादला आर्मी रिपोर्टिंग कार्यालयात कार्यरत आहेत. सासरे ब्रह्मदेव गाढवे हेही रिक्षा चालवतात. सुनेची शिक्षणाची धडपड पाहून ब्रह्मदेव गाढवे यांनी वर्षा यांना आटीआयमध्ये ‘इलेक्‍ट्रिक मेकॅनिक’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन दिला. वर्षा यांनी स्वतः काम करून शिक्षणाचा खर्च भागवावा, अशी घरच्या मंडळींची इच्छा. वर्षा यांनी मग सासऱ्यांकडून रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि इलेक्‍ट्रिक मेकॅनिक हा अभ्यासक्रम पूर्ण करतानाच औरंगाबादमध्ये तब्बल तीन वर्ष रिक्षाचालक म्हणून काम केले. दरम्यानच्या काळात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएची पदवीही घेतली अन्‌ पदवीधर झाल्या.\nआयटीआय चा ‘इलेक्‍ट्रिक मेकॅनिक’ अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर औरंगाबाद ‘एमआयडीसी’त एका कंपनीत वर्षभर ॲप्रेनटीशिप (प्रशिक्षण) केली. वर्षा आता नगरला तारकपूर आगारात चार महिन्यांपासून मोटार मेकॅनिक म्हणून काम करत आहेत.\nमुळात एसटीच्या वर्कशॉपमध्ये आतापर्यंत फक्त पुरुषच एसटी दुरुस्त करताना दिसायचे. आता नगरमध्ये वर्षा पुरुषांच्या बरोबरीने एसटीच्या दुरुस्तीचे काम करताना नजरेस पडतात.\nविशेष म्हणजे इलेक्‍ट्रिक मेकॅनिक हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असताना वर्षा यशस्वीपणे ‘मोटार मेकॅनिक’चे काम करत आहेत. ‘‘वर्षानुवर्ष अनुभव असलेले येथील जुने-जानते मोटार मेकॅनिक सहकार्य करतात. पुरुषांच्या बरोबरीने काम करताना चार महिन्यांत वर्षा यांची कामाबाबत कोणतीच तक्रार नाही,’’ असे आगारप्रमुख अविनाश कल्हापुरे यांनी सांगितले.\nनगर रिक्षा शिक्षण औरंगाबाद वेतन चालक यशवंतराव चव्हाण एसटी\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/bhimakoregaon-pune-police-got-imp-infonew-302842.html", "date_download": "2018-11-20T23:44:16Z", "digest": "sha1:3RBDNQSSVDXKXLON3BIRZFYTUL3TUMIA", "length": 8741, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - #BhimaKoregaon देशभरांमधल्या छाप्यात खळबळजनक माहिती, लवकरच होणार मोठा खुलासा?–News18 Lokmat", "raw_content": "\n#BhimaKoregaon देशभरांमधल्या छाप्यात खळबळजनक माहिती, लवकरच होणार मोठा खुलासा\nपोलीसांना अनेक धागेदोरे मिळाले असून जे साहित्य जप्त करण्यात आलं त्यातूनही अनेक आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या आहेत. भीमा कोरेगावशिवाय इतर कुठल्या गोष्टींमध्ये त्यांचा समावेश आढळल्याने पोलीसांची चिंता वाढली आहे.\nविनया देशपांडे, मुंबई,ता. 28 ऑगस्ट : भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांनी आज देशातल्या अनेक शहरांमध्ये माओवादी समर्थकांवर छापे घातले. या छाप्यातून भीमा कोरेगाव प्रकरणातला त्यांचा संबंध स्पष्ट झाला असला तरी इतर अनेक प्रकरणांमध्येही खळबळजनक माहिती आणि धागेदोरे पोलिसांना मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पोलीस लवकरच याबाबत खुलासा करणार आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणी दंगलीचं माओवादी कनेक्शन शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी आज मुंबई, ठाणे आणि हैदराबादमध्ये ठिकठिकाणी छापे घालून माओवादी विचारवंतांना अटक केलीय. यात विद्रोही कवी वरवर राव, अरुण परेरा, गौतम नावलाखा, वर्णन गोंसलविस आणि सुधा भारद्वाज यांचा समावेश होता. यांच्या चौकशीतून पोलीसांना अनेक धागेदोरे मिळाले असून जे साहित्य जप्त करण्यात आलं त्यातूनही अनेक आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या आहेत. भीमा कोरेगावशिवाय इतर कुठल्या गोष्टींमध्ये त्यांचा समावेश आढळल्याने पोलीसांची चिंता वाढली आहे.माओवादी समर्थक विचारवंत आणि विद्रोही कवी वरवर राव यांना पुणे पोलीसांनी अटक केलीय. पोलिसांच्या एका विशेष पथकाने राव यांच्या हैदराबादमधल्या घरी छापा टाकून ताब्यात घेतलं. राव यांना नामपल्लीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पुण्याला आणण्यात येणार आहे. या कारवाईनंतर मानवी हक्क समर्थकांनी राव यांच्या घरासमोर येऊन कारवाईला विरोध केला. राव हे माओवादी समर्थक विचारवंत समजले जातात. आंध्रप्रदेशात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या आधीही त्यांच्यावर माओवादी समर्थक असल्याचे अनेकदा आरोप झाले होते आणि प्रचंड टीकाही झाली होती.अनेक प्रकरणात त्यांनी माओवादी आणि सरकार दरम्यान मध्यस्तीही केली होती. दरम्यान, एल्गार परिषदेच्या आयोजनातील माओवाद्यांच्या सहभागाच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आले यावरुन पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. हैदराबाद, मुंबई, दिल्ली, हरियाणा, रांची या शहरांमध्ये हे छापासत्रं सुरू आहेय.\nभीमा-कोरेगावमध्ये 1 जानेवारीला किरकोळ वादातून दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली होती. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झालं.भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये हा वाद उफाळला होता.सणसवाडीत हा वाद शिगेला पोहचला होता. तिथे अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले होते.VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/video-asian-games-2018-neeraj-chopra-won-gold-medal-india-302692.html", "date_download": "2018-11-20T23:47:11Z", "digest": "sha1:EFIQ2MEJWZO5U6VVCKBRZVDM3NIUUSCY", "length": 3914, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : Asian Games 2018 सुवर्णपदक अटलजींना समर्पित : नीरज चोपडा–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : Asian Games 2018 सुवर्णपदक अटलजींना समर्पित : नीरज चोपडा\nजकार्ता (इंडोनेशिया) : भालाफेकीत नीरज चोपडाने सुवर्णपदक जिंकत भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला. भारताचं हे 8 वं सुर्वणपदक आहे. अतिशय दमदार खेळी करत नीरजनं आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि त्यात त्याला यशही मिळालं. सुवर्णपदक हे कठीण परिश्रमाचं फळ असल्याची प्रतिक्रीया नीरजने न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली. स्पर्धा संपल्यानंतर त्यांच्याशी बातचित केलीय आमचे विशेष प्रतिनिधी संजय दुधाने यांनी\nजकार्ता (इंडोनेशिया) : भालाफेकीत नीरज चोपडाने सुवर्णपदक जिंकत भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला. भारताचं हे 8 वं सुर्वणपदक आहे. अतिशय दमदार खेळी करत नीरजनं आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि त्यात त्याला यशही मिळालं. सुवर्णपदक हे कठीण परिश्रमाचं फळ असून हे सुवर्णपदक माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांना समर्पित केरत असल्याची प्रतिक्रीया नीरजने न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली. स्पर्धा संपल्यानंतर त्यांच्याशी बातचित केलीय आमचे विशेष प्रतिनिधी संजय दुधाने यांनी\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nashik-commissioner-commented-on-no-confidence-motion-bjp-302592.html", "date_download": "2018-11-20T23:54:40Z", "digest": "sha1:BTWHOYROF3YLHIGATMZUT7I4D6SYYPVM", "length": 16820, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अविश्वास प्रस्तावाला मी सामोरे जाईन, पण मला पाहिजे बोलण्याची संधी - तुकाराम मुंढे", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nअविश्वास प्रस्तावाला मी सामोरे जाईन, पण मला पाहिजे बोलण्याची संधी - तुकाराम मुंढे\nनाशिक पालिकेत नगरसेवक विरुद्ध आयुक्त अशा पेटलेल्या संघर्षात पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे.\nनाशिक, 27 ऑगस्ट : नाशिक पालिकेत नगरसेवक विरुद्ध आयुक्त अशा पेटलेल्या संघर्षात पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे. अवास्तव करवाढ केल्यामुळे नाशिकच्या सर्वपक्षीय नेत्यांनी तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर आता माघार घेत ही करवाढ पुन्हा कमी करण्यात आली आहे. 3 पैशांवरून 40 पैसे करवाढ करण्यात आली होती ती आता पुन्हा कमी करत 40 पैसे वाढ रद्द करण्यात आली आहे.\nदरम्यान, मी कायद्याचा सेवक आहे, मी हुकूमशहा नाही आहे. मी कधीही सभागृहाचा अवमान केला नाही. मात्र, महासभेत मला दोन वेळा बोलूच दिलं नाही हा माझा अपमान आहे असं तुकाराम मुंढे म्हणाले आहेत. माझ्याविरोधात लोकांना मिसगाईड केलं जात आहे. घरपट्टी 3000 वरून 23 हजार केली, हा आरोप खोटा आहे. ती नोटीस थकबाकीदार फ्लॅटधारकाची होती. त्यामुळे माझ्या विरोधात लोकांना चुकीचं सांगितलं जात असल्याचा आरोपा तुकाराम मुंढे यांनी केला आहे. अविश्वास प्रस्तावावर 31 ऑगस्टला होणाऱ्या विशेष महासभेसाठी मी तयार आहे. अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यासाठी माझी तयारी आहे फक्त मला बोलण्याची संधी दिली पाहिजे असं तुकाराम मुंढे म्हणाले आहेत.\nनाशिकमध्ये भाजप विरुद्ध आयुक्त, तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल\nमाझ्याविरोधातल्या अविश्वास प्रस्तावाला मी सामोरं जाईन असं प्रखरपणे म्हणत मला बोलण्याची संधी पाहिजे असा मुद्दाही ठामपणे तुकाराम मुंढे यांनी मांडला आहे. अखेर रेटेबल व्हॅल्यू ठरवणं हा आयुक्तांचा अधिकार आहे. पण या करवाढीत दुरुस्ती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.\nपण जर विकास हवा आहे तर पैसादेखील हवा आहे असंही तुकाराम मुंढे म्हणाले आहे. मला दोन वेळा सभागृहात बोलू दिलं नाही, माझं बोलणं ऐकून न घेता माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडणं म्हणजे माझा अपमान असल्याचंही ते म्हणाले आहेत.\nदरम्यान, नाशिक पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपच्या सभागृह नेत्यांनी नगरसचिवांना यासंबंधी पत्र दिलं आहे. आयुक्त हेकेखोर, मनमानी आणि हुकूमशाही पध्दतीनं काम करीत असल्याचा आरोप तुकाराम मुंडे यांच्यावर करण्यात आला आहे. या अविश्वास प्रस्तावाची प्रत ही नाशिक महापौर रंजना भानसी यांच्याकडेही देण्यात आली आहे.\nयासंबंधी तयार करण्यात आलेल्या पत्रकावर उपमहापौर, स्थायी समिती सभापतींसह स्थायीच्या 15 सदस्यांची स्वाक्षरी करण्यात आली आहे. भाजपसोबत सर्वपक्षीय नगरसेवक आयुक्तांच्या विरोधात आहे. त्यामुळे यासगळ्यावर बैठक बोलावणार आहे. या या बैठकीत, विशेष महासभा बोलावण्याचा निर्णय घेणार असल्याचंही रंजना भानसी म्हणाल्या आहेत.\nPHOTOS : लॅक्मे फॅशन वीकमध्ये आयोजकांनी केली हेमामालिनींची बोलती बंद\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sulochana-didi/", "date_download": "2018-11-20T23:38:46Z", "digest": "sha1:BKBCWJL7FEOL7WGASFG3EXG7WODVL6HR", "length": 9377, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sulochana Didi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'आणि काशीनाथ घाणेकर' सिनेमात सुलोचनादीदींची भूमिका साकारतेय. या सिनेमात कलाकारांनीच दिग्गज कलाकार उभे केलेत. जुनं युग जिवंत केलंय. या सगळ्या प्रवासाबद्दल सांगतेय स्वत: सोनाली-\nEXCLUSIVE : '...म्हणून सुलोचना दीदी साकारणं अवघड'\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.m4marathi.net/forum/kokan-(beauty-of-maharashtra)/t6581/?action=printpage", "date_download": "2018-11-20T23:38:54Z", "digest": "sha1:OBKJTYN3IU2VAWW2JBYMT3POHGOUYNRF", "length": 1486, "nlines": 17, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "Print Page - कोकण", "raw_content": "\nप्रूथ्वीवरचो स्वर्ग म्हणजे आमचो कोकण,\nजेवणात हेंच्या आसता भात आणि वरण\nकोकणातली माणसा फक्त मालवणी बोलतत,\nभांडण तंटो न करता सगळ्यांका आपलासा करून घेतत\nधोंडे मारून आंबे पाडण्यात किती मजा आसता,\nही मजा फक्त कोकणातच भेटता\nकोकणी माणूस आपलो साधोभोळो वागता,\nवेळप्रसंगी चार गाळी घालून सगळ्यांका जाग्यार हाडता॥४॥\nकोकणात आमच्या आसत नारळी पोफळीच्या बागा,\nकोकण आसा तुमचो एकदा तरी येवन बघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/rotor-rotated-one-acre-cabbage-crop/", "date_download": "2018-11-21T00:59:40Z", "digest": "sha1:63ROCVW34ODLHMYOASZVIEPJU4YZLWXB", "length": 26827, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rotor Rotated On One Acre Cabbage Crop | एक एकर कोबी पिकावर फिरविला रोटर | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nएक एकर कोबी पिकावर फिरविला रोटर\nएक एकर कोबी पिकावर फिरविला रोटर | Lokmat.com\nएक एकर कोबी पिकावर फिरविला रोटर\nपुरेसा पाऊस नाही, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव असल्याने ोगवडीचा खर्चही निघत नसल्याच्या निराशेतून बागलाण तालुक्यातील तळवाडे येथील शेतकऱ्याने एक एकर कोबी पिकावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर फिरविला.\nएक एकर कोबी पिकावर फिरविला रोटर\nसध्या सर्वत्र पाऊस नाही व पिकांची अवस्था बिकट आहे व हातात येणारे पिके वाया गेल्यात जमा आहेत. त्यातच जेमतेम पाण्यावर घेतलेल्या टोमॅटो, कांदा, कोबी , कोथिंबिर, मेथी, मिरची यासारख्या प्रमुख भाजीपाला शेतमालाला कवडीमोल बाजार भाव मिळत असल्यामुळे शेतकºयाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. शेतीच्या उत्पन्नावर मुलांचे लग्न, शिक्षण, आजारपण इतर सर्व जबाबदारी अवलंबुन आहे त्यातच मुलीचे लग्न व कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरीवर्ग सापडला आहे\nपावसाअभावी पिके वाळू लागले असून वाढही खुंटली आहे. हातात येणारे पिक वाया गेले आहे. अपेक्षेने साठवलेला कांदा चाळीत सडत आहे. कोबी पिकावर खर्चही सुटत नसल्याने तळवाडे येथील देविदास पवार या शेतकºयाने ट्रॅक्टरच्या साहाय्याने एक एकर कोबी पिकावर रोटर फिरविला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित शेतकरी धडकले लघू पाटबंधारे कार्यालयावर\nसिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा ठराव\nमुगाच्या राशी झाल्या; भाव घसरले... हमीभाव अजूनही अधांतरी\nवाळु चोरीला मदत करणाºया सोलापूर जिल्ह्यातील २६ शेतकºयांच्या उताºयावर चार कोटींचा बोजा\nजळगावात वांग्याचे दर वाढले\nमाल डागी असल्याने लासलगावात मुगाच्या दरात चढ-उतार\nशासनाच्या लेखी मालेगाव जिल्हा\nनुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nअखेर एअर डेक्कनची विमानसेवा रद्द\nकार्तिक पौर्णिमेनिमित्त महोत्सवाचे आयोजन\nबेकायदेशीर ठरलेच नाही तर नियमितीकरण करणार कसे\nपाणीटंचाईबाबत जिल्हा परिषद संवेदनशील\nमराठा आरक्षणदीप- वीरनेहा धुपियाछत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकोरेगाव-भीमा हिंसाचारवर्धा स्फोटआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपकार्तिक आर्यनगुन्हा अन्वेषण विभाग\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nकल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं\nभारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर\nभारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nभाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nएक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\nलहानग्यांना हसवणारा मिकी माऊस झाला 90 वर्षांचा\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/expert-advice-for-career-1713220/", "date_download": "2018-11-21T00:04:27Z", "digest": "sha1:FRKEQVPTOVT4LCLUV7ME5HO3I5Z3M2VC", "length": 16995, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Expert advice for career | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nतुझ्या दहावीच्या सायन्स व गणित मार्काचा तसेच बारावीच्या फिजिक्स व गणिताच्या मार्काचा उल्लेख नाही.\n* माझी बारावी झाली आहे. बी.एस्सी.आय.टी.ला स्कोप आहे काय त्यात करिअर करणे चांगले ठरू शकेल का त्यात करिअर करणे चांगले ठरू शकेल का\nतुझ्या दहावीच्या सायन्स व गणित मार्काचा तसेच बारावीच्या फिजिक्स व गणिताच्या मार्काचा उल्लेख नाही. तो असता तर माझ्या उत्तराला अर्थ राहिला असता. बारावी फिजिक्स व गणित यात तुला साठच्या पुढे मार्क असतील तरच आय.टी.चा विचार करावा. अन्यथा सामान्य मार्कानी, ए.टी.के.टी. घेत पास झालेल्या बी.एस्सी. आय.टी.ला स्कोप सोडाच, पण नोकरीही मिळणे कठीण राहील.\nआपली ही अवस्था अतिकॉम्प्युटर प्रेमाने झाली आहे काय, याचे आत्मपरीक्षण सर्वात महत्त्वाचे ठरेल. हा उल्लेख हजारो विद्यार्थ्यांसाठी आहे एवढेच.\n* मी बेसबॉल खेळतो. माझी बारावी सायन्सची परीक्षा झाली आहे. प्रोफेशनल बेसबॉल खेळाडू म्हणून भारतात व यू.एस.मध्ये काय संधी आहेत प्लीज मला मराठीत उत्तर द्यावे. – स्वप्निल चव्हाण\nप्रोफेशनल बेसबॉल खेळाडू म्हणून भारतात खूप कमी संधी आहेत. कारण हा खेळ इथे आवडता व लोकांमध्ये रुजलेला नाही. ‘प्लीज मला मराठीत उत्तर द्यावे’ हे तू आवर्जून लिहिले आहेस आणि अमेरिकेत जाण्याचे, तिथे खेळण्याचे स्वप्न पाहात आहेस. या दोन्हीमधील विरोध लक्षात घे. खेळताना भारतातच पदवी घे. शक्य झाल्यास ती इंजिनीअरिंगची असावी. नंतर मास्टर्सला शिकायला जाता आले तर तिकडे खेळू शकशील. अमेरिकन बेसबॉल प्रोफेशनल खेळाडू व त्यांच्या क्षमता या सहसा ऑलिम्पिक दर्जाच्या अ‍ॅथलेटिक्समधील खेळाडूंच्या जवळपास जाणाऱ्या असतात. तिथपर्यंत पोचायला अजून तुझे वय व क्षमता वाढवायच्या आहेत.\n* मी बी.एस्सी. फॉरेन्सिक सायन्सच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला पुरातत्त्व शास्त्र शिकण्याची इच्छा आहे. त्यातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविकेचे शिक्षण घेता येईल काय\nपुरातत्त्वशास्त्र शिकण्याची इच्छा आहे म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर शोधायला तुझ्याकडे अजून दोन वर्षे आहेत. मानव्य विद्या किंवा ह्य़ुमॅनिटीजमधून पुरातत्त्व शास्त्राचा पाया सुरू होतो. तो तुझ्याकडे नाही म्हणून हा प्रश्न तुला स्वत:लाच विचारावा लागेल. पुरातत्त्व शास्त्रातील विविध अभ्यासक्रम पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. प्रथम फॉरेन्सिक सायन्समध्ये डििस्टक्शन मिळवणे हे उद्दिष्ट ठेवावेस. पुरातन गोष्टींमधून नेमका अर्थ शोधणे यासाठीचा दृष्टिकोन अर्थातच फॉरेन्सिक सायन्समधूनही तयार होऊ शकतो. सध्या तुझ्यासाठी एवढेच पुरे आहे.\n* मी यंदा पी.सी.एम.मधून बारावी सायन्स पूर्ण केले. आयसरची परीक्षा मी दिलेली नाही. नॅनो सायन्स किंवा नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये मला शिकायचे आहे. कोणते कोर्स आहेत\nप्रथम बी.एस्सी. फिजिक्स, नंतर एम.एस्सी. तेही डििस्टक्शन मिळवून. त्यानंतर खऱ्या अर्थाने नॅनो टेक्नॉलॉजी सुरू होते. त्यातील प्रगती डॉक्टरेट करताना होत जाते. कोर्स कोणता, या भ्रमातून बाहेर यावेस. पदवी किंवा पदव्युत्तर पातळीवर त्याची तोंडओळख करून देणारी महाविद्यालये आहेत. तुला राजरस्ता सांगत आहे. मात्र हा राजरस्ता आजपासून बारा वर्षांच्या खडतर तपश्चर्येचा आहे. त्यामध्ये शॉर्टकट नाही, हे लक्षात घे.\n* मी बारावी सायन्सला आहे. मला व्यावसायिक गेमर व्हायचे आहे. गेिमगमध्ये काम करण्यासाठी काय करावे\nबारावी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री व गणित आहे. कॉम्प्युटर व गेमिंग नाही. बारावीमध्ये किमान सत्तर टक्के हे तुझे सध्याचे एकमेव ध्येय राहील. अ‍ॅनिमेशन व गेमिंग शिकवणाऱ्या खासगी संस्था अनेक आहेत. तसेच त्यातच पदवी देणाऱ्या संस्था गेल्या काही वर्षांत सुरू झाल्या आहेत. प्रत्येकाची प्रवेश परीक्षा असते. ती पास झाल्यास किमान दहा ते पन्नास लाख रुपयांची फी भरून गेिमगमधील पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. अन्यथा इंजिनीअरिंग किंवा सायन्समधील पदवी घेऊन गेमिंगसाठीच्या तांत्रिक बाबीत म्हणजे टेस्टिंग, स्पेशल इफेक्ट्स इ. मध्ये शिरकाव करून घेणे शक्य असते. गेमिंग व कॉम्प्युटरचा ध्यास घेतलेली मोबाइलवर गेम्स खेळणारी मुले-मुली इयत्ता बारावी सायन्समध्ये ‘निक्काल’ घेऊन अनेकदा माझ्यासमोर येतात. म्हणून सुरुवातीचे ध्येय नीट लक्षात घ्यावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/author/dhanajaykul/", "date_download": "2018-11-21T00:39:57Z", "digest": "sha1:CYJTASXGSKSNU5WZNKK2EYWBKCCBBNPK", "length": 4140, "nlines": 93, "source_domain": "bigul.co.in", "title": "धनंजय कुलकर्णी – बिगुल", "raw_content": "\nकभी खुद पे कभी हालात पे रोना आया\nप्रतिभावान संगीतकार जयदेव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Zp-sthayi-Samiti-Meeting-aurangabad/", "date_download": "2018-11-21T00:13:44Z", "digest": "sha1:KAQWEU2NYTUGSNMAA5ORS2QLXTSZ5P3S", "length": 5629, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ’तोंड उघडले तर अडचणी वाढतील’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › ’तोंड उघडले तर अडचणी वाढतील’\n’तोंड उघडले तर अडचणी वाढतील’\nशेतकर्‍यांच्या अधिग्रहित विहिरींची बिले निघालेली नसताना सीईओ आर्दड यांनी टँकर ठेकेदारांची बिले मंजूर करण्यात एवढा रस का घेतला, याबाबत आर्थिक देवाणघेवाण झाली, असा स्पष्ट आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करून संचिकेचा प्रवास कसा झाला याचे सविस्तर स्पष्टीकरण द्या असे सदस्यांनी कॅफो जे. बी. चव्हाण यांना म्हटले. त्यावर सर्वच गोष्टी बोलायच्या नसतात. मी तोंड उघडले तर सर्वांच्याच अडचणी वाढतील असे मार्मिक उत्तर देऊन प्रशासनात म्हणावे तेवढे आलबेल नसल्याचे कॅफो चव्हाण यांनी स्पष्ट संकेत दिले.\nएमआरईजीएस व पाणीटंचाईवर शुक्रवारी (दि. 2) जिल्हा परिषदेची विशेष स्थायी समिती बैठक पार पडली. यावेळी जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, बांधकाम सभापती विलासबापू भुमरे, यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते. सुरुवातीलाच अविनाश गलांडे, किशोर बलांडे, किशोर पवार, रमेश बोरनारे, रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे आदींनी प्रशासनाची अक्षरशः कोंडी केली. या सर्वपक्षीय सदस्यांनी सुरुवातीपासूनच सीइओ आर्दड यांना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी गाजलेले टँकर ठेकेदारांच्या बिलांची संचिकेवर या बैठकीतही वादळी चर्चा झाली. सीईओंनी यात आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला. आलेल्या निधीपैकी प्रथम शेतकर्‍यांच्या अधिग्रहित विहिरींची बिले देण्याचा ठराव असताना प्रथम टँकर ठेकेदारांची बिले कशी मंजूर झाली, असे म्हणून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सदर संचिकेचा प्रवास कसा झाला हे मनापासून सांगा असे सदस्य जेव्हा कॅफो जे. बी. चव्हाण यांना म्हणाले, तेव्हा त्यांनी हसून मी सर्वच स्पष्ट सांगू शकत नाही. मर्यादा आहेत. जर सांगितलेच तर सर्वच जण अडचणीत येतील. त्यांच्या या वाक्याने नंतर हा विषय थांबला.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/khanapur-bus-Accident-issue-in-khanapur/", "date_download": "2018-11-21T00:27:28Z", "digest": "sha1:YSKOHLEWDAE4NTVYAXZYGZJHNXWQLIRV", "length": 6210, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अपघातात बाप-लेकीसह तिघे ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अपघातात बाप-लेकीसह तिघे ठार\nअपघातात बाप-लेकीसह तिघे ठार\nट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणार्‍या बसला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील तिघे ठार झाले. मृतांमध्ये बाप-लेकीसह चुलत काका ठार. या अपघातामुळे गुंजी, मुंडवाड आणि सावरगाळी येथील माकडमारी तांड्यावर शोककळा पसरली आहे. बाबाजी ऊर्फ शाम आत्माराम पवार (वय 30), त्याची मुलगी गजनी शाम पवार (वय 6) व सुळकर परशराम पवार (वय 20) अशी मृतांची नावे आहेत.\nशनिवारी सायंकाळी बाजार करुन साडेसहाच्या सुमारास हे तिघे दुचाकीवरुन गुंजीला जात होते. माणिकवाडीनजीच्या चढावाला दुचाकीचालक शामने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी समोरुन येणार्‍या कर्नाटक परिवहनच्या बसला जोरदार धडक बसल्याने शाम व गजनी दोघेही उडून रस्त्यावर पडलेे. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने रक्‍तस्त्राव होऊन काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. सुळकर यालाही बसची धडक बसल्याने गंभीर अवस्थेत दवाखान्यात नेताना वाटेतच त्याने प्राण सोडला.\nपवार कुटुंबीय जातीने माकडमारी असले तरी वनखात्याच्या निर्बंधांमुळे माकडमारी न करता परिसरात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. तीन वर्षांपूर्वी गजनीच्या आईचे निधन झाले. त्यामुळे तिचा सांभाळ वडील व आजी करत होते. मुंडवाड येथे राहणार्‍या शाम पवार याने पत्नीच्या निधनानंतर कामासाठी गुंजी येथे बस्तान हलविले. तेथील नातेवाईकांकडे तो मुलीसोबत मिळेल ते काम करुन गुजरान करत होता. सध्या मुंडवाड परिसरातील अनेकांनी कामानिमित्त सावरगाळी आणि गुंजी परिसरात वास्तव्य केले आहे. त्यामुळे तिघाही मृतांवर सावरगाळी येथील जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले. आधी सुनेला गमाविलेल्या शामच्या आईने शनिवारच्या अपघातात मुलगा व एकुलत्या नातीलाही गमाविल्याने तिचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता.\nअपघातात मयत झालेल्या शाम पवार याचा 15 दिवसांपूर्वी पुर्नविवाह झाला होता. सावरगाळी येथील विधवा तरुणीशी त्याचा विवाह लावून देण्यात आला होता. मात्र काळाने अवघ्या 15 दिवसातच त्याच्यावर घाला घातल्याने नवविवाहिता भागिरथीचा संसार औटघटकेचा ठरला.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Chief-Minister-Parrikar-in-hospital/", "date_download": "2018-11-20T23:50:07Z", "digest": "sha1:VQOOG44Z7PC2UQ2DGJCDMXIM7JNO4EJY", "length": 5426, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्री पर्रीकर लिलावतीत दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर लिलावतीत दाखल\nमुख्यमंत्री पर्रीकर लिलावतीत दाखल\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईच्या लिलावती इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गुरूवारी पर्रीकर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nस्वादूपिंडच्या आजारावर उपचारासाठी अमेरिकेस गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 12 दिवसांनंतर बुधवारी गोव्यात परतले होते. मुख्यमंत्री गेल्या 10 ऑगस्ट रोजी वैद्यकीय तपासणी व उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते. पर्रीकर यांना गुरूवारी औषधोपचारानंतर अस्वस्थ वाटले, तसेच उलटीचा त्रास झाला. ही माहिती लिलावती इस्पितळाच्या डॉक्टरांना कळवली असता, त्यांनी पर्रीकर यांना तातडीने मुंबईला येण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पर्रीकर, पुत्र उत्पल पर्रीकर आणि गोमेकॉचे डॉ. कोलवाळकर यांच्यासह गुरूवारी संध्याकाळी 4.15 वाजता विमानाने मुंबईला रवाना झाले. पर्रीकर शनिवारपर्यंत गोव्यात परत येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nश्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज वाजपेयींच्या अस्थिंचे विसर्जन\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिंचे विसर्जन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.24) होणार आहे. मुख्यमंत्री पर्रीकर मुंबईला उपचारांसाठी गेल्याने त्यांच्याऐवजी मंत्री नाईक मांडवी नदीत संध्याकाळी सव्वा पाच वाजता पणजीतील कॅप्टन ऑफ पोर्ट जेटीकडे अस्थि विसर्जन करतील. खासदार विनय तेंडुलकर त्यांच्या सोबत असतील. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता कुठ्ठाळी फेरी धक्क्याकडून फेरीबोटीतून भाजप खासदार नरेंद्र सावईकर व अन्य आमदारांच्या उपस्थितीत झुआरी नदीत अस्थि विसर्जित केल्या जाणार आहेत. .\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/On-the-way-to-the-first-girls-school-of-extinction-In-Mumbai/", "date_download": "2018-11-21T00:29:39Z", "digest": "sha1:DIKNV7QLUKWGRMYM26TVJJBHD3ZFX2PA", "length": 7373, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईतील पहिली मुलींची मराठी शाळा नामशेष होण्याच्या मार्गावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील पहिली मुलींची मराठी शाळा नामशेष होण्याच्या मार्गावर\nमुंबईतील पहिली मुलींची मराठी शाळा नामशेष होण्याच्या मार्गावर\nमुंबई : संजय गडदे\nमुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांनी सुरू केलेली मुंबईतली मराठी माध्यमाची पहिली मुलींची शाळा यंदाच्या पावसाळ्यात पडण्याची भीती आहे. नाना शंकरशेट यांनी गिरगावातल्या ठाकूरद्वारजवळ 1849 साली म्हणजेच 169 वर्षांपूर्वी ही मुलींची पहिली मराठी माध्यमाची शाळा स्वत:च्या वाड्यात सुरु केली. मुलींची पहिली मराठी शाळा अशी ओळख असणारी ही शाळा मात्र आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने या शाळेच्या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून घोषित केले आहे. तेव्हापासून ही शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे, मात्र मुंबई महापालिकेनेही या शाळेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे समजते.\n1962मध्ये मुंबई महापालिकेने ही वास्तू आणि शेजारचे मैदान ताब्यात घेतले. मात्र गिरगावातील ठाकूरद्वार परिसरात नाना शंकरशेट यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटीतर्फे ही शाळा चालवली जात आहे. शाळेची इमारत महापालिकेच्या ताब्यात असल्याने तिच्या दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची होती. पण महापालिकेने मोडकळीला आलेल्या या इमारतीची दुरुस्ती केली नाही. 1996 मध्ये शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रमोद नवलकर यांच्या निधीतून या शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र नंतरच्या काळात संबंधित संस्थेने महापालिकेकडे दुरुस्तीची परवानगी मागितली. मात्र दुरुस्तीसाठी महापालिकेने एकदाही संस्थेला परवानगी दिली नाही. परिणामी शाळा सध्या मोडकळीस आली असून कधीही कोसळ्याची भिती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nशाळेतल्या मुलींना खेळण्यासाठी शाळेच्या जवळच मैदानही आहे. पण महापालिकेने शाळा आणि मैदानाच्या मध्ये भिंत घातली आहे. त्यामुळे मैदानाच्या जागेत बाग तयार करून त्याचा फायदा शेजारी होत असलेल्या बिल्डरांच्या प्रकल्पासाठी कसा होईल याचे नियोजन केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.\nमुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेल्या नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्याची मागणीही सातत्याने केली जात आहे. तसेच त्यांचे स्मारकही निधीअभावी रखडले आहे. त्यातच आता त्यांनी सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचे अस्तित्व पुसले जात असताना कुणीच याकडे लक्ष देत नाही. दरम्यान या प्रकरणाबाबत सी विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त उदय शिरूरकर यांनी या वास्तूचे जतन करण्याबाबत शिक्षण विभागाशी सल्लामसलत करून निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/46-year-old-man-married-to-19-year-old-girl/", "date_download": "2018-11-21T00:13:30Z", "digest": "sha1:SIIX7FUZV3RRX653UAVZSMUZHI7EI3KW", "length": 5456, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " १९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षांच्या पुरुषासोबत विवाह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › १९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षांच्या पुरुषासोबत विवाह\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षांच्या पुरुषासोबत विवाह\nवडिलांपेक्षा जास्त वय असणारा पती... होणार्‍या पतीला चौदा वर्षाची मुलगी... वंशाचा दिवा पाहिजे असल्याने दुसर्‍या लग्नाची अपेक्षा... मोठी स्वप्ने दाखवल्याने आई-वडिलांच्या डोक्यात खूळ... पुण्यात आलिशान फ्लॅट मिळणार, कर्ज फेडणार ही पीडित आई-वडिलांची समजूत... यातूनच पोटच्या 19 वर्षीय मुलीचे इच्छेविरुद्ध 46 वर्षीय व्यक्तीशी लावून दिलेला विवाह. हा सगळा धक्‍कादायक प्रकार सांगवी येथे उघडकीस आला आहे. पीडित मुलीने आई-वडिलांसह पंधरा जणांविरुध्द पोलिसांकडे तक्रार दिली आहे.\nयाप्रकरणी दीप्ती गायकवाड (19, रा. जुनी सांगवी) हिने फिर्याद दिली आहे, तर आई अनिता गायकवाड (36), वडील दयानंद गायकवाड (46), शामा मच्छिंद्र माने (54), मच्छिंद्र माने (46), रवी माने (29) शामल रवी माने (25 रा. पटेकर चाळ, ढोरगल्ली), रूपाली राहुल भांडळे (30), राहुल भांडळे (31), उत्तम विठ्ठल काळे आणि इतर सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई-वडिलांनी दीप्तीचे लग्न तिच्या परस्पर ठरवले. त्या लग्नास तिचा विरोध होता. दीप्तीने नवर्‍या मुलालाही पाहिलेले नव्हते. ‘स्थळ आहे, तुला लग्न करायचे आहे’, असे सांगून तिला जबरदस्तीने गाडीत बसवून तेरखेड येथे नेले. तिथे पती म्हणून उत्तम काळे याला दाखविले. होणारा नवरा वडिलांपेक्षा वयाने मोठा असल्याचे दिसल्याने तिने लग्नास विरोध केला. त्यावेळी तू लग्नास नकार दिल्यास तुला बघून घेईल,’ अशी धमकी देण्यात आली. 22 मार्च 2018 रोजी दीप्तीचे आळंदी येथे जबरदस्तीने लग्न लावून दिले. 20 एप्रिलला दीप्ती हिने सांगवी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सांगवी पोलिस करीत आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-three-thousand-rupees-salary-slip-fraud-isuee/", "date_download": "2018-11-20T23:50:25Z", "digest": "sha1:66K66CNVE2GP4XJFTGHTLF2MQH2XUQQC", "length": 6065, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीन हजाराच्या पगार पत्रकामुळे शिक्षक पतीचा बनाव उघड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › तीन हजाराच्या पगार पत्रकामुळे शिक्षक पतीचा बनाव उघड\nतीन हजाराच्या पगार पत्रकामुळे शिक्षक पतीचा बनाव उघड\nकमी पगार दाखविण्यासाठी तीन हजार रूपयांचे पगारपत्रक दाखल करणार्‍या शिक्षक पतीचे पितळ न्यायालयात उघडे झाले आहे. कमी पगार असल्याचा बनाव करणार्‍या पतीला पत्नीला पाच हजार रूपयांची पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. जोशी यांनी हा आदेश दिला आहे.\nअर्जदार पत्नी आणि तिच्या पतीचा विवाह वैदिक पध्दतीने झाला. या लग्नासाठी मुलीच्या वडिलांना सात लाख रूपये खर्च आला. ती नांदायला आल्यानंतर सासरच्या लोकांकडून तिचा शारिरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. काम येत नाही, कपडे व्यवस्थित धुता येत नाही, क्षयरोग झालेल्या रूग्णासारखी दिसते असे टोमणे सहन करावे लागले.\nतांत्रिकाकडून विभूती आणून तिला पाण्यात टाकून प्यायला लावली जात असे. तसेच गारगोटीचे दगड तिच्या अंथरुणाखाली ठेवण्यात येत. तिला मुलगा व्हावा म्हणून तिच्यावर दबाव आणला. तिच्यावर संशय घेऊन नवरा मोबाइल चेक करत असे. रात्री उशीरा दारू पिऊन तिला शिवीगाळ आणि मानसिक छळ करत असे. तिला अपमानास्पद वागणूक दिली. गर्भपात व्हावा म्हणून तिला गोळ्या खाण्यास भाग पाडले.सासरच्या लोकांनी घराबाहेर काढले. त्यानंतर तिला ते परत घेऊन गेले नाहीत.\nतिच्या माहेरच्या लोकांनी अनेकदा विनंती करूनही तिला नांदायला नेण्यास नकार दिला. याप्रकरणी तिने न्यायालयात अ‍ॅड. भाग्यश्री गुजर-मुळे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. पतीकडून पोटगी अणि घरभाड्यापोटी रक्कम मिळावी अशी मागणी त्यांनी दाव्यात केली. न्यायालयाने तिचा दावा मंजूर करताना पाच हजारांची पोटगी मंजूर केली\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Competition-in-accepting-an-approved-member-says-shekhar-inmadar/", "date_download": "2018-11-20T23:47:39Z", "digest": "sha1:LMDTCJSAEOUSBTS4TM73JLOFI3SYXHJ3", "length": 6698, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वीकृत सदस्य निवडीत स्पर्धा; गटबाजी नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › स्वीकृत सदस्य निवडीत स्पर्धा; गटबाजी नाही\nस्वीकृत सदस्य निवडीत स्पर्धा; गटबाजी नाही\nभाजपचे तीन स्वीकृत सदस्य होतील. त्यासाठी 22 जण इच्छुक आहेत. स्पर्धा जरूर आहे. परंतु कोणतीही गटबाजी- संघर्ष नाही, असा दावा माजी उपमहापौर शेखर इनामदार यांनी पत्रकार बैठकीत केला.\nते म्हणाले, आमदार-खासदारांसह कोअर कमिटी व नगरसेवकांची आम्ही बैठक घेऊ. त्यावेळी ठरणारी नावे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना कळवू. ते कोणाला संधी द्यायची याचा फैसला करतील. ती नावे सभागृह नेते सोमवारी (10 सप्टेंबर) महासभेत जाहीर करतील.\nयावेळी महापौर सौ. संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, सभागृह नेते युवराज बावडेकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. इनामदार म्हणाले, भाजप महापालिकेत प्रथमच सत्तेत आला आहे. स्थायी आणि अन्य समित्या तसेच स्वीकृत सदस्य यासाठी सर्वच नगरसेवक, कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गटनेते बावडेकर, महापौर सौ. खोत यांच्याकडे इच्छुकांनी मागणी केली आहे.\nकोअर कमिटीचे नेते माजी आमदार दिनकर पाटील, दिलीप सूर्यवंशी यांच्याकडेही त्यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात बैठकाही झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांत मोठी स्पर्धा आहे. परंतु त्याचा फायदा घेत विरोधकांनी भाजपमध्ये नाराजीच्या अफवा पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. परंतु भाजपमध्ये कोणतीही गटबाजी नाही. सर्व 42 नगरसेवक एकसंध आहेत.एकसंधच राहतील. ना. पाटील देतील यांचा आदेश अंतिम असेल. ते सर्वांना मान्यही आहे.\nसौ. खोत, बावडेकर म्हणाले, भाजप शिस्तबद्ध पक्ष आहे. यामध्ये अन्य पक्षांप्रमाणे गटबाजी नाही. सत्तेसाठी कोणी हपापलेले नाहीत. धीरज सूर्यवंशी म्हणाले, स्वीकृतवरून आम्ही कोणीही नाराज नाही. कोणी अफवा पसरवत असेल तर त्याचाही आम्ही बंदोबस्त करू. नगरसेवक विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, पांडुरंग कोरे, राजेंद्र कुंभार, निरंजन आवटी, संदीप आवटी, प्रकाश ढंग, दिगंबर जाधव आदी उपस्थित होते.