{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-to-the-importance-of-having-complete-faith-in-the-sadguru-shree-saisatcharit/", "date_download": "2018-11-20T19:59:42Z", "digest": "sha1:KLETDQ3PRIOKX5Y3A34SUQ5SZ7LAVD26", "length": 6568, "nlines": 104, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "The Importance of Having Complete Faith in the Sadguru-Shree Saisatcharit", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nहरी ओम साईसच्‍चरितामध्ये (Shree Saisatcharit) पिशाच दूर केल्याचा अनुभव नाही पण बाबांचा अवतारच अंतर पिशाचाचा नाशासाठी\nझालेला आहे म्हणून बाबा `नारायण तेली ‘ हा शब्द एका अन्तस्त वाईट वृतीला म्हणजे अंतर पिशाचाचा निराकरणासाठी\nसाई रूप झाल . म्हणून बाह्य पिसाचाचा उल्लेख आणि अनुभव होऊन सुद्धा कटाक्षाने टाळले गेले. हे त्या गुरुतत्वाचे\nकारण आहे . पण आज सद्गुरू बापू ह्या अंतर पिशाच , बाह्य आणि अंतर्गत पिशाच ह्या तीनही पिशाचाची कशी वाट\nलावायची हे सांगतात , त्यासाष्टी श्रीगुरुक्षेत्रेम मंत्र , श्रीगुरुक्षेत्रम येथे दर्शनाला यायचं आणि मातृवात्स्ल्यविन्दानाम\nवाचत राहायचं हेच ते उपाय सांगितलेत . `मी तुम्हाला कधीच टाकणार नाही ‘ हि ग्वाही देत सर्व पिशाचाचा\nनायनाट करून काढून टाकीन\nह्याचे जबरदस्त उदाहरण म्हणजे you tube वरील अनुभव ——\nप्रवीणसिंह वाघ पुणे ……… प्रवीणसिंह यांना झोंबलेले पिशाच बापूनी कसे काढले ह्याचे रसरशीत उदाहरण आहे .\nयेथे आपल्या लक्षात येईल कि बाबा आणि बापू कशी सांगड घातली आहे .\nसद्गुरू अनिरुद्ध बापू सांगतात :- तीनही पिशाच झोंबली तरी ती परत काढीन, पण दवाखान्यात मात्र त्याचाच\nजावे लागेल . त्याचावर विश्वास हा ठेवावाच लागेल.\nबाधेचे निवारण करणारा हा एकच – माझे अनिरुद्ध बापू\n” एक विश्वास असावा पुरता\nकर्ता हर्ता गुरु ऐसा “\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212303-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-vegetable-market-opening-ceremony/", "date_download": "2018-11-20T19:34:41Z", "digest": "sha1:A3FDXJAG4JEIGWUYZG4NVNSLFJNE2PGE", "length": 8522, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उद्घाटन एपीएमसीचे आव्हान व्यापारी स्थलांतराचे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › उद्घाटन एपीएमसीचे आव्हान व्यापारी स्थलांतराचे\nउद्घाटन एपीएमसीचे आव्हान व्यापारी स्थलांतराचे\nएपीएमसी बाजारपेठ आवारातील नूतन भाजी मार्केटचा उद्घाटन सोहळा थाटात झाला. ‘ही बाजारपेठ राज्यात आदर्श ठरेल’, असा विश्‍वास आ. सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे. या बाजारपेठेत व्यवसाय सुरू करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याचे आव्हान नेते आणि बाजारपेठ समितीसमोर आहे. उद्घाटन सोहळ्याला काही नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, विरोध करणार्‍या व्यापार्‍यांचे मार्केटमध्ये स्थलांतर करण्याचे आव्हान निर्माण झाले असल्याची चर्चा सुरू आहे.\nविद्यमान व यापूर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती व काही नेत्यांच्या अथक प्रयत्नातून शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ मिळावी. दलालांकडून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक थांबावी, शेतकर्‍यांना न्याय मागण्यास संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठ आवारात 13 एकर जागेत भव्य भाजीपाला विक्री बाजार उभारण्यात आला. शासनानेही मोठी आर्थिक मदत दिली. भाजी मार्केट एपीएमसीत स्थलांतरित करण्यात यावे, यासाठी यापूर्वी एपीएमसी सदस्यांकडून प्रयत्न करण्यात आले होते.\nमात्र या बाजारपेठेला किल्ला येथील भाजी व्यापारी संघटनेने विरोध दर्शविला होता. त्यानुसार या व्यापारी संघटनेने स्वतंत्र बाजारपेठ उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. याला काही राजकीय व्यक्तींचा वदरहस्त आहे.त्यामुळे हे व्यापारी एपीएमसी बाजारपेठेत येतील का, असा प्रश्‍न सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांतून उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे एपीएमसी बाजारपेठ आवारातील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्री प्रक्रियेला गतीने चालना मिळणार का, हाही प्रश्‍नच आहे. शहरातील किल्ला येथील भाजीपाला विक्री संघटनेने एपीएमसी भाजी मार्केटला विरोध दर्शवून महामार्गाशेजारी नवे मार्केट उभारण्यास सुरुवात केली आहे.\nमात्र विविध कारणांनी सदर मार्केटच्या बांधकामाला प्रशासनाने निर्बंध घातल्याने बांधकाम ठप्प झाले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून व्यवसाय करणारे दलाल नूतन भाजी मार्केटमध्ये येण्यास तयार होतील का, हा प्रश्‍न ऐरणीवर आहे. यामुळे एपीएमसी आवारातील बाजारपेठेत भाजी विक्री सुरू करण्याचे मोेठे आव्हान असणार आहे. एपीएमसी व्यापारी संघटनेने भाजीमार्केट व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेऊनच आवारात भाजीमार्केट सुरू केले आहे. याला काही व्यापार्‍यांनी विरोध दर्शविल्याने भाजी मार्केटला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागणार आहे.\nएपीएमसी सचिव गुरुप्रसाद ...\nकिल्ला भाजीमार्केट व्यापारी संघटनेला एपीएमसी आवारातील नूतन भाजीमार्केटमध्ये येण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. याला अनेक व्यापार्‍यांनी प्रतिसाद दिला आहे. व्यापारी संघटनेकडून भाजीमार्केट उभारण्यात येत असले तरी तो त्यांचा प्रश्‍न असून एपीएमसीकडून करावे लागणारे प्रयत्न झाले आहेत. लवकरच गाळ्यांची लिलाव प्रक्रिया राबवून मार्केट व्यापार्‍याला सुरुवात करण्यात येणार आहे.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212303-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Crashing-of-underground-electricity-lines-crashed/", "date_download": "2018-11-20T19:49:55Z", "digest": "sha1:O3BZFVDPNHFLQJLUSDLDIZX7I5IETF6A", "length": 7434, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भूमिगत वीजवाहिन्या तुटल्याने कोटीचा फटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › भूमिगत वीजवाहिन्या तुटल्याने कोटीचा फटका\nभूमिगत वीजवाहिन्या तुटल्याने कोटीचा फटका\nशहरात स्मार्टसिटी अंतर्गत काम सुरु आहे. भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम सुरु असून महापालिका, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम खाते, पाणी पुरवठा खाते यांच्याकडून विविध कारणांनी रस्ता खोदाई केल्यानंतर आतापर्यंत भूमिगत वीजवाहिनी 27 वेळा तुटली आहे. त्यामुळे 1 कोटी 3 लाख 50 हजाराचा फटका हेस्कॉमला बसला आहे. जेसीपी व इतर यंत्राने रस्ता खोदाई करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.\nशहरातील काही भागात व उपनगरात भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरच वीजजोडणी करण्यात आली आहे. हेस्कॉमला कोणतीही कल्पना नसताना रस्ता खोदाईचे काम हाती घेतले जाते. अवघ्या तीन ते साडेतीन फुटावर भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या रस्ता खोदाई करताना वारंवार तुटत आहेत. प्रत्येक वेळेला तुटलेल्या भूमिगत वीजवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी 50 हजाराच्या घरात खर्च होत आहे. आतापर्यंत 27 वेळा भूमिगत वीजवाहिन्या विविध ठिकाणी खोदकाम केलेल्या कामात तुटल्या आहेत. त्यामुळे दुरूस्तीसाठी सुमारे 1 कोटी 3 लाख 50 हजार रू. खर्च झाला आहे. त्यामुळे रस्ता खोदाई करताना हेस्कॉमला पूर्वसूचना दिल्यास भूमिगत वीजवाहिन्या तुटण्याच्या घटनांत घट होईल व संभाव्य दुर्घटनादेखील टाळता येतील. भूमिगत वीजवाहिन्या स्मार्टसिटी अंतर्गत महत्वाच्या भागाला जोडण्यात आली आहे.\nजिल्हा रुग्णालय, पोलिस वसाहत, रामनगर, काळी आमराई, कॉलेज रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय परिसर आदी भागात भूमिगत वीजवाहिनीद्वारे वीजप्रवाह सुरू आहे. त्यामुळे एकदा 11 केव्ही क्षमतेची वायर तुटली तर किमान तीन तास वीजप्रवाह खंडित होतो. त्यासाठी यापुढे तरी रस्ता खोदाई करताना हेस्कॉमला कल्पना द्यावी, असे आवाहन सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्‍विन शिंदे यांनी केले आहे. शहर व उपनगरात भूमीगत वीजवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. त्यासाठी महापालिका, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम खाते, पाणी पुरवठा खाते यांच्याकडून विविध कारणांनी रस्ता खोदाई करण्यात येते. रस्ता खोदण्यापूर्वी पूर्वकल्पना दिल्यास हेस्कॉमला फटका बसणार नाही.\nभूमिगत वीजवाहिन्या 11 केव्ही क्षमतेच्या आहेत. एखाद्या वेळेला वीजवाहिनीचा स्पर्श जेसीबी अथवा इतर रस्ता खोदाई करणार्‍या यंत्राला झाल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. वीजप्रवाह सुरु झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यावेळी स्फोट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212303-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/mayor-and-Deputy-Mayor-election-in-goa/", "date_download": "2018-11-20T20:35:34Z", "digest": "sha1:4SAIDJUT43MFJX33QJYM5SKSEKP2HI4H", "length": 4562, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विठ्ठल चोपडेकर पणजीचे महापौर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › विठ्ठल चोपडेकर पणजीचे महापौर\nविठ्ठल चोपडेकर पणजीचे महापौर\nपणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी बाबूश मोन्सेरात गटाच्या विठ्ठल चोपडेकर यांची व उपमहापौरपदी अस्मिता केरकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा बुधवारी आयुक्‍त अजित रॉय यांनी केली. त्यामुळे मनपावर आता गोवा फॉरवर्डचा झेंडा फडकला आहे. शहरातील कचरा समस्या, विकासकामे, मान्सूनपूर्व कामे यांना प्राधान्य देणार असल्याचे यावेळी नूतन महापौर चोपडेकर यांनी सांगितले.\nमहापौर व उपमहापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार होती. मात्र, विरोधी भाजप गटाने माघार घेऊन मोन्सेरात गटाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने चोपडेकर व केरकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी मोन्सेरात, तसेच पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. 30 नगरसेवकांपैकी मोन्सेरात गटाचे 15 नगरसेवक, सुरेंद्र फुर्तादो व रुथ फुर्तादो हे दोन अपक्ष नगरसेवक व विरोधी भाजप गटाचे 13 पैकी 12 नगरसेवक उपस्थित होते. भाजपच्या नगरसेवक आरती हळर्णकर काही कारणास्तव उपस्थित नव्हत्या.नवनियुक्‍त महापौर चोपडेकर यांनी महापौरपदासाठी आपल्यावर विश्‍वास ठेवल्याबद्दल मोन्सेरात यांचे आभार मानले. शहरातील विविध कामांसाठी आयुक्‍तांबरोबरच सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे. नगरसेवकपदी दोन वर्षे पूर्ण करताना महापौरपदाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212303-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/dismay-issue-kolhapur-issue/", "date_download": "2018-11-20T19:37:36Z", "digest": "sha1:3V4VJYBAB7VO6HLPGO3HRW7G3LACY7CU", "length": 5567, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘सुपारी’ टोळ्यांची दहशत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘सुपारी’ टोळ्यांची दहशत\nकोल्हापूर : दिलीप भिसे\n‘सुपारी’बाज टोळ्यांनी जिल्ह्यात दहशत माजविली आहे. स्थावर मालमत्ता, किंबहुना दंडूकशाहीच्या बळावर जागा खाली करून देण्यासाठी टोळ्यांत स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसून येते. ऑक्टोबर 2017 ते 10 जानेवारी 2018 या काळात प्रशासनाला आव्हान देत निष्पापांवर हल्ला करणार्‍या जिल्ह्यातील ‘सुपारी’बाजांसह 24 सराईतांवर कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे सोकावलेल्या टोळ्यांची दुकानदारी मोडण्यासाठी प्रभावी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ची गरज निर्माण झाली आहे.\nदंडूकशाहीच्या बळावर फैसला...थेट कायद्याला आव्हान देणार्‍या टोळ्यांनी दहशत निर्माण केली आहे. जिल्ह्यात ‘सुपारी’बाजांच्या वाढलेल्या घटना चिंता वाढविणार्‍या आहेत.\nवर्षानुवर्षे प्रलंबित वादावर तोडगा काढण्यासाठी म्होरक्यांनी पडद्याआड राहून बलदंड शरीरयष्ठीच्या तरुणांना हाताशी धरून मिळकतीचा जोडधंदा सुरू केला आहे. जीवघेण्या शस्त्रांसह हातात दंडुके घेऊन निष्पापांना झोडपून काढत गुंडागिरीचा कळस गाठला आहे. शाहूपुरीत घडलेली घटना त्याचे उदाहरण होय. टोळ्यांवर कायद्याचा धाक आहे की नाही, याबाबत शंका आहे.\nगेल्या काही वर्षांत सांगलीसह कर्नाटकातील ‘सुपारी’बाज टोळ्यांची कोल्हापूर जिल्ह्यात चलती होती. स्थावर मालमत्तेच्या किमतीवर आधारित टक्केवारीत ‘सुपारी’चा सौदा ठरायचा... कालांतराने बिनभांडवली धंद्यात शहरासह जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारही सक्रिय होऊ लागले. अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील तरणीबांड पोरं ‘सुपारी’बाजांच्या चक्रात गुरफटू लागली आहेत.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212303-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/POP-Ganesh-idol-filed-in-Devrukh/", "date_download": "2018-11-20T20:40:44Z", "digest": "sha1:CRD4LYFXJKPAFEVDR7QZU6SMJTKXXF7X", "length": 6064, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देवरूखात ‘पीओपी’च्या गणेशमूर्ती दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › देवरूखात ‘पीओपी’च्या गणेशमूर्ती दाखल\nदेवरूखात ‘पीओपी’च्या गणेशमूर्ती दाखल\nचौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजे श्रीगणेश. यावर्षी श्रींचे 13 सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर देवरूख शहरातील गणेश चित्रशाळांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नुकत्याच दाखल झाल्या आहेत. आठ महिने सुन्या सुन्या वाटणार्‍या गणेश चित्रशाळा पुन्हा गजबजू लागल्या आहेत. यामुळे भक्तगणांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.\nकोकणात गणेशोत्सव हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. आबालवृध्द आतुरतेने या सणाची वाट पाहत असतात. कामानिमित्त मुंबई, पुणे शहरात असलेले चाकरमानी आवर्जून गावात येऊन उत्सवाची मौजमजा लुटतात. सर्वांच्या आवडीचा हा उत्सव यावर्षी 13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. या धर्तीवर देवरूख शहरातील गणेश चित्रशाळांमध्ये पीओपीच्या 2 फुटापासून 6 फुटापर्यंत मूर्ती दाखल झाल्या आहेत.\nशहरात आप्पा साळसकर, भाई कुमटेकर, नागेश बारटक्के, दत्ता शिंदे, नंदकुमार पाटेकर, आशिष बेलवलकर, अनिल व रवींद्र राजवाडे, श्रीकांत शेट्ये, नरेंद्र भोंदे, भाऊ घडशी, सुधीर सालम, बापू नारकर आदींच्या गणेश चित्रशाळा आहेत. यावर्षी श्रींच्या मूर्ती 13 सप्टेंबर रोजी घरोघरी विराजमान होणार आहेत. 15 रोजी गौरीचे आगमन, 16 रोजी गौरी आवाहन व 17 रोजी गौरींसह पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. 23 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीदिनापर्यंत स्थानापन्न होणार्‍या गणरायांना भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.\nहा उत्सव चार महिन्यांवर येवून ठेपला आहे. काही गणेश चित्रशाळांमध्ये पीओपीच्या गणेशमूर्ती या पेण, कोल्हापूर येथून आणण्यात आल्या आहेत. पीओपीच्या मूर्ती या सुंदर, रेखीव व वजनाने हलक्या असतात. मातीच्या मूर्तीपेक्षा पीओपीच्या मूर्तीची किंमत कमी असते. यामुळे भक्तगण पीओपीच्या मूर्तीना जास्त पसंती देतात. हिच कास मूर्तीकारांनी हेरून पीओपीच्या मूर्ती आणल्या आहेत. भव्य मूर्ती पाहण्यासाठी भक्तगणांची पावले चित्रशाळेच्या दिशेने वळू लागली आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212303-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/chiplun-ration-shopkeeper-19-th-march-protest-on-assembly-bhavan/", "date_download": "2018-11-20T19:45:48Z", "digest": "sha1:FQXML5A2YQHKU6DVGECK2LDMK7PHPC2H", "length": 4678, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेशन दुकानदार 19 रोजी विधानभवनवर धडकणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रेशन दुकानदार 19 रोजी विधानभवनवर धडकणार\nरेशन दुकानदार 19 रोजी विधानभवनवर धडकणार\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nराज्यातील रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी 19 मार्च रोजी विधानभवनावर धडकणार आहेत. या मोर्चामध्ये रास्त दर धान्य दुकानदार संघटनाही सहभागी होणार आहे. जिल्हाभरातून साडेपाचशे दुकानदार या मोर्चात सहभागी होतील, असे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी सांगितले. दुकानदारांना पॉस मशिनचे वाटप करण्यात आले असले तरी काही तालुक्यांमध्ये हे मशिन अजूनही पोहोचलेले नाही. त्यांना हे मशिन तत्काळ मिळावे. अनेक ठिकाणी मशिनवर कमिशन वाढवून दिसते. तूरडाळ वितरणामध्ये तूट येते. याचा विपरित परिणाम दुकानदारांवर होत असून त्यामुळे थेट चलन भरून तूरडाळ मिळावी. यावेळी ‘एनएफटी’द्वारे तुरडाळ खरेदी न करण्याचा निर्णय रेशन दुकानदारांनी घेतला आहे.