\nसंधी मिळो न मिळो पक्षाबरोबरच\nमाजी महापौर विवेक कांबळे म्हणाले, मला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळो न मिळो मी पक्षासोबतच राहणार आहे. कोणतीही बंडखोरी करणार नाही. मुन्ना कुरणे म्हणाले, मी सहावेळा नगरसेवक होतो.त्यामुळे मी स्वीकृतसाठी इच्छुक नाही. भाजपकडून शहराच्या आशा आहेत. त्यासाठी आम्ही सक्रिय राहू.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Vehicle-stopping-assault-on-Policeman/", "date_download": "2018-11-21T00:21:08Z", "digest": "sha1:FATPHJ4UZQ2J7IBPCCUCVLFXCIGRHB56", "length": 4260, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाहन अडवणार्‍या पोलिसालाच मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › वाहन अडवणार्‍या पोलिसालाच मारहाण\nवाहन अडवणार्‍या पोलिसालाच मारहाण\nसाखर पेठेत एकान दुकानासमोर कर्तव्यावर असताना वेगाने येणार्‍या संशयास्पद चारचाकी वाहनाला अडवून विचारणा करणार्‍या पोलिस शिपायालाच सहाजणांनी चक्‍क रोडवर गचांडी पकडून शिवीगाळ केल्याची घटना रविवारी सोलापुरात घडली.\nयाप्रकरणी जेलरोड पोलिसांत सहाजणांवर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पोलिस शिपाई शहाजी दत्तात्रय मंडले यांनी फिर्याद दिली. यावरून रशिद शेटे, जाफर म. युसूफ शेटे, मुज्जमिल शेटे (सर्व रा. शनिवार पेठ), बाबा जमखंडी (रा. शुक्रवार पेठ) यासह दोन अनोळखी अशा सहाजणांवर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.\nफिर्यादी सकाळी सव्वाआठ वाजता टाटा इंडिगो कार (एमएच 12 बीव्ही 6876) संशयित स्थितीत असताना त्यास फिर्यादीने थांबण्याचा इशारा केला. परंतु कार न थांबवल्याने फिर्यादीने पाठलाग करून कार थांबवली. यात या सहाजणांनी बेकायदेशीर जमाव जमवून तू हमे पहचनता नही क्या, तुने हमारी गाडी क्यों रोकी असे म्हणून शिवीगाळ, धक्‍काबुक्‍की करून गणवेशाची गच्ची पकडून सरकारी कामात अडथळा आणून संशयास्पद चारचाकी घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/examinee-strain-27190", "date_download": "2018-11-21T00:17:20Z", "digest": "sha1:MNFTFEKZJZDLOKZCH37IP2Q5HONJUHXL", "length": 13144, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "examinee in strain परीक्षार्थींची झाली कोंडी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nकोल्हापूर - महाराष्ट्र सर्कल अंतर्गत झालेल्या पोस्टल असिस्टंटची टायपिंग व विक्रीकर निरीक्षक पदाची पूर्व परीक्षा 29 जानेवारीला होत आहे. परंतु, दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने परीक्षार्थींची कोंडी झाली आहे. टायपिंगची परीक्षा मुंबईला, तर विक्रीकरची परीक्षा कोल्हापूर जिल्ह्यात होणार आहे.\nकोल्हापूर - महाराष्ट्र सर्कल अंतर्गत झालेल्या पोस्टल असिस्टंटची टायपिंग व विक्रीकर निरीक्षक पदाची पूर्व परीक्षा 29 जानेवारीला होत आहे. परंतु, दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने परीक्षार्थींची कोंडी झाली आहे. टायपिंगची परीक्षा मुंबईला, तर विक्रीकरची परीक्षा कोल्हापूर जिल्ह्यात होणार आहे.\nपोस्टल असिस्टंटची लेखी परीक्षा 11 मे 2014 ला झाली होती. 100 गुणांसाठीच्या या परीक्षेचा निकाल 26 ऑक्‍टोबर 2014ला जाहीर झाला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये टायपिंगची परीक्षा झाली. त्याचा निकाल 8 जानेवारी 2015ला जाहीर करण्यात आला. मात्र, निकालाची पहिली यादी चुकीची जाहीर झाली आणि त्याबाबतची माहिती पोस्टाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे परीक्षेचा दुसरा निकाल 17 फेब्रुवारी 2015 ला जाहीर करण्यात आला. पहिल्या यादीत नाव असणारे परीक्षार्थी दुसऱ्या यादीत नव्हते. त्यामुळे टायपिंग परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय झाला असून, परीक्षा 29 जानेवारीला दुपारी अडीच ते चार या वेळेत मुंबईत होणार आहे.\nविक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षाही याच दिवशी सकाळी साडेदहा ते बारा या वेळेत आहे. ज्यांची टायपिंगची परीक्षा मुंबईला आहे, त्या विद्यार्थ्यांना विक्रीकर निरीक्षक पदाची पूर्व परीक्षा द्यायची आहे. परंतु, त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा देणे शक्‍य नसल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर आहे. विक्रीकर निरीक्षक पदासाठी परीक्षार्थींनी कसून अभ्यास केला आहे. टायपिंग परीक्षेची तारीख बदलली, तर दोन्ही परीक्षा देणे सोपे जाणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.\nविदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहूल\nपुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली...\nधोंडे सर म्हणजे मुक्त कृषी विद्यापीठ (अतुल देऊळगावकर)\nभागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. \"कंटूर मार्कर' आणि \"सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या...\n#NavDurga योग्य निर्णयक्षमतेतून यशाची भरारी घ्या - अरुंधती महाडिक\n‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य...\nमराठा आरक्षण मागणीची मुहूर्तमेढ जळगावातूनच : पी. ई. तात्या पाटील\nजळगाव : मराठा आरक्षणाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतरच असल्याचा आज दावा करण्यात येत आहे, मात्र तो चुकीचा आहे. सन 1982 मध्ये जळगावात...\n#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठीचा लाँगमार्च कर्नाटक हद्दीवर रोखला\nसेनापती कापशी - कोल्हापूर येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींब्यासाठी सेनापती कापशी येथून लाँगमार्च काढण्यात आला आहे. सकाळी...\nराज्यात शुक्रवारपर्यंत पावसाची उघडीप\nपुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-20T23:19:34Z", "digest": "sha1:C2ZH5JN2W7KVSXG7ENGAOE6JT64OZYPW", "length": 5390, "nlines": 48, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "अमृता फडणवीस यांचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो पाहून आश्चर्य चकित व्हाल – Bolkya Resha", "raw_content": "\nअमृता फडणवीस यांचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो पाहून आश्चर्य चकित व्हाल\nअमृता फडणवीस यांचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो पाहून आश्चर्य चकित व्हाल\nअमृता फडणवीस यांचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो पाहून आश्चर्य चकित व्हाल\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे लग्ना आधीचे नाव अमृता रानडे हे होते. ह्या पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेज पुणे येथून एम. बी. ए. फायनान्स मधून पदवीधर आहेत. कॉलेज जीवनात त्या एक उत्कृष्ट टेनिस प्लेयर हि होत्या. २००३ साली त्यांनी नागपूरच्या ऍक्सिस बँकेत कॅशिअरचे काम हि केलेले होते. त्यांनतर २००५ साली त्यांचं लग्न देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालं.\nदेवेंद्र फडणवीस हे वयाच्या वयाच्या ४४ मुख्यमंत्री झाले (31 ऑक्टोबर 2014.) त्यानंतर ते सहपरिवार नागपूर हुन मुंबईत आले.\nदेवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा फडणवीस यांचे काही पूर्वीचे फोटो पाहुयात. ह्या फोटोंमध्ये अमृता फडणवीस ह्या बिलकुल ग्लॅमरस दिसत नाहीत.\nदेवेंद्र फडणवीस हे मुंबईत सहकुटुंब स्थायिक झाले तेंव्हा अमृता फडणवीस याना एका चित्रपटात गाण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्यांचा ग्लॅमरस विश्वाची सुरवात झाली.\nफोटोत दिसतात त्याप्रमाणे आत्ता अमृता फडणवीस दिसतात. कोणी मुंबईत आलं आणि मुबईला त्याच्या वेशभूषेत ओढलं नाही तरच नवल म्हणूनच अनेकजण ह्याला मुंबईची जादू असेही म्हणतात.\nअनेक हिंदी गाण्यांत आणि व्हिडिओ अल्बम मधेही त्या पाहायला मिळतात. पूर्वीपेक्षा त्या आत्ता खूपच सुंदर दिसतात.\nछत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्यातील नाणी ‘शिवराई’ व ‘सुवर्ण होन’ बद्दल जाणून घ्या\nश्रीदेवी यांच्या जीवनातील संपूर्ण माहिती फोटोसह\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-cattle-raring-advisory-agrowon-maharashtra-6210", "date_download": "2018-11-21T00:39:04Z", "digest": "sha1:6VMJEF5WQONIKYCFDTUGZQ4XX2JDF5JU", "length": 17249, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, cattle raring advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील\nरविवार, 4 मार्च 2018\nहवामानातील बदलानुसार जनावरांचे दूध उत्पादन, प्रजोत्पादन, आरोग्य चांगले राहण्यासाठी जनावरांच्या व्यवस्थापनात बदल करणे आवश्‍यक आहे. जनावरांचे उन्हाळ्यामध्ये पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते.\nहवामानातील बदलानुसार जनावरांचे दूध उत्पादन, प्रजोत्पादन, आरोग्य चांगले राहण्यासाठी जनावरांच्या व्यवस्थापनात बदल करणे आवश्‍यक आहे. जनावरांचे उन्हाळ्यामध्ये पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते.\nजनावरांना एका ठिकाणी पत्र्याच्या शेडखाली २४ तास बांधून न ठेवता मोकळे ठेवावे यामुळे शेडमधील उष्णता वाढल्यास जनावर दुसऱ्या ठिकाणी, झाडाखाली जाऊन बसते त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो.\nमुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास जनावरांना दिवसभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. तसेच फिरते राहिल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.\nशेडवरती पत्रे असतील तर त्यावर पांढरा रंग/ चुना लावावा यामुळे पत्रा तापत नाही. पत्र्यावरती खराब पालापाचोळा, गवत टाकून त्यावर दिवसभरातून ५-६ वेळा अतिउन्हाच्यावेळी पाणी मारावे.\nउन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची उपलब्धता असणे आवश्‍यक आहे. त्याकरिता आताच उपलब्ध चाऱ्यापासून मुरघास बनवून हिरव्या चाऱ्याची साठवण करावी. अतिरिक्त हिरवा चारा \"हे'' बनवूनही साठवता येतो.\nगोठ्यापासून ठराविक अंतरावर झाडं असतील तर भोवती जाळीचे कुंपण करून त्यामध्ये जनावरांना मोकळे सोडावे.\nबंदिस्त गोठ्यामध्ये जनावरांना दिवसभर पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे त्याकरिता जनावरांना केवळ दोन वेळच चारा टाकून चारा खाल्ल्यानंतर गव्हाण साफ करून दिवसभर त्यामध्ये पाणी भरून ठेवावे.\nदुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे त्यामुळे जनावरांचे शरीर तापमान नियंत्रणासाठी मदत होते.\nचरायला सोडणाऱ्या जनावरांना सकाळी लवकर ७-१० पर्यंत आणि सायंकाळी ४-७ पर्यंत या वेळेत चरायला सोडावे. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत जनावरांना सावलीच्या ठिकाणी ठेवावे. चरण्यासाठी पुरेसा चारा उपलब्ध असेल तरच जनावरांना चरायला सोडावे. अन्यथा गोठ्यामध्ये ठेवून चारा - पाणी द्यावे.\nउन्हाळ्यामध्ये जनावरांना जास्त वेळ पाण्याविना ठेवू नये. पाण्याची टाकी सावलीत ठेवावी जेणेकरून पाणी जास्त गरम होणार नाही. पाण्यामधून इलेक्‍ट्रोलाईटस्‌चा पुरवठा करणे फायदेशीर ठरते.\nगोठ्यातील तापमान नियंत्रणासाठी गोठ्यावरच्या पत्र्याची उंची जास्त ठेवावी.\nकेवळ वाळल्या चाऱ्याचा वापर न करता त्याबरोबर थोडातरी हिरवा चारा द्यावा.\nउन्हाळ्यामध्ये जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे पशुखाद्याचा वापर योग्य प्रमाणात वाढवावा. जेणेकरून पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होईल.\nपशुखाद्यातून दररोज ५०-६० ग्रॅम क्षार मिश्रणाचा पुरवठा करावा जेणेकरून जनावरांतील चपला, तटकर, प्लॅस्टिक, अखाद्य वस्तू खाणे या समस्या टाळता येतात.\nसंपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३\n(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)\nदूध आरोग्य पशुखाद्य पशुवैद्यकीय\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/aurangabad/ganpati-festival-2018-free-rickshaw-ride-ganesha-rickshaw-drivers-bappas/", "date_download": "2018-11-21T01:00:12Z", "digest": "sha1:AUYZTCBTCHYDIVJBKXYN6GZTRBMYDDBL", "length": 35848, "nlines": 476, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ganpati Festival 2018: Free Rickshaw Ride For Ganesha Rickshaw Drivers, 'Bappas' | Ganpati Festival 2018: गणेशभक्त रिक्षाचालक, 'बाप्पांना' रिक्षाची मोफत सवारी | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nGanpati Festival 2018: गणेशभक्त रिक्षाचालक, 'बाप्पांना' रिक्षाची मोफत सवारी\nGanpati Festival 2018: गणेशभक्त रिक्षाचालक, 'बाप्पांना' रिक्षाची मोफत सवारी\nऔरंगाबाद : सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी औरंगाबादमध्ये मोफत रिक्षाची सेवा देण्यात येत आहे. सुनील जगदाळे हे मागील 3 वर्षापासून ही सेवा देतात. आजच्या दिवसासाठी रिक्षाची खास सजावट करून ते सकाळपासूनच बाहेर गणशभक्तांच्या सेवेला आणि गणरायाच्या सवारीला हजर असतात.पाहा व्हिडिओ -\nऔरंगाबाद जिल्हा परिषदेत भाजपाचे उपोषण\nमराठा आरक्षण आंदोलनाला गालबोट, एकाचा मृत्यू\nऔरंगाबाद- वेरूळ लेणीवर पोलिसांकडून पर्यटकांची होतेय सर्रास लूट\nनोकरभरतीसाठी बेरोजगार युवकांचा विद्यापीठात मोर्चा\nऔरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी\nऔरंगाबादमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत निघाली बाबासाहेबांची मिरवणूक\nगावकऱ्यांनी गहिवरलेल्या मनाने केली शहीद किरण थोरात यांच्या अंत्यविधीची तयारी\nऔरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांना सन्मानाने अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या गावकरी तयारी करत असून, अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढून फुलांचा सडा टाकण्यात येत आहे.\nHunger Strike : काँग्रेसने संसदेतील चर्चेतून पळ काढला; रावसाहेब दानवेंची टीका\nऔरंगाबाद : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी गोंधळ घालत कामकाज बंद पडले. सरकार विरोधी पक्षांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असतानाही त्यांनी चर्चेतून पळ काढला, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे.\nविद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न\nऔरंगाबाद, एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थ्यानं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सचिन वाघ असे विद्यार्थ्याचे नाव असून तो नर्सिंग प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत होता.\nऔरंगाबादमधील माणिक हॉस्पिटलमध्ये भीषण आग\nऔरंगाबाद, माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी (2 एप्रिल) अचानक आग लागली. हॉस्पिटलच्या तळमजल्यावर काम सुरू होते, तेथे सुरुवातीला आग लागली. यानंतर आगीनं रौद्र रुप धारण करत ती वरील मजल्यांपर्यंत पसरली. घटनेत काही रुग्ण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.\nमराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळं\nऔरंगाबाद, मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये काळं फासले आहे. सराटेंच्या एजन्सीला आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम दिल्याने कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं विरोध दर्शवला आहे.\nकचरा आणून टाकल्यास तिसगावाच्या संतप्त नागरिकांचा आत्मदहनाचा इशारा\nकचरा प्रश्नावरुन औरंगाबाद कांचनवाडीमध्ये नागरिकांचा जोरदार विरोध\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nमुंबईतील वर्दळीचे आणि महत्वाच्या अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकापासून २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याला सुरुवात झाली आणि चक्क १० वर्षांनी ज्यांचा कसाबला पकडून देण्यात महत्वाचा सहभाग आहे त्या बावधनकर यांच्या खांद्यावर सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची धुरा आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल.\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nराज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला बोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर आज मनसे नाशिकच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ड्रीम प्रोजेक्टबाबत मुख्य वन संरक्षक प्रा. वि. नाशिक विजय शेळके यांना घेराव घातला.\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nश्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात रथोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. रथोत्सवास 146 वर्षांची परंपरा आहे.\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nपिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ, मडके फोडून सत्ताधारी पक्षाने केला निषेध\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nपर्यटकांच्या पसंतीस उतरणाऱ्या भंडारदऱ्यात सध्या पर्यटकांची गर्दी उसळली आहे ती केवळ आंब्रेला धबधबा बघण्यासाठी... भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी विसर्ग सुरू असल्याने आंब्रेला खळाळून वाहत आहे.\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअंबरनाथ तालुक्यातील मंगलोर या गावाजवळील डोंगरावर लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांपैकी बहुसंख्य वृक्ष हे वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत.\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nवर्धा: सिकंदराबाद येथून राजस्थानातील पाली जिल्ह्यातील मोहराई येथे जात असताना एका महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि तिने एक्स्प्रेसमध्येच एका ...\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nअकोला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेल्या भारिप-बमसंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले.\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nपुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विष्णू उर्फ आप्पा जगताप या क्रीडासंकुल व जलतरण तलावाला बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली.\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nपार्किंगमध्ये असलेल्या एका कारला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री तीन वाजता वाशी सेक्टर 10 येथे पार्किंग केलेल्या MH43-BK-2927 Ertiga कारला अचानक आग लागली.\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nमुंबई : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या बारा दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण ...\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nखंडाळा, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं �..\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nनोटाबंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरात विरोधकांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत.\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nखामगाव, वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासोबत स्टंटबाजी करतानाचा ...\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर वसतिगृह प्रवेश व विद्यार्थ्यांच्या व विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन ...\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/performance-of-stocks-share-performance-performance-shares-1706581/", "date_download": "2018-11-21T00:05:05Z", "digest": "sha1:ECP27R2W7OXAZZWEBQ6A2H2IKOWJ54NT", "length": 16591, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Performance of stocks Share Performance Performance Shares | माझा पोर्टफोलियो : ..या संधीचे सोने करावे! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nमाझा पोर्टफोलियो : ..या संधीचे सोने करावे\nमाझा पोर्टफोलियो : ..या संधीचे सोने करावे\nकिंबहुना आपण घेतलेल्या कंपनीचा शेअर चांगला असेल तर तो शेअर पुन्हा खरेदी करावा.\nवर्ष २०१७ मधील घवघवीत नफ्यानंतर २०१८ ची सुरुवातदेखील धडाकेबाज झाली होती. शेअर बाजार निर्देशांकाने ३५,४०० चा टप्पा गाठला असला तरीही आपले शेअर्स मात्र का खाली जात आहेत असा प्रश्न पडणे साहजिक आहे. शेअर बाजार निर्देशांकांत केवळ लार्ज कॅप शेअर्सचा समावेश असल्याने, मिड-कॅप तसेच स्मॉल कॅप शेअर्सच्या घसरणीचा परिणाम निर्देशांकावर होत नाही. त्यामुळेच शेअर बाजारातील सध्याची पडझड मुख्यत्वे स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये असल्याने त्याचा विशेष परिणाम निर्देशांकावर झालेला दिसत नाही. पुस्तकी अर्थसंकल्प, दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील लागू झालेला कर, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिकेतील वाढते व्याज दर आणि बदलते व्यापार धोरण तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारी युद्ध या सर्वाचा प्रतिकूल परिणाम शेअर बाजारावर झालाच. अर्थात या सर्वच बाबींचे परिणाम दूरगामी असल्याने तसेच देशांतर्गतही बँकांची अनुत्पादित कर्जाची समस्या, वाढती वित्तीय तूट, वस्तू सेवा कराचा कमी झालेला महसूल, बेरोजगारीचा प्रश्न आणि सरकारला दावे व वास्तव याचे आलेले भान याचा नकारात्मक परिणाम सध्याच्या बाजारावर झालेला दिसून येतो.\nकुठल्याही गुंतवणूकदाराला काळजी वाटावी अशीच ही स्थिती. परंतु दरवर्षी शेअर बाजारात घवघवीत नफा मिळेल अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. गेल्या काही वर्षांत शेअर बाजाराने अगदी सामान्य गुंतवणूकदाराला देखील भरभरून दिले आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील झालेली भरघोस वाढ अवाजवी वाटू लागल्याने त्यात विक्री होणे अपेक्षित होते. अजूनही अनेक स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सचे भाव दोन वर्षांपूर्वीच्या मानाने चढे असल्याने त्यांच्यात पुन्हा तेजी यायला वेळ लागेल.\nयंदाचा बाजाराचा कल पाहता यावर्षी पोर्टफोलियोमध्ये लार्ज कॅप शेअर्सच्या निवडीवर तसेच ‘कंझम्प्शन थीम’ (मागणी/उपभोग) वर भर दिला आहे. अनेकदा या स्तंभातून सुचविल्याप्रमाणे शेअर बाजारात मंदीच्या लाटेचा फायदा हुशार गुंतवणूकदार घेत असतात. आपला वाचक वर्ग आता केवळ आर्थिक साक्षरच नव्हे तर तरबेज गुंतवणूकदार झाला असेल अशी अपेक्षा करून गुंतवणूकदार या संधीचे सोने करतील अशी अपेक्षा करूया.\nआपल्या पोर्टफोलियोचा परतावा सध्या ०.७ टक्के अशा किरकोळ नुकसानीत असला तरीही त्याचा ‘आयआरआर’ १०.५ टक्के आहे. तसेच पोर्टफोलियोमध्ये सुचविलेली शेअर बाजारातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असल्याने वाचक गुंतवणूकदारांनी गांगरून जाण्याचे काहीच कारण नाही. किंबहुना आपण घेतलेल्या कंपनीचा शेअर चांगला असेल तर तो शेअर पुन्हा खरेदी करावा. कारण मंदीत खरेदी करताना आपण खरेदी करत असलेला शेअर अजून किती खाली जाईल याची कल्पना नसल्याने अशा शेअर्सची टप्प्याटप्प्याने खरेदी करणे हिताचे ठरते.\nतसेच याच काळात लार्ज कॅप तसेच डिफेन्सिव्ह शेअर्स तुम्हाला तारू शकतात. त्यामुळे फार्मा, एफएमसीजी क्षेत्रातील तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे शेअर्स ही सुरक्षित खरेदी ठरू शकते. तसेच गुंतवणुकीसाठी कंपनी निवडताना त्या कंपनीवर कुठलेही कर्ज नाही किंवा त्या कंपनीचे इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर किमान ३ आहे याची खात्री करून घ्या.\nया स्तंभात पूर्वी सुचविलेल्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये खूप घसरण झाल्याने काही गुंतवणूकदारांच्या ई-मेल्स आल्या होत्या. गंमत म्हणजे हे शेअर्स सुचविल्यावर त्यामध्ये उत्तम वाढ झाली होती. खरे तर गुंतवणूकदाराने आपले टार्गेट पूर्ण झाल्यावर ते शेअर्स विकणे किंवा त्यातील किमान ५० टक्के शेअर्स विकणे अपेक्षित आहे. तसेच आतापर्यंत अनेकदा सांगितल्याप्रमाणे ‘स्टॉप लॉस’ पद्धत अवलंबणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने काही गुंतवणूकदार हे शेअर्स नफ्यात असताना विकत नाहीत आणि नंतर तो शेअर पडत असताना बघत राहतात. निदान आज हा लेख वाचल्यानंतर तरी वाचक गुंतवणूकदार धडा घेऊन अशा प्रकारे होणारे नुकसान टाळतील अशी अपेक्षा करूया.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87-2/", "date_download": "2018-11-20T23:19:59Z", "digest": "sha1:XT4U5MFC6SXUXUTQ6RTXJORMDLALLARD", "length": 5328, "nlines": 45, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "” तुझं माझं ब्रेकअप ” मालिकेतील समीरची आई म्हणजेच “राधिका विद्यासागर” यांची फॅमिली पाहण्यासाठी – Bolkya Resha", "raw_content": "\n” तुझं माझं ब्रेकअप ” मालिकेतील समीरची आई म्हणजेच “राधिका विद्यासागर” यांची फॅमिली पाहण्यासाठी\n” तुझं माझं ब्रेकअप ” मालिकेतील समीरची आई म्हणजेच “राधिका विद्यासागर” यांची फॅमिली पाहण्यासाठी\n” तुझं माझं ब्रेकअप ” मालिकेतील समीरची आई म्हणजेच “राधिका विद्यासागर” यांची फॅमिली पाहण्यासाठी\nराधिका विद्यासागर मूळच्या पुण्याच्या , कर्नाटक हायस्कुल मधून त्यांनी शिक्षण घेतले , तर पुणे युनिव्हर्सिटी मधीन त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ” तुझं माझं ब्रेकअप ” या मालिकेतील त्यांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. या मालिकेआधी त्यांनी ” पुढचं पाऊल ” या स्टार प्रवाहवरील मालिकेत रुपालीची आई म्हणजेच कंचनमाला रणदिवे साकारली होती. मालिका भरभराटीला येत असतानाच थोड्याच दिवसात त्यांनी काही कारणास्तव या मालिकेचा निरोप घेतला होता.\nपुढे हिंदी मालिका आर के लक्ष्मण कि दुनिया ही सब टीव्हीवरील तसेच शास्त्री सिस्टर्स कलर्स वाहिनीवरील मालिकेत त्या झळकल्या. ” या वळनावरून ” या मालिकेत देखील त्यांनी उत्तम भूमिका साकारली आहे. “अलिबाबा आणि चाळिशीतले चोर ” हे त्याचे नाटक तुफान गाजले. F.U , कंडिशन्स अप्लाय या चित्रपटात त्यांना अभिनयाची संधी मिळाली.\nराधिका यांच्या पतीचे नाव निरंजन विद्यासागर. निरंजन हे देखील मूळचे पुण्यातीलच आहेत. ओघेही कामानिमित्त मुंबईत येऊन स्थायिक झाले. त्या दोघांना “सई” नावाची मुलगी आहे.\nविक्याची बेस्ट फ्रेन्ड हि मराठमोळी अभिनेत्री, नुकतच केलं ह्या मराठमोळ्या अभिनेत्याशी लग्न..\nझी मराठीवरील “रात्रीस खेळ चाले” मालिकेतील अभिनेता सुहास सिरसाट यांची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री..\nतनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण\nहि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल\nपहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/lightweight-yet-powerful-25204", "date_download": "2018-11-20T23:58:34Z", "digest": "sha1:K6LFCPLA6S7BNLWIUF5FKV2KQ6XNLMV3", "length": 12700, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lightweight yet powerful हलके तरीही शक्तिशाली | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 9 जानेवारी 2017\nन्यूयॉर्क : जगातील सर्वाधिक शक्तिशाली आणि तरीही वजनाला अत्यंत हलक्‍या असलेल्या पदार्थाची रचना केली असल्याचे मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (एमआयटी) शास्त्रज्ञांनी नुकतेच जाहीर केले आहे. ग्राफिन या कार्बनच्या रूपावर प्रक्रिया करून हा पदार्थ तयार करता येईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.\nन्यूयॉर्क : जगातील सर्वाधिक शक्तिशाली आणि तरीही वजनाला अत्यंत हलक्‍या असलेल्या पदार्थाची रचना केली असल्याचे मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (एमआयटी) शास्त्रज्ञांनी नुकतेच जाहीर केले आहे. ग्राफिन या कार्बनच्या रूपावर प्रक्रिया करून हा पदार्थ तयार करता येईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.\nकेवळ एक अणू इतकी जाडी असलेले आणि मधमाश्‍यांच्या पोळ्यासारखी अणुंची रचना असलेले ग्राफिन हे कार्बनचे द्विमितीय रूप आहे. ग्राफिन हे दर्जेदार पोलादापेक्षाही दोनशे पट अधिक शक्तिशाली असते. उष्णता आणि विजेचा उत्कृष्ट वाहक असून, तो जवळपास पारदर्शक असतो. या ग्राफिनवर दाब देऊन आणि इतर प्रक्रिया करून या नव्या पदार्थाची रचना तयार करता येत असल्याचे \"एमआयटी'च्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यांचा हा शोध सायन्स ऍडव्हान्स या जर्नलमध्येही प्रसिद्ध झाला आहे. हा नवा पदार्थ त्रिमितीय (थ्री डी) असून, जाळीदार स्वरूपात आहे. या पदार्थाच्या वैशिष्ट्यपूर्ण भौमितिक रचना पाहता, या पदार्थापेक्षाही हलके आणि शक्तिशाली पदार्थ तयार करता येण्याची शक्‍यता असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.\nग्राफिनसारख्या पदार्थांमध्ये अनेक वैशिष्ट्ये असली तरी, असे पदार्थ आपल्याला जसेच्या तसे वापरता येत नाहीत. मात्र, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, वाहने आणि इतर उद्योगांमध्ये त्यांचा वापर उपयुक्त ठरतो. हा द्विमितीय पदार्थ त्रिमितीय केल्यास कसा असेल, हे समजून घेण्यात आम्हाला यश आले असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.\nअमेरिकेत भारतीयाची गोळ्या घालून हत्या\nन्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूजर्सी येथे 16 वर्षांच्या मुलाने भारतीय वंशाचे सुनील एडला (वय 61) यांची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना गुरुवारी (ता...\n‘अवनी’साठी वन्यप्रेमी रस्त्यावर उतरले\nनागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी...\nविंबल्डन उपविजेता अँडरसनही आकर्षण\nपुणे - नववर्षात होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेत सहाव्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन हासुद्धा आकर्षण असेल. यंदा...\nबचत गटांच्या महिलांची अमेरिका सवारी\nमुंबई : ग्रामीण बचत गटांच्या महिलांद्वारे उत्पादित वस्तूंचे आता थेट अमेरिकेत प्रदर्शन होणार आहे. यात वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची...\nयापुढची वाटचाल खूप जबाबदारीची (रुचिरा केदार)\nगाणं शिकायला लागल्यापासून ते गायक होण्यापर्यंतची वाट अतिशय खडतर आहेच; पण स्वतःवर आणि आपल्या गुरूंवर नितांत विश्वास आणि श्रद्धा असेल व खूप मेहनत...\nन्यूयॉर्क : बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांची संख्या सुमारे दहा लाखांपर्यंत पोचली असून, रोहिंग्या निर्वासित हे उपासमारीला आणि हालाखीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.kawkaw.in/sairat-mesmerising-song-lyrics/", "date_download": "2018-11-21T00:04:16Z", "digest": "sha1:ROVB3WJZTXJFFLIIJIJ3XJA5G3FA2Y6U", "length": 10311, "nlines": 205, "source_domain": "www.kawkaw.in", "title": "'Sairat' Mesmerising Song Lyrics! -", "raw_content": "\nयाडं लागलं ग याडं लागलं गं\nरंगलं तुझ्यातं याडं लागलं गं\nवास ह्यो उसात येई कस्तूरीचा\nचाखलंया वारं ग्वाडं लागलं गं\nचांद भासतो दिसाच मावळाया लागलं\nआस लागली मनात कालवाया लागलं गं\nयाडं लागलं ग याडं लागलं गं…\nरंगलं तुझ्यातं याडं लागलं गं\nवास ह्यो उसात येई कस्तूरीचा\nचाखलंया वारं ग्वाडं लागलं गं\nसांगवना बोलवणा मन झुरतया दुरून\nपळतया टळतया वळतया माग फिरून\nसजल गा धजल गा लाज काजल सारल\nयेंधल हे गोंधळल लाड लाड गेल हरून\nभाळल अस उरात पालवाया लागलं\nओढ लागली मनात चालवाया लागलं\nयाडं लागलं ग याडं लागलं गं…\nसुलगना उलगना जाळ आतल्या आतला\nदुखन हे देखन ग ऐकलंच हाय साथीला\nकाजळीला उजाळल पाझळुन ह्या वातीला\nचांदणीला आवताण धाडतोय रोज रातीला\nझोप लागणं सपान जागवाया लागलं\nपाखरू कस आभाळ पांघराया लावतोया\nआन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली\nआन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलोया\nआन उडतंय बुंगाट पळतंय चिंगाट रंगात आलंया\nझालंय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग\nआता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं\nतुझ्या नावाचं मी इनिशल टॅटूनं गोंदलं\nआन करुन दाढी भारी परफ्युम मारुन आलोया\nआगं समद्या पोरात म्या लय जोरात रंगात आलंया\nझालंय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग\nसमद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई\nकदी व्हनार तु रानी माज्या लेकराची आई\nलय फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया\nआगं ढिंच्याक जोरात टेक्नो वरात दारात आलोया\nझालंय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nपहिलीच तर्नी ही लाज\nअन् हातामंदी हात आलं जी\nबदलुन गेल या सार\nआल मनातलं ह्या व्हटामंदी\nअन हातामंदी हात आल जी\nपवळ्या मनात ह्या भरलं… भरलं\nघुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल\nसजल उन वार नाभाताना सजल\nरंगल मन हळदीन राणी रंगल\nसरल हे जगण्याचं झुरणं सरल\nआग धडाडल ह्या नभामंदी\nअन ढोलासंग गात आल जी\nगळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं\nसाता जन्माच नात रूजलया काळजात\nतुला र देवागत पुजल\nरूजल बीज पिरतीच सजणी रुजलं\nभिजलं मन पिरमान पुरत भिजलं\nसरल मन मारून जगण सरल\nहरलं ह्या पीरमाला समद हरलं\nअन आभाळाला याट आल जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/mumbai/mumbai-rain-water-logging-and-disrupted-rail-services-due-heavy-rains-mumbai/", "date_download": "2018-11-21T01:00:58Z", "digest": "sha1:I67HCMC4MNSXZYEZVW6Y5YHEORL5RA3N", "length": 38196, "nlines": 477, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mumbai Rain: Water-Logging And Disrupted Rail Services Due To Heavy Rains In Mumbai | Mumbai Rain : मुंबापुरीची तुंबापुरी ! रस्ते-रेल्वे वाहतूक विस्कळीत | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ नोव्हेंबर २०१८\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nवीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप\nदहावीतील अंतर्गत गुणांचा पुनर्विचार करणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन\nअनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ\nविकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली\nएली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर\nअमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nलैंगिक जीवन : काय वारंवारता फायद्याची असते\nहे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली\nलहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स\nहटके आणि हॅंडसम लूक हवाय या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण\nचेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम\nठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात\nउत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय\nनागपूरच्या रेशीम बाग परिसरात बसवर दगडफेक\nउत्तर प्रदेशच्या मोरादाबादमध्ये पतीनं पत्नीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं\nजळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारीपदी आयपीएस निलभ रोहन यांची नियुक्ती. रोहन यांची १५ दिवसांपूर्वीच​ इचलकरंजी येथे नियुक्ती झाली होती.\nअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 40 ठार\nदिल्ली: वायएमसीएच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी\nओडिशात महानदी पुलावरुन बस कोसळली; बसमध्ये 30 प्रवासी\nछत्तीसगड - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झाले ७१.९३ टक्के मतदान\nछत्तीसगड विधानसभा निवडणूक: संध्याकाळी 6 पर्यंत 71.93 टक्के मतदान\nभिवंडी : वसईहून दिवा स्थानकाकडे जाणारी लोकल ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल दोन तास रखडली. प्रवाशांचे प्रचंड हाल.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट\nयवतमाळ : विद्यार्थिनींची भरचौकात छेडखानी करणाऱ्या मद्यपी न्यायालयीन लिपिकाला जमावाकडून चोप. पोस्ट ऑफिस चौकातील दुपारची घटना.\nसुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली\nAll post in लाइव न्यूज़\nMumbai Rain : मुंबापुरीची तुंबापुरी \nमुंबई, सलग चौथ्या दिवशी पावसानं मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.\nमुंबई मान्सून अपडेटमुंबईमहाराष्ट्रदादर स्थानक\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची रीघ\nवांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग\n... तर 21 तारखेपासून राज्यभर तीव्र आंदोलन, मराठा आंदोलकांचा सरकारला 'इशारा'\nCBI Vs CBI : मुंबईत CBI कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं\nकाँग्रेसचा 'मोदी लॉलिपॉप' मिळाला का इंधन दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन\nशिवस्मारकाच्या पायाभरणीवेळच्या बोट दुर्घटनेचा चित्तथरारक व्हिडीओ...\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\n‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर त्या दिवशी नाना पाटेकर यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री तनुश्री दत्ता तावातावाने बाहेर आली आणि राडा सुरू झाला. तनुश्री नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि इतरांना नानांची तक्रार करत मोठमोठ्या आवाजात बोलत होती. ती घाबरलेली होती. व्हॅनिटी व्हॅनमध्ये जे घडले धक्कादायक होते, असे त्या दिवशी सेटवर असलेले स्पॉटबॉय रामदास बोर्डे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\nमुंबई , दादर फुल मार्केटमध्ये मनोज मौर्या (वय 35 वर्ष) नावाच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी शुक्रवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मनोजवर हल्ला केला. या हल्ल्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला.\n#MeToo : 'तनुश्री दत्ताच्या धाडसाला सलाम'\nअभिनेत्री तनुश्री दत्ताने स्वतःवरील अत्याचाराला वाचा फोडली. त्यांच्या या धाडसाला आम्ही सलाम करतो, असे म्हणत मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. अजंता यादव यांनी तनुश्रीचे कौतुक केले आहे.\nकामगार कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी भाकपाचे जेलभरो आंदोलन\nमुंबई - राज्य व केंद्र सरकारने निवडणुकांपुर्वी दिलेली आश्वासन पाळली नाही, उलट कामगार कष्टकरी जनतेचे हक्काचे कायदे मोडीत काढून कारखानदार यांना संरक्षण देण्याचे काम सरकार करीत आहे. त्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक या कामगार संघटनेने ८ ऑक्टोबरला भायखळा येथील राणीबाग ते आझाद मैदान अशा एल्गार मोर्चाची हाक दिली होती. मात्र पोलीस परवानगीअभावी याठिकाणी जेलभरो आंदोलनाचा निर्णय घेतल्याची माहिती कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी दिली.\nमेट्रो काराशेडच्या कामाविरोधात स्थानिकांचं तीव्र आंदोलन\nमानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात उभारल्या जाणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागत आहे. स्थानिकांच्या रास्त मागण्यांसाठी मेट्रो कारशेडच्या कामाविरोधात सोमवार महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार तुकाराम काते यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.\nभाजपाविरोधात महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी, राजू शेट्टी-प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजपाविरोधात महाआघाडी उभी करण्याच्या मोर्चेबांधणीसाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र संभाव्य आघाडीबाबत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही.\nरेल्वेतील नोकरभरतीत मराठी उमेदवारांना डावलल्यानं स्थानीय लोकाधिकार समितीचं आंदोलन\nरेल्वेमधील नोकर भरतीत मराठी उमेदवारांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याकरिता आज स्थानीय लोकाधिकार समितीच्यावतीने शिवसेना सचिव व लोकाधिकार समितीचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वावाखाली मुंबई रेल्वे बोर्ड, मुंबई सेंट्रल येथे आंदोलन करण्यात आले.\n कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा\nमुंबईतील वर्दळीचे आणि महत्वाच्या अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकापासून २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याला सुरुवात झाली आणि चक्क १० वर्षांनी ज्यांचा कसाबला पकडून देण्यात महत्वाचा सहभाग आहे त्या बावधनकर यांच्या खांद्यावर सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची धुरा आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल.\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\nराज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला बोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर आज मनसे नाशिकच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ड्रीम प्रोजेक्टबाबत मुख्य वन संरक्षक प्रा. वि. नाशिक विजय शेळके यांना घेराव घातला.\nजळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ\nश्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात रथोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. रथोत्सवास 146 वर्षांची परंपरा आहे.\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nपिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ, मडके फोडून सत्ताधारी पक्षाने केला निषेध\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nपर्यटकांच्या पसंतीस उतरणाऱ्या भंडारदऱ्यात सध्या पर्यटकांची गर्दी उसळली आहे ती केवळ आंब्रेला धबधबा बघण्यासाठी... भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी विसर्ग सुरू असल्याने आंब्रेला खळाळून वाहत आहे.\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअंबरनाथ तालुक्यातील मंगलोर या गावाजवळील डोंगरावर लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांपैकी बहुसंख्य वृक्ष हे वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत.\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nवर्धा: सिकंदराबाद येथून राजस्थानातील पाली जिल्ह्यातील मोहराई येथे जात असताना एका महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि तिने एक्स्प्रेसमध्येच एका ...\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nअकोला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेल्या भारिप-बमसंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले.\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nपुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विष्णू उर्फ आप्पा जगताप या क्रीडासंकुल व जलतरण तलावाला बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली.\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nपार्किंगमध्ये असलेल्या एका कारला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री तीन वाजता वाशी सेक्टर 10 येथे पार्किंग केलेल्या MH43-BK-2927 Ertiga कारला अचानक आग लागली.\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nमुंबई : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या बारा दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण ...\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nखंडाळा, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं �..\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nनोटाबंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरात विरोधकांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत.\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nखामगाव, वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासोबत स्टंटबाजी करतानाचा ...\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर वसतिगृह प्रवेश व विद्यार्थ्यांच्या व विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन ...\nतैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का\nपूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट\nअंजिठा लेणींच्या पायथ्याशी शुक्रवारी रंगणार बौद्ध धम्म परिषद\nशहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू\nपाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार\nदिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी\nकटकमध्ये बस पुलावरुन कोसळली; बारा जणांचा मृत्यू\nपुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त\nधनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक\nपॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी\n...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय , उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-rag-anurag-and-virag-2365787.html", "date_download": "2018-11-21T00:21:41Z", "digest": "sha1:VP23JZRHNR352FUPW2BY5XSGXAXJCG7F", "length": 7383, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rag, anurag and virag | संपत्तीपासून सुख मिळविण्यासाठी... राग, अनुराग व वैराग्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसंपत्तीपासून सुख मिळविण्यासाठी... राग, अनुराग व वैराग्य\nजीवनात अधर्माचा प्रवेश ज्या मार्गांनी होतो त्यापैकी एक मार्ग धनाचाही आहे.\nनदीचे पाणी धरणात अडवून ऊर्जा व सिंचनाची कामे पार पाडली जातात. अगदी तसेच धनाच्या प्रवाहालाही बंधन घालावे लागेल. याचा अर्थ पैशाचा प्रवाह रोखायचा असा नव्हे. शिस्त आणि नियमपूर्वक पैशांचे व्यवहार हेच त्यावरील बंधन आहे. धन आणि नदीची गती सारखीच असते. नदी नष्टचर्य, कष्ट आणि समाधान या तिन्ही गोष्टी देते. धन आपल्या जीवनात येते तेव्हा त्यातून अनेक उत्तरे मिळतात आणि तेवढेच प्रश्नही उभे राहतात. पैशांमुळे प्रत्येक गोष्टीची विभागणी होते.\nत्यामुळे पैशांच्या बाबतीत बाजू घ्यायची असेल तेव्हा ती धर्माची बाजू असावी याबद्दल दक्ष राहा. जीवनात अधर्माचा प्रवेश ज्या मार्गांनी होतो त्यापैकी एक मार्ग धनाचाही आहे. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. पैसा कमावण्यासाठी फारशी बुद्धी लागत नाही, पण त्याची बचत करायला बुद्धी लागते आणि सर्वात जास्त बुद्धी पैसे खर्च करण्यासाठी आवश्यक असते. या तिन्हींचे संतुलन बिघडले तर पैसा विध्वंसक रूप घेतो. आपल्यामध्ये आध्यात्मिक प्रवृत्तीचा उदय होईल, तेवढाच फायदा जग आणि हे जग निर्माण करणा-याच्या बाबतीत घेता येईल. पैसा आपल्याला जगाशी जोडतो, त्याला राग म्हणतात. राग परमात्म्याशी जोडण्यासाठी अनुराग निर्माण व्हावा लागतो आणि परमात्म्याशी जोडले गेलो की वैराग्य निर्माण होते. राग, अनुराग आणि वैराग्य हे तिन्ही धनाचा सदुपयोग शिकवतात. या तिन्हींची नीट ओळख झाली तर संपत्ती भरपूर सुख देईल.\nचाणक्यांची ही नीती लक्षात ठेवण्यास विविध अडचणींपासून दूर राहू शकता\nप्राचीन 'कामसूत्र'मधील या गोष्टी आहेत कामाच्या, वैवाहिक जीवनाचा मिळतो पूर्ण आनंद\n9 गोष्टी, ज्या कधीही कोणाला सांगू नयेत अन्यथा सापडू शकता अडचणीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.petrpikora.com/knowledge-base/tag/jizera/", "date_download": "2018-11-20T23:39:44Z", "digest": "sha1:4BGZZBDIX3ODVT63UQA6NJH4IOHNWPAK", "length": 8267, "nlines": 104, "source_domain": "mr.petrpikora.com", "title": "जिझरा - मोफत संगीत बाजार डाउनलोड", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nआर अँड बी आणि सोल संगीत\n0 आपले टाका0.00 €\nपिर्डेन रीझर्वस प्रॅलेस जेझरा जेर क्रॅनेने ऑजेमी नाचजेझिसी से वि कॅस्ट्रॅलिनिम ऑजमेस् ऑस्से हेजनिस व्ही क्रॅजी लिबेरेक, कॅटर जे न्यूजस्टारि रिर्व्हर्वॅनी रिझर्वॅसी ना जुझिस्की होर. झौजिमा व्रोकोलोव्ह část druhé\n4K 2018 archivbox dji djs जा डीजी माविक डीजी माविक प्रो Dji अभ्यास DJI प्रेत 4 आळशी आळशी EMBA EMBA spol. चे ro गुळगुळीत पुठ्ठा hrad Haje त्यांचा Jizerou Jablonec त्यांचा Jizerou राक्षस पर्वत पर्वत kvadroptéra दोरासंबंधी पुठ्ठा त्याचे झाड Lysa hora स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे मावसिक माविक प्रो पार्किंगची जागा पार्किंग Paseky त्यांचा Jizerou बनावट बनावट 3 बनावट 4 प्रगत अभ्यास पुस्तके बांधणारा Rokytnice skipas पास स्की रिसॉर्ट wreckage निवास व्यवस्था दोरीने ओढणे हिवाळा वरील पासून चेक नंदनवन\nवृत्तपत्र साइन अप करा\n... आणि प्राप्त प्रथम खरेदीसाठी $ 20 कूपन\n 24 / 7 ईमेल लिहा\nआम्ही सुरक्षित पैसे वापरत आहोत\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. या वेबसाइटचा वापर करून चालू ठेवून, आपण त्यांच्या वापराशी सहमत होता.\nकुकीज कशा नियंत्रित कराव्यात यासह अधिक शोधण्यासाठी, येथे पहा: कुकी धोरण\nरेटिंग: 5.0/ 5 18 मते\nरेटिंग: 5.0/ 5 12 मते\nरेटिंग: 5.0/ 5 11 मते\nजायंट पर्वत मध्ये हवामान\nकॉपीराइट © 2018 फ्री प्रीमियम उत्तरदायी वर्डप्रेस थीम डाउनलोड्स थीम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-relief-pattern-buldana-will-be-implemented-state-says-cm-6200", "date_download": "2018-11-21T00:32:41Z", "digest": "sha1:BH7OL2BAIIFEA5Z7L3YZR5CLQ5YVIDGQ", "length": 21622, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Drought relief pattern of buldana will be implemented in State says CM | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळमुक्तीचा ‘बुलडाणा पॅटर्न’ राज्यभर नेणार : मुख्यमंत्री फडणवीस\nदुष्काळमुक्तीचा ‘बुलडाणा पॅटर्न’ राज्यभर नेणार : मुख्यमंत्री फडणवीस\nरविवार, 4 मार्च 2018\nबुलडाणा : सरकार, सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळमुक्तीसाठी आजपासून ऐतिहासिक काम सुरू झाले. पुढील दोन वर्षांत हा पॅटर्न राज्यभर राबवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nबुलडाणा : सरकार, सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळमुक्तीसाठी आजपासून ऐतिहासिक काम सुरू झाले. पुढील दोन वर्षांत हा पॅटर्न राज्यभर राबवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nबुलडाणा येथे भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियान कार्यक्रम सुरू करण्यात आला. या वेळी उद्‍घाटक म्हणून श्री. फडणवीस बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, माजी मंत्री सुरेश जैन, रविकांत तुपकर, जलसंधारण खात्याचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.\nभारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांमध्ये १३० जेसीबींच्या साहाय्याने तलाव, नाल्यांतील गाळ काढण्याचे व तो गाळ जमीन सुपीक करण्यासाठी वापरण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘आज पीकपद्धतीत बदल करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी त्यांना उपलब्ध असणारे मार्केट, बाजारपेठेतील दर यांचा विचार करून पिके घेतली पाहिजेत. शासन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.’’\nदुष्काळी परिस्थितीतही या कामांचे मोठे लाभ दिसत आहेत. शेतकऱ्यांना पिकांना एक-दोन पाणी देऊन उत्पादन वाढवता येत आहे. जे काम मोठमोठी धरणे बांधून साधणे कठीण होते, तेथे ही जलसंधारणाची कामे उपयोगी पडत आहेत. आता एकाच वेळी बुलडाणा जिल्ह्यात युद्धपातळीवर दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने पाऊल टाकले जात आहे. सामाजिक संस्था, शासन, जनता यांच्या संगमातून तलाव, नाल्यांतील गाळ उपसला जाईल. कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांमध्ये बदल घडविणे, ते पुन्हा कर्जबाजारी होणार नाहीत यासाठी त्यांना सक्षम करणे आवश्‍यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nनितीन गडकरी म्हणाले, ‘‘राज्यात केंद्रशासन पुरस्कृत बळिराजा सिंचन योजनेअंतर्गत २० हजार कोटींचे १०४ प्रकल्प केले जाणार आहेत. यात विदर्भातील ७८, मराठवाड्यातील २६ प्रकल्पांचा प्रामुख्याने समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाच हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. सध्या राज्याचे सिंचन १८ टक्के आहे. हे ४० टक्‍क्‍यांपर्यंत नेले तर शेतकरी आत्महत्या रोखण्यास मोठ्या प्रमाणात हातभार लागेल.’’\nकेंद्र शासनाच्या पुढाकाराने पाण्यावरून राज्या-राज्यांत आजवर सुरू असलेले तंटे मिटविले जात आहेत. गुजरात- महाराष्ट्राचा पाण्यावरून असलेला वाद आगामी काळात लवकरच मिटेल. यासाठी केंद्र दमणगंगा- पिंजर हा ३० हजार कोटींचा प्रकल्प हातात घेत आहे. आज देशातील नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात वाहून जाते. हे वाहणारे पाणी अडवून सिंचनासाठी फायदा होऊ शकतो.\nप्रत्येक गावात नदी-नाले असतात. त्यापैकी एकाचेही खोलीकरणाचे काम झाले तर ते गाव समृद्ध बनते. संबंधित गावाचे सामाजिक, आर्थिक चित्र कायमचे पालटून जाते. राज्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे जलक्रांती झाली. येत्या काळात केंद्र शासन अटल जलसिंचन योजना राबविणार असून, त्याद्वारे ९ लाख विहिरी दिल्या जातील. या विहिरींना लागणारी वीजही सौरऊर्जेच्या माध्यमातून पुरविण्यात येईल. यामुळे शेतीला दिवसभर वीज मिळाल्याने शेतकऱ्यांना पिके घेण्यास सोयीचे होईल. आता सरकार ब्रिज कम बंधारे बांधत आहे, त्याचाही मोठा फायदा होणार असल्याचे गडकरी म्हणाले.\nप्रास्ताविकात शांतिलाल मुथा यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनीही मनोगत मांडले. जेसीबी मशिनच्या पूजनाने कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले.\nशेतमालाचे भाव ग्लोबल इकॉनॉमीवर\nनितीन गडकरी यांनी पीकपद्धती बदलण्याबाबत सांगताना, आजच्या शेतमालाच्या भावाला ग्लोबल इकॉनॉमी जबाबदार असल्याचे म्हटले. शासनाला शेतमालाला हमी देताना अडचणी येतात. केंद्रातील सरकारने विविध धान्यांवरील आयात मूल्यात वाढ केली, तरीही शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखत पीकपद्धती बदलली पाहिजे. शेतकऱ्याने पेट्रोल-डिझेलचा पर्याय तयार करावा. उत्तर प्रदेश सरकारने बायो इथेनॉल पॉलिसी तयार केली. नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये बांबूपासून इथेनॉल तयार करणारे चार मोठे रिफायनरी प्रोजेक्‍ट तयार केले जाणार आहेत, असे सांगितले.\nसरकार government मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis भारत जैन महाराष्ट्र पांडुरंग फुंडकर रणजित पाटील खासदार रविकांत तुपकर जलसंधारण आमदार forest जलयुक्त शिवार नितीन गडकरी nitin gadkari सिंचन विदर्भ गुजरात समुद्र वीज शेती शांतिलाल मुथा ग्लोबल उत्तर प्रदेश\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathiragistar-meeting-vardha-maharashtra-6112", "date_download": "2018-11-21T00:42:23Z", "digest": "sha1:KWNMOBRZSNDHRDWO7RQUKQXKTVHOAPVO", "length": 16106, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,ragistar meeting, vardha, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबाजार समितीच्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या निबंधकांवर कारवाई : देशमुख\nबाजार समितीच्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या निबंधकांवर कारवाई : देशमुख\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nवर्धा : बाजार समितीमध्ये सहायक निबंधक हे पदसिद्ध सदस्य असतात. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहून शासनाच्या योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. मात्र सहायक निबंधक बाजार समितीमधील कोणत्याही बैठकीला हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या सहायक निबंधकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.\nहिंगणघाट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी भवन येथे आयोजित सहायक निबंधक व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत श्री. देशमुख बोलत होते. या वेळी विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक अजय कडू उपस्थित होते.\nया वेळी श्री. देशमुख म्हणाले, की शेतीमाल तारण योजना राबविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला प्रोत्साहित करण्यात यावे. शेतीमालाचे भाव बाजारात पडलेले असताना शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू नये म्हणून शेतकरी त्यांचा शेतीमाल बाजार समितीमध्ये शेतीमाल तारण योजनेत ठेऊ शकतात.\nशेतीमालाच्या तत्कालीन बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. यथावकाश वाढलेल्या बाजारभावाचा लाभही नंतर शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहित करावे. तूर खरेदी मध्ये येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी तूर विकणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ त्रुटी दूर करण्यासाठी सांगावे. तसेच काही कारणाने ऑनलाईन अर्ज न भरू शकलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा या योजनेत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.\nअवसायनात निघालेल्या सहकारी संस्था तत्काळ बंद करण्यासाठी कारवाई सुरू करावी. विदर्भातील सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी अटल पणन योजना राबविण्यात येणार असून, यामध्ये जुन्या भात गिरण्यांचा समावेश करण्यात येईल. तसेच प्रत्येक गावात एक सोसायटी निर्माण करावी. प्रत्येक शेतकरी अशा सोसायटीचा सभासद असला पाहिजे. सहकार क्षेत्रातील अनुभव संस्था उभी करण्यासाठी उपयोगात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.\nबाजार समिती सुभाष देशमुख विदर्भ सहकार क्षेत्र\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nसाताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\n`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...\nवऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...\nसाताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...\nमालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...\nसोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...\nनव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...\nपुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...\nकोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A5%8B/", "date_download": "2018-11-21T00:26:37Z", "digest": "sha1:QKFAYP3YC32VIB7YUDCNBYE2BNJPGFSX", "length": 5791, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खणआळीतून महिलेची पर्स चोरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखणआळीतून महिलेची पर्स चोरी\nसातारा,दि.15 (प्रतिनिधी) सातारा शहरातील खणआळीतून एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.शितल गणेश शिंदे रा. पाटखळमाथा,ता. सातारा या शनिवारी दुपारी गौरी सजावटीचे साहित्य खरेदीसाठी खणआळीत गेल्या होत्या. त्यांनी सजावटीचे साहित्य खरेदी करताना त्यांच्याकडे असलेली पर्स दुचाकीला अडकवली होती. त्यानंतर साहित्य खरेदी करण्यासाठी एका गाड्यावर गेल्या. खरेदी झाल्यानंतर पैसे देण्यासाठी त्यांनी दुचाकीला अडकवलेल्या पर्स पाहिली. मात्र पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आजुबाजूला पाहिले मात्र पर्स मिळाली नाही. पर्समध्ये गंठण,अंगठी,एक हजार रोख,मोबाईल असा 89 हजाराचा मुद्देमाल असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहुल्लडबाजांकडून हजारोंचा दंड वसूल\nNext articleन्यू फलटण शुगर वर्क्‍सच्या विक्रीबाबत गोंधळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-11-21T00:18:10Z", "digest": "sha1:2VTQPWHYUPD7FJRKCN7A3HJQNABD4L6O", "length": 7198, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवराजसिंह चौहान यांचेही कॉंग्रेस मध्ये स्वागत करू – कमलनाथ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिवराजसिंह चौहान यांचेही कॉंग्रेस मध्ये स्वागत करू – कमलनाथ\nभोपाळ – भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौड यांनी कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी त्यांच्या मतदार संघात केलेल्या विकास कामांबद्दल त्यांच्या विषयी गौरवोदगार काढले होते. त्यावरून आपण त्यांना कॉंग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे काय असा प्रश्‍न आज पत्रकारांनी कमलनाथ यांना विचारला असता, त्याला उत्तर देताना कमलनाथ म्हणाले की एकटे गौड काय शिवराजसिंह चौहान हे सुद्धा जरी कॉंग्रेस मध्ये येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू.\nते म्हणाले की काल गौड जे म्हणाले आहेत ते वास्तव आहे. मी केंद्रात नगरविकास खात्याचा मंत्री असताना मध्यप्रदेशसाठी सर्वाधिक निधी मी मिळवून दिला होता. मी त्या काळात एकटया मध्यप्रदेशला 4500 कोटी रूपयांचा निधी दिला होता असे त्यांनी म्हटले आहे. आपण स्वत: यंदाची विधानसभेची निवडणूक लढवणार काय असे विचारता ते म्हणाले की मी अजून त्याविषयी काहीं ठरवलेले नाही कारण मी अजून लोकसभेचा सदस्य आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा अफेरमध्ये\nNext articleशर्मिला टागोर यांच्यासमोर नतमस्तक झाला बादशहा\n#व्हिडीओ : प्रचारावेळी भाजप उमेदवाराला घातला चप्पलेचा हार\nकाँग्रेसने मला २५ लाखांची ऑफर दिली होती – असदुद्दीन ओवेसी\nनगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिकेत आता रंगणार तिरंगी लढत\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : राष्ट्रवादी 40, तर कॉंग्रेस 22 जागा\nसंघ परिवाराच्या बाहेरचा भाजपचा अध्यक्ष दाखवा\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://bigul.co.in/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-21T00:31:23Z", "digest": "sha1:7QEII4GZK23ZZFYEYXBL7EPAGPDBANNP", "length": 12803, "nlines": 139, "source_domain": "bigul.co.in", "title": "पैल आले हरि – बिगुल", "raw_content": "\nतुकारामांचा एक साधा अभंग पण महाकवीच्या मोठेपणाची प्रचिती देणारा. तुम्हाला अलगद उचलून, नवभूमी दाखवून, परतही आणून सोडणारा. या अभंगाचं रसग्रहण आषाढीच्या निमित्ताने.\nएक अभंग आहे. तुकारामांचा..\nबघा, इतका साधा आहे की…\nसाधा म्हणजे एकही शब्द न अडवणारा नाही. सरळ साधे वर्णन पांडुरंगाचे.. खरं तर वैकुंठवासी श्री विष्णूंचे.\nवर्णन म्हटल्यावर कवींनी खूप बारकावे लिहिलेत. आपण शब्दचित्र म्हणतो तसं आहे. एक प्रसंगही आहे. ऐलतटावर कविवर्य आहेत. त्यांचे भगवान त्यांना बोलावणे करण्यास आले आहेत. समक्ष नेण्यासाठी आलेत, याचे अप्रूप तुकारामांना आहे..त्या अप्रूपाच्या भरात बुवांनी झकास चित्र रंगवायला घेतलेय. पोर्ट्रेट आहे. मागे पोर्ट्रेट उठावदार व्हावं यासाठी पार्श्वभूमी रंगवलीय. थोडक्यात.\nम्हणजे, वाचकानं वर्णन वाचावं. भाबडा असेल तर त्याचं मन भरून यावं…\nलहानपणापासून वाचलेल्या कथा भाबडा भाविक लग्गेच आठवू पाहातो.\nपैल आले हरि | शंख चक्रशोभे करीं || १ || || धृ.||\nगरुड येतो फडत्कारें | भी ना भी ना म्हणे त्वरे || २ ||\nमुगुटकुंडलांच्या दीप्ति | तेजें लोपला गभस्ति || ३ ||\nमेघश्यामवर्ण हरि | मूर्ति डोळस साजिरी || ४ ||\nचतुर्भुज वैजयंती | गळां माळ हे रुळती || ५ ||\nपीतांबर झळके कैसा | उजळल्या दही दिशा || ६ ||\nतुका झालासे संतुष्ट | घरा आले वैकुंठपीठ ||७ ||\nतुकारामबाबा बहुश्रुत होते. देहूत जाणकार माणसेही होती. त्यांच्या सहवासात,त्यांच्या संगे कीर्तन ऐकण्यात तुकारामांना खूप लहानपणापासून रस होता.वाचन दांडगे होते. संस्कृतोद्भव वाचनास ते स्नेहीसोबती गुणीजनांची मदत घेत, अभ्यास करत.\nयाचा प्रत्यय प्रत्येक ओवीत येतो.शब्दांची निवड पक्की…मी अधिक वर्णन करत नाही…कारण तुम्ही जाणकार मंडळी आहात. मी ज्या ज्या शब्दांवर विचार करतोय तेवढंच लिहितो.\nपैल म्हणजे पलीकडल्या अंगाला. ऐल व पैल हे दोन्ही तीर आहेत. त्यांच्या मधून प्रवाह वाहतोय. पाण्याचा असेल असं म्हणूया घटकाभर पण मला नाही वाटत त्याला वाहतंय म्हणून पाणी म्हणावं.\nमला तो काळाचा प्रवाह असेल असंही वाटतं.\nकाळ. श्लेष आहे. काळ म्हणजे मृत्यू.आणि समयसुद्धा.\nजे आत्ताच्या क्षणाला आहे.. आणि नंतरच्या क्षणाला असेल यांना दुभागणारी रेषा.\nजी पुसता नाही येत.\nभवतालातील अटळ व्यवहाराला टाळताही येत नाही. आणि त्यातून मोकळंही होता येत नाही..मधून जगण्याचा अखंड प्रवाह वहातोय. आणि “या प्रवाहाला तू भिऊ नकोस ..” असं भगवानाचा एकनिष्ठ भक्त साक्षात गरुड सांगतोय.\nपैल आलेल्या हरीचं रूप तुकारामांना इतकं बारकाव्यानं कसं दिसलं असेल याचं अप्रूप मला जाणवत असे, आणि मी अचंब्यात पडत होतो.अगदी कालपरवापर्यंत..आज सकाळी मला उलगडा झाला आणि चार दिवस बाजूला ठेवलेली टीप पुरी करायला आत्ता बसलो आहे.\nहे सगळं समीपदृश्य पाहायला बुवांचे डोळे उघडे होतेच कुठे \nमिटलेलेच असणार बघा..एक तर जागेपणी उत्कट होऊन जाणवले असेल..किंवा गाढ निद्रेत स्वप्न म्हणून दिसले असणार. अगदी लख्ख.सूर्याचेही डोळे दिपून जावेत असा तेजोलोल जाणवायला चर्मचक्षु कसं काम करणार तिथं डोळे मिटलेले आणि आतले डोळे जागे असतील.आणि त्या झळाळातही काळी मूर्ती दिसत असेल इतका त्याचा काळेपणा..तेज पिणारा.कृष्णमेघ जणू साकारलेला..\nएकाच वेळी किरीटाचा , कुंडलाचा आणि वस्त्राचा तेजोपुंज दिसतोय..आणि काळ्या रेखीव मूर्तीचा साजरा अवतारही दिसतोय…\nप्रभाव आणि अभाव , तेज आणि अंधकार ,ऐल आणि पैल…अस्तित्वाची दोन्ही टोके एकाच समयी ज्याला दिसतात, त्याला लाभते ती संतुष्टी.\nतुकाराम या संतुष्टपदी सदेह पोचतात..\nआणि ऐलाकडून पैलापर्यंत केलेल्या या सहज विहारात रमतात, आणि सात ओळींच्या अभंगात अद्भुत रहस्य उलगडतात.\nआणि ऐलपैलाच्यामध्ये सामावलेल्या प्रवाहाला स्पर्शसुद्धा न करता मला तुम्हाला समाधीचा साक्षात्कार घडवतात.\nमहाकवीचं मोठेपण असं असतं.\nतुम्ही आहात तिथून तुम्हाला आईनं कडे वर उचलावं तसं कवळा घालून उचलायचं. परलोकात यात्रा घडवून आणायची. नवभूमी दावायची..आणि पुन्हा ऐल आणून सोडायचं.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nकृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह\nन्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार\nरडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण\nनाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…\nप्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा\nट्रम्प या विषयावर लढली गेलेली अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली.\nby अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर\nकार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...\nअसगर वजाहत यांच्या कथा\nby अनुवाद- श्रीधर चैतन्य\nआपल्या काळातले मंटो म्हणून प्रसिद्ध असलेले असगर वजाहत यांच्या काही कथांचा हा अनुवाद.\nby संपादन- टीम बिगुल\nकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय पोहोचवणाऱ्या या साहित्यप्रकाराचे काही मासले बिगुलच्या वाचकांसाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-sbha-at-thane/", "date_download": "2018-11-21T00:43:04Z", "digest": "sha1:H2LSPHGGCCE2MFLIPLCUSWCMNDYIRLCI", "length": 6549, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ठरल तर मग. . ठाण्यात या ठिकाणी होणार राज ठाकरेंची जंगी सभा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nठरल तर मग. . ठाण्यात या ठिकाणी होणार राज ठाकरेंची जंगी सभा\nठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 18 नोव्हेंबरला होणाऱ्या ठाण्यातील सभेची जागा निश्चिती अखेर झाली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन मार्गावर ही सभा होणार आहे.\nअनधिकृत फेरीवाल्यां विरोधात मनसेकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनानंतर ही सभा घेतली जात आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमक काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान मनसेकडून रेल्वे स्थानक परिसरात सभेची तयारी करण्यात येत होती. मात्र या ठिकाणी सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. आज ठाणे पोलिसांसह मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या जागेची पाहणी केली आहे.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shivsena-demands-repoling-in-palghar-14555/", "date_download": "2018-11-20T23:51:47Z", "digest": "sha1:M4BQLNJEV2OKBFI7TNU7XN7ZVOEGW6XB", "length": 6957, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालघरमध्ये फेरमतदान घेण्याची शिवसेनेची मागणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपालघरमध्ये फेरमतदान घेण्याची शिवसेनेची मागणी\nपालघर : पालघरमध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले आहेत. पालघरच्या या प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलंय. मतमोजणीच्या सुरुवातीपासून राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. तर श्रीनिवास वनगा यांना २,४०,६१९ मतं मिळाली. तर तिसऱ्या स्थानावर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना २,१६,९५३ मतं मिळाली. गावित 44589 मतांनी विजयी झाले.\nदरम्यान आता शिवसेनेनं पालघर निवडणुकीच्या निकालावर हरकत घेतलीये. निवडणूक आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचं कारण देत, शिवसेनेनं पालघरमध्ये फेरमतदान घ्यावं अशी मागणी केली आहे. तशी मागणी करणारं पत्र शिवसेनेनं निवडणूक आयोगाला दिलं आहे. दरम्यान आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/rss-bjp-pmc-election-28714", "date_download": "2018-11-21T00:26:02Z", "digest": "sha1:WCEJAPG4MAXLHDAE7UAYARMX5QZUFTMT", "length": 11971, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rss bjp pmc election भाजप नेत्यांना संघाच्या कानपिचक्‍या | eSakal", "raw_content": "\nभाजप नेत्यांना संघाच्या कानपिचक्‍या\nगुरुवार, 2 फेब्रुवारी 2017\nपुणे - भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिकेसाठी उमेदवार देताना काळजी घ्यावी. पक्षाच्या प्रतिमेला तडा जाणार नाही आणि मतदारांच्या विश्‍वासाला धक्का बसणार नाही, अशा पद्धतीने उमेदवार द्यावेत, अशी स्पष्ट सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांना दिल्या आहेत.\nपुणे - भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिकेसाठी उमेदवार देताना काळजी घ्यावी. पक्षाच्या प्रतिमेला तडा जाणार नाही आणि मतदारांच्या विश्‍वासाला धक्का बसणार नाही, अशा पद्धतीने उमेदवार द्यावेत, अशी स्पष्ट सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांना दिल्या आहेत.\nपुणे महापालिकेत सत्ता आणण्याच्या प्रयत्नाच्या नावाखाली पक्षाच्या नेत्यांनी अनेक वादग्रस्त आणि गुंडगिरीची पार्श्‍वभूमी असलेल्या इतर पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिला आहे. यामुळे भाजपविषयी आस्था असणाऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी खटकणाऱ्या बाबी भाजप नेत्यांच्या कानावर अखेरीस घातल्याच. त्यामुळे भाजप नेत्यांनी आधी तयार केलेली उमेदवार यादी बदलण्यासाठी पुन्हा बैठकांचा जोर लावला आहे.\nयाबाबत संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, की आम्ही विशिष्ट नावाला कात्री लावा किंवा एखाद्या नावाचा आग्रह या बैठकीत अजिबात धरला नाही. मात्र गुंडांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळता कामा नये, हे बजावून सांगितले. तसेच, एखाद्या मतदारसंघात जुना कार्यकर्ता निवडणुकीसाठी सक्षम असेल तर त्याचा प्राधान्याने विचार करायला हवा.\nपुण्यात पक्षाचे दोन खासदार, एक केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळात दोन मंत्री, आठ आमदार असे संख्याबळ आहे. याचाच अर्थ पुण्यात पक्षाला मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. एवढी ताकद असतानाही केवळ आयात उमेदवारांवर पक्ष अवलंबून राहिला असल्याचा संदेश जाणे चुकीचे आहे.\nओबीसींसाठीच्या राखीव जागांवर त्याच समाजातील उमेदवारांना संधी देण्याचा आग्रह संघाने धरला आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे भाजपमधून उमेदवारी लढविण्याचे मराठा उमेदवारांचे स्वप्न भंगणार आहे. इतर प्रांतातील उमेदवारांना निवडणुकीत संधी देण्यासाठीही प्रयत्न करण्याचे सुचविण्यात आले आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात उत्तरेतील मतदार आहेत. हा मतदारही दुर्लक्षित राहता कामा नये, अशी कल्पना यामागे आहे.\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे संघाचे कार्यकर्ते महापालिकेच्या प्रचारात उतरणार का, या प्रश्‍नावर या पदाधिकाऱ्याने सांगितले, की संघाचे कार्यकर्ते नेहमीच भाजपसोबत असतात. यात वेगळ्या सूचना देण्याची गरज भासत नाही. संघ कधीच भाजपच्या दैनंदिन कारभारात लक्ष घालत नाही, असे स्पष्ट करत, मात्र गरज असेल तर योग्य सूचना देण्याच्या जबाबदारीपासून पळही काढत नाही, असेही त्यांनी नमूद केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/water-tanker-maharashtra-121001", "date_download": "2018-11-21T00:15:46Z", "digest": "sha1:RQXHUFWBMD2H6EBYXRVKQ2TZTP3IWRYH", "length": 10498, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "water tanker in Maharashtra पाण्यासाठी वणवण; साेळाशेवर टॅंकरने पाणीपुरवठा | eSakal", "raw_content": "\nपाण्यासाठी वणवण; साेळाशेवर टॅंकरने पाणीपुरवठा\nशनिवार, 2 जून 2018\nभूजल पातळी खाेल गेल्याने व राज्यातील बहुतांश जलाशयामधील पाणी टल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. काही धरणे ही पूर्णतः काेरडीठाक पडली आहेत. परिणामी अनेक पाणी पुरवठा याेजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक हांडाभर पाण्यासाठी पायपिट करत आहेत.\nअकाेला : उन्हामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटले असल्याने राज्यातील एक हजार 568 गावे व एक हजार 246 वाड्यांमध्ये टॅंकरे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे लाखाे नागरिकांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागवण्यात येत आहे.\nभूजल पातळी खाेल गेल्याने व राज्यातील बहुतांश जलाशयामधील पाणी टल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. काही धरणे ही पूर्णतः काेरडीठाक पडली आहेत. परिणामी अनेक पाणी पुरवठा याेजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक हांडाभर पाण्यासाठी पायपिट करत आहेत. परंतु नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्यामुळे गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यात गंभीर हाेत चाललेल्या पाणी टंचाईच्या स्थितीची माहिती टॅंकरने सुरू असलेल्या पाणी पुरवठ्यावरून लक्षात येते. राज्यात सध्या एकूण एक हजार 622 टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये 195 टॅंकर शासकीय तर एक हजार 427 टॅंकर खाजगी आहेत. राज्यातील एक हजार 568 गावे व एक हजार 246 ताड्यातील लाखाे नागरिकांची तहान टॅंकरने भागवण्यात येत आहे. यावर्षी मॉन्सूनचे आगमन लांबल्यास टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.\nटॅंकरने सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याची माहिती\nविभाग गावे वाड्या टॅंकर\nमराठवाडा 673 144 872\nनागपूर 43 00 41\n'स्वच्छ ग्राम' स्पर्धेत हिवरेबाजार प्रथम\nऔरंगाबाद : राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या 2016-17 च्या \"तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम' या राज्यस्तरीय...\nपंधराशे गावांना टॅंकरने पाणीपुरवठा\nअकोला - तीव्र उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले असल्याने राज्यातील एक हजार 568 गावे व एक हजार 246 वाड्यांमध्ये टॅंकरे पाणीपुरवठा करण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://swamibakhar.blogspot.com/2018/02/288.html", "date_download": "2018-11-21T00:35:21Z", "digest": "sha1:37SIPOM4W54UXXVT4I57YVTH4ZFZDUY2", "length": 26049, "nlines": 89, "source_domain": "swamibakhar.blogspot.com", "title": "क्र (२८८) अरे ! इकडे ये.", "raw_content": "\n➣ आध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\n➢ दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम\n➢पारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n➢ लेखक विषेश आत्मबोध\n➣सुभाषितमाला काव्य आणि निरुपण\n➢संत कबीर काव्य आणि निरुपण\n➢ संस्कृत श्लोक रहस्य आणि निरुपण\n➢दासबोध काव्य आणि निरुपण\n➢साईनाथ महाराज काव्यसंग्रह व निरुपण\nमंत्रशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र मंत्र विधानआरतीबीज मंत्रस्तोत्रनवग्रह मंत्रकवच प्रयोगऊबंटू उपासनागायत्री मंत्र\nकाही दिवसांनी मुंबईचे गव्हर्नरसाहेब सोलापूरात आले होते त्यांनी संस्थानचे कामासंबंधाने मालोजी राजास सोलापूरला बोलावले राजाने त्यांचे कारभारी चिंतोपंत टोळास बरोबर घेतले टोळाने राजेसाहेबास सुचविले आपणास राजकीय कामास जावयाचे आहे तर चोळाप्पाचे घरी जे साधू आहेत त्यांचे दर्शन घेऊन जावे राजेसाहेबांनी टोळाच्या या सूचनेस रुकार दिला मेण्यातून उतरुन महाराजांच्या दर्शनास गेले तर त्यांची कडक मुद्र पाहून राजास त्यांच्यापुढे जाण्याचे धैर्य होईना अरे इकडे ये असे म्हणून महाराजांनी राजास हाक मारल्यावर त्याने आत जाऊन महाराजांचे दर्शन घेतले तितक्यात महाराजांनी शिपायाच्या हातात असलेली तलवार घेऊन राजाच्या हातात दिली हुजर्याच्या हातात असलेली पिकदाणीही राजास दिली नंतर राजेसाहेब व चिंतोपंत टोळ महाराजांचे दर्शन घेऊन सोलापूरास आले गव्हर्नरसाहेब जाण्याच्या गडबडीत असल्यामुळे राजास तोफांची सरबत्ती व इतर इतमाम मिळावयास हवा होता तो मिळाला नाही त्यामुळे राजास वाईट वाटले गव्हर्नर व राजा यांच्या मुलाखती होऊन हत्यारे बाळगण्यासंबंधात संस्थानात जी बंदी झाली होती त्यावर विचार करुन गव्हर्नरने पूर्ववत हत्याराची मोकळीक दिली होती.\nश्री स्वामी समर्थ हे त्रिकालज्ञानी असल्याच्या अनेक लीला त्यांच्या समग्र अवतार कार्यात विखुरलेल्या आहेत त्या लीलांमध्ये भविष्यात घडणाऱ्या अनेक घटनांची सूचक कृती करुन बर्याच चांगल्या वाईट गोष्टींचे संकेत त्यांनी दिलेले आहेत त्यांच्या या संकेताचा बारकाईने विचार करुन सावध होणे आवश्यक आहे सदेह सगुण स्वरुपात वावरताना ते शुभ अशुभ संकेत देत तसेच संकेत सध्याच्या २१ व्या शतकातसुद्धा ते देतात निर्गुण निराकार स्वरुपात ते आजही मैं गया नही जिंदा हूँ याची प्रचिती देतात त्यांची निःस्सीम सेवा करणाऱ्यांस ते आजही मार्गदर्शन करतात असा अनेकांचा अनुभव आहे या संदर्भात सविस्तर वृत्त याच ग्रंथात ईतरत्र आलेले आहे या लीला कथेत मालोजीराजास सोलापूरला गेल्या नंतर काय घडेल हे त्यांनी अगोदरच सूचित केले होते पण ते जाणण्याचे ओळखण्याचे त्याचा मथितार्थ लावण्याचे भान ना राजास होते ना कारभारी म्हणून वावरणार्या चिंतोपंत टोळास होते कोठेही केव्हाही एखाद्या कामास जाताना वडील धार्यांना सांगून प्रसंगी त्यांना नमस्कार करुन जाण्याची त्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा घेण्याची एक चांगली रीत आपल्या संस्कृतीमध्ये आहे थोरामोठ्यांचे आई वडीलांचे गुरुजनांचे आशीर्वाद (शुभेच्छा) एखाद्या कार्यास बळ देतात किमान पक्षी काही प्रसंगात त्यातील अशुभतेची कष्टाची त्रासाची तीव्रता कमी करतात म्हणून नमस्कार करण्याचा संस्कार महत्त्वाचा आहे त्या रितीरिवाजानुसारच कारभारी चिंतोपंत टोळाने मालोजी राजास महाराजांचे दर्शन घेऊन नंतरच सोलापूरास जाण्याचे सुचविले होते त्याप्रमाणे ते दोघे दर्शनास येताच श्री स्वामींना पुढे काय होणार हे अगोदरच उमजले होते त्यांची मुद्रा त्या प्रसंगी अतिशय उग्र बनली होती त्यांच्यापुढे येण्यास राजाचे धैर्य होईना तेव्हा त्यांनी राजास अरे इकडे ये अशा कणखर आवाजात बोलावले राजाच्या हातात तलवार व पिकदाणी दिली यातून त्यांनी राजास अनुकूलता आणि प्रतिकुलता सूचित केली राजा व टोळ सोलापूरास आल्यावर घडलेही तसेच अक्कलकोट संस्थानिक म्हणून मालोजी राजास मान सन्मानाची खूण म्हणून तोफांची सलामी (सरबत्ती) व इतर सन्मान मिळावयास हवा होता तो मिळाला नाही एक प्रकारे राजाचा अपमान अवमानच झाला तसा तो होणार होता हे महाराजांनी त्यांच्या हातात पिकदाणी (पान थुंकून टाकण्याचे पात्र) देऊन अगोदरच सूचित केले होते राजा व गव्हर्नर यांच्यात चर्चा होऊन संस्थानात हत्यारे बाळगण्यासंबंधी जी बंधने या अगोदर घालण्यात आली होती ती आता उठविण्यात आली साहेबांनी पूर्ववत हत्याराची मोकळिक दिली असे हे शुभकारक होणार होते हे ही महाराजांना अगोदरच ज्ञात होते म्हणून त्यांनी राजाच्या हातात तलवारही (सन्मानदर्शक) दिली श्री स्वामी समर्थ श्री गजाननमहाराज शिर्डीचे श्री साईबाबा यासारखे अवतारी पुरुष संत महात्मे आपल्या व्यवहारात लक्ष घालीत नाहीत परंतु त्यांच्या निर्मोही उपासनेने आपली कार्ये सुलभ व आनंददायी होतात हे मात्र निश्चित ते त्यातील अनुकुलता प्रतिकूलता याबाबत आवश्यक मार्गदर्शन करतात काही संकेत घटना माध्यमे यांद्वारा जागरुकही बनवतात म्हणून त्यांच्या कृपाशीर्वादासाठी नित्य नियमाने थोडी का होईना उपासना करणे आवश्यक आहे संसार प्रपंच उद्योग करताना त्यांच्याशी सदैव अनुसंधान ठेवणे हाच इथला आत्मबोध आहे.\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\nह्या ब्लॉगशी संबंधित लिंक खालीलप्रमाणे...\nदत्तप्रबोधिनीची स्वामीमय सामूहिक रात्रप्रहर सेवा - शेलू ( मुंबई - पुणे )\nश्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचा सुक्ष्मपाठ कसा करावा - Step by step\nश्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुचरित्राच्या ( Shri Gurucharitra ) सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण - Step by step\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nनामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nस्वामीमय रात्रप्रहर सेवेत सहभागी होण्याकरिता स्वामी स्थानी कसे पोहोचाल \nस्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज\nसद्गुरु दत्त महाराजांच्या कृपेने वयाच्या २४ व्या वर्षात उपरती झाली. अक्कलकोटीय दत्तस्वरुपाच्या दर्शनाने गुरु प्राप्तीची तीव्र उत्कंठा लागली. बर्याच कठीण परिस्थितीतुन जावे लागले. जीवनाचा शेवटच भर तारुण्यात आल्या सारखे वाटु लागले. जीवनाचा अंत जवळ आला असे वाटतच होते, ईतक्यात सद्गुरु शंकरनाथ साटम महाराजांकडुन सन २००८ साली महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी माणगाव दत्त मंदिर, तालुका कुडाळ येथे बोलावणं आलं. माणगाव, दत्त मंदीरातील थोरले स्वामीं महाराजांचे दर्शन घेऊन, भक्त निवासात महाप्रसादानंतर आराम करण्याहेतुने गेलो. दुपारी थोरले स्वामीं महाराजांकडुन नेत्र दीक्षा मिळाली. ते नाम मिळाले ज्याचा जीवनात आपण कधीच विचारही केला नव्हता.\nनाम मिळले तेही तेथे स्थान बद्ध असलेल्या एका दैवताच्या समोरच... त्यायोगे नामसाधनेतुन बरेच अनुभव, साक्षात दर्शनेही घडली. महाराजांनी योग शास्त्रांचे गहन असे आत्म ज्ञानही करवून दिले, सोबत अद्वैत कर्माचा सिद्धांत अकर्माद्वारे कसा करावा हे सुद्धा समजवले. भर तारुण्यात साक्षात थोरले स्वामीँ महाराजांच्या चरण कमलांच्या कृपेने मला जनसेवेची संधी मिळाली. हीच संधी आणि सद्गुरु महाराजांनी करवुन दिलेले आत्मज्ञान दत्त महाराजांच्या शिवआत्मसंधानासाठी जनहीतात कशाप्रकारे आचरणात आणता येईल, याच हेतुने जनसामान्यांच्या भक्तीमार्गातील विघ्ने दुर व्हावीत यासाठीच संस्थेचे प्रयोजन अमलात आणले आहे.\nआज बराचसा साधक समुदाय, आपल्या आध्यात्मिक दत्त तत्वाच्या माध्यमातून आत्मनिर्भर, डोळस, तठस्थ, विचारवादी, स्वयंभु व स्वामी आत्मसन्मानी होत आहे. याबद्दल महाराजांच्या चरणी कृतज्ञतेने माझे आत्मसमर्पण करत आहे. सर्व दत्तभक्तांचे आत्मचिंतन सद्गुरु कृपे उत्तरोत्तर वाढत जावो.\nll अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll\nभगवान श्री सद्गुरु दत्तात्रेय स्वामीं महाराजांच्या चरणकमळांच्या शुभाशीर्वादाने त्यांच्या मुमूक्षुत्व असलेल्या भक्तगणांना तत्व, कर्मदहन व आध्यात्मिक साधनेच्या योग पार्श्वभूमीद्वारे कोणत्याही मध्यस्थीशिवाय सद्मार्गात उच्च स्तरावर निर्विघ्न व निर्गुणातुन आत्ममार्गक्रम करण्याच्या उद्दीष्टाने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट संस्थेची स्थापना झाली. दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट च्या माध्यमातून नोव्हेंबर २०१४ पासुन प्रार्थमिक स्वामीमय सामुहीक नामस्मरण व पारायण साधना सुरु करण्यात आली.\nदत्तभक्तीतुन आध्यात्मिक जीवन कसं जगावं ; याची प्रारंभीक तात्विक विचारसरणी सर्व संबंधित लिखाणातुन नमुद केलेली आहे ज्यायोगे दत्तप्रबोधिनी तत्व माध्यमातुन साधकाला दत्त पुर्वानुग्रह प्राप्त होण्यासाठी संस्थेच्या सक्रिय सभासदत्वाच्या पार्श्वभूमीवर दुर्लभ व सखोल मार्गदर्शन करण्यात येते. ज्यायोगे साधकाला अंतरिक सद्गुरु सामर्थ्याची जाणीव होऊन सहज आत्मोद्धाराची प्रचीती येते. दत्तप्रबोधिनीची कार्यप्रणाली व आचरण पुर्णपणे दत्त महाराजांच्या अनुशासन व काळभैरव शासनावर आधारलेली आहे. व्यक्ती विशेष माहात्म्यासाठी आध्यात्मिक जीवनात स्थान कुठेही स्थानांकण व स्थिरांकण नाही.\nआध्यात्मिक लिखाणांच्या माध्यमातून जनहितकार्य सरळमार्गी व एकसुत्रीस्वरुपात राबवले जात आहे ज्यायोगे निवडकच पण प्रामाणिक व पारदर्शक संतप्रवृत्तीमय साधक दत्तप्रबोधिनी तत्वात सामावले जात आहेत. आध्यात्म अर्थात अध्ययन आत्म्याचे हा पाठीचा कणा दत्त तत्वातुन आध्यात्मिक देहात कसा ताठ उभा राहील यासाठी निरनिराळ्या साधनांचे कार्यक्रम राबावले जात आहेत. उदा. ऊबंटू, रात्रप्रहर सेवा, सामुहीक नामस्मरण वगैरे...\n१. स्वआत्मबळ वाढवणें. शिवस्वामीआत्मानुसंधान करुन आपलं जीवन सार्थक करणें.\n२. सत् पात्री दुःखी पिडीत लोकांना स्वामीअनुभूतीच्या माध्यमातुन कोणतेही अर्थकारण, राजकारण आणि दंभकारण न करता सामुदायिक स्वामीमय सेवेच अनन्यसाधारण महत्त्व पटवुन देणें. यथाशक्ति सद्गुरु स्वामींमहाराजांचा हेतु आणि व्याप्ती समजावुन देणे.\n३. केंद्र, मठ आणि मंदिराच्या संकुचीत मनोवृत्तीत न अडकता आणि कोणत्याही अज्ञानी मंडळाच्या राजकारणाला बळी न पडता, त्यातुन बाहेर पडुन घरगुती प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न, पर्यावरण संतुलनाचा प्रश्न आणि राष्ट्रहीत सुरक्षेच्या प्रश्नांवर सद्गुरुकृपे उपायाहेतु एकत्र येऊन सामुदायिक स्वामीमय रात्रप्रहर सेवा करणें.\n१. आत्मअवलोकनात्मक स्वामीमय त्रिकालसंध्या करणें.\n२. आत्मबळ वाढवणें हेतू सद्गुरुस्वामीं अधिष्ठानाचा स्वगृही न्यास करणें.\n१. सामुदायिक स्वामीमय सेवा विनामुल्य आहे.\n२. सद्गुरु स्वामीमहाराज आणि त्यांच्या भक्तगणांमध्ये कोणतेही प्रकारचे माध्यम नाही. साधकाचे सर्व चित्त गाभाऱ्यात असायला हवे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/ishaqzaade-once-again-27965", "date_download": "2018-11-21T00:08:51Z", "digest": "sha1:ZVOTGJK5I472JRS2ZRU64Q7NC6K3DIBH", "length": 9134, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "ishaqzaade once again \"इश्‍कजादे' पुन्हा एकदा एकत्र | eSakal", "raw_content": "\n\"इश्‍कजादे' पुन्हा एकदा एकत्र\nशनिवार, 28 जानेवारी 2017\n2012 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट \"इश्‍कजादे'मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री परिणीती चोप्रा. या दोघांनीही आता आपलं स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केलंय. खरं तर अर्जुन कपूरचा हा पहिला चित्रपट होता आणि परिणीतीचा मुख्य भूमिका असलेला हा पहिला सिनेमा होता. या चित्रपटाला पाच वर्षं उलटली असली, तरी हा चित्रपट व त्यातील गाणी आजही रसिकांना चांगलीच लक्षात आहेत. आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र येण्याची शक्‍यता आहे. दिबाकर बॅनर्जीच्या आगामी चित्रपटात हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.\n2012 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट \"इश्‍कजादे'मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री परिणीती चोप्रा. या दोघांनीही आता आपलं स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केलंय. खरं तर अर्जुन कपूरचा हा पहिला चित्रपट होता आणि परिणीतीचा मुख्य भूमिका असलेला हा पहिला सिनेमा होता. या चित्रपटाला पाच वर्षं उलटली असली, तरी हा चित्रपट व त्यातील गाणी आजही रसिकांना चांगलीच लक्षात आहेत. आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र येण्याची शक्‍यता आहे. दिबाकर बॅनर्जीच्या आगामी चित्रपटात हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ऍक्‍शन थ्रिलरपट असून यात अर्जुन हरियाणवी पोलिसाच्या रोलमध्ये दिसेल. मात्र परिणीतीच्या भूमिकेबाबत अद्याप काहीच समजलेलं नाही. या सिनेमाचं शूटिंग याच वर्षी होणार आहे. खरं तर याबाबत दोघांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही; पण त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकदा एकत्र बघण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258773:2012-10-31-16-40-50&catid=359:drive-&Itemid=362", "date_download": "2018-11-21T00:24:52Z", "digest": "sha1:JPWAQJZMLIQ5N2JRSCKPFO76ZRAW7IXI", "length": 23337, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ऑटो न्यूज", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> Drive इट >> ऑटो न्यूज\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nगुरुवार, १ नोव्हेंबर २०१२\nटाटांची नॅनो लवकरच अमेरिकी बाजारपेठेत दाखल होणार असून त्यासाठी या गाडीत अनेक बदल केले जात आहेत. अमेरिकेतील बाजारपेठ फार वेगळी आहे. त्यामुळे तेथे नॅनो सादर करताना त्यात बदल करणे अपरिहार्य आहे असे रतन टाटा यांनी अलिकडेच सांगितले. तेथे ५.२७ लाखांच्या मर्यादेत (१० हजार डॉलर) नॅनो सादर केली जाईल. सध्याची नॅनो अंडाकार असून भारतातील मध्यमवर्गीयांची दुचाकी वाहनांवर चार-चार जण बसून होणारी परवड थांबवण्यासाठी ती तयार केली होती. २००९ मध्ये तिची भारतातील किंमत २५०० डॉलर म्हणजे १.३१ लाख होती. ती जगातली स्वस्त मोटार म्हणून प्रसिद्ध आहे. अमेरिकेत स्पर्धा करण्यासाठी नॅनोला तेथील निकषांचे पालन करावे लागणार असून त्यात पॉवर स्टिअरिंग व ट्रॅक्शन कंट्रोल या सुविधा द्याव्या लागतील. अमेरिकेत नॅनोची किंमत ४.२१ लाख म्हणजे ८००० डॉलर असेल. मेक्सिकोच्या निस्सान कंपनीच्या व्हर्सा गाडीची किंमत सध्या ११,७५० डॉलर म्हणजे ६.१९ लाख रुपये आहे. तिच्याशी नॅनो कशी टक्कर देते हे पाहणे उत्सुकतापूर्ण ठरणार आहे. नॅनोची नवी आवृत्ती मोठे इंजिन व इतर सुविधांसह येणार असून नॅनो गाडी युरोपात पाठवतानाही त्यात वेगळे बदल करावे लागतील असे टाटा यांनी सांगितले. टाटा मोटर्सने २०११-१२ मध्ये ३१ अब्ज डॉलर म्हणजे १६५,६५४ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. टाटा मोटर्सच्या सहकारी कंपन्या ब्रिटन, दक्षिण कोरिया, थायलंड, स्पेन व दक्षिण आफ्रिकेत आहेत.\nफोर्स मोटरच्या ट्रॅव्हलर-२६ चे राजस्थानमध्ये बुधवारी अनावरण करण्यात आले. २६ सीटरच्या मीडी बस प्रकारातील अत्याधुनिक प्रणाली असलेली ही पहिली बस असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या बसच्या चाकांसाठी वापरण्यात आलेल्या यंत्रणेमुळे मर्यादित वेग असतानाही बसचा प्रवास आरामदायी होणार आहे. पुढल्या वर्षी म्हणजेच मार्च २०१३ पर्यंत एक हजार बस विकण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले असून त्याच्या पुढल्या वर्षी चार हजार ५०० बस विकण्याचे उद्दिष्ट आहे. देशभरात कंपनीचे १७३ विक्रेते असून ४६ सव्‍‌र्हिस सेंटर आहेत. तर लवकरच विक्रेत्यांची संख्या २२३ आणि सव्‍‌र्हिस सेंटरची संख्या ६५ होणार आहे.\nदसरा-दिवाळी म्हणजे खरेदीचा धमाका.. याच दिवसांत तर नवनवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकाराजा सज्ज असतो. त्यातल्या त्यात गाडय़ा घेण्याकडे तर ग्राहकांचा मोठा ओढा असतो. त्यामुळेच तर कार आणि बाइक निर्माता कंपन्या या सणांकडे डोळे लावून बसलेले असतात. जाहिरातींचा भडिमार, आकर्षक कर्जयोजना, भेटवस्तू, सूट याचा धुमधडाकाही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी केला जातो. या सर्व पाश्र्वभूमीवर मुंबईत आजपासून सुरू होत आहे ‘ऑटोकार परफॉर्मन्स शो’ म्हणजे या शोमध्ये तुम्हाला जगातील सर्व नवनवीन कार व बाइक्स पहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या गाडय़ांमध्ये वापरले जाणारे नवनवीन गॅजेट्सची माहितीही उपलब्ध होणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर सुरू होत असलेला शो ४ नोव्हेंबपर्यंत चालणार आहे. या शोमध्ये मर्सिडीज, पोर्शे, व्होल्वो, ऑडी आणि जग्वार या नामवंत कंपन्यांच्या गाडय़ा पहायला आणि टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध असतील तसेच स्कोडा, फोक्सव्ॉगन, फोर्ड, टोयोटा, निस्सान, महिंद्रा आणि महिंद्रा, ह्य़ुंडाई व रेनॉ या गाडय़ाही चालवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच सुपरकार गॅलरी हा नवीन सेक्शनही या ठिकाणी उपलब्ध असेल. भविष्यातील कार कशा असतील याचे चित्र या ठिकाणी रंगवण्यात आलेले असेल. थोडक्यात चार दिवस एमएमआरडीए ग्राऊंडवर व्रूम व्रूमची धूम असेल. शोला भेट देण्यासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.\nथंडरबर्डची दोन नवीन मॉडेल सादर\nबंगळुरू - चेन्नई येथील रॉयल एनफिल्ड कंपनीचा दुसरा प्रकल्प चेन्नई नजीक ओरगाडाम येथे २०१३ मध्ये सुरू होत असून त्यानंतर बुलेट मोटरसायकलसाठीचा प्रतीक्षा कालावधी सहा ते आठ महिने इतका खाली येईल असे सांगण्यात आले आहे. नवीन प्रकल्पात दीड लाख बुलेट दरवर्षी तयार केल्या जाणार असल्याची माहिती रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी पद्मनाभन यांनी दिली. रॉयल एनफिल्ड बुलेटच्या थंडरबर्ड प्रकारातील दोन मॉडेल ५०० सीसी व ३५० सीसी गटात सादर करण्यात आले. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष शाजी कोशी यांनी सांगितले, की कर्नाटकात या बुलेट गाडय़ांना जास्त मागणी आहे. २०१० च्या तुलनेत २०११ मध्ये या गाडय़ांचा खप ८० टक्क्य़ांनी वाढला. या वर्षी खपात २०११ च्या तुलनेत ७० टक्के वाढ झाली आहे. कर्नाटकात त्यासाठी १६ वितरक नेमले आहेत. आतापर्यंत ७५ हजार बाइक विकल्या गेल्या असून या आर्थिक वर्षांत एक लाख गाडय़ा विकण्याचा इरादा आहे. पूरक साधनाच्या बाजारपेठेत कंपनी उतरली असून त्यात लेदर, नायलॉन जॅकेट, हेल्मेट व ग्लोव्हज या साधनांचा समावेश आहे. नवीन थंडरबर्ड बुलेटची किंमत ५०० सीसीला रु. १,८६,६२२ इतकी आहे तर ३५० सीसी गटात ती रु. १,४६,४६६ इतकी आहे. अमेरिका हे रॉयल एनफिल्डची मोठी बाजारपेठ आहे. ऑस्ट्रेलिया, युरोप, लॅटिन अमेरिकेतही या गाडय़ा लोकप्रिय आहेत. त्यामुळे या देशात त्यांची निर्यात केली जाते. थंडरबर्डचे पहिले मॉडेल २००२ मध्ये सुरू करण्यात आले त्यानंतर ३५० सीसी गटात महिन्याला १००० गाडय़ा विकल्या गेल्या, असे पद्मनाभन यांनी सांगितले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.arthakranti.org/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/?replytocom=943", "date_download": "2018-11-21T00:02:12Z", "digest": "sha1:6MRUODWQKGX2Z2OAPVDBBAXLMRLUK4SY", "length": 6733, "nlines": 58, "source_domain": "blog.arthakranti.org", "title": "जीएसटी व अर्थक्रांती प्रस्तावावर चर्चासत्र | ArthaKranti Blog", "raw_content": "\nजीएसटी व अर्थक्रांती प्रस्तावावर चर्चासत्र\nदेशात लागू होत असलेल्या जीएसटी कायद्याऐवजी अर्थक्रांती प्रस्ताव लागू झाल्यास देशासमोरील बेरोजगारी, काळा पैसा, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, दहशतवाद हे प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी अर्थक्रांती प्रस्ताव लागू करण्यासाठी शासनाकडे जनतेतून दबाव निर्माण करण्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे सचिव प्रशांत देशपांडे (लातूर) यांनी नुकतेच येथे केले.\nअर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच व सीडीएसएल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेअर बाजार व अर्थक्रांती’ या विषयावर मुंबईमधील दादर येथील ब्राह्मण सेवा मंडळ सभागृहात आयोजित चर्चासत्रात देशपांडे बोलत होते. या वेळी मुंबईचे ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे अध्यक्ष विजय दबडगांवकर यांनी केले.\nगुंतवणूकदारांनी फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत शेअर ब्रोकरमार्फतच व्यवहार करावेत, असे प्रतिपादन चंद्रशेखर ठाकूर यांनी केले. त्यांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट, ऑनलाईन ट्रेडिंग याविषयी एलसीडी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. तसेच गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी-विक्री व्यवहारांची योग्य माहिती मिळावी व आर्थिक फसवणूक होऊ नये तसेच सर्व भारतीयांना सुखी, समृद्ध जीवन जगता यावे यासाठी अर्थक्रांती प्रस्ताव लागू होणो आवश्यक असल्याने चर्चासत्र आयोजित केल्याचे विजय दबडगांवकर यांनी सांगितले. या वेळी उपस्थित प्रेक्षकांनी अर्थक्रांती व शेअर बाजार याबाबतीत अनेक प्रश्न विचारले व यावर चंद्रशेखर ठाकूर व प्रशांत देशपाडे यांनी उत्तरे देऊन उपस्थित प्रेक्षकांचे समाधान केले. अध्यक्षीय समारोपात पुष्कराज सोमण यांनी अर्थक्रांतीच्या अंमलबजावणीची आवश्यकता प्रतिपादित केली. अभ्युदय बँकेचे राजपूरकर यांनी त्यांच्या बँकेतील डिमॅट खात्याच्या सोयीची माहिती दिली.\n2 thoughts on “जीएसटी व अर्थक्रांती प्रस्तावावर चर्चासत्र”\nजीएसटी व अर्थक्रांती प्रस्तावावर चर्चासत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-akot-akola-5036", "date_download": "2018-11-21T00:43:59Z", "digest": "sha1:HN5ELOZI5GQ3VLRQWOYSR7UURSXQAQ3L", "length": 26179, "nlines": 201, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, akot, akola | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकपाशीसाठी नाव कमावलेली अकोटची बाजारपेठ\nकपाशीसाठी नाव कमावलेली अकोटची बाजारपेठ\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nकापूस खरेदी-विक्रीतून बाजार समितीला सेस मिळतो. विश्‍वसनीय बाजारपेठ म्हणून ओळख झाल्याने विदर्भ- मराठवाड्यातून या ठिकाणी आवक होते. शेतकऱ्यांचे हीत जोपासत व्यापाऱ्यांनाही बाजार समिती सहकार्य करते. यामुळे खरेदी विक्री चांगल्या पद्धतीने होऊन कापसाला अधिकाधिक दर मिळतात.\n- राजकुमार माळवे - ८८८८४५१८०८\nसचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट\nअलीकडील काही वर्षांत अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीने कापूस खरेदी-विक्रीत अग्रस्थान मिळवले आहे. साहजिकच या भागात जिनिंग व्यवसाय वाढण्यासही मदत झाली आहे. विदर्भासह मराठवाड्यातूनही या भागात कपाशीची आवक होते आहे. कापसाला चांगला दर देणारी बाजारपेठ म्हणून या बाजारपेठेचे नाव झाले आहे.\nवऱ्हाड आणि सोन्याची कऱ्हाड अशी एक म्हण प्रचलीत आहे. ‘सोन्याची कऱ्हाड’ हा शब्दप्रयोग कापसाबाबत केला जातो. कापूस उत्पादनात हा भाग सुरवातीपासूनच अग्रेसर आहे. यामुळेच वऱ्हाडात अकोला, मलकापूर, अकोट, खामगाव, देऊळगावराजा आदी भाग कापसाच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध झाले. मागील काही वर्षांत कपाशीचे क्षेत्र घटून सोयाबीन वाढले. त्यामुळे साहजिकच बाजारपेठांमधील उलाढालीची दिशा बदलली. मात्र सध्याही मलकापूर, खामगाव, अकोट या बाजारपेठांमध्ये कापसाची खरेदी-विक्री अधिक होते. मागील काही वर्षांत अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीने या खरेदी-विक्रीत अग्रस्थान मिळवले आहे. यामुळे जिनिंग व्यवसाय वाढण्यासही येथे मदत झाली.\nकापसाला चांगला भाव देणारी बाजारपेठ\nअकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देखरेखीखाली येथील कापूस बाजार चालतो. बाजार समितीच्या आवारातच वाहने उभी राहतात आणि तेथे व्यापारी खरेदी करतात. गेल्या काही वर्षांत ही बाजारपेठ कापसाला चांगला भाव मिळवून देणारी म्हणून अोळखली जात आहे.\nखुल्या बाजारपेठेचे वेगळेपण म्हणजे खुली लिलाव पद्धती. शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाची पाहणी करून खरेदीदार बोली लावतात. सुमारे आठ ते दहा जण या बोली प्रक्रियेत सहभागी होतात. कापसाची आंतरराष्ट्रीय बाजारातील घोडदौड, सरकी, ढेपीचे दर या सर्व बाबी लक्षात घेत व्यापारी कापसाचे दर ठरवितात. यंदाच्या हंगामात अकोट बाजारात कापसाला उच्चांकी ५६६५ रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला.\nनोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत अकोटचा बाजार चालतो. साधारणतः फेब्रुवारीपर्यंत आवक जोरात असते. सरासरी दररोज साडेचार ते पाच हजार क्विंटल कापूस याठिकाणी विक्रीला येत असतो. या बाजारात केवळ अकोला जिल्ह्यातीलच नव्हे, तर विदर्भातील अन्य जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही भागांतूनही कापूस येतो. म्हणजे सुमारे २५० ते ३०० किलोमीटर परिघातील कापूस अकोट येथे येऊ लागला आहे.\nदररोज मोजमाप व रोख चुकारे\nहंगाम सुरू झाला की बाजारपेठ वाहनांनी फुलून जाते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापसाच्या गाड्यांची मोठी रांगच पाहायला मिळते. जो व्यापारी सर्वाधिक दर देईल त्याचा त्यादिवशी कापूस होतो. कापूस कोणी घेतला हे एकदा निश्‍चित झाले की बाजार समितीचा कर्मचारी व्यापाऱ्याच्या नावाची चिठ्ठी फाडतो. येथून कापसाचे वाहन व्यापाऱ्याच्या जिनिंगमध्ये जाते. तेथे बाजार समितीचा कर्मचारी उपस्थित असतो. त्याच्या समोरच कापसाचे मोजमाप रोजच्या रोज होते. त्यानंतर शेतकऱ्याला त्वरित पावती दिली जाते. इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यावर प्रत्येक बोंडाचे वजन होते. शेतकऱ्याचा कापूस वाहनातून खाली झाल्याबरोबर व्यापाऱ्यांकडून धनादेश दिला जातो.\nकापसाच्या बाजारपेठेबरोबर येथे जिनिंग व्यवसाय, सरकीचे तेल तसेच ढेप बनविणारी यंत्रणा उभी राहिली आहे. खरेदी केलेल्या कापसावर प्रक्रिया करून रुई बनविली जाते. रुईच्या गाठी येथून देशभरात जातात. शिवाय मुंबईतील काही निर्यातदारांकडूवन त्या परदेशातही पाठवल्या जातात. अकोट येथे चांगल्या दर्जाचा कापूस येत असल्याने रुईचा दर्जाही चांगला राहतो. परिणामी त्याला मागणीही चांगली आहे. सध्या अकोटमध्ये पंधराहून अधिक जिनिंग मील्स उभ्या राहिल्या आहेत. याद्वारे रोजगार निर्मितीलाही चालना मिळाली आहे.\nअकोट बाजारपेठेविषयी ठळक बाबी\nअकोट बाजार समिती इंग्रज काळात स्थापन झाली. त्यानंतर १९६५ मध्ये बाजार समितीचे नामकरण झाले. सुमारे ३४ एकर जागेवर मुख्य बाजार तर चोहोट्टा बाजार येथे उपबाजार आहे. या ठिकाणी शेतमालाची विक्री खुल्या लिलाव पद्धतीने केली जाते. शेतमालाचे वजन इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर होते. त्यासाठी यार्डात ५० व १० टन तसेच तीन क्विंटल क्षमता असलेले इलेक्‍ट्रॉनिक काटे आहेत. दरांची माहिती देण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक फलक लावण्यात आले आहेत.\nकापूस आवक- दृष्टिक्षेपात- लाख क्विंटलमध्ये\nअकोट बाजारातील कापसाचे दर (सरासरी प्रति क्विंटल)\nशेतकऱ्यांच्या सोयीसाठी धान्य बाजाराच्या आवारात ‘प्रोजेक्‍शन टीव्ही’\nपिण्याच्या पाण्यासाठी ‘आरओ’ यंत्रणा\nशेतमाल तारण योजनेची अंमलबजावणी\nशेतकऱ्यांना निवास तसेच अन्य कामांसाठी सभागृह\nशेतमालाची विक्री न झाल्यास शेतकऱ्यांचा माल सुरक्षित ठेवण्यासाठी विनामूल्य गोदाम व्यवस्था\nव्यापाऱ्यांना व्यापार सुरळीत करण्याच्या दृष्टीने मुख्य यार्डवर ४० दुकानांचे संकुल\nशेतकऱ्यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यांसाठी अत्यल्प दरात कास्तकार भवन सुविधा\nबाजारात दर कमी झाल्यास शेतमाल अन्य बाजारपेठेत पाठविण्याची व्यवस्था\nबाजार समिती क्षेत्रातील शेतकरी व मजुरांना दुर्धर आजारांसाठी आर्थिक मदत\nअकोट बाजारात कापूस पिकाला दर्जानुसार व अत्युच्चही दर मिळतो. अन्य ठिकाणापेक्षा तो निश्‍चितच अधिक राहतो.\n- राहुल पोटे, शेतकरी, अकोट\nगेल्या सहा-सात वर्षांपासून कापूस व्यापारी म्हणून येथे कार्यरत आहे. या ठिकाणच्या कापसात आर्द्रता आढळत नाही. लांब धाग्याचा कापूस मिळतो. त्यामुळे साहजिकच अन्य ठिकाणांपेक्षा क्विंटलला १०० ते १५० रुपये दर जास्त मिळतो. शिवाय २४ तासांत चुकारे होतात. शेतकऱ्यांना चेकद्वारे तर गरजूंना ‘आरटीजीएस’ द्वारे पेमेंट केले जाते. या ठिकाणी सुमारे १५ व्यापारी कापूस खरेदी-विक्री करतात.\n- किशोर लखोटीया, व्यापारी\nयेथील खुली लिलाव पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या कापसाला अधिकाधिक दर मिळण्यास मदत होते. कापसाच्या गाड्या यार्डात लागल्यानंतर सर्व व्यापारी एकत्र येतात व बोली लावली जाते. कापसाचा दर्जा पाहून दर ठरतात. येथील बाजाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कुठलीही कटती पद्धत नाही. शेतकऱ्याचा कापूस जेवढा असेल तेवढाच नोंदून त्याचा चुकारा केला जातो. एक किलोही कापूस वजनात कमी धरला जात नाही.\n- मनीष अग्रवाल, व्यापारी\nकापूस बाजार समिती agriculture market committee विदर्भ अकोला\nअकोट बाजार समितीचे प्रवेशद्वार\nकापसाचा खुल्या पद्धतीने लिलाव\nबाजारपेठेमुळे अकोटमधील जिनिंग व्यवसाय टिकून आहे.\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून आळंदीमध्ये\nपुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महा\nसंगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस, गारपिटीचा तडाखा\nहिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ\nसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेश\nदुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे...\nमुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम स\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा\nपुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या\nजपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...\nकुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...\nनाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...\nसांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...\nअॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...\nअवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...\nदुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/downtrend-in-mumbai-sharemarket-2120284.html", "date_download": "2018-11-21T00:01:47Z", "digest": "sha1:2MNBHRT3LMNDXHNMMSZ7O7G42NBCEBMS", "length": 6658, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "downtrend-in-mumbai-sharemarket | शेअर बाजारात घसरण सुरूच", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशेअर बाजारात घसरण सुरूच\nबाजारात तेजी असूनही मिडकॅप 47.62 अंकांनी घसरून 6715.23 वर तर स्मॉलकॅप 44 अंकांनी घसरून 8145.57 अंकांवर बंद झाला.\nमुंबई - बाजारात तेजी असूनही मिडकॅप 47.62 अंकांनी घसरून 6715.23 वर तर स्मॉलकॅप 44 अंकांनी घसरून 8145.57 अंकांवर बंद झाला. बीएसईमध्ये आज एकूण 2909 कंपन्यांच्या शेअर्सचा व्यापार झाला ज्यात 1072 शेअर्समध्ये नफा तर 1683 शेअर्समध्ये तोटा झाला. इतर 154 शेअर्समध्ये कोणतीही हालचाल झाली नाही.\nयुरोप आणि अमेरिकेतील बाजारात वृद्धी दिसून आली. आशियात चीन आणि जपान वगळता इतर सर्व बाजारांत तेजी राहिली. निर्देशांकात उसळी घेणा:या शेअर्समध्ये एल ऍण्ड टी 5.92 टक्के नफा कमावत सर्वात पुढे राहिली. कंपनीचे शेअर्स 89.15 रुपयांनी वाढून प्रती शेअर 1594.90 रुपयांवर पोहोचले. लाभ कमावणा:या इतर कंपन्यांमध्ये आरईएल 1.45, ओएनजीसी 1.20, टीसीएस 1.14, महिंद्रा 1.11, टाटा मोटर्स 0.40, बजाज ऑटो 0.34, सिप्ला 0.26, जिंदल स्टील 0.23, इन्फोसिस 0.20, हिंदुस्थान यूनि 0.18 आणि आयटीसी 0.16 टक्के यांचा समावेश होतो.\nआज तोटा झालेल्या शेअर्समध्ये रिलायन्स कम्यु. 3.43, डीएलएफ 3.35, हिंदाल्को 3.14, टाटा पॉवर 2.60, हीरो होंडा 2.31, एअरटेल 1.68, टाटा स्टील 1.53, रिलायन्स इन्फ्रा. 1.37, एसबीआय 1.19, विप्रो 0.62, मारुती 0.44, एनटीपीसी 0.32, एचडीएफसी 0.31, भेल 9.19 आदींचा समावेश आहे.\nशेअर मार्केटमधून तुम्हीही कमावू शकतात कोट्यवधी रुपये...जाणून घ्या, या 5 गोल्डन टिप्स\nStock Market: शेअर बाजारात विक्रीचा मारा, सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, तर निफ्टीदेखिल 10150 च्या खाली\nसेन्सेक्स ५०५, निफ्टी १३७ अंकांनी गडगडले; अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/manu-is-greater-than-sain-tukaram-and-sant-dynaneshwar-says-shivpratishthan-president-sambhaji-bhide-guruji-295033.html", "date_download": "2018-11-21T00:13:40Z", "digest": "sha1:ET2LYRVUYNVS5W2DNWRBEZWKCZVTDU6K", "length": 16891, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे\nकेवळ वारीत सहभागी झाल्याने धर्म आणि विचारांचा प्रसार होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते वारकरी आहेत, तर आम्ही धारकरी आहोत\nपुणे, 08, जुलै: शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी, माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगा होतो, असे वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरूजींनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलं आहे. 'गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपेक्षाही श्रेष्ठ होता,' असं धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सालाबादप्रमाणे पुढील वारीला जाण्यासाठी शेकडो धारकरी संचेती हॉस्पिटलजवळ जमले होते. भिडे गुरूजीही पालखीचे दर्शन घेण्यासाठी तिथे उपस्थित राहिले होते.\nहेही वाचा: मुंबई आणि इतर जिल्ह्यातील या 10 ठिकाणी कोसळतोय मुसळधार पाऊस\nत्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास जंगली मंदिरात त्यांनी सर्व धारकऱ्यांना मार्गदर्शन दिले. यावेळी मुनस्मृतीबद्ल बोलताना भिडे गुरूजी म्हणाले की, ‘वैदिक हिंदू धर्म हा अनुभव सिद्ध असून मनाला जिंकून घेण्याची प्रक्रिया म्हणजे धर्माचार होय. धर्म हा आचरणातून बळकट होतो. त्याला अधिक बळकटी देण्यासाठी संघटनांची गरज असून सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र यायला हवे,’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुढे ते म्हणाले की, ज्यांचा हिंदुत्वावर विश्वास आहे. त्या सर्वांनी गावागावात सभा संमेलन घ्यावे. देशाला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे.\nहेही वाचा: आता गाड्यांना धक्का मारण्यासाठी घेतले जातायेत पैसे\nयावेळी त्यांनी मनुस्मृतीतील काही अध्याय ऐकवले. 'सर्व मानव हे प्राणी आहेत. पण धर्माचरण करणाऱ्या मानवात आणि प्राण्यात फरक आहे. देवाने माणसाला स्वत:ची क्षमता जाणून घेण्याची शक्ती दिली आहे आणि माणूस केवळ धर्मामुळेच स्वत:च्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी आपल्याला हा मार्ग दाखवला. पण मनूने या दोन्ही संतांच्या पुढचा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे. धर्मच देशाचं रक्षण करू शकतो, हे मनूने दाखवून दिलं आहे,' असं भिडे गुरुजी म्हणाले.\nहेही वाचा: भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या\nएवढं बोलून ते थांबले नाहीत. पुढे ते म्हणाले की, 'केवळ वारीत सहभागी झाल्याने धर्म आणि विचारांचा प्रसार होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते वारकरी आहेत, तर आम्ही धारकरी आहोत. त्यामुळे दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे. वारकरी आणि धारकरी एकत्र आल्याशिवया काहीही साध्य होणार नाही,' असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्यांचीही त्यांनी टीका केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/president-trumps-national-security-adviser-michael-flynn-has-resigned-30584", "date_download": "2018-11-20T23:58:20Z", "digest": "sha1:THEGGVNAYRTLEMRXT4PTORAESP3TRHWI", "length": 8531, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "President Trump's National Security Adviser Michael Flynn has Resigned अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा राजीनामा | eSakal", "raw_content": "\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा राजीनामा\nमंगळवार, 14 फेब्रुवारी 2017\nट्रम्प यांच्या प्रशासनात एक महिन्यापूर्वीच फ्लिन यांची नियुक्ती करण्यात आली होती. फ्लिन यांना ट्रम्प यांचा विश्वासू साथीदार मानण्यात येत होते.\nवॉशिंग्टन - अमेरिकेतील रशियाच्या राजदूतांशी संपर्क ठेवणारे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांनी राजीनामा दिला.\nव्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, फ्लिन यांचा राजीनामा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजूर केला आहे. फ्लिन यांनी आपला राजीनामा देताना अध्यक्ष ट्रम्प आणि उपाध्यक्ष माईक स्पेन्स यांची माफी मागत राजीनामा स्वीकारावा असे म्हटले होते. ट्रम्प यांच्या प्रचाराच्या काळात त्यांना सल्ला देणारे केथ केलाँग यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.\nट्रम्प यांच्या प्रशासनात एक महिन्यापूर्वीच फ्लिन यांची नियुक्ती करण्यात आली होती. फ्लिन यांना ट्रम्प यांचा विश्वासू साथीदार मानण्यात येत होते. फ्लिन यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे, की मी अमेरिकी प्रशासनाला रशियन राजदूतांसोबत असलेल्या संबंधांबाबत पूर्ण माहिती देण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे मी माफी मागत राजीनामा देत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746847.97/wet/CC-MAIN-20181120231755-20181121013755-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}