\nनुकतीच जिल्हा रास्त दर धान्य दुकानदारांची बैठक चिपळुणात झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण, सहसचिव प्रकाश आग्रे, शशिकांत दळवी, विजय राऊत, अनंत केंद्रे, चंद्रकांत दळवी, संतोष देसाई व जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 19 रोजीच्या मोर्चाचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातून 60 दुकानदार मोर्चात सहभागी होणार असून मागण्या मांडण्यात येणार आहेत.\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212303-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-vita-police-station-look-like-corporate-office-because-ofvishwas-nangare-patil/", "date_download": "2018-11-20T20:00:15Z", "digest": "sha1:J7FH4VM3SA4BXEG6EJS6VL7MYNZ4IVWI", "length": 7348, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘येता वरिष्ठांचा दौरा, तोचि दिवाळी दसरा’ ’ (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘येता वरिष्ठांचा दौरा, तोचि दिवाळी दसरा’ ’ (व्हिडिओ)\n‘येता वरिष्ठांचा दौरा, तोचि दिवाळी दसरा’ (व्हिडिओ)\nविटा : विजय लाळे\nएरवी पोलिस ठाण्याच्या आवारात गेले, की जागोजागी साठलेला कचरा, गुटखा, पान तंबाखू ने रंगलेल्या भिंती, अनावश्यक लोकांची वर्दळ असे दिसून यायचे, पण आज विटा पोलिस ठाण्याला भेट द्या, अक्षरशः एखादया कार्पोरेट ऑफिसमध्ये आल्यासारखे वाटेल. सांगली पोलिस ठाणे एवढे चकचकीत झाले कारण, सांगलीत घडलेले कोथळे प्रकरण, आणि त्या पार्श्वभूमीवर उद्या पोलिस महनिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचा दौरा आहे. त्यामुळे विटा पोलिस ठाण्याची इमारत चकाचक झाली आहे. या विषयी लोक गमतीने ‘येता वरिष्ठांचा दौरा, तोचि दिवाळी दसरा’ असे लोक गमतीने म्हणू लागले आहेत .\nदिवाळी दसऱ्या सारख्या सणांना राहती घरे, गाड्या, अंगण जसे स्वच्छ केले जाते, अगदी तशीच विटा पोलिसांची लगीन घाई सध्या सुरू आहे. म्हणतात ना ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’, अशीच काहीशी पोलिसांची स्थिती बनली आहे, सांगलीचे अनिकेत कोथळे प्रकरण घडले आणि पोलिस यंत्रणेत खळबळ माजली, त्यातून अनेकजण आपल्याही काही चुका घडल्या आहेत का याचा मनातल्या मनात का असेना विचार करू लागले, तसेच कोथळे प्रकरणानंतर तर अनेकजण आपले काही एखादे जुने प्रकरण तर निघणार नाही ना या विवंचनेत होते, या सगळया पार्श्वभूमीवर पोलिसांनी तूर्तास तरी अंतर्बाह्य स्वच्छता करण्याचे धोरण स्विकारल्याचे दिसते.\nत्यातूनच नांगरे-पाटील साहेबांचा दौरा उद्या होत आहे, त्यासाठी पोलिस ठाणेच नाही तर आवरही धुवून काढला आहे. रंग रंगोटी केली आहे. महिलांचा विशेष कक्ष उभारला आहे. एरवी दुर्गंधी येत असलेली स्वच्छताग्रह चकाचक झाली आहेत. एवढेच नाही तर आरोपीसाठी सुसज्ज कोठडी तयार करण्यात आली आहे. ही सगळी धांदल सुरू असतानाच विट्यात काल गुरुवारी एका रात्रीत ४ ठिकाणी घरफोडी झाल्याचे समजले आणि पोलिसांच्या दृष्टीने टेन्शन सुरू झाले. वरिष्ठ अधिकारी येत असल्याने जी तयारी केली जात आहे. तीच दक्षता कायम राहावी. सध्या केली जात असलेली स्वच्छता कारभारातही यावी अशी अपेक्षा सामान्य विटेकर व्यक्त करीत आहे.\n‘येता वरिष्ठांचा दौरा, तोचि दिवाळी दसरा’ (व्हिडिओ)\nदलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 17 कोटी रुपये: पडळकर\nतत्कालीन सांगलीचे एस.पी., डीवाय.एस.पी.यांच्याकडून चुका\nमिरजेत कुत्र्यांचा हल्ला; ५ बालके जखमी\nप्रत्येक तालुक्यात एक ‘वृद्धाश्रम’\nवाळव्याची जनताच जयंतरावांचे गर्वहरण करेल\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212303-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/maratha-krantimorcha-turned-violent-in-satara/", "date_download": "2018-11-20T20:29:06Z", "digest": "sha1:F3ZUY5EX4VZNFMBIVKTFI4ZTN77FSQMK", "length": 3944, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : पोलिसांनी ५ टियर गॅस फोडले (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : पोलिसांनी ५ टियर गॅस फोडले (व्हिडिओ)\nसातारा : पोलिसांनी ५ टियर गॅस फोडले (व्हिडिओ)\nखेड (जि. सातारा): वार्ताहर\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक बनले असून, त्यांनी टायर पेटवून रास्ता रोको केला. परिस्थिती नियंत्रणात आणत असताना यावेळी जमावाकडून दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले असून, जमावाला पंगावण्यासाठी पोलिसांकडून ५ टियर गॅस फोडण्यात आल्‍या.\nबुधवारी सकाळी हजारो मराठा बांधवसह मोर्चा राजवाडा परिसरातून जिल्हाधिकरी कार्यालयापर्यंत गेला. मोर्चा संपल्यावर आंदोलक सातारा नजीक महामार्गावर गेले. फडणवीस सरकार विरुद्ध तीव्र घोषणाबाजी करत थेट महामार्गावर टायर पेटवून दिले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पेटनारा टायर विझवला. जमावाला पांगवल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, आंदोलक शिवराज पेट्रोलपंप, वाढे फाटा येथे गेले असून आंदोलन आक्रमक बनले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212303-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/raj-ka-run/", "date_download": "2018-11-20T19:45:53Z", "digest": "sha1:QVONJ3ANSRCQCAH354JWT6FFTKKSVEMI", "length": 14461, "nlines": 139, "source_domain": "blogs.maharashtratimes.indiatimes.com", "title": "राज-का-रण Post by best bloggers in Marathi - Maharashtra Times Blog", "raw_content": "\nNovember 18, 2018, 1:57 pm IST शैलेन्द्र तनपुरे in राज-का-रण | राजकारण\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव, धुळे, नंदुरबार, दिंडोरी आणि नाशिकमध्येही भाजपमध्ये नाराजांची फळी तयार झाल्याचे दिसून येते. हा अंतर्गत बेबनाव भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असून, उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सहापैकी पाच जागा जिंकणाऱ्या या पक्षाला हे संख्याबळ टिकविणे…\nजय गोदे भवताप हरे...\nगंगापूर धरणातून तोंडचे पळविले जाणारे पाणी आयत्या वेळी उभ्या झालेल्या लढ्यामुळे रोखले गेल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. आमदार देवयानी फरांदे यांनाच खरे तर या लढ्याचे श्रेय द्यावे लागेल. यापुढे पाणीतंटा निर्माण होऊ द्यायचा नसेल तर…\nधरण उशाशी, प्राण कंठाशी\nOctober 21, 2018, 7:09 pm IST शैलेन्द्र तनपुरे in राज-का-रण | सामाजिक\nऐन सुगीच्या हंगामातच दुष्काळाची चाहूल लागल्याने सारेच चिंताक्रांत झाले आहेत. पर्जन्यमान घटल्याने कोकण वगळता महाराष्ट्राच्या सर्वच विभागांत कमी-अधिक प्रमाणात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यातूनच मग विभागा-विभागांतही पाण्यासाठीचे वाद तीव्र होण्याची शक्यता आहे….\nOctober 7, 2018, 8:27 am IST शैलेन्द्र तनपुरे in राज-का-रण | राजकारण\nकाही वर्षांपूर्वी ‘ब्लू प्रिंट’ या शब्दावर विश्वास टाकून राज ठाकरे यांच्या पदरात भरभरून दान टाकल्यानंतर पोळलेल्या नाशिककरांना मुख्यमंत्र्यांनी दत्तकविधानानंतर पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर दाखवले आहे. दशकभरापासून शहर बससेवेत दररोज धक्के खाणाऱ्यांना थेट मेट्रोच्या स्वप्नांची रपेट…\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांचा हा महिना असल्याने जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील वातावरण ढवळून गेले आहे. राजकारणापाठोपाठ सहकार हेच क्षेत्र असे आहे की त्यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ता निर्मितीची कार्यशाळा अहोरात्र चालू असते. जिल्हाभरातील बव्हंशी पुढारी हे…\nथांबवा, आता हा तमाशा\nSeptember 23, 2018, 9:37 am IST शैलेन्द्र तनपुरे in राज-का-रण | राजकारण\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. परंतु, नाशिकमध्ये महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष स्वकियांच्याच चक्रव्यूहात पुरता फसला आहे. आमदारांमधील संघर्ष आणि पदाधिकाऱ्यांतील वाद इतके टोकाला पोहोचले आहेत की त्यातून हे सगळे पक्षालाच…\nSeptember 15, 2018, 11:12 pm IST शैलेन्द्र तनपुरे in राज-का-रण | राजकारण\nकाँग्रेस पक्षातील पदाधिकारी म्हणजे हायकमांडकडून लादण्यात आलेले नेतृत्व अशी आतापर्यंतची समजूत. मात्र, त्यास छेद देणारे पाऊल उचलत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी नियुक्तीऐवजी पदाधिकारी निवडीला प्राधान्य दिले आहे. पक्षाच्या पारंपरिक प्रतिमेला वेगळेपण देणारा निर्णय म्हणून याकडे…\nSeptember 9, 2018, 11:16 am IST शैलेन्द्र तनपुरे in राज-का-रण | राजकारण\nविघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकसाठी शुभ घटनांची मांदियाळी आल्याने गेली काही वर्षे शहरावर घोंघावणारे अनिश्चिततेचे विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे. राजकारणी, समाजधुरीण आणि नाशिककरांनीही या विकासकामात कशी मदत करता येईल हे पहावयास हवे. महत्त्वाची…\nSeptember 2, 2018, 8:07 am IST शैलेन्द्र तनपुरे in राज-का-रण | सामाजिक, राजकारण\nआयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या निमित्ताने या सिंहस्थ नगरीत घडलेले महाभारत संपूर्ण राज्याने पाहिले. दुर्दैवाने अहंकार आणि प्रतिष्ठेच्या या खेळात नाशिककरही ओढले गेल्याने त्याचे चटके भविष्यात जनतेलाच बसणार आहेत. घडल्या प्रकाराने सत्ताधारी भाजपचे कधीही…\nAugust 24, 2018, 4:14 pm IST शैलेन्द्र तनपुरे in राज-का-रण | राजकारण\nनाशिक शहराच्या सर्वांगीण विकासात दिल्लीसह देशातील इतर शहरांबरोबरच त्याचा कनेक्ट मोलाची भूमिका बजावू शकतो. दुर्दैवाने इथली विमानसेवाही अनास्थेची बळी ठरलेली आहे. नाशिकला प्रमोट करताना हे महानगर उत्तर महाराष्ट्राचे केंद्र आहे आणि नाशिकच्या विकासात धुळे, जळगाव…\nशैलेन्द्र तनपुरे हे महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक-जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक असून गेली ३२ वर्षे मराठी पत्रकारितेत आहेत. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दशकात आमूलाग्र बदल झाले. या नव्या बदलांचे तनपुरे साक्षीदार असून राज-का-रण या सदराद्वारे त्यांनी शहरातील राजकीय प्रवाहाची स्पंदने टिपली आहेत.\nशैलेन्द्र तनपुरे हे महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक-जळगाव आवृत्तीचे. . .\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nसरदार पटेल आणि भारतीय मुसलमान\nअरुणा ढेरे यांचे अभिनंदन करताना…\nपर्याय न देणारी ‘परिवार’शाही\nविरल आचार्य यांचा दणका\nmaharashtra भाजपला झालंय तरी काय राजेश-कालरा भारत mumbai राजकारण चारा छावण्यांचे ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का राजेश-कालरा भारत mumbai राजकारण चारा छावण्यांचे ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का india श्रीमंतीसाठीची विकृत वाटचाल bjp कोल्हापूर election शिवसेना shivsena राजकारण चारा छावण्यांचे भाजप काँग्रेस क्या है \\'राज\\' india श्रीमंतीसाठीची विकृत वाटचाल bjp कोल्हापूर election शिवसेना shivsena राजकारण चारा छावण्यांचे भाजप काँग्रेस क्या है \\'राज\\' पुणे नरेंद्र-मोदी congress अनय-जोगळेकर राजकारण विजय-चोरमारे नाशिक\nनवे लेखक आणखी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212303-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sbi-new-rule-regarding-minimum-balance-now-limits-of-minimum-balance-is-on-3000-rs/", "date_download": "2018-11-20T20:28:04Z", "digest": "sha1:F4E4NU2AN6NLYGDGYUBO5CDCNBMLMNYI", "length": 7402, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मिनिमम बॅलन्सची अट एसबीआयने केली शिथील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमिनिमम बॅलन्सची अट एसबीआयने केली शिथील\nआता मासिक मिनिमम बॅलन्स मर्यादा तीन हजार रुपये\nवेब टीम:- भारतीय स्टेट बँकेत खातेदार असणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व दिलासादायक बातमी आहे. खात्यामधील बॅलन्स कमी झाला तर पैसे कट होण्याच्या अनेक तक्रारी आपण रोजच ऐकत असतोत पण आता दिलासादायक माहिती एसबीआयने आपल्या खातेदारांना दिली आहे. एसबीआयच्या खात्यात मासिक मिनिमम बॅलन्स ठेवन्याच्या रक्कमेत तब्बल २००० रूपयांनी कपात केली आहे. त्यामुळे खात्यात आता मासिक मिनिमम बॅलेन्स ३००० रुपये असले तरीपन तुमच्या खात्यातून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.\nया आधी शहरी भागांमधे एसबीआय मधे मिनिमम बॅलेन्स ५००० रूपये ठेवण्याची मर्यादा होती यापेक्षा कमी बॅलेन्स असल्यास १०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यत येत असे त्यामुळे खातेदारांचे गारहाणे रोजचेच असत. आता मिनिमम बॅलेन्सची मर्यादा ५००० रुपये वरुन ३००० रुपये पर्यंत करण्यात आली आहे. पंतप्रधान जन-धन योजने मधील खातेदारांना या नियमातुन मात्र वगळंन्यात आले आहे.\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212303-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2018/09/14/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-20T20:04:33Z", "digest": "sha1:NZUP5ABUOFZRABKQR3CXYXQSR7RAENLU", "length": 10444, "nlines": 244, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "आजी ! ची रांगोळी | वसुधालय", "raw_content": "\nगणपति राध्येय मंडळ तेथे काढलेली\nमानस सौ सुना म्हणाल्या\nयावर आपले मत नोंदवा\nगणपति मंडळ तर्फे सत्कार\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (3,533) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nरेडीओ मुलाखत चि जाहिरात\nआकाशवाणी कोल्हापूर माझी मुलाखत दखल / पत्रकार किशोर कुलकर्णी यांनी घेतली\nकोल्हापुर आकाशवाणी केंद्र मधिल मुलाखत माझी / कॉमेंट आकाश देशपांडे Ph.D.यांची\nनेहरू चाचा जन्म दिवस / जयंती\nबोट याने पसरवलेली रांगोळी\nआकाशवाणी कोल्हापूर केंद्र येथे / तेजा दुर्वे आणि वसुधा चिवटे\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत / वसुधा चिवटे\nआकाश वाणी कोल्हापूर मुलाखत / ब्लॉग वाल्या आजीबाई\nलाल मिरची चा खरडा\nकरंजी व मोदक बहिण भाऊ\nभाऊ बीज केदार देशपांडे\nपुस्तक चि भाऊ बीज\nलक्ष्मी पूजन / दिवाळी\nधनत्रयोदशी / सोम प्रदोष\nदिवाळी पणत्या / दिवाळी शुभेच्छा\nमागच्या वर्षी ची चकली व भाजणी\nदुर्गा सोसायटी ची वास्तू आठवण\nअनारसा पिठ दिवाळी शुभेच्छा\nगायक राहुल देशपांडे दिवाळी शुभेच्छा\nरेडीओ त मुलाखत ब्लॉग वाल्या आजीबाई\nपु. ल. देशपांडे यांची आठवण \nआपली आठवण ठेवाव याला हवी\nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« ऑगस्ट ऑक्टोबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212303-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/8577-statue-of-unity-s-board-dropped-marathi-language", "date_download": "2018-11-20T20:04:43Z", "digest": "sha1:VOZVQMJ5435SCA2ZIM5TNHGMVFK4JIZL", "length": 6636, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'स्टेच्यू आॅफ युनिटी'चा शिल्पकार मराठमोळा; पाटीवर मराठी भाषेलाच वगळले - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'स्टेच्यू आॅफ युनिटी'चा शिल्पकार मराठमोळा; पाटीवर मराठी भाषेलाच वगळले\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली\t 31 October 2018\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली.\nतसेच लोकार्पण सोहळ्यावेळी छत्रपती शिवरायांचे नावही मोदींनी घेतले, मात्र पुतळ्याच्या खाली देश-विदेशातील भाषांमध्ये लिहिलेल्या पाटीवर मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे. केवडीया येथे नर्मदा नदीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. ‘ऐक्याचे प्रतीक’ असे या पुतळ्याचे वर्णन करताना मोदी यांनी शिवरायांशी तुलना केली.\nमात्र गुजरातला मराठीचे वावडे असल्याचे दिसत आहे. हा पुतळा मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे. मात्र शेजारच्या राज्यातील मराठी भाषेचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या पाटीमध्ये तमिळ आणि बंगाली भाषेतील नावही चुकले आहे. यापाटीवर एकूण 10 भाषा आहेत. मात्र यामध्ये मराठी भाषेचा समावेश नाही.\n#StatueOfUnity Live: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण\n'स्टेच्यू ऑफ युनिटी' वर ब्रिटिश खासदाराची प्रतिक्रिया... ‘नॉन सेन्स’\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212324-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/tech/7780-google-celebrates-teachers-day-with-a-cute-doodle", "date_download": "2018-11-20T20:33:05Z", "digest": "sha1:5BRNMGUFCAZDABISA6T3SVAFHUCU3JTB", "length": 6543, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शिक्षक दिनानिमित्त गुगलने बनवले एक सुंदर डूडल... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशिक्षक दिनानिमित्त गुगलने बनवले एक सुंदर डूडल...\nशिक्षक दिनानिमित्त गुगलने सुद्धा डुडल बनवले आहे. देशभरात विविध प्रकारे शिक्षक दिन साजरा केला जातो.\nगुगलने देखील या खास दिनानिमित्तच्या आनंदात आपला सहभाग डुडललच्या माध्यमातून दाखवला आहे. भारतामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त 5 संप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती तर दुसरे राष्ट्रपती होते.\nगुगलचे लोगो G विश्वाच्या रूपात तयार केले गेले आहे, जे रोमिंगमध्ये फिरत असते. जगभरात फिरून थांबल्यानंतर तो चष्मा लावून एखाद्या शिक्षकाप्रमाणे दिसतो. यानंतर, त्याच्यामधून वेगवेगळे फुगे बाहेर येतात, जे गणित, रसायनशास्त्र, अंतरिक्ष विज्ञान, संगीत आणि खेळ बघत संकेत देत आहे.\nमोहम्मद रफींना गुगलची मानवंदना\nप्रजासत्ताक दिनी गूगलकडून डूडलच्या माध्यमातून भारताचा सन्मान\nगुगलने साजरा केला धुळवडीचा आनंदोत्सव\nगुगलने स्त्री शक्तीचा केला सन्मान, डुडलच्या माध्यमातून मानवंदना\nचिपको आंदोलनाला 45 वर्षे पूर्ण, डूडलने दिल्या शुभेच्छा\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212324-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-criticize-bjp-3/", "date_download": "2018-11-20T19:52:41Z", "digest": "sha1:5QDEDDI4QSDW3NIDPQI66XJWOD2NIXDS", "length": 9936, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बोंडअळीच्या नुकसान भरपाईचे जाहीर केलेले ३७ हजार ५०० रूपये कधी देणार ते सांगा ?- मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबोंडअळीच्या नुकसान भरपाईचे जाहीर केलेले ३७ हजार ५०० रूपये कधी देणार ते सांगा \nनागपूर – हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का याच सभागृहात डिसेंबर २०१७ मध्ये जाहीर केलेले कापसाच्या बोंडअळीच्या नुकसान भरपाई पोटी ३७ हजार ५०० रूपये आणि धानावर आलेल्या तुडतुडया रोगाची नुकसान भरपाई कधी देणार ते सांगा आणि नंतरच कामकाज करा असा सवाल करीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला.\nलबाडी करुन लाटलेली शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिन परत करा, शेतकऱ्याचं धनंजय मुंडेना पत्र\nपावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेसच्या सदस्यांनी कापसाच्या बोंडअळीची नुकसान भरपाई तसेच धानावर पडलेल्या रोगाच्या नुकसान भरपाईचा प्रश्न लावून धरला. कामकाज सुरू होताच कापसाच्या बोंडअळीचे आणि धानाच्या नुकसान भरपाईची रक्कम केव्हा देणार असा प्रश्न विरोधी सदस्यांनी केला.\nयाबाबत नियम 289 अन्वये स्थगन प्रस्ताव उपस्थित करून सभागृहात दिलेल्या आश्वासनाची सरकारला पुर्तता करायची नसेल तर कामकाज तरी करून काय उपयोग असा प्रश्न उपस्थित करतानाचा हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का असा सवाल केला धनंजय मुंडे यांनी केला.\nअधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का \nडिसेंबर २०१७ मधील अधिवेशनात बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटी ३७ हजार ५०० रूपये जाहीर करून दोन-दोन हजार रूपये देवून शेतकऱ्यांची फसवणूक करता का असा आक्रमक सवाल केला.\nविरोधी पक्षाच्या सदस्यांनी या मागणीला पाठिंबा देत जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज सभापतींनी सुरूवातीस अर्धा तास स्थगित केले. त्यानंतरही धनंजय मुंडे यांनी आपली मागणी कायम ठेवल्याने पुन्हा सभागृहात अर्धा तासासाठी आणि त्यानंतरही हीच मागणी कायम राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले.\nदेवेंद्र फडणवीस साहेब तुमचे हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे – धनंजय मुंडे\nपावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूराला का धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212324-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/syria-war/", "date_download": "2018-11-20T19:30:19Z", "digest": "sha1:O75K6VTWKV7TQPIG64H5EZQMCMKAVMUU", "length": 9402, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Syria War- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nब्लॉग स्पेसApr 24, 2018\nतिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार\nसिरियामधल्या रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिका आणि रशिया मधला तणाव प्रचंड वाढलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियात रशियाला थेट युद्धाची धमकीच दिलीय. सिरियावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष झालाच तर ती तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी तर असणार नाही ना अशी भीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होतेय.\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212325-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shiv-sena-chief-uddhav-thackerays-helicopter-hit-the-temperature-flight-stopped/", "date_download": "2018-11-20T19:47:16Z", "digest": "sha1:X7T3KIH35GH6RU4OLFBAHYZHHW7C2YUE", "length": 12949, "nlines": 104, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला तापमानाचा फटका! उड्डाण रखडलं", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला तापमानाचा फटका\nअहमदनगर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला तापमानाचा फटका बसल्यामुळे उद्धव ठाकरे कारने पुण्याला निघाले आहेत. उन्हात बराच वेळ हेलिकॉप्टर थांबल्यानं ते खूपच तापले होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण रखडलं आहे.\nशिवसैनिक हत्याकांड : मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा अधिकार वापरून आरोपींना फासावर लटकावे\nअहमदनरमधील शिवसैनिकांच्या हत्येवर संताप व्यक्त करताना महाराष्ट्राची कायदाव्यवस्था बिहारपेक्षा वाईट असून नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच ठुबे आणि कोतकरांचे मारेकरी कोणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, अगदी सत्ताधारी पक्षातील असले तरी त्यांना पाठिशी घालता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा अधिकार वापरून आरोपींना फासावर लटकावलेच पाहिजे अस सुधा उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.\nउद्धव ठाकरे अहमदनदरच्या दौऱ्यावर असून त्यांना हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शिवसेनेकडून कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख ५० हजाराची आर्थिक मदतही देण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हत्येवर संताप व्यक्त करताना महाराष्ट्राला वेगळा गृहमंत्री पाहिजे अशी मागणी केली आहे.\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोतकर व ठुबे कुटुंबीयांना भेट दिली. काहीदिवसांपूर्वी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसैनिकांची केडगाव येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दोषींना लवकरात लवकर शिक्षा करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले.\n७ एप्रिल रोजी केडगाव येथील शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून व गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, काँग्रेसचे नगरसेवक विशाल कोतकर यांच्यासह ३० जणांविरूध्द गुन्हा दाखल असून आ. संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे.\nउद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे\n– उज्ज्वल निकम यांनी ही केस घ्यावी अशी कुटुंबियांची इच्छा असून आपण त्यांना संपर्क करुन विनंती केली आहे.\n– देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मं आहे.\n– उद्या वेळ आली आणि कायदा हातात घेऊन प्रतिकार करावा लागला तर शिवसेना रस्त्यावर उतरेल.\n– आमदार कार्डिले यांना गांभीर्याने अटक करणं गरजेचं होतं. अटक झाली मात्र त्यांना लगेच जामीन मिळाला.\n– गुंडाना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या देशाला अच्छे दिन येतील असं वाटत नाही .\n– शिवसेनेच्या मंत्र्यांना सरकारमध्ये अधिकार नसल्याचं सांगण्यात येतं. पण आमच्या मंत्र्यांनी अधिकार दाखवायला सुरुवात केली तर त्यांच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित करू नका.\n– या हत्याकांडानंतर नगरमध्ये दहशत निर्माण केली जात आहे. लोकांवर दबाव टाकला जात आहे. असंच जर होत असेल तर शिवसैनिकांना नगरमध्ये ठाण मांडून बसावे लागेल. इथली गुंडगिरी मोडून काढावी लागेल, असं सांगतानाच कृष्ण प्रकाश सारख्या अधिकाऱ्याकडे अहमदनगरची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.\n– ठुबे आणि कोतकरांचे मारेकरी कोणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, अगदी सत्ताधारी पक्षातील असले तरी त्यांना पाठिशी घालता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा अधिकार वापरून आरोपींना फासावर लटकावलेच पाहिजे\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212325-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4", "date_download": "2018-11-20T20:48:02Z", "digest": "sha1:YKFIBLQUJCJG5SW2QFVSR5KKRXB4CUGY", "length": 3137, "nlines": 71, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अबाधित - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nइतर भाषेत उच्चार :\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212325-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/some-stand-favor-dagger-thrust-32473", "date_download": "2018-11-20T20:34:36Z", "digest": "sha1:DBXJCOCCABV3PEOT3FPOMR5RKWN64FZF", "length": 16581, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Some stand in favor of a dagger thrust पक्षात राहून काहींनी खंजीर खुपसला | eSakal", "raw_content": "\nपक्षात राहून काहींनी खंजीर खुपसला\nरविवार, 26 फेब्रुवारी 2017\nराष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत भोसरीच्या नेतृत्वावर टीका\nपिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येकावर विश्‍वास ठेवला मात्र काही जणांनी राष्ट्रवादीचे खाऊन पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली, तर मंगला कदम यांनीही टीका करताना एक बिनविरोध निवडून देऊन त्यांना अख्खी भोसरी मिळणार होती का, असे विधान करीत भोसरीच्या नेतृत्वाकडे सूचक इशारा केला.\nराष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत भोसरीच्या नेतृत्वावर टीका\nपिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येकावर विश्‍वास ठेवला मात्र काही जणांनी राष्ट्रवादीचे खाऊन पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली, तर मंगला कदम यांनीही टीका करताना एक बिनविरोध निवडून देऊन त्यांना अख्खी भोसरी मिळणार होती का, असे विधान करीत भोसरीच्या नेतृत्वाकडे सूचक इशारा केला.\nमहापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी (ता. २५) खराळवाडी येथील कार्यालयात आयोजित केली होती. त्या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम, माजी उपमहापौर महंमद पानसरे, अरुण बोऱ्हाडे, फजल शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.\nया वेळी बोलताना वाघेरे म्हणाले, ‘‘दादांनी कोणताही निर्णय घेताना येथील प्रत्येकावर विश्‍वास ठेवला. शहरातील पुढाऱ्यांनी आपल्या येथे राष्ट्रवादीच्या जिवावर सत्ता उपभोगली, खाल्ले आणि पाठीत खंजीर खुपसला. काही जण दुसऱ्या पक्षात गेले. याच लोकांना दादांनी सांगितले, की हा अमक्‍या गटाचा आहे, तो तमक्‍या गटाचा आहे. इंग्रज नीतिप्रमाणे भाजपने रणनीती आखली. आपलीच लोक त्यांनी आपल्या विरोधात लढण्यासाठी वापरली.\nमात्र आपण हरलेलो नाही. नागरिकांनी दगा दिला नाही, भाजपने लक्ष्मीचा मोठ्या प्रमाणात वापर केला. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेचा गैरवापर केला. महापालिका निवडणुकीत कोणी विरोधात काम केले हे मला चांगलेच माहिती आहे. त्यांनी स्वतःहून राष्ट्रवादीच्या कार्यालयात येणे बंद करावे, अन्यथा मला सांगावे लागेल, की तुझी आम्हाला यापुढे गरज नाही.’’\nमंगला कदम या भाजपवर टीका करताना म्हणाल्या, ‘‘आमच्या नेत्यांना ते बारामतीकर म्हणून हिणवत होते. आता आम्ही बघू की त्यांना निर्णय घेण्यासाठी पुण्याच्या पेठेत जावे लागते की मुंबईच्या साहेबांकडे. पुण्याच्या पगडीखाली जातात की नागपूरच्या संत्रीची सालं उचलतात. आम्ही शहराचा विकास केला हेच आमचे चुकले का, अशी विचारणा शहरवासीयांना करणार आहोत.’’\nराष्ट्रवादीतील गद्दारांबाबत बोलताना कदम म्हणाल्या, ‘‘आदल्या दिवसापर्यंत आम्हाला त्यांनी अंधारात ठेवले. मात्र जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तोच त्यात पडतो हे लक्षात ठेवा. आमच्या कानावर अनेक गोष्टी येत होत्या; पण आम्ही म्हणायचो, जाऊ द्या ना आज ते आपल्यात आहेत ना भोसरीतील एक जागा बिनविरोध करून त्यांना काय अख्खी भोसरी मिळणार होती काय भोसरीतील एक जागा बिनविरोध करून त्यांना काय अख्खी भोसरी मिळणार होती काय अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार जाणीवपूर्वक दिले नाहीत. आपली सत्ता नसली तरी कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये. रट्ट्याला फटक्‍याने उत्तर द्या. राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी आहे.’’\nसाहेबांचा प्रमुख कार्यकर्त्यांना फोन\nमहापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना फोन केला. आपण निवडणुकीत हरलो म्हणून खचून जाऊ नका. उठा, जोमाने कामाला लागा. पक्षाचे काम घराघरांत जाऊन पोचवा. २०१९ मध्ये आपल्याच पक्षाचा खासदार व्हायला पाहिजे,’’ अशा शब्दांत त्यांनी धीर दिल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.\n‘इव्हीएम’ तक्रारीचा पाठपुरावा करणार\nइलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या (इव्हीएम) काही तक्रारी आल्या आहेत. अनेक उमेदवारांना त्यांच्या कुटुंबातील लोकांची मते देखील मिळाली नसल्याचे समोर आले आहे. अनपेक्षितपणे काही लोकांना अधिक मताधिक्‍य मिळाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या तक्रारीची योग्य ती दखल घ्यावी, तसेच जुन्या पद्धतीने मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यात यावे असेही, संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या माध्यमातून इव्हीएम मशिन त्रुटीबाबत आयोगाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही वाघेरे यांनी सांगितले.\nनवनिर्वाचित ३६ नगरसेवकांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि पराभवाची कारणे शोधण्यासाठी प्रभागात जाऊन बैठक घेण्यात येणार आहे. प्रभागातील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पराभवाची कारणे शोधण्यात येतील तसेच संघटन मजबूत करण्याचे दोन ठरावही मंजूर करण्यात आले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212325-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://warangal.wedding.net/mr/photographers/1170923/", "date_download": "2018-11-20T20:15:47Z", "digest": "sha1:Z3FRP5T2XRHCVT3HZJRRQNWSWBVDFXZ2", "length": 1835, "nlines": 65, "source_domain": "warangal.wedding.net", "title": "वारांगळ मधील Kumar Bandi हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 40\nवारांगळ मधील Kumar Bandi फोटोग्राफर\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 38)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,37,245 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212326-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jeevan-pradhikaran-employee-strike-33569", "date_download": "2018-11-20T20:17:30Z", "digest": "sha1:ZUKO2QLXSDRWHRVSZ5AA3I22HD2ZS6PA", "length": 9352, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "jeevan pradhikaran employee strike जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा उद्यापासून राज्यव्यापी संप | eSakal", "raw_content": "\nजीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा उद्यापासून राज्यव्यापी संप\nरविवार, 5 मार्च 2017\nनाशिक - नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सेवा सवलतींची जबाबदारी राज्य सरकारने घेत यापूर्वी दिलेल्या आश्‍वासनांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रविवारी (ता. 5) मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.\nनाशिक - नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सेवा सवलतींची जबाबदारी राज्य सरकारने घेत यापूर्वी दिलेल्या आश्‍वासनांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रविवारी (ता. 5) मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.\nया संपामुळे जिल्ह्यातील 120 गावांचा पाणीपुरवठा विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. या पाणीपुरवठ्याची जबाबदारी प्राधिकरणच्या पावणेदोनशे कर्मचाऱ्यांवर आहे. प्राधिकरणचे राज्यात 15 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तिवेतनाची जबाबदारी राज्य सरकारने घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी दीड वर्षापूर्वी संप केला होता. त्या वेळी दिलेली आश्‍वासने कागदावरच आहेत. त्यामुळे कृती समितीने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.\nराज्याच्या ग्रामीण भागात उद्योगांचा जाणीवपूर्वक विस्तार करायला हवा. राज्यातील अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. पडीक जमिनी भाडेपट्ट्यावर...\nसेवाशर्ती, निवृत्तिवेतनासाठी 'जीवन प्राधिकरण'चा संप\nनाशिक - नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सेवा, सवलतींची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212326-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2201?page=2", "date_download": "2018-11-20T20:36:02Z", "digest": "sha1:66WYZXLD6P3XAFJT5Z77EMMWODHHGMXW", "length": 3580, "nlines": 78, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हितगुज /हितगुज\nवेगवेगळ्या गावात/देशात/प्रांतात राहण्यार्‍या मायबोलीकरांचं हितगुज.\nबी एम एम २०११ शिकागो BMM 2011 Chicago\nBMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nप्रवासाचे अनुभव - भारताबाहेर\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nBMM 2017 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७\nचालू घडामोडी - भारतात\nसिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212326-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/babhulwadi-get-big-project-refinery-petrochemical-32593", "date_download": "2018-11-20T20:47:49Z", "digest": "sha1:GT4Q6PRZTJZXKY2JUQ2UHNXDP7NXW4SB", "length": 11546, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "babhulwadi to get big project of refinery, petrochemical बाभूळवाडीत दीड लाख कोटींची रिफायनरी, पेट्रोकेमिकल प्रकल्प | eSakal", "raw_content": "\nबाभूळवाडीत दीड लाख कोटींची रिफायनरी, पेट्रोकेमिकल प्रकल्प\nसोमवार, 27 फेब्रुवारी 2017\nबाभूळवाडीपासून दुसरा भाग सुमारे पंधरा कि.मी.वरील किनारपट्टीच्या भागात असेल. या दुसऱ्या भागात गोदाम, बंदर सुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट कन्सल्टंट इंजिनिअर इंडिया लि.ने यावर कामही करण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.\nराजापूर : सुमारे दीड लाख कोटी खर्चाची रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल संकुल राजापूर तालुक्‍यातील बाभूळवाडी (वावूळवाडी) येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प सर्वांत मोठा ठरणार आहे. दोन ठिकाणी मिळून प्रकल्प उभारला जाईल. बाभूळवाडी येथे 14 हजार एकर क्षेत्रात प्रकल्पाचा एक भाग व दुसरा भाग एक हजार एकर क्षेत्रात असेल.\nविजयदुर्ग खाडीपासून सुमारे पंधरा किमी अंतरावरील कुंभवडे-बाभूळवाडी (वावूळवाडी) येथील जागा प्रकल्प उभारणीसाठी निश्‍चित करण्यात आल्याचे संकेत या माहितीवरून मिळाले आहेत. या परिसरात प्रकल्पाला उपयुक्त अशी सपाट जागा एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. या जागेबद्दल माहिती देताना ऑईल मार्केटिंग सूत्रांनी सांगितले की, निश्‍चित केलेली जागा आवश्‍यक तेवढी म्हणजे 14 हजार एकर आहे व बंदरापासून जवळ आहे.\nया प्रकल्पाची घोषणा झाल्यापासून गुहागर, दापोली आणि राजापूर येथील ठिकाणांची पाहणी करण्यात आली. या पाहणीच्या दरम्यानच प्रकल्पाला तीनही ठिकाणांहून विरोध झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक येऊन दोन महिन्यांपूर्वी पाहणी करून गेले होते. त्यानंतर फारशा हालचाली झाल्या नव्हत्या. आता बाभूळवाडी येथील जागा निश्‍चित करण्यात आली असून ही जागा प्रकल्पाला देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nकेंद्र शासनातर्फे इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी संयुक्तरीत्या सुमारे साठ दशलक्ष टन प्रती हंगाम क्षमतेचा आणि दीड लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. प्रकल्पासाठी कोयना धरणापासून पाणी आणण्यात येणार आहे.\nनाणार परिसरातील ग्रामस्थांचा विरोध\nनाणार परिसरातील सुमारे सात ते आठ गावांतील जमिनीची प्रशासनाने पाहणी केली होती. तेव्हापासूनच प्रकल्पाला विरोध आहे. नाणार, सागवे ग्रामसभांमध्ये प्रकल्पविरोधी ठरावही केले. रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी तालुक्‍यातील कुंभवडे-वावूळवाडी येथील जागा निश्‍चित केल्याची चर्चा वेग घेत आहे. वावूळवाडी हा परिसर विजयदुर्ग खाडी किनाऱ्यापासून सुमारे चौदा-पंधरा किमी अंतरावर आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी वावूळवाडीच्या जागेला \"हिरवा कंदील' मिळाल्याचे समजते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212328-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/32178", "date_download": "2018-11-20T20:40:36Z", "digest": "sha1:QFMVY7HDNWYVTPZRBS2XLT3DASULLXYM", "length": 24965, "nlines": 216, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शीर्षकगीताचा 'योग' - (अंबर) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शीर्षकगीताचा 'योग' - (अंबर)\nशीर्षकगीताचा 'योग' - (अंबर)\nमायबोली शीर्षकगीताच्या बद्दल सई कडुन समजल ,तेव्हा सर्वप्रथम मायबोलीची वाटचाल खरोखर एका कॉर्पोरेटच्या साऱखी चालली आहे ह्याची खात्री पटुन खुप छान वाटलं.त्यावेळी माझा ह्यात काही सह्भाग नसणार होता ,तेव्हाच पुण्यातल्या रेकॉर्डिंग बद्दलही समजल ,त्याला moral support द्यायला जमल नाही ह्याची थोडी हुरहुरही वाटत होती.पुढे ह्या गाण्यात आपला काही सहभाग असणार आहे हे ध्यानीमनीही नव्हत.\nकाही दिवसानी सईचा फोन आला,तिच्याकडुन समजल,की अजुन पुण्यात थोड रेकॉर्डिंग होण बाकी आहे,त्या करता तिने मिहिर बरोबर माझही नाव योगला सुचवलय.लगेच योगची मेल आलीच्,पाठोपाठ track आला,आणि मिहिर कडे रात्री बसुन skype conference करायची ,अस ठरलही.तो दिवस येई पर्यन्त पुन्हा गाण्याचा विचार शुन्य झालेला.मग गाण्याचा विचार करायला लागलो,मग त्याचा पुर्वानुभव काय्तर कॉलेजच्या गेटटुगेदर मधला गाण्याचा अनुभव गाठीला आहे, हुस्श.. पण त्याला आता जमाना झाला ना राव्..आता शॉप फ्लोलअरवर बोम्बलुन आवाजाची पार वाट लागल्ये ना तर कॉलेजच्या गेटटुगेदर मधला गाण्याचा अनुभव गाठीला आहे, हुस्श.. पण त्याला आता जमाना झाला ना राव्..आता शॉप फ्लोलअरवर बोम्बलुन आवाजाची पार वाट लागल्ये ना (कशाला आरडाओरडा करतोस गड्या,आता लागणार समस्त कामगार चळवळीचे शिव्याशाप )\nपण त्या योगला काय माहिती आपला आवाज कसा आहे ते\nअरे यार पण ते कळाल्याशिवाय काय तो आपल्याला वाइल्ड कार्ड एन्ट्री देणारे\nसईला जरा मस्का मारावा तर बाईसाहेबानी आधीच ''सवाइ चालु आहे मला काही Distrub करायच नाही ''अशी तम्बी दिलेली,आता आवाजाच सोन्ग आणायच कस पडोसन मधल्या सुनिल दत्त सारख करायच पण त्याला तरी आपल्याला Playback द्यायला कुठला किशोर कुमार येणारे पडोसन मधल्या सुनिल दत्त सारख करायच पण त्याला तरी आपल्याला Playback द्यायला कुठला किशोर कुमार येणारे बस्स आता शेवटचा आधार मिहिरच फक्त त्याला भेटलो तर त्याचीही अवस्था माझ्यापेक्षा फार वेगळी नाही ....आता \nआता आम्हाला दोघानाही आधार फक्त कधीही न भेटलेल्या योग चाच ..\nतर ठरल्या प्रमाणे बरोबर रात्री ९ वाजता हे योगी बाबा मिहीरच्या laptop screenवर प्रगट झाले,प्रथम बहुतेक त्यानेच आमची एकन्दर अवस्था ओळखली ,आणि पहिल्या २ मिनिटातच आम्हाला नॉर्मल केल .\nकाही ओळी गुणगुणल्यावर लगेच आम्हाला आमच्या कुवती नुसार कडवी देवुन ह्या माणसानी पुढच्या २० मिनिटात २-३ वेळा त्याच्या रिहर्सलही करुन घेतल्या..बास योग म्हणजे फक्त योगच ..\n१-२ वेळा केलेल्या सिटिन्ग्स्चा उपयोग नक्किच झाला ,आवाज थोडा का होइना पण गाण्यालायक झाला (अस निदान स्वत:ला तरी वाटायला लागल) हे ही नसे थोडके.आता योगला आमच्या रे़कॉर्डिन्ग करता पुन्हा भारतात याव लागणार आणी आम्हाला मुम्बैत जायला जमणार नसल्यानी पुण्यातच याव लागणार हेही नक्कि झाल.लगेच पुढ्च्या हालचाली करुन स्टुडिओ मिळाला,३१ ला रे़कॉर्डिन्ग च्या आधी भरल्यापोटी आम्हाला धरुन योग गुरुजीनी तालिंम पण मस्त घेतली,खरतर तोच येवढा छान गात होता कि आम्ही न रहावुन तु तुझाच आवाज का नाही ठेवत\nतालीम आमच्या घरी झाल्यांमुळे मी जास्त बिन्धास्त होतो,रे़कॉर्डिन्गमधे बहुतेक track volume जास्त असल्यानी सुरुवातीला जरा घोळ झाला,पण योगनि कायम टेम्प्रामेन्ट छान ठेवण्यात मदत केली,त्याच्याशिवाय निदान मलातरी नसत गाता आल(म्हणजे सचिन पार्टनर असल्यावर ऐरागैरा पण खेळुन जातोना तसच काहिस..)त्यातुन जरा वेळानी आम्हाला धीर द्यायला सई पण हजर झाली.\nमिहिरनी आणि योगनी एकत्र शेवटचा एक अन्तरा गावुन मजा आणली.\nआता ह्या प्रकल्पाचा मला झालेला उपयोग असा की मला स्वत:ला माझे Skill Set डेव्हलप करायची आवड आहे,गाण म्हणजे तर विक पॉइन्ट ,येवढे वर्ष ऐकण्यापुरताच मर्यादित होता,ह्या निमित्तानी रेकॉर्‍डिन्ग करुन झाल,हा माझा वैयक्तिक फायदा मानतो,ह्या झालेल्या फायद्यात वाटेकरी खुप आहेत सई,जर तिनि माझ नाव सुचवल नसत तर मला ही सन्धी मिळालिच नसती ,मिहिर्,आणि विशेष म्हणजे मिहिरच्या घरच्यानी (त्याच्याबरोबरच्)माझाही आवाज सहन केला.\nसगळ्यात महत्वाचा योगेश ,त्याची अफाट मेहनत ,त्याचे ह्या प्रकल्पामधले Dedication प्रचन्ड होत,\nआणि हे सगळ असुन त्याची न चिडता,वैतागता,प्रत्येक बाब समजावुन घेणे आणी देणे आणि हे करताना स्वतः काहि खुप करतोय हे दुसर्याला जाणवुन सुद्धा न देता अपेक्षित काम करुन घेण हे मला वाटतय ह्या प्रकल्पाच्या यशाचे मुळ कारण आहे.\nमायबोलीच्या पुढच्या अशा कुठ्ल्याही प्रकारच्या उपक्रमामध्ये मला वाटतय ''योग्'' हवाच\nमायबोली शीर्षकगीताची झलक पहा:\n१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)\n२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)\n३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक\nमुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)\nपुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)\nदुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग\nकुवेतः जयावी- जयश्री अंबासकर\nईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)\nऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)\nतरी आपल्याला Playback द्यायला\nतरी आपल्याला Playback द्यायला कुठला किशोर कुमार येणारे \n>>आता आवाजाच सोन्ग आणायच कस \n>>आता आवाजाच सोन्ग आणायच कस पडोसन मधल्या सुनिल दत्त सारख करायच पण त्याला तरी आपल्याला Playback द्यायला कुठला किशोर कुमार येणारे \nहाहाहा... आवाजाचं सोंग खरच नाही आणता येत..\nबाकी गुरूजी (किशोर दा) हयात असते तर अगदी हाता पाया पडून, घर गहाण टाकून (गुरूंचा काही भरवसा नाही अशा विक्षीप्त मागण्या करण्याच्या त्यांच्या कहाण्या प्रसिध्द आहेतच) सुध्दा हे गाणं त्यांना गायला पटवलच असतं... आता ते वरून आपल्याला एव्हडच म्हणतात- भोले नीचे से\nमजा आली वाचताना....छान लिहीले\nमजा आली वाचताना....छान लिहीले आहे....एक नवा अविस्मरणीय अनुभव...\nछान लिहीलं आहे, अंबर्..कॉलेज\nछान लिहीलं आहे, अंबर्..कॉलेज चं गेट टूगेदर मध्ये गाणं ते शॉप फ्लोअर वर बोंबलणं ते स्वतःच्या गाण्याचं रेकॉर्डींग्...व्वा..प्रवास भारी आहे \nयोग, <<... आता ते वरून आपल्याला एव्हडच म्हणतात- भोले नीचे से >> मस्तं..\nमस्तच भोले नीचे से\nमज्जा आली वाचताना छान केला\nमज्जा आली वाचताना छान केला आहेस तुझा अनुभव शब्दबद्ध \nबाकी योगेश्वराबद्दल जे काही लिहिलं आहेस ते अगदी अगदी \nयोग, तुझ्या किशोरकुमारप्रेमाबद्दल शंकाच नाही. खरंच टाकलं असतंस बाबा तू घर गहाण\nअस काहीतरी खर्डायचा हा खर तर\nअस काहीतरी खर्डायचा हा खर तर माझा पहिलाच प्रयत्न ,रेकॉर्डिन्ग तरी पाहिली आहेत आधी ,पण कुठ्ल्या लेखकाला लिहिताना पाहिलेल नाहिये कधी :))त्यामुळे लिहायच टेन्शन जास्त होत.त्यातुन मायमराठी नुस्ती लिहीणे आणी टाइप करणे ह्यात माझ्यासाठी तरी जमीनअस्मानायेवढे अन्तर आहे,व्याकरणातल्या चुका दिस्तायत आणी दुरुस्त करता येत नाहियेत असली चिडचिड होत्ये आइशप्पथ.\nपण नाइलाज आहे मित्रहो\nत्यामुळे गाण्यापरास लिहिणे ही कला महान आहे हे कोणाच तरी विधान मला उगाचच मान्य आहे.\nसमस्त चुका माफ करुनही हे तुम्हाला आवड्ल ह्याच्यात माझ्या पेक्ष्या तुमच क्रेडिट जास्त आहे.म्हणुनच\nश्यामली ,योग्,सुलेखा ,शैलजा,युगन्धर्,जयवी,Indradhanushya .. धन्यवाद म्हणण्यापेक्ष्या तुमचेच अभिनन्दन.\nअंबर, अगदी सहज ओघवतं\nअंबर, अगदी सहज ओघवतं लिहिलंय.... आवडलं.\nया निमित्ताने तुमच्यासारखे जुने मायबोलीकर परत अ‍ॅक्टिव्ह झाले ही फार आनंदाची गोष्ट आहे.\nया निमित्ताने तुमच्यासारखे जुने मायबोलीकर परत अ‍ॅक्टिव्ह झाले ही फार आनंदाची गोष्ट आहे.>> +१\nछान लिहिलंय. आता दोन दिवसांत\nआता दोन दिवसांत संपूर्ण गाणं प्रकट होईल आणि सर्वांचे आवाज ऐकायला मिळतील.\nरैना ,सुजा ,अगो,अनिताताई मनापासुन धन्यवाद\n त्या रोबोटीक्स वगैरेमधुन इकडे कुठे आला हे कॉम्बिनेशन काय पटत नै बुवा\nमी बघितलेला तेव्हान्चा अम्बर तो तसा, अन आत्ता तोन्डापुढे माईक धरुन गाणे म्हणतोय असे चित्र मला कल्पनेत पण रेखाटता येत नाही रे भो हे म्हणजे त्या सीआयडी मालिकेमधला दया नैतर अभिजित माईक घेऊन गाणे म्हणताहेत अस दिसल तर कस वाटेल, तस वाट्टय.\nअसो, म्हणलास ना ब्येस\nधन्यवाद रे.आता गाणारा ऱोबो\nधन्यवाद रे.आता गाणारा ऱोबो बनवायचा म्हणतोय\n आत्ताच मी संपूर्ण गाणं ऐकलं. तुझा एक नवाच पैलू समजला. पुण्यात आलो की प्रत्यक्ष भेटेनच\nअंबर मस्त लिहलयस. आणि गाणं ही\nअंबर मस्त लिहलयस. आणि गाणं ही ऐकले आता. काय ते रोमांच बिमांच वगैरे उभे रहातात तसं झाले.\nअभिनंदन तुझे आणि सगळ्यांचेच. अत्यंत सुंदर टीमवर्क \nनिलूताई तू म्हणलीस ते अगदी\nनिलूताई तू म्हणलीस ते अगदी खरंय ..टीमवर्क आहेग,तरी आमच्या सेशन ला तर आम्ही ३ जणच होतो पण मजा आली,,खुप धमाल केली आम्ही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212328-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dusungrefrigeration.com/mr/vertical-display-cooler.html", "date_download": "2018-11-20T19:25:37Z", "digest": "sha1:QXAQJGA6KRZWQKWPT5ZUBSM34GCXKNYZ", "length": 16652, "nlines": 347, "source_domain": "www.dusungrefrigeration.com", "title": "", "raw_content": "उभ्या प्रदर्शन थंड - चीन क्षियामेन Dusung रेफ्रिजरेशन\nस्वत: ची सेवा अंतर्दृष्टी सिंगल डेक\nकाचेचा टॉप छाती फ्रीज\nमॉड्यूलर स्वतंत्र रेफ्रिजरेशन युनिट, सुटा करता देखरेखीसाठी अधिक सोयीस्कर\nडबल काच फ्रेम अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण दुहेरी कमी-ई पूर्ण लांबीचे हँडल दार शरीर, देखावा रचना, अधिक व्यवस्थित आयटम स्पष्टपणे आणि आपसूकच दाखवते\nसर्व आकारांची 4 कथा बदलानुकारी शेल्फ\nसोपे स्वच्छता आणि पूर्ण साठी स्टेनलेस स्टीलचे ट्रे डिझाइन\nसाधे आणि फिल्टर फिल्टर यंत्रणा ऑपरेट सोपे\nपरताव्यासाठी अटी T/T, L/C, D/P, O/A\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nमॉड्यूलर स्वतंत्र रेफ्रिजरेशन युनिट, सुटा करता देखरेखीसाठी अधिक सोयीस्कर\nडबल काच फ्रेम अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण दुहेरी कमी-ई पूर्ण लांबीचे हँडल दार शरीर, देखावा रचना, अधिक व्यवस्थित आयटम स्पष्टपणे आणि आपसूकच दाखवते\nसर्व आकारांची 4 कथा बदलानुकारी शेल्फ\nसोपे स्वच्छता आणि पूर्ण साठी स्टेनलेस स्टीलचे ट्रे डिझाइन\nसाधे आणि फिल्टर फिल्टर यंत्रणा ऑपरेट सोपे\nब्रेक सार्वत्रिक casters, तो स्थिती आणि हलवा बदलण्यासाठी अधिक सोयीस्कर आहेगंज प्रतिरोधक शेल आणि आतील पित्त, फ्रीज सेवा जीवन वाढ\nप्रकाश स्विच कीती, डिजिटल प्रदर्शन अधिक अंतर्ज्ञानी आहे\nउत्पादन वैशिष्ट्ये स्टोअर प्रदर्शन\n(क °) तापमान श्रेणी: 2-8 ° से\nमॉड्यूलर सुलभ देखभाल स्वतंत्र रेफ्रिजरेशन युनिट\nडबल कमी ई पूर्ण लांबीचे हँडल दार शरीर फ्रेम अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण सह\n4 स्तर बदलानुकारी शेल्फ + स्टेनलेस स्टील ट्रे\nफिल्टर स्क्रीन ऑपरेट सोपी आणि सोपे\nयुनिव्हर्सल डबी ब्रेक सह\nगंज प्रतिरोधक शेल आणि टाकी\nदिवा स्विच कीती, डिजिटल प्रदर्शन अंतर्गत LED प्रकाश\n4 एक मार्ग डबी + 2 बदलानुकारी पाऊल\nविस्तार evaporator + चाहता सहाय्य रेफ्रिजरेशन\nअधिक उष्णता dissipation साठी वायर ट्यूब वाफेचे पाणी करणारे यंत्र + चाहता\nमॉडेल अनुसूचित जाती-600 अनुसूचित जाती-900 अनुसूचित जाती-1100 अनुसूचित जाती-1400 SC300A\nशरीर रंग पांढरा काळा पांढरा काळा पांढरा काळा पांढरा काळा पांढरा काळा\nमागील: स्वत: ची सेवा अंतर्दृष्टी सिंगल डेक\nपुढे: आघाडी उघडणे Sevice-काऊंटर\nबार ग्लास डोअर मिनी प्रदर्शन थंड\nबिअर बाटली प्रदर्शन थंड\nपेय आणि दूध प्रदर्शन फ्रीज\nपेय बिअर बाटली प्रदर्शन थंड\nबिग क्षमता प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच\nव्यावसायिक पेय प्रदर्शन थंड\nव्यावसायिक प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच काउंटर\nव्यावसायिक ग्लास डोअर मिनी प्रदर्शन थंड\nव्यावसायिक मांस प्रदर्शन करणारा चित्रपट\nकाउंटर टॉप प्रदर्शन बिअर फ्रीज करू शकता\nकाउंटर टॉप प्रदर्शन पेय रेफ्रिजरेटर\nडेली स्वत: प्रदर्शन फ्रीज सेवा\nडेली वापरले प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच\nउभा करणारा चित्रपट प्रदर्शित\nथंड प्रकार मांस फ्रीज प्रदर्शित\nसुपरमार्केट साठी फ्रीज प्रदर्शित\nसुपरमार्केट रेफ्रिजरेटर / फ्रीज प्रदर्शित\nड्युअल वळलेला ग्लास प्रदर्शन\nताजे मांस प्रदर्शन करणारा चित्रपट\nविक्रीसाठी ताजे मांस प्रदर्शन करणारा चित्रपट\nताजे मांस प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच\nफ्रोजन मांस प्रदर्शन करणारा चित्रपट\nफळ प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच\nग्लास डोअर डेली प्रदर्शन थंड\nग्लास डोअर प्रदर्शन करणारा चित्रपट\nग्लास डोअर प्रदर्शन Refridgerator\nग्लास दरवाजा प्रदर्शन रेफ्रिजरेटर\nआइस्क्रीम प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच\nमोठ्या क्षमता प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच\nमांस प्रदर्शन प्रकरणे उभा करणारा चित्रपट\nमांस प्रदर्शन करणारा चित्रपट\nमांस प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच\nमांस शोकेस प्रदर्शन करणारा चित्रपट\nमिनी बिअर प्रदर्शित फ्रीज फ्रीज\nमिनी केक प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच\nमिनी आइस्क्रीम प्रदर्शन फ्रीज\nएक ग्लास डोअर प्रदर्शन फ्रीज\nपोर्टेबल refrigerated प्रदर्शन थंड\nसमुद्र अन्न प्रदर्शन करणारा चित्रपट\nसॉफ्ट ड्रिंक प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच थंड\nसुपरमार्केट पेय प्रदर्शन थंड\nसुपरमार्केट प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच\nसुपरमार्केट प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच मांस उभा करणारा चित्रपट\nसुपरमार्केट ग्लास डोअर प्रदर्शन करणारा चित्रपट\nसुपरमार्केट मांस प्रदर्शन करणारा चित्रपट\nसुपरमार्केट मांस प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच\nसुपरमार्केट Multideck उभा करणारा चित्रपट प्रदर्शन\nसरळ उभा करणारा चित्रपट\nचांगले आइस्क्रीम प्रदर्शन फ्रीज\nभाजी प्रदर्शन आणि जोडीला नेहमीचाच\nस्वत: ची सेवा अंतर्दृष्टी सिंगल डेक\nदुहेरी-जेट एअर पडदा Multidecks-दूरस्थ\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआम्ही नेहमी you.There you.You ओळ आम्हाला ड्रॉप करू शकता संपर्क करण्यासाठी अनेक मार्ग आहेत मदत करण्यास तयार आहेत. आम्हाला एक कॉल द्या किंवा सर्वात आपण दावे काय email.choose एक एक पाठवा.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212329-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/crime-news-unnao-rape-case-bjp-mla-kuldeep-singh-sengars-goons-allegedly-threaten-villagers-2", "date_download": "2018-11-20T20:50:53Z", "digest": "sha1:MCSYX6ZZGPH3QZBZEVOTPUV3XRBURQPY", "length": 9541, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Crime News Unnao rape case BJP MLA Kuldeep Singh Sengars goons allegedly threaten villagers 2 people missing उन्नाव बलात्कारप्रकरण ; भाजप आमदाराकडून पीडितेच्या कुटुंबियांना धमकी | eSakal", "raw_content": "\nउन्नाव बलात्कारप्रकरण ; भाजप आमदाराकडून पीडितेच्या कुटुंबियांना धमकी\nरविवार, 15 एप्रिल 2018\nउन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात या घटनेवरून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात भाजपचे आमदार सेंगर यांचा समावेश असल्याचा आरोप पीडित तरुणीकडून करण्यात आला आहे.\nलखनौ : उन्नाव येथील एका 18 वर्षीय मुलीने भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर आणि त्यांच्या भावांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर या आरोपावरून सेंगर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता सेंगर याच्या गुंडांकडून पीडित तरुणीच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आली असून, पीडितेच्या कुटुंबियातील दोन जण बेपत्ता झाले आहेत.\nउन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात या घटनेवरून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात भाजपचे आमदार सेंगर यांचा समावेश असल्याचा आरोप पीडित तरुणीकडून करण्यात आला आहे. त्या आरोपावरून आमदार सेंगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता आमदार सेंगर यांच्या गुंडांकडून आपल्यावर दबाव टाकण्यात येत असून, धमक्याही दिल्या जात आहेत, असे पीडित तरुणीच्या चुलत्याने सांगितले.\nदरम्यान, उन्नाव येथील बलात्कारप्रकरण समोर आल्यानंतर पीडित तरुणीच्या वडिलांना सेंगर आणि त्यांच्या भावांकडून मारहाण करण्यात आली होती. एवढे होऊनही या उलट पीडितेच्या वडिलांनाच पोलिसांनी अटक केली होती. पोलिस कोठडीत पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. आपल्या वडिलांच्या कोठडीतील मृत्यूला आमदार सेंगर हेच कारणीभूत असल्याचा आरोपही पीडित मुलीने केला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212329-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/google-marathi-google-search-sammelan-1696182/", "date_download": "2018-11-20T19:54:43Z", "digest": "sha1:A2DNQU2PGNSLP3ECEGKJJXQO2272VBQP", "length": 11953, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "google Marathi google search sammelan | ‘गुगल’ देणार मराठीला बळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\n‘गुगल’ देणार मराठीला बळ\n‘गुगल’ देणार मराठीला बळ\nगतवर्षी गुगल सर्च संमेलन पहिल्यांदा आयोजित करण्यात आले होते.\nप्रादेशिक भाषांसाठीच्या ‘गुगल सर्च संमेलना’त मराठीचाही समावेश\nसमाजमाध्यमांमध्ये प्रादेशिक भाषांचा वाढता वापर लक्षात घेऊन गुगलने ‘गुगल सर्च संमेलन’ हा देशव्यापी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या भाषांतील साहित्य आणि पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवू पाहणाऱ्या प्रकाशक आणि लेखकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यंदा प्रथमच मराठीचा या सर्च संमेलनामध्ये समावेश करण्यात आला असून, २२ जूनला पुण्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. गुगलच्या वैशिष्टय़ांचा वापर करून समाजमाध्यमांमध्ये मराठी भाषा आणि साहित्याला बळ मिळणार आहे.\nगतवर्षी गुगल सर्च संमेलन पहिल्यांदा आयोजित करण्यात आले होते. त्या अंतर्गत इंग्रजी आणि हिंदी भाषांसाठीचे संमेलन झाले. यंदा हिंदी, इंग्रजीसह तेलुगू, तमिळ, बंगाली आणि मराठी या चार प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या भाषांतील लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स, प्रादेशिक भाषांतील वेब डेव्हलपर्स, मराठीशी संबंधित व्यावसायिकांशी गुगल या संमेलनामध्ये संवाद साधणार आहे. गुगलच्या वैशिष्टय़ांचा वापर करून प्रादेशिक भाषांतील साहित्य कसे पोहोचवता येईल याचा उहापोह या संमेलनात होईल. संमेलनातील कार्यशाळा पुण्यासह दिल्ली, इंदोर, पाटणा, लखनौ, हैदराबाद, विशाखापट्टणम, कोलकाता, कोइमतूर, चेन्नई, बेंगळुरू या शहरांतही होणार आहेत.\nया कार्यशाळेसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. प्रवेश अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे कार्यशाळेच्या सदस्यांची निवड गुगलकडून केली जाणार आहे. https://goo.gl/Fsbzuu या दुव्यावर कार्यशाळेचा नोंदणी अर्ज उपलब्ध आहे.\nअनेक तरूण लेखक ब्लॉग, पुस्तके, संकेतस्थळांच्या माध्यमातून लेखन करत असतात. आपल्या ‘अ‍ॅडसेन्स’ या फिचरच्या माध्यमातून समाजमाध्यमांतील लेखकांना जाहिरात मिळवून देण्याचा प्रयत्न गुगल करणार आहे. त्या बाबतचे मार्गदर्शनही कार्यशाळेत केले जाणार आहे. लेखनातून अर्थार्जन करण्याच्या दृष्टीने हे उपयुक्त ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212329-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-249385.html", "date_download": "2018-11-20T19:29:27Z", "digest": "sha1:7EJZKGIYWA4B5RDLJ4MSD4J3UI2YI5OO", "length": 2779, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सेवक संघाचं कृतज्ञता दिन स्नेहसंमेलन–News18 Lokmat", "raw_content": "\nसेवक संघाचं कृतज्ञता दिन स्नेहसंमेलन\n12 फेब्रुवारी : आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था सेवक संघाचं कृतज्ञता दिन स्नेहसंमेलन काल पार पडलं. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होते आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे आणि प्राध्यापक डॉ. विठ्ठल शिंदे. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदी होते विकास वर्तक.शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा सध्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे संस्थेच्या सर्व शाळांमध्ये सध्या स्वच्छता अभियान राबवण्यात येतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212331-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B0/all/page-7/", "date_download": "2018-11-20T19:30:31Z", "digest": "sha1:A6HPHSOFWY2OYRNGNRQEHRIJTVMJOMNW", "length": 10588, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महादेव जानकर- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुख्यमंत्र्यांनी बोलावली महायुतीच्या नेत्यांची बैठक\n'सत्तेत आहोत हे वाटतच नाही'\n...दादा भविष्यात एकत्र आलो तर राज्यात गंमत करू, महायुतीचे नेते राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर\n'चोर चोर एकत्र येताय'\nउद्धव ठाकरे खरं बोलले होते, भाजपवाल्यांनी फसवलं -जानकर\nफ्लॅशबॅक 2015 : युतीची धुसफूस, चिक्की ते डिग्री अन् दिल्ली ते बारामती \nमंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांचे 'अच्छे दिन', सदाभाऊ खोत, जानकरांना लाल दिवा \nबापटांची जीभ घसरली, मीही रात्री 'त्या' क्लिप्स बघतो \n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212331-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/modi/all/page-4/", "date_download": "2018-11-20T19:30:25Z", "digest": "sha1:P6WLZNZ66SMKCFLJAQOSXTX2GOKATGPS", "length": 11325, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Modi- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nVIDEO : मोदींच्या सॅटेलाईटमुळे काही तालुके दुष्काळातून वगळले-लोणीकर\nसॅटेलाईटने सर्व्हे केल्यामुळे राज्यातील काही भाग दुष्काळातून वगळ्याचं लोणीकरांनी सांगितलं.\nपैसे नाही म्हणून दाखवलं आयुष्मान कार्ड, डॉक्टर म्हणाले जा मोदींकडून आण पैसे\nराहुल गांधी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार नाहीत - चिदंबरम\nशहीद पोलिसांची आठवण करताच पंतप्रधानांना आले गहिवरून\n‘द स्टॅच्यु ऑफ युनिटी’, वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याबाबतच्या खास गोष्टी जाणून घ्या\nVIDEO : एका कुटुंबासाठी इतरांचा विसर, मोदींचा गांधी घराण्याला अप्रत्यक्ष टोला\nउद्धव ठाकरे आज शिर्डीतून फुंकणार लोकसभेचं रणशिंग\nशिवसेनेनं फक्त अग्रलेख लिहणं थांबवून सत्तेतून बाहेर पडावं : ओवेसी\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान खोटं बोलले - अशोक चव्हाण\nVIDEO : शबरीमाला प्रवेशाचा जाब विचारण्याआधीच तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात\nतातडीनं दुष्काळ जाहीर करा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार - उद्धव ठाकरे\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212331-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/video-he-caught-the-snake-and-snake-his-hunt-297555.html", "date_download": "2018-11-20T20:02:28Z", "digest": "sha1:EQ452VAQGGXQI2TJHJQNDBVDEXEJ2DFM", "length": 15878, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : त्याने साप पकडला अन् सापाने त्याचा 'हात' !", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nVIDEO : त्याने साप पकडला अन् सापाने त्याचा 'हात' \nVIDEO : त्याने साप पकडला अन् सापाने त्याचा 'हात' \nगुजरात, 26 जुलै : साप पकडणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. घराजवळ साप आढळून आल्यानंतर या तरुणाने साप पकडण्याच धाडस केलं. पण त्याचं हे धाडस त्याच्या अंगावर उलटलं. साप पकडल्यानंतर त्याला बरणीमध्ये टाकत असताना सापाने त्याच्या हाताला चावा घेतला. बराच वेळ सापाने त्याचा हात सोडला नाही. अखेर कसाबसा त्याला बरणीत ढकलून त्याने हात सोडवलं. त्यानंतर या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जर तुम्हाला साप कुठे दिसला तर उगाच असं धाडस करू नका.\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nVIDEO : दुषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते चढले पाण्याचा टाकीवर\nVIDEO : ...जेव्हा फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार दीपवीर पोझ देतात\nVideo : गुगल मॅपचं नवीन फिचर, आता मॅपमध्येही करता येणार मेसेज\nVideo : दीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nVideo : या उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nVideo : जाणून घ्या, कोणतं अन्न किती वेळात पचतं\nVIDEO : मालेगावात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nVIDEO : दुषित पाण्यावरुन रणकंदन; विरोधकांनी महापालिका सभागृहात फोडल्या घागरी\nVideo : जेवणानंतर या चुका कधीही करू नका\nVideo: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nVideo : 'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nVIDEO : 'अवनी'चे दोन बछडे कॅमेऱ्यात झाले ट्रॅप\nVIDEO : भररस्त्यावर महिला पोलीस विरुद्ध वाहतूक पोलीस राडा,कारण...\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nVastushastra- या ७ गोष्टींमुळे येतं ‘badluck’, कधीच होणार नाही प्रगती\nअनोखी श्रद्धांजली- एका व्यक्तीने पाठीवर गोंदवून घेतले ५७७ शहीदांचे टॅटू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212331-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://goldenwebawards.com/mr/web-design/", "date_download": "2018-11-20T20:17:55Z", "digest": "sha1:G3BFJAPD2YX6HWZHGS4R2BS2RN6G7XV6", "length": 8478, "nlines": 112, "source_domain": "goldenwebawards.com", "title": "वेब डिझाईन | गोल्डन वेब पुरस्कार", "raw_content": "\nआपली साइट सबमिट करा\nयेथे गोल्डन वेब पुरस्कार वैशिष्ट्यीकृत वेब डिझाईनर काही आहेत\nवडील डिझाईन - सानुकूल वर्डप्रेस डिझाईन, Myspace डिझाईन आणि वेब डिझाईन फर्म\nAnova - उच्च समाप्त मोशन डिझाईन ग्राफिक्स - Anova | Jesper Bentzen\nWeborithm - व्यावसायिक आणि अद्वितीय ब्लॉग डिझाईन, वेब डिझाईन, लोगो डिझाईन\nयुनिक ब्लॉग डिझाइन्स - युनिक ब्लॉग डिझाइन्स ब्लॉगर्स एक संघ आहे, तुझ्या सारखे. आपण आमच्या सेवा प्रदान तेव्हा आम्ही सोनेरी नियम सराव वचन.\nआपण या पृष्ठावर एक वैशिष्ट्यीकृत वेब डिझायनर करू इच्छित असेल तर, कृपया आपल्या वेब डिझाईन पोर्टफोलिओ सादर एक गोल्डन वेब पुरस्कार आणि तर आपल्या अप अनुकूल पर्यंत, आम्ही फक्त ग्रेट वेब डिझाईनर ही यादी आपण समाविष्ट करू शकता\nआपण किंवा आपल्या कंपनीने या वेब डिझाइन कोणत्याही श्रेणींमध्ये अंतर्गत पडणे तर, कदाचित आपण सादर आपल्या पोर्टफोलिओ वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी:\nव्यवसाय वेब साइट डिझाइन\nकॉर्पोरेट वेब साइट डिझाइन\nसानुकूल वेब साइट डिझाइन\nई कॉमर्स वेब डिझाइन\nईकॉमर्स वेब साइट डिझाइन\nग्राफिक आणि वेब डिझाइन\nव्यावसायिक वेब साइट डिझाइन\nलहान व्यवसाय वेब डिझाइन\nवेब डिझाइन आणि विकास\nवेब डिझाइन आणि होस्टिंग\nवेब होस्टिंग आणि डिझाइन\nवेब साइट डिझाइन कंपन्या\nवेब साइट डिझाइन कंपनी\nवेब साइट डिझाइन सेवा\nकाळा इतिहास लोक 28 फेब्रुवारी 2018\nQuikthinking सॉफ्टवेअर 26 फेब्रुवारी 2018\nअभ्यास 27 28 जानेवारी 2018\nलेक Chelan कार क्लब 13 डिसेंबर 2017\nमागील विजेते महिना निवडा जून 2018 एप्रिल 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 मे 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 ऑक्टोबर 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 सप्टेंबर 2014 जून 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 एप्रिल 2003 डिसेंबर 2002 ऑगस्ट 2000 जुलै 2000\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nब्लॉग - वडील डिझाईन\nगोल्डन वेब पुरस्कार मित्र\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nरचना मोहक थीम | द्वारा समर्थित वर्डप्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212331-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/8787", "date_download": "2018-11-20T20:31:14Z", "digest": "sha1:ULVRJGQTHNS626OWQHOP5S6VPZVNFO3V", "length": 14528, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूध\nपाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूध\nडॉ. एस. डी. कुलकर्णी\nगुरुवार, 31 मे 2018\nसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व अन्य जीवनसत्त्वे व खनिज असतात. सोयाबीनवर योग्य प्रकारे प्रक्रिया करून सोयाबीनचे पौष्टिक दूध तयार करता येते.\nसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व अन्य जीवनसत्त्वे व खनिज असतात. सोयाबीनवर योग्य प्रकारे प्रक्रिया करून सोयाबीनचे पौष्टिक दूध तयार करता येते.\nएक किलोग्रॅम सोयाबीनपासून ७-८ लिटर सोया दूध तयार होते. सोयाबीनचे दूध तयार करण्यासाठी फक्त दहा रुपये प्रति लिटर इतका खर्च येतो व ते २० रुपये प्रति लिटर विकले तरी गायी म्हशीच्या दुधाच्या (४० रु. लिटर) तुलनेत फक्त अर्ध्या दरात उपलब्ध होऊ शकते. सोया दूध गाईच्या दुधाच्या समकक्ष पौष्टिक असूनही स्वस्त दरात मिळू शकते. सोया दुधापासून दही, ताक, लस्सी, श्रीखंड, पनीर, आइस्क्रीम, आम्रखंड इ. पदार्थ तयार करता येतात. सोयाबीनपासून दूध तयार करण्याच्या पद्धतीमध्ये जे उपपदार्थ मिळतात त्याचाही उपयोग चांगल्या गुणवत्तेचे खाद्यपदार्थ, उदा. गुलाबजामून, शिरा, भजी, केक इ. तयार करण्यासाठी होतो. सोयाबीनपासून दूध व अन्य पदार्थ बनवून चांगला फायदा मिळवता येतो.\nसोया दूध तयार करण्याची पद्धत\nचांगल्या गुणवत्तेचे सोया दूध तयार करण्यासाठी काळजीपूर्वक सर्व प्रक्रिया पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असते.\nसोयाबीनचे टरफल काढून डाळ तयार करावी. सोयाडाळ ६ ते ८ तास पाण्यामध्ये भिजवावी.\nभिजलेली डाळ गरम पाण्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.\nतयार झालेले बारीक मिश्रण १५ ते २० मिनिटांपर्यंत उकळून कपड्यातून गाळून घ्यावे.\nगाळल्यानंतर सोया दूध मिळते व कपड्यामध्ये जो चोथा राहातो तो ओकारा असतो.\nसोया दुधापासून साेया पनीरही बनविता येते.\nसंपर्क : डॉ. एस. डी. कुलकर्णी, ९७५२२७५३०४\n(लेखक प्रक्रिया तंत्रातील तज्ज्ञ आहेत.)\nदूध मून डाळ लेखक\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...\nपेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...\nबहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nसीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nप्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...\nटोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nविविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....\nप्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nरोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...\nशेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...\nप्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...\nप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...\nपाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212331-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3317", "date_download": "2018-11-20T19:40:14Z", "digest": "sha1:W3HPCNVLCWALEVTLCPKWJ27VQBXJ63BN", "length": 4794, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "धन्यवाद : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /धन्यवाद\nगणेशोत्सवातील मी क्रोशाने विणलेल्या गणपतीला आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात, कौतुक केलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद पण ते नुसते कसे म्हणू पण ते नुसते कसे म्हणू त्यासाठी माझ्या मनातल्या धन्यवादांनी हे रूप धारण केलय\nअनिलभाई, परदेसाई, वैद्यबुवा, स्वाती_आंबोळे, असामी, सागर (माणूस्), सिंड्रेला, अंजली भस्मे, आश्विनी साटव, रुनि पॉटर, केदार, एबाबा, वृंदा, प्राचि, सायली कुळकर्णी, पराग सह्स्त्रबुद्धे, व माझे भारतातील मित्र श्री गुरुदास बनावलीकर आणि श्री रवी उपाध्ये,\nया सर्वांना स. न. वि. वि.\nआम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल हार्दिक आभार. बर्‍याच जणांनी दोन दोनदा शुभेच्छा देऊन आमची दिवाळी दुप्पट आनंदाची केली याबद्दल धन्यवाद.\nझक्की यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212331-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://cuiler.com/164785-", "date_download": "2018-11-20T19:58:51Z", "digest": "sha1:XMKYLNZF6QM7LMXLKA3EHG3RKNCXXILG", "length": 8111, "nlines": 38, "source_domain": "cuiler.com", "title": "शीर्षक आणि बुलेट बिंदू द्वारे ऍमेझॉन वर उत्पादन सूची ऑप्टिमाइझ कसे?", "raw_content": "\nशीर्षक आणि बुलेट बिंदू द्वारे ऍमेझॉन वर उत्पादन सूची ऑप्टिमाइझ कसे\nऍमेझॉनवर आपल्या उत्पादनाची एकूण विक्री वाढवण्यासाठी हे सांगण्याची गरज नाही, आपण भेट देत असलेल्या सर्व संभाव्य ग्राहकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शेवटी, आपल्या उत्पादन सूचीवर रूपांतरण दर सुधारण्यासाठी आणि आपल्या चांगले उत्पन्न-निर्मितीक्षम क्षमतेची उकल करण्यासाठी. परंतु त्या गर्दीच्या बाजारपेठेतील वरच्या संबंधित शोध परिणामांमध्ये आपली बहुतेक आयटमची विक्री कशी करावी मला वाटते की आपल्या व्यावसायिक यशाची किल्ली आपल्या उत्पादन सूची ऑप्टिमायझेशनमध्ये आहे - package holidays in south america. आणि अॅमेझॉनवरील आपल्या उत्पादनांच्या सूचीचे अनुकूल करण्याचा मुख्य भाग थेट आपल्या उत्पादन शीर्षक, वर्णन आणि बुलेट पॉईंटच्या सूचीमध्ये आढळतो. सर्वसाधारणपणे, आपल्या मुख्य लक्ष्यित कीवर्ड आणि लांबलचक शोध वाक्ये असलेल्या प्रत्येक गोष्ट आपल्याजवळ असणे आवश्यक आहे जेणेकरुन ऍमेझॉनवरील आपल्या उत्पादनांची सूची SERPs च्या शीर्षस्थानी दर्शविली जाणे अधिक चांगली असते. आपण ते कसे करू शकता ते पाहू या.\nऍमेझॉनवर उत्पादन पृष्ठ तयार करणे\nआदर्शरित्या, आपल्या उत्पादनांचे तपशील पृष्ठ आपल्या विक्रीसाठी अचूक आणि संक्षिप्त वर्णन द्यावे जेणेकरुन अधिक संभाव्य ग्राहक आपल्या अंतिम निर्णय घेतील. आपल्यासह एक खरेदी. पुन्हा एकदा, गोष्ट अशी आहे की येथे आपले मुख्य कार्य शक्य तितके अचूक आणि संक्षिप्त असणे आहे - कारण ग्राहकांना ते काय खरेदी करायचे आहे ते अचूकपणे पहायचे आहे.\nतर, येथे अॅमेझॉनवरील मानक उत्पादन पृष्ठाचे मुख्य घटक आहेत:\nआपल्या मुख्य लक्ष्यित कीवर्डसाठी अनुकूलित केलेले उत्पादन शीर्षक.\nसर्वात महत्वाचे उत्पादन वैशिष्ट्ये / फायदे असलेले पाच बुलेट्सची यादी.\nउत्पादनाचे मुख्य गुणधर्म जे दररोज वापर / देखभाल (वस्तुतः ते आपल्या बुलेट पॉइंट्सचे अधिक विस्तारित आवृत्ती आहे) च्या सोबत आहेत.\nऍमेझॉनवर उत्पादनास ऑप्टिमाइझ कसे करावे\nयेथे मुख्य आवश्यकता आहेत.\nऍमेझॉनवरील मुख्य लक्ष्य संकेतशब्दासाठी उत्पादन शीर्षक ऑप्टिमायझेशन करण्यासाठी:\nप्रत्येक उत्पादन शीर्षकमध्ये 200-वर्णांची मर्यादा मुख्य उत्पादन तपशील.\nप्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर भांडवलदार असावे.\nसर्व संख्या अंकांमध्ये लिहिली जाणारी असतात.\nआरेखकांप्रमाणेच लिहिणे आवश्यक आहे.\nउत्पादन रंग / आकार तेथे आढळू इच्छित नाही, तोपर्यंत ते खरोखरच प्रासंगिक तपशील नसतील.\nउत्पादन किंमत, उपलब्ध असलेली संख्या, कोणत्याही विक्रेता माहिती, प्रचार संदेश किंवा इतर कोणत्याही सूचक टिप्पणी (जसे \"सर्वोत्तम विक्रेता,\" \"गरम विक्री\", \"चांगली व्यवस्था\" इ.).\nबुलेट पॉइंट्सची सूची कशी ऑप्टिव्हिटीत करायची\nबुलेटची सूची योग्य करण्यासाठी योग्य मार्ग खालील प्रमाणे सर्वोत्तम आहेत:\nबुलेट पॉइण्टची \"आदर्श\" यादी ग्राहकाद्वारे विचारात घेतलेल्या उत्पादनातील सर्वात महत्वाच्या वैशिष्ट्यांसह स्पष्टपणे पाच प्राथमिक स्टेटमेन्टची निर्मिती करणे आवश्यक आहे, जसे की विशिष्ट उत्पादन वैशिष्ट्ये, परिमाण, सर्वसाधारण वॉरंटी इत्यादी माहिती.\nप्रत्येक बुलेट सुरुवातीला भांडवल करणे आवश्यक आहे.\nप्रत्येक बुलेटमधील वैयक्तिक वाक्ये अर्धविरामाने विभक्त होण्याची शिफारस केली जाते.\nसर्व आयटम मोजमाप स्पष्टपणे शब्दलेखन करणे विसरू नका.\nआपल्या उत्पादनाच्या शीर्षकाप्रमाणेच, येथे खालील डेटाचा समावेश नाही: प्रचारात्मक, किंमत, कंपनी, शिपिंग, किंवा विक्रेता-विशिष्ट माहिती - आणि आपण पूर्ण केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212332-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/abdul-ghaffar-khan-1687984/", "date_download": "2018-11-20T19:55:17Z", "digest": "sha1:5JLNKAUA2V2J2MPRIKUPYGSRURFWCJ2L", "length": 12367, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Abdul Ghaffar Khan | जे आले ते रमले.. : गांधीवादी अब्दुल गफार खान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nजे आले ते रमले.. : गांधीवादी अब्दुल गफार खान\nजे आले ते रमले.. : गांधीवादी अब्दुल गफार खान\n१९२८ मध्ये त्यांनी ‘पख्तून’ हे पुश्तो भाषेतले राजकीय विषयावरील मासिक सुरू केले.\nखुदाई खिदमतगार संघटनेचे स्वयंसेवक\nस्वातंत्र्य आंदोलन काळातील ‘सरहद गांधी’ या नावाने लोकप्रिय झालेले अब्दुल गफार खान हे मूळचे पेशावरचे पठाण जमातीतले गांधीवादी. पठाण समाजाचा शैक्षणिक उत्कर्ष, समाजसेवा आणि देशभक्ती यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. अब्दुल खाननी १९१० साली आपल्या गावी मशिदीत शाळा सुरू केली आणि पुढच्या वर्षी हाजीसाहेब यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. त्यांच्या ब्रिटिश द्वेषामुळे आणि आंदोलनकारी तरुणांच्या बरोबर असलेल्या संबंधांमुळे १९१५ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांच्या शाळेवर बंदी घातली. त्यामुळे खानसाहेबांनी काही काळ पठाण समाजासाठी सामाजिक सुधारणांचे कार्य करायचे ठरवून त्यासाठी ‘अंजुमन-ए-इस्लाह-ए-अफगानिया’ म्हणजे अफगाण नवनिर्माण समितीची आणि १९२१ मध्ये पश्तुन तरुणांसाठी ‘पश्तुन जिगरा’ अशा संघटना स्थापन केल्या. १९२८ मध्ये त्यांनी ‘पख्तून’ हे पुश्तो भाषेतले राजकीय विषयावरील मासिक सुरू केले.\nयापूर्वीच महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाने, अिहसक आंदोलनांमुळे प्रभावित झालेल्या अब्दुल गफार खानांनी १९१९ साली रोलेक्ट अ‍ॅक्टविरोधात झालेल्या आंदोलनात भाग घेऊन ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीत क्रियाशील झाले. अब्दुल गफार खान एक स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष भारताची स्थापना होण्याचा ध्यास घेऊन त्या दृष्टीने कार्यरत होते. महात्मा गांधींच्या अिहसा आणि सत्याग्रह यांसारख्या सिद्धांतांनी प्रेरित होऊन अब्दुल खाननी १९२९ साली ‘खुदाई खिद्मतगार’ नावाची संघटना स्थापन केली. खुदाई खिदमतगार म्हणजे देवाचा सेवक. या संघटनेला ‘सुर्ख पोश’ म्हणजे लाल कुर्ता असेही म्हणत.\nअब्दुल खान यांच्या करिष्माई नेतृत्वामुळे या संघटनेत अल्प काळातच साधारणत: १० हजार तरुण पठाण अनुयायी सदस्य झाले. या संघटनेच्या लोकांनी सत्याग्रह, राजनैतिक संघटन या मार्गानी ब्रिटिश सरकारच्या पोलीस आणि लष्कराला विरोध करून सळो की पळो करून सोडले. लवकरच खुदाई खिदमतगार ही संघटना वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे सध्याच्या पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एक प्रमुख राजनैतिक शक्ती बनली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212332-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://cuiler.com/1115323", "date_download": "2018-11-20T19:56:12Z", "digest": "sha1:3UMU4L3MUGH6LPMGNXZQYSO5XA7KYFE3", "length": 4464, "nlines": 22, "source_domain": "cuiler.com", "title": "एखादे मुख्यपृष्ठ जे शोध फॉर्म आणि काही शब्दांपेक्षा अधिक काही असतं (चांगले / वाईट कल्पना ?, ते SERP मध्ये दर्शवेल?) - मिमल", "raw_content": "\nएखादे मुख्यपृष्ठ जे शोध फॉर्म आणि काही शब्दांपेक्षा अधिक काही असतं (चांगले / वाईट कल्पना , ते SERP मध्ये दर्शवेल, ते SERP मध्ये दर्शवेल\nमी पोर्टलवर आणि माझ्या मुखपृष्ठासाठी काम करत आहे, मी युजरला एका शोध फॉर्मसह सादर करू इच्छितो जेणेकरुन युजरला माझ्या साइटवरील माहिती शोधण्यासाठी शब्द (किंवा शोध क्वेरी) टाईप करावा लागतो.पृष्ठ (जे माझे मुख्यपृष्ठ बनले आहे) मध्ये खूप काही शब्द आहेत आणि प्रत्यक्षात Semalt home पृष्ठावर आधारित आहे.\nमी विचार करत आहे कारण Googlebot (आणि अन्य क्रॉलर) एक क्वेरी टाईप करुन 'सबमिट' करणार नाही - Googlebot केवळ माझ्या मुख्यपृष्ठासाठी 'एफ्फिफीव्ह' 'रिक्त' पृष्ठ पाहत आहे - जे अनिवार्यपणे चांगले असू शकत नाही एसइओ.\nकॅकसेक्स मध्ये माझ्या लक्षात येण्याजोग्या माध्यमाने रिकाम्या पृष्ठावर मीमॅटचा विचार योग्य आहे, मला त्याची कल्पना करावयाची आहे - परंतु मी यापासून नवीन आहे, तेव्हा मी जास्त प्रतीक्षा करावी आणि कुणीतरी (अधिक अनुभवी) सारखी किंवा चांगली कल्पना).\nवर नमूद केलेल्या अशा पध्दतीने कोणत्याही टिप्पण्या / सल्ला (संभाव्य / विचार)\nआपण या प्रश्नाचे उत्तर पाहू तर हा प्रश्न आपण पाहू शकता की Google आपल्या शोध बॉक्समध्ये काहीतरी ठेवावे आणि परिणाम काय आहेत हे आपण पाहू शकता.\nतर Google आणि इतर शोध इंजिनांना आपल्या साइटवरील पृष्ठांबद्दल सांगण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे साइटमॅप तयार करणे - पहा http: // www. साइटमॅप. संस्था / . आपण एका पृष्ठाशी दुवा जोडलेल्या पृष्ठाच्या तळाशी \"साइटमॅप\" दुवा देखील ठेवू शकता ज्या नंतर आपल्या साइटवरील प्रत्येक पृष्ठाचे दुवे असतील.\nआपल्याकडे कोणतीही सामग्री नसलेली एक मुख्यपृष्ठ आहे आणि ती अनुक्रमित केली जाऊ शकते आणि रँक. हे खरं आहे की आपण कुठल्याही स्पर्धा न करता एक विशिष्ट कीवर्ड वाक्यांश लक्ष्यित करीत आहात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212333-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://cuiler.com/36629-sem-dicas-de-comportilamoto-como-mallor-seua-carra-de-crossavaros-site", "date_download": "2018-11-20T19:31:40Z", "digest": "sha1:3MEY2NN53YCVD2KI3WE6SRRQKPUDWZGS", "length": 9316, "nlines": 28, "source_domain": "cuiler.com", "title": "Semaltेट डिकास डी कॉम्पॉर्टिलांमोटो कोमो मेलोरार स्यूआ करारा डी क्रासवाराव्स साइट", "raw_content": "\nSemaltेट डिकास डी कॉम्पॉर्टिलांमोटो कोमो मेलोरार स्यूआ करारा डी क्रासवाराव्स साइट\nमायकेल ब्राऊन, Semaltट ग्राहक यशस्वी व्यवस्थापक, विश्वास ठेवतो की रूपांतरण दर कोणत्याही ऑनलाइन व्यवसायाची यशस्वीता आहे.\nएखाद्या वेबसाइटवर अभ्यागत आकर्षित करणे पुरेसे नाही कारण ते केवळ एक उद्दीष्ट पूर्ण करते, जे ग्राहकाच्या हितसंबंधात चमकणे आहे. ते खरेदी करण्यासाठी पूर्णपणे प्रतिबद्ध करणे आवश्यक आहे, हे सर्व रूपांतरण कसे आहे - شركه نظافه بيوت بمكه المكرمه. तथापि, लोकांना रूपांतरित करणे सोपे नाही आहे. खालील मजकूर व्यवहाराचा वापर करू शकणार्या रूपांतरण दर तत्त्वांसाठी अनेक महत्त्वपूर्ण बाबी सादर करतो.\nग्राहकांकडे आजकाल वाया घालवायचा बराच वेळ नाही. त्यांच्या भयानक जीवनातील आणि त्यांच्या टॅब्लेट आणि स्मार्टफोन्सवर त्यांचे मनोधैर्य, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी \"तीन-सेकंदांची\" गरज आहे जर एखाद्या ग्राहकाचा एखाद्या व्यवसायाच्या वेबसाइटवर उतरायचा असेल आणि पृष्ठे प्रतिसाद देण्यास फारच अवधी घेत आहेत, किंवा सर्व लोड होत नसतील तर ते वेबसाइट ताबडतोब सोडून जाणार असल्याची शक्यता आहे. कंपनीच्या उत्पादनामध्ये विश्वास असणे हे असंभवनीय आहे जे वेबसाइटची गति वाढवून त्यांचे अनुभव वाढविण्यासाठी वेळ घेत नाही. सीएक्सएल डॉट कॉम या कथनेत असे म्हटले आहे की, 57% ग्राहक सोडण्याच्या निर्णयापूर्वी जास्तीतजास्त तीन सेकंदापर्यंत साइटवर राहतात.\nमागील तत्त्वा प्रमाणेच, लोकांना दीर्घकाळापर्यंत जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, आणि बाहेर काढलेल्या प्रस्तुतीकरणे त्यांना फक्त तळाची ओळ कशाची आहे यात रस आहे..याचा अर्थ असा नाही की व्यवसायांनी त्यांच्याबरोबर मार्गक्रमण करू शकत नाही. याचाच अर्थ असा आहे की तो दीर्घ पट्ट्या टाळता येण्याजोगा आहे ज्यांत अर्थ गमावण्याची क्षमता आहे. सरळ माहितीमध्ये अधिक रूपांतरण दर आहेत मोठ्या डेटाचा वापर करतानाही, विक्रेत्यांना ते लहान, समजण्याजोग्या भागांमध्ये खंडित करण्याचे लक्षात ठेवावे.\nCTA सह लेझर फोकस\nआतापर्यंत, सर्व तत्त्वे तळाशी ओळीवर उतरण्याचा आग्रह धरतात. ज्याप्रमाणे व्यवसायाने गती आणि साधेपणा सुनिश्चित करण्यासाठी सामग्रीचे अनुकूलीकरण केले तसेच विक्रीस देखील मागणी करणे आवश्यक आहे. मार्केटर म्हणून, अभ्यागतांना असे करण्यास त्यांनी नकार दिल्यास ते बदलण्याची अपेक्षा करते, तर ते तर्कशोध करते. या संदर्भात, लँडिंग पृष्ठासाठी एक स्पष्ट आणि संक्षिप्त कॉल-टू-ऍक्शन पुरेसे असावे. विचित्र, अनेक सीटीए बटन्स, ज्या साइटवर वेगवेगळ्या पृष्ठांवर रणनीतिकरण ठेवतात, रूपांतरण दर वाढवण्याची शक्यता कमी असते. सिंगल, लिखित आणि संक्षिप्त CTA पुरेसे आहे\nलक्ष्य प्रेक्षक ओळखा आणि विश्लेषण करा\nदुसरे काही करण्याआधी, विक्रेत्यांनी ज्याला व्यवसाय बदलू इच्छितात, हेतू प्रेक्षक आणि लक्ष्यित लोकसंख्याशास्त्र यावर संशोधन करावे. स्पष्ट दिशानिर्देशशिवाय वेबसाइटवर संतापाने माहिती टाकण्याचे काहीही नाही. एकदा संशोधन पूर्ण झाल्यानंतर, विपणन कार्यसंघ कॉपीग्रस्त, सोशल मीडिया, ब्लॉगिंग आणि लक्ष्यीकरण गटाच्या गरजा प्रतिबिंबित करण्यासाठी संपूर्ण विपणन योजना सर्व सामग्री तयार करू शकेल. असे करण्याद्वारे, ग्राहकांना असे वाटते की त्यांच्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी विशेषत: उद्देशस्थानाची सामग्री ठेवण्यामागे उद्देश होता. एखाद्या शब्दात, प्रेक्षक कोण असलात, कोणीही वेळ वाया घालवू आवडत नाही.\nसंदेश सोडून जाणे टाळा\nलक्ष्य प्रेक्षकांची ओळख केल्यानंतर, विक्रेत्यांना याची जाणीव होणे आवश्यक आहे की त्यांनी प्रदान केलेली सामग्री त्यांच्या गरजा मर्यादित आहे. थोडक्यात, सर्वकाही त्या ब्रान्डकडे परत प्रतिबिंबित केले पाहिजे. भ्रामक पध्दतीने ट्रस्ट आणि आश्वस्ततेवर परिणाम होतो जेणेकरुन ग्राहकांचे नुकसान होऊ शकते कारण ते ब्रॅण्डशी एकनिष्ठ राहतात ज्यामुळे त्यांना वितरणाचे वचन दिले जाते.\nरूपांतरण हे व्यवसाय यश आहे, ज्यामुळे हे तत्त्वे हमी देते की ते ग्राहकांना भविष्यात बदलतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212333-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-language-day-be-celebrated-unique-way-msrtc-32531", "date_download": "2018-11-20T20:06:49Z", "digest": "sha1:JPKTMTYFPAPBESZIROMCRKVAXCDDFPV5", "length": 8126, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi Language Day to be celebrated unique way MSRTC एसटी प्रवाशांना देणार गुलाबपुष्प, साखर पेढे | eSakal", "raw_content": "\nएसटी प्रवाशांना देणार गुलाबपुष्प, साखर पेढे\nसोमवार, 27 फेब्रुवारी 2017\nसोलापूर - राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालयाकडून आलेल्या परिपत्रकानुसार या वर्षी मराठी भाषा गौरव दिन सोमवारी (ता. 27) सकाळी 11 वाजता एसटी स्थानकावर अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पाच प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात मराठी पुस्तके भेट दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील नऊ आगारातून 18 बसस्थानकावर हा उपक्रम राबविला जाणार आहे.\nसोलापूर - राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालयाकडून आलेल्या परिपत्रकानुसार या वर्षी मराठी भाषा गौरव दिन सोमवारी (ता. 27) सकाळी 11 वाजता एसटी स्थानकावर अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पाच प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात मराठी पुस्तके भेट दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील नऊ आगारातून 18 बसस्थानकावर हा उपक्रम राबविला जाणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212333-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dilip-joshi-article-on-communication/", "date_download": "2018-11-20T19:22:04Z", "digest": "sha1:HECJ4GT3BM4TPHAZPFKAGAFOMOGNKQXO", "length": 26079, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "लिखित -वाचिक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\n‘दिसामाजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडी वाचित जावे’ असं संतवचन. एक काळ असा होता की माणसांचा संवाद केवळ ‘वाचिक’च होता. कारण ‘भाषा’ उक्रांत होत होत्या. शब्दांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं होतं. खाणाखुणा आणि वन्य जीवनाशी निगडित ध्वनी हे संवादाचं साधन होतं. … पण माणसं बोलायला लागली. त्यांच्या त्या ध्वनींचे शब्द तयार झाले, त्यातून वाक्य जन्माला आली. व्याकरण वगैरे गोष्टी फारच पुढच्या. आधी परस्परांना आपण काय बोलतोय ते समजणं महत्त्वाचं होतं. टोळीने, गिरीकंदरात राहणारे माणसांचे समूह तिथल्या एकूणच निसर्गाशी एकरूप होणारा ध्वनी संवाद साधत होते. हळूहळू या साऱयाला शिस्त येऊ लागली. विशिष्ट ध्वनी म्हणजे विशिष्ट अर्थवाही शब्द किंवा वाक्य याची जाणीव झाल्यावर ती सर्वमान्य झाली.\nजगभरचे विविध मानवी समूह आपापल्या ध्वनिप्रणाली नकळत विकसित करत होते. त्यातून माणसाची ‘भाषा’ उगम पावली, परंतु प्राण्यांप्रमाणे माणसाची भाषा ‘ग्लोबल’ नव्हती. कावळ्य़ाची ‘कावकाव’ किंवा गाईगुरांचं हंबरणं, चिमण्यांचा चिवचिवाट जगभर सारखाच असतो. प्राणी बदलला की त्याची ध्वनी अभिव्यक्ती बदलते. पण माणूस नावाच्या बुद्धिमान प्राण्याने संवादासाठी विविध ध्वनी आविष्कार स्वीकारले इतके की दर दहा कोसांवर माणसांची भाषा बदलते असं म्हटलं जाऊ लागलं. या ध्वनीला नंतर ‘आकार’ देण्यात आला तेच अक्षर. एकाच उच्चाराला विविध पद्धतीने आकार देऊन त्याचं ‘नोटेशन’ होऊन लिपी तयार झाली. लिपीमध्येही सर्व मानवी समूहाच्या अभिव्यक्तीची सुसूत्रता नव्हती. तीन-चारशे किलोमीटर दूर गेलं की तिथे राहणाऱया लोकांची भाषा आणि लिपीसुद्धा निराळी असं चित्र जगभर दिसू लागलं. पुढे त्या त्या भाषांची व्याकरणं आली. त्यात उत्तम वाङ्मय निर्माण झालं. विविध भाषांनी माणसाचे जीवन समृद्ध बनवलं. आपल्याकडेही छपाईपूर्व काळात बऱ्याच कथा, कविता मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आल्या. लोकगीतं, जात्यावरच्या ओव्या यांचे कर्ते कोण याचा थांगपत्ता लागणं तसं कठीणच.\nकालगती अव्याहत सुरू असते. नित्यनवीन शोध लागत असतात. आपल्या जीवनशैलीत कळत-नकळत बदल घडवत असतात. प्रदेशानुसार आणि काळानुसारही भाषा बदलते. शे-दीडशे वर्षांपूर्वीचे बरेचसे शब्द-बोल ‘आऊटडेटेड’ वाटू लागतात. मला संकल्पना नवे शब्दही तयार करतात. रोजच्या बोलण्यातला बराचसा भाग ते व्यापून टाकतात. आता हेच पाहा ना, पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी कॉम्प्युटर, त्याची आज्ञावली, इंटरनेट, ई-मेल, सेलफोन त्यावरची विविध ऍप्स, फेसबुक हे शब्द तरी कानावरून गेले होते का प्रगत देशात या प्रणालीची नुकती कुठे सुरुवात होत होती. बघता-बघता या महाजालाने सारं विश्व व्यापून टाकलं. संदेशांची देवाण-घेवाण क्षणार्धात होऊ लागली. ‘हस्तलिखित’ पत्र पाठवणं म्हणजे गोगलगायीसारखं हळू ‘स्नेल मेल’ असल्याचा वाप्रचार सुरू झाला. ई-मेल करणं म्हणजे विशेष काही तरी आहे असं तेव्हा वाटायचं. मग वेब कॅमेरा आला. नुसतं लिहिण्यापेक्षा थेटच बघता बोलता येऊ लागलं. हजारो मैल दूर असलेली आपली माणसं क्षणात समोर दिसू लागली. ‘कधीतरी मुलाचा फोन येईल म्हणून व्याकूळ होणाऱ्या ‘संध्याछाया’ नाटकातल्या नाना-नानींचा काळ मागे पडला. त्यानंतर विविध ऍप्स आली. सगळा संपर्क सोपा नि स्वस्तही झाला. सुरुवातीला त्याचं अप्रूप, कौतुक झालं… आणि हळूहळू लिखित चर्चा घडू लागल्या. मतमतांतरं व्यक्त होऊ लागली. त्यांचे गट तयार झाले. वादविवादात कालचे मित्रसुद्धा विरोधी भूमिका घेत पोटभर (किंवा बोटभर) वाद घालू लागले. टोकाची मतं परस्परांना टोचू लागली. त्याचबरोबर या साधनांनी अनेक विधायक गोष्टीही परस्परांना लगेच समजू लागल्या. गरजवंतांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येऊ लागले.\nकोणतंही संशोधन हे अलिप्तच असतं. त्याचा वापर कसा करावा हे वापरणाऱ्याच्या कुवतीवर आणि बुद्धीवर अवलंबून असतं. लिखित चर्चेतून निष्कारण उद्भवणाऱ्या वादांवर कॅलिफोर्नियातल्या काही संशोधकांनी विचार केला. चांगली शहाणीसुरती माणसं एकदम एकेरीवर का येतात याचं उत्तर त्यांना त्यांच्यापुरतं मिळालं ते असं की, अशा लिखित चर्चा एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून चर्चा केली तर परस्परांना अधिक समजून घेता येतं. म्हणजे बोलून एकमेकांशी संवाद साधण्याकडे पुन्हा कल वळला तर माणसांमधला परस्पर संवाद सौहार्दाचा होऊ शकतो असा त्यांच्या एकूण म्हणण्याचा गोषवारा अनेकदा माणसामाणसांमध्ये मतभेद चुकीच्या गृहीतकावर किंवा काही ऐकीव माहितीवर आधारित असतात. क्षणोक्षणी या ना त्या गोष्टीवर मत व्यक्त करणारी माणसं प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार करतात ठाऊक नाही. ज्ञान वाढविण्यासाठी दिसामाजी काहीतरी ते लिहावे आणि वाचावे हे योग्यच असलं तरी ‘काहीतरीच’ लिहिणे अपेक्षित नाही. त्यामागे तारतम्य हवे आणि त्यासाठी चिंतन हवे. कारण ‘अभ्यासोनी प्रगटावे’ असंही संतवचन आहेच. चिंतन केलं तर ‘शब्दविण संवाद’सुद्धा होऊ शकतो. पण क्षणिक उैर्मीतून काही लिहिलं – बोललं तर ते ‘शब्द बापुडे केवळ वारा’ असं ठरण्याचीच शक्यता अधिक.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलअष्टप्रधान ते दर्यासारंग : शिवशाहीतील प्रशासन व्यवस्था\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212333-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/esakal-marathi-news-aurangabad-news-rally-peace-91334", "date_download": "2018-11-20T20:04:55Z", "digest": "sha1:KQE6TPXO4BM7V2Z2BD4V7CO3LLWIEGEX", "length": 10895, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal marathi news aurangabad news rally for peace सामाजिक सलोखा जपण्यासाठी मराठा, आंबेडकरवादी, डाव्या पक्ष-संघटना एकवटल्या | eSakal", "raw_content": "\nसामाजिक सलोखा जपण्यासाठी मराठा, आंबेडकरवादी, डाव्या पक्ष-संघटना एकवटल्या\nसोमवार, 8 जानेवारी 2018\nऔरंगाबाद : शहरात शांतता व जातीय सलोखा कायम रहावा व 'आरएसएस'च्या समजात फूट पडण्याच्या षडयंत्राविरोधात सोमवारी (ता.8) काढण्यात आलेल्या सद्भावना रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवराय ते भीमराय रॅलीचा समारोप भडकल गेट येथे दुपारी दोनच्या सुमारास झाला. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.\nऔरंगाबाद : शहरात शांतता व जातीय सलोखा कायम रहावा व 'आरएसएस'च्या समजात फूट पडण्याच्या षडयंत्राविरोधात सोमवारी (ता.8) काढण्यात आलेल्या सद्भावना रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवराय ते भीमराय रॅलीचा समारोप भडकल गेट येथे दुपारी दोनच्या सुमारास झाला. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.\nमराठा, आंबेडकरवादी, डाव्या पक्ष संघटना एकवटून ही सद्भावना रॅली क्रांती चौक येथून सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास निघाली. अजबनगर, पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, खडकेश्वर मार्गे दुपारी दोन वाजेच्या सुमारास भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला. यावेळी विविध मागण्यांच्या निवेदनाचे महिलांनी सामूहिक वाचन केले. राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली.\nया रॅलीमध्ये खालील मागण्या मांडण्यात आल्या :\nकोंबिंग मध्ये पोलिसांनी केलेल्या नुकसानीची भरपाई मिळावी\nपोलिसांनी तरुण, महिला, वयोवृद्धांवर केलेल्या अमानुष मारहाणीत जखमी केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे\nमहाराष्ट्र बंदच्या काळात आंबेडकरी तरुणांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे\nआष्टी येथील मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या (फटांगडे) कुटुंबाला तीस लाखाचे अर्थसाह्य करावे\nसंभाजी ब्रिगेड, बळीराजा संघटना, राष्ट्रीय मराठा महासंघ, स्वाभिमानी अखिल भारतीय छावा, शिवक्रांती संघटना, भारतीय कम्युनिष्ठ पक्ष, अखिल भारतीय छावा, मराठा सेवा संघ, दलित अत्याचार विरोधी समिती, रिपाई गवई गट, बुलंद छावा, फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन, ए आय एस एफ, एस एफ आय, डी वाय एफ आय, लाल निशाण, वेल्फेअर पार्टी, जमात ए इस्लामी, अभा जिवा संघटना, तंजीम ए इंसाफ, जनता दल सेक्युलर, एस आय ओ, समता विद्यार्थी आघाडी, मूळ निवासी संघ, बामसेफ, भीम आर्मी, महात्मा फुले युवा दल, सी टू, स्वराज इंडिया आदींसह परिवर्तनवादी संघटना सहभागी होत्या.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212333-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-bird-water-summer-satara-101637", "date_download": "2018-11-20T20:52:56Z", "digest": "sha1:INJ5GDXIQCL4NTMIIQ3SGEXMVXNSP4J2", "length": 10796, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news bird water summer satara पशुपक्ष्यांना चारा आणि पाणवठेही! | eSakal", "raw_content": "\nपशुपक्ष्यांना चारा आणि पाणवठेही\nगुरुवार, 8 मार्च 2018\nलोणंद - वाढत्या कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण झालेली झाडेझुडपे, दुर्मिळ होत असलेले पाणीसाठे आदींमुळे मुक्‍या पशुपक्ष्यांना जीव वाचवण्यासाठी कसरत करावी लागते. त्याची जाणीव ठेवत रंगपंचमी उत्सवात वाया जाणाऱ्या लाखो लिटर पाण्याचा या पशुपक्ष्यांना व सुकलेल्या झाडांना उपयोग व्हावा, यासाठी येथील साथ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लोणंद शहर व परिसरात विविध ठिकाणच्या झाडांवर व जमिनीवर पशुपक्ष्यांसाठी चारा व पाणवठे उभारले.\nलोणंद - वाढत्या कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण झालेली झाडेझुडपे, दुर्मिळ होत असलेले पाणीसाठे आदींमुळे मुक्‍या पशुपक्ष्यांना जीव वाचवण्यासाठी कसरत करावी लागते. त्याची जाणीव ठेवत रंगपंचमी उत्सवात वाया जाणाऱ्या लाखो लिटर पाण्याचा या पशुपक्ष्यांना व सुकलेल्या झाडांना उपयोग व्हावा, यासाठी येथील साथ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लोणंद शहर व परिसरात विविध ठिकाणच्या झाडांवर व जमिनीवर पशुपक्ष्यांसाठी चारा व पाणवठे उभारले.\nपूर्वी विविध प्रकारचे पक्षी आपल्या आजूबाजूला सहजपणे पाहायाला मिळायचे. पक्ष्यांच्या किलबिलीने प्रसन्न वाटायचे. मात्र, परिस्थिती उलट होऊन बसली आहे. ग्रामीण भागात विहिरी, झाडे, अडगळीच्या खोल्या आदींमध्ये सुगरणीने विणकाम केलेली घरटी आढळून येतात. मात्र, ही विणकाम केलेली घरटी पक्ष्यांविना रिकामी आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या जागतिक चिमणी दिनाला अनेक सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये आदींनी भरभरून प्रतिसाद देतात. यामध्ये पक्ष्यांना धान्य- पाणी देऊन हा दिन साजरा करण्यात येतो. मात्र, एका दिवसाने दुर्मिळ झालेली चिमणी पुन्हा दिसणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. त्यासाठी समाजजागृती होऊन प्रत्येकानेच पुढाकार घेणे गरजेचे आहे. उन्हाच्या चटक्‍याने सध्या वन्यजीव, पशुपक्ष्यांची भटकंती सुरू आहे. पाण्यासाठी आर्त हाक मारणाऱ्या मुक्‍या जिवांना आता पाणवठे, थोडे धान्य देण्याची गरज आहे. सर्व सामाजिक संघटनांनी अशा पशुपक्ष्यांसाठी उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे.\nपुस्तकातील निर्जीव चिमणी, काऊला प्रत्यक्षात पाहण्यासाठी चिमुरड्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. निसर्गातील या जिवांना चारा व पाणी देऊन जगवण्याची जबाबदारी आपली आहे, या भावनेतून साथ प्रतिष्ठानतर्फे हा उपक्रम राबवला जात आहे.\n- कय्युम मुल्ला, साथ प्रतिष्ठान\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212333-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/book-loquela-by-author-carlos-labbe-1678361/", "date_download": "2018-11-20T19:52:59Z", "digest": "sha1:ALOSNXSNBG4QBMDNECJQHFHBKYCETGRX", "length": 29270, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Book Loquela by author Carlos Labbe | कल्पिताचा चक्रव्यूह | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nही कादंबरी वाचताना वाचक स्वस्थ बसू शकत नाही. त्याला सतत निवड करत राहावी लागते.\n‘लोकेला’ लेखक : कालरेस लाबे प्रकाशक : ओपन लेटर बुक्स\n‘मेटाफिक्शन’ प्रकारातल्या खेळकर कादंबरीविषयी..\nकार्लोस लाबे (Carlos Labbe) या चिलियन लेखकाच्या ‘लोकेला’ (Loquela) या कादंबरीच्या पहिल्याच वाक्यात मुख्य पात्राचं नावही ‘कार्लोस’च आहे, हे वाचकाला कळतं आणि आपसूकच त्याच्या मनात पुढे काय वाचायला मिळणार, याविषयी काही धारणा आकार घेतात. स्वत:च्या आयुष्यातल्या घटनांचा वापर कादंबरीच्या कच्च्या मालासारखा करणाऱ्यांपैकी हा लेखक असावा, अशी शंका डोकं वर काढते. मुद्दामच स्वत:चं नाव त्यानं मुख्य पात्राला दिलं असावं आणि त्यालाही लेखक केलं असावं. म्हणजे वाचणारा प्रत्येक वेळी हे खरं की कल्पित अशा संभ्रमात राहील, असे विचारही मनात येऊन जातात. अशी कादंबरी वाचकाशी सतत वास्तव आणि कल्पिताच्या सरहद्दीचा खेळ करत राहते. तिचा निवेदक बहुतांशी प्रथमपुरुषी असतो. तो भटकणारा, संवेदनशील, कलावंत वगैरेही असण्याची शक्यता असते. जागतिक साहित्यात अनेक श्रेष्ठ लेखकांनी अशा प्रकारे कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यातल्या काही वाचनीय आणि दर्जेदारही आहेत. डब्ल्यू. बी. सेबाल्ड हा जर्मन वा सेर्गिओ पितोल हा मेक्सिकन लेखक यांनी तर कायम याच पद्धतीने लेखन केलं.\n‘लोकेला’ ही कादंबरीही त्याच प्रकारची असणार असा आपला ग्रह होतो आणि तिथूनच ही कादंबरी आपले सगळे पूर्वग्रह पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करायला सुरुवात करते. कारण कार्लोस लाबे याला वास्तवाचं कल्पित कृतीत रूपांतर करण्यात रस नाही. त्याला कल्पिताच्या विविध आयामांचा धांडोळा घ्यायचा आहे. मुख्य पात्राला स्वत:चं नाव देणं, हा केवळ या शोधाचा पहिला टप्पा आहे, हे आपल्या क्रमश: लक्षात येत जातं. आख्यानपद्धतीच्या वेगवेगळ्या गुंतागुंती निर्माण करून त्यांच्याशी खेळणं हा या लेखकाचा छंद आहे. त्याच्या इंग्रजीत अनुवादित झालेल्या ‘नाविदाद अ‍ॅण्ड मातान्झा’ या पहिल्या कादंबरीतूनही त्याची चुणूक दिसली होती. ‘लोकेला’चं स्वरूपही एखाद्या खेळासारखं आहे. अनेक स्तर आणि मिती असलेल्या या कादंबरीच्या संरचनेविषयी थोडक्यात काही सांगणं तसं कठीणच. कारण त्यामुळे व्यामिश्रता नष्ट होण्याची शक्यता आहे. तरीही त्यातली गुंतागुंत लक्षात घेणं आवश्यक आहे.\nकादंबरीचा नायक कार्लोस नामक लेखक आहे. हा लेखक आपण वाचत असलेली ‘लोकेला’ ही कादंबरी लिहितो आहे. त्या कादंबरीतल्या पात्रांना त्याच्या पात्रं असण्याची जाणीव आहे. ती त्यांच्या संभाषणांमधून व्यक्त होते. या पात्रांमध्ये पुन्हा कार्लोस नावाच्या लेखकाचं पात्र आहे. ‘या कादंबरीचं स्वरूप नेमकं कसं आहे, हे समजण्यासाठी मला जरा कादंबरीबाहेर येऊन तिच्याकडे तटस्थपणे पाहिलं पाहिजे,’ असं तो एके ठिकाणी म्हणतो. ही गुंतागुंत कमी म्हणून की काय, कादंबरीतली काही पात्रं वास्तवात वावरायला लागतात. कार्लोस लिहीत असलेली कादंबरी ही एक रहस्यकथा आहे. या रहस्यकथेतली उत्कंठा वाढवण्यासाठी खून, मारामाऱ्या, पाठलाग- अशी सगळी हुकुमी तंत्रं लेखक वापरतो. कादंबरीच्या संरचनेतला खेळकरपणा या रहस्यकथेमुळे अधोरेखित व्हायला मदत होते. रहस्याचा उलगडा करण्यासाठी वाचक स्वत:ला कार्लोसच्या, म्हणजेच लेखक-पात्राच्या भूमिकेत ठेवून पाहतो. त्यातून हा खेळ अधिक रंगतदार होत जातो. वाचक- लेखक- निवेदक या तिन्ही पातळ्या एकमेकींना छेदत राहतात. त्यातून आरशापुढे आरसा धरल्यावर निर्माण होणाऱ्या असंख्य प्रतिबिंबांच्या एकात एक चौकटी दिसायला लागतात. कादंबरीतली पात्रं वास्तववादी कादंबरीतल्या पात्रांसारखी विशिष्ट स्थळ आणि काळाला बांधलेली नाहीत. ती जणू अनेक समांतर विश्वांमध्ये ये-जा करत आहेत. असं असलं, तरी ती निर्जीव आणि सपाट नाहीत. त्यांचं चित्रण लेखकानं बारकाईनं व मन लावून केलेलं दिसतं. त्यांचे विशिष्ट स्वभाव, लकबी आणि तऱ्हेवाईकपणा जिवंतपणे चित्रित झाला आहे. अर्थात, तो स्वत:ही त्यांच्यापैकीच असल्याने त्याला या पात्रांविषयी जास्त ममत्व वाटत असावं.\n‘लोकेला’ वाचताना ‘मिझ आँ अबिम’ (Mise en abyme) या फ्रेंच संज्ञेची आठवण होते. स्वत:चीच प्रतिकृती पोटात घेतलेली कलाकृती आणि त्यातून सूचित होणारी अनंतता व्यक्त करण्यासाठी ही संज्ञा वापरली जाते. तिचा शब्दश: अर्थ ‘असीम पोकळीत ठेवणं’ असा होतो. ‘मिझ आँ अबिम’चा जाणीवपूर्वक केलेला पहिला वापर प्रतिभावंत स्पॅनिश चित्रकार दिएगो वेलास्केस याच्या सतराव्या शतकातल्या ‘लास मेनिनास’ या विख्यात चित्रात आढळतो. त्यात छोटी राजकन्या आणि तिच्याभोवती असलेलं सेविकांचं कोंडाळं दिसतं. मागे असलेल्या मोठय़ा आरशात वेलास्केस स्वत: हे चित्र रंगवताना दिसतो. आरशातल्या आरशाप्रमाणे प्रतिमांचा गुणाकार सूचित करणारं हे चित्र वास्तव व कल्पित याच्या बहुपेडी नात्यावर केलेलं भाष्यच आहे.\nदृश्यकलांसाठी वापरली जाणारी ‘मिझ आँ अबिम’ ही संज्ञा फ्रेंच लेखक आन्द्रे जीद यानं पहिल्यांदा साहित्याच्या संदर्भात वापरली. त्यातूनच पुढे ‘मेटाफिक्शन’ ही संकल्पना उगवली. मेटाफिक्शन म्हणजे ‘कल्पित साहित्य ज्याच्या केंद्रस्थानी आहे असं कल्पित साहित्य’ हे साहित्य स्वत:च्या साहित्य असण्याबद्दल सजग असतं. त्यात रचण्याची प्रक्रिया वाचकासमक्षच घडत असते. एवढंच नव्हे, तर वाचकानं या प्रक्रियेत सहभागी होणं अपेक्षित असतं. मेटाफिक्शनचे घटक ‘महाभारत’ किंवा ‘ओडिसी’सारख्या महाकाव्यांमध्येही आढळतात. मात्र साहित्यात, विशेषत: कादंबरीत त्या घटकांचा जाणीवपूर्वक वापर साठच्या दशकापासून सुरू झाल्याचं दिसतं. जुलियो कोर्तासार या अर्जेन्टाइन लेखकाच्या ‘हॉपस्कॉच’ या कादंबरीत वर उल्लेख केलेली स्वसंवेद्यता आणि खेळकरपणा यांचा साधन म्हणून प्रभावी वापर केलेला दिसतो.\n‘लोकेला’ची संरचना अशीच स्वसंवेद्य आहे. ही कादंबरी वाचकासमोर स्वत:ला रचत जाते आणि असं करताना स्वत:ला उसवत जाते. तिची घडण वाचकसापेक्ष असल्यामुळे प्रत्येक वाचक त्यात स्वत:ची भर घालतो. कादंबरीत एक पात्र वाचकाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हणतं : ‘मी प्रत्यक्षात अस्तित्वात आहे की एखाद्या असीम पोकळीत, हे तूच ठरव. मी व्यक्ती आहे, पात्र आहे, प्रतिमा आहे की केवळ संकल्पना, हे तुझ्यावरच अवलंबून आहे. तू वाचायचा थांबलास की मी मरणार हे नक्की.’\nलिहिली जात असलेली कादंबरी आणि लेखकाचं वास्तव ही दोन विश्वं कादंबरीत आलटूनपालटून येतात. सम क्रमांकाची प्रकरणं लिहिल्या जाणाऱ्या कादंबरीची, तर विषम क्रमांकाची लेखकाच्या आयुष्याची, अशी विभागणी लेखकानं केलेली आहे. मात्र तिची अर्थपूर्णताही फसवी आहे. कारण ही दोन्ही विश्वं एकमेकांत गुंतलेली आहेत. निखळ नाहीत.\nही कादंबरी वाचताना वाचक स्वस्थ बसू शकत नाही. त्याला सतत निवड करत राहावी लागते. तो सक्रिय बनतो. ज्याप्रमाणे व्हिडीओ गेम खेळताना खेळणारा विविध पर्यायांतून निवड करत पुढच्या पातळीवर जातो, तसंच या कादंबरीत वाचकाला प्रकरणांची निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र हे स्वातंत्र्य फसवं आहे. कारण त्याचे नियम एखाद्या खेळाप्रमाणे पूर्वनियोजित आहेत. वाचकाला त्या नियमांचं पालन करावं लागतं. तसं केलं तरच खेळाचा आनंद घेता येतो. आपल्या रोजच्या जगण्यातल्या वैतागांवर उपाय म्हणून कादंबरीत अशी गुप्त व्यवस्था राबवणं आपल्याला अर्थपूर्ण वाटतं, असं कालरेस लाबेनं एका मुलाखतीत म्हटलं होतं.\nया कादंबरीची निर्मितीकथाही रोचक आहे. कार्लोस लाबे महाविद्यालयात असताना त्याला रहस्यकथा लिहायची खूप इच्छा होती. त्याने एक रहस्यकथा लिहायला घेतली खरी, परंतु ती मनासारखी लिहून होत नव्हती. रहस्यकथेच्या फॉर्मचं पालन करताना आपल्याला हवं ते सांगता येत नाहीये, असं त्याला वाटलं. म्हणून त्यानं लेखकाच्या पात्राचा आवाज निर्माण करून कादंबरीत घातला. हे लेखक-पात्र त्याच्यासारखंच रहस्यकथा लिहायची इच्छा असूनही लिहिता येत नाही म्हणून वैतागलेलं होतं. या पात्राच्या तोंडून त्यानं रहस्याचा उलगडा पहिल्या पानावरच सांगून टाकला. या ओझ्यातून मोकळा झाल्यावर तो त्याला हवं ते लिहू शकला आणि ‘लोकेला’ आकारली नंतर कादंबरीतल्या लेखक-पात्राच्या आवाजात खून झालेल्या बाईच्या पात्राचा आवाजही मिसळला. हा आवाज द्वितीय पुरुषी होता. तो थेट कादंबरीबाहेर येऊन लेखकाला (आणि वाचकालाही) उद्देशून बोलायला लागला. अशा प्रकारे हळूहळू कादंबरीची संहिता तयार होत गेली.\nया कादंबरीच्या केंद्रस्थानी डिटेक्टिव्ह कादंबरी असणं विशेष महत्त्वाचं आहे. या साहित्य प्रकारानं कायम वाचनप्रक्रियेला सर्वोच्च स्थानी ठेवलं. वाचण्यातली आणि रचण्यातली गंमत हरवू दिली नाही. कल्पित साहित्यातला खेळकरपणा अधोरेखित केला. म्हणूनच अनेक मोठय़ा लेखकांना डिटेक्टिव्ह कथा-कादंबऱ्यांनी भुरळ घातली. डिटेक्टिव्ह साहित्यातल्या मायावीपणाला संगणकयुगात नवा आधुनिकोत्तर आवाज लाभला. ‘लोकेला’ डिटेक्टिव्ह कथालेखक आणि वाचकासमोरच रहस्याचं जाळं विणत जाते. हे जाळं दोघांना मिळून सोडवत न्यायचं असतं. ते सोडवताना गंमत तर येतेच, पण जगण्यातले काही दुर्लक्षित कोपरे दिसायला लागतात.\nज्या कादंबरीत भाषा हे केवळ साधन नसून साध्य आहे, ती अनुवादित रूपात वाचणं फारसं चांगलं नाही. कारण आपण नेमकं काय गमावतोय हे वाचकाला कधीच कळत नाही. तो अनुवादकाचं बोट धरून पुढे जात राहतो. त्यामुळे वाचताना किमान ठेचा लागू नयेत, अशी त्याची अपेक्षा असते. स्पॅनिशमधून ही कादंबरी अनुवादित करणाऱ्या विल व्हॅण्डरहायडेन (Will Vanderhyden) यांनी ही अपेक्षा व्यवस्थित पूर्ण केलेली आहे. अतिशय गुंतागुंतीची रचना असलेली ही कादंबरी लिहिताना लेखकाची कल्पनाशक्ती पणाला लागली असली पाहिजे. वास्तववादाच्या सावटाखाली असणाऱ्या मराठी कादंबरीत काही अपवाद वगळता कल्पनाशक्तीचा असा वापर होताना दिसत नाही. झाला तरी तो कृत्रिम व मुद्दाम केलेला असतो. सामाजिक वास्तववादाच्या काटेरी तारांचं कुंपण असलेल्या मराठी कादंबरीच्या प्रांगणात अजून कल्पनाशीलतेला मुक्त प्रवेश नाही. तो मिळाला तर उद्याची मराठी कादंबरी जास्त चैतन्यमय असेल.\nलेखक : कालरेस लाबे\nप्रकाशक : ओपन लेटर बुक्स\nपृष्ठे : २००, किंमत : १२६६ रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212334-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-eknath-khadse-congress-yashomati-thakur-bjp-88244", "date_download": "2018-11-20T20:36:30Z", "digest": "sha1:OSJKFPBAK4JY4DFW2P6XX5C2ZNS6FMDG", "length": 12236, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news eknath khadse congress yashomati thakur bjp दानवीर खडसेंना काँग्रेसची ‘ऑफर’ | eSakal", "raw_content": "\nदानवीर खडसेंना काँग्रेसची ‘ऑफर’\nमंगळवार, 19 डिसेंबर 2017\nनागपूर - विधिमंडळाच्या अधिवेशनात माजी मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे त्यांच्या वक्तव्यावरून सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पहिल्या आठवड्यात अजित पवारांच्या प्रश्‍नांवरून स्वपक्षातील मंत्र्यांलाच अडचणीत आणणारे एकनाथ खडसे यांना सोमवारी काँग्रेस सदस्य यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. ठाकूर यांच्या ऑफरला खडसे यांनी येईल ना अशी साद दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. सभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत पशुवैद्यकीय महाविद्यालये तोकडे आहेत. त्यासाठी सरकारने शहरी नव्हे, तर ग्रामीण भागातील जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.\nनागपूर - विधिमंडळाच्या अधिवेशनात माजी मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे त्यांच्या वक्तव्यावरून सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पहिल्या आठवड्यात अजित पवारांच्या प्रश्‍नांवरून स्वपक्षातील मंत्र्यांलाच अडचणीत आणणारे एकनाथ खडसे यांना सोमवारी काँग्रेस सदस्य यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. ठाकूर यांच्या ऑफरला खडसे यांनी येईल ना अशी साद दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. सभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत पशुवैद्यकीय महाविद्यालये तोकडे आहेत. त्यासाठी सरकारने शहरी नव्हे, तर ग्रामीण भागातील जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. ही मागणी करताच त्यांनी गावाला लागून शंभर एकर जागा विनामूल्य पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी दान केल्याचे सभागृहात सांगितले.\nपुढील वाक्‍य बोलण्यापूर्वीच काँग्रेस सदस्य यशोमती ठाकूर यांनी मध्येच ‘एवढा दिलदार माणूस आमच्या पक्षात नाही’, अशी कोटी केली. यावर इतर सदस्यांनीही आमच्या कडे या, असे आमंत्रण त्यांना दिले. लगेच खडसे यांनी ‘येईल ना’ असा प्रतिसाद दिल्याने सभागृहात खळबळ उडाली. मात्र, लगेच त्यांनी भाजपसाठी ४० वर्षे परिश्रम घेऊन सत्ता आणली. आता पक्ष सोडता येणार नाही, असे नमूद करीत ‘ऑफर’ शांतपणे नाकारली. चर्चेतही स्वपक्षातील मंत्र्यांचीच कोंडी करणाऱ्या खडसे यांनी सकाळी प्रश्‍नोत्तरांच्या तासात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्‍नावरून गिरीश बापट यांनाही अडचणीत आणले.\nबापट यांना धारेवर धरले\nपृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या हाफकीन महामंडळाच्या प्रश्‍नावर त्यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी मुक्ताईनगर येथील पाणी प्रश्‍नांवर मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावरही तोंडसुख घेतले. प्रशासकीय मान्यतेसाठी पाच महिन्यांचा वेळ लागतो काय, असा प्रश्‍नही विचारून हे राज्य आहे की काय आहे, अशी उपरोधिक टीकाही केली. राष्ट्रवादीचे शशीकांत शिंदे यांच्या लक्षवेधीवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य करीत कृषिपंपाच्या वाटपाबाबत शासनाचा धोरणावर बोट ठेवले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212334-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/8629-tallest-cut-out-of-actor-vijay-unveils-in-kerala", "date_download": "2018-11-20T19:19:11Z", "digest": "sha1:OKRAPWFS56MTLGCFQQELGZMQ7LB54BGH", "length": 9853, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पटेलांच्या पुतळ्यानंतर 'या' सुपरस्टारचा कट-आऊट ठरतोय सर्वांत उंच! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपटेलांच्या पुतळ्यानंतर 'या' सुपरस्टारचा कट-आऊट ठरतोय सर्वांत उंच\nभारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचं अनावरण झालंय. हा जगातला सर्वांत उंच पुतळा आहे. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या पात्रात उभ्या केलेल्या या पुतळ्यानंतर आता चर्चा होतेय ती सर्वांत उंच कट-आऊटची...\nतामिळ फिल्म इंडस्ट्रीतला सुपरस्टार ‘विजय’ याचा सर्वांत उंच कट-आऊट त्याच्या केरळमधील फॅन क्लबतर्फे उभारण्यात आलाय. या कट-आऊटची उंची 175 फूट आहे. हा देशातला आत्तापर्यंतचा सर्वांत उंच कट-आऊट आहे. रजनीकांत यांच्यानंतर तामिळ चित्रपटसृष्टीत अभिनेता अजित कुमार आणि विजय या दोन अभिनेत्यांचं सर्वाधिक फॅन फॉलोइंग आहे. यातील ‘थलपती’ विजयचा सरकार हा तामिळ सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. विजय या सिनेमात प्रथमच मुख्य़मंत्र्यांची भूमिका साकारतोय. त्यामुळे विजयच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच त्याच्या काही उत्साही फॅन्सने आपल्या लाडक्या स्टारसाठी मोठं पाऊल उचललंय. आत्तापर्यंत देशात एवढ्या उंचीचा कट-आऊट कधीच उभारण्यात आला नव्हता. मल्याळम अभिनेता सनी वेयन याने विजयच्या या कट-आऊटचं अनावरण केलंय. केवळ कट-आऊट उभारूनच विजयचा फॅन क्लब थांबला नाहीय. तर त्यांनी सामाजिक कार्यासाठी 1 लाख रुपयांची देणगीही दिली आहे.\nदाक्षिणात्य फॅन्स आपल्या लाडक्या स्टार्सला देवापेक्षा कमी मानत नाहीत. सुपरस्टार रजनीकांत यांचे आत्तापर्यंत अनेकवेळा भव्य कटआऊट्स उभारले गेले आहेत. एवढंच नव्हे, तर त्या कटआऊट्सना दुधाचा अभिषेक केला गेलाय. मात्र आता रजनीकांत यांच्या कटआऊटलाही विजयच्या कटआऊटने मागे टाकलं आहे.\nअभिनेता जोसेफ विजय याला चाहत्यांनी ‘थलपती’ अशी उपाधी दिली आहे.\nरजनीकांत खालोखाल देशातील सर्वाधिक फॅन क्लब असणाऱ्या अभिनेत्यांमध्ये विजयचा समावेश होतो.\nविजयने लवकरच राजकारणात सहभागी व्हावे अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.\n‘सरकार’ या सिनेमात तो प्रथम मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारत आहे.\n‘सरकार’ हा विजयचा दिग्दर्शक ए. आर. मुरुगोदाससोबतचा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी थुपुक्की (हिंदीत हा सिनेमा ‘हॉलिडे’ नावाने प्रदर्शित झाला होता, ज्यात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती) आणि ‘काथ्थी’ या दोन सिनेमांत त्यांनी काम केलंय. हे दोन्ही सिनेमे जबरदस्त हिट झाले होते.\nहिंदी चित्रपट ‘रावडी राठोड’ या सिनेमातील ‘चिंताता चिता चिता’ या गाण्यामध्ये अक्षय कुमारसोबत विजयने स्पेशल अपिअरन्स केला होत.\nदक्षिण भारतावरील टीकेमुळे 'फस गए गुरू'\nतुम्हाला माहीत आहे, 'इथे' अशी साजरी होते दिवाळी\nरजनीकांत आणि नवाजुद्दिनच्या अभिनयाची रंगणार जुगलबंदी\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212337-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-20T19:50:38Z", "digest": "sha1:4C7C6C4BZBDWDHRCKKLQXVOV7LUAHLO6", "length": 9657, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकरी संघटनेने शिकवला मॉल कर्मचाऱ्यांना धडा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकरी संघटनेने शिकवला मॉल कर्मचाऱ्यांना धडा\nमंचर -मंचर जवळील एका तरकारी खरेदी करणाऱ्या मॉल कर्मचाऱ्यांची दादागिरी शेतकरी संघटनेच्या दणक्‍यामुळे संपुष्टात आली. शेतकरी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी आक्रमक पवित्रा घेऊन शेतकऱ्यांनी आणलेली कलिंगडे खरेदी करणे मॉल कर्मचाऱ्यांना भाग पाडले. हा प्रकार मंचर-चांडोली रस्त्यावरील एका राष्ट्रीय स्तरावरील उद्योगपतीच्या मॉलमध्ये गुरूवारी (दि. 29) दुपारी घडला.\nशिंगवे येथील शेतकरी सुनील निवृत्ती वाव्हळ यांनी सुमारे 19 गुंठ्यांत कलिंगडा बरोबरच मिरचीचे आंतरपिक घेतले आहे. कलिंगड शेताजवळून मंचर येथील मॉलचे कर्मचारी दुचाकीवरून जात असताना त्यांना कलिंगडाचे बहारदार पिक दिसले.त्यांनी शेतकरी वाव्हळ यांना 7 रूपये किलोप्रमाणे 4 टन कलिंगडे खरेदी करण्याची हमी दिली. कलिंगडे मॉलमध्ये आणून दिल्यास आम्ही खरेदी करू, असे आश्‍वासन दिले.\nतसेच दोन किलो वजनाच्या पुढील कलिंगडे खरेदी करण्याचे ठरले. 7 रूपये किलो हा बाजार फार कमी आहे. परंतु बाजारभाव मंदीमुळे कलिंगडांना उठाव नसल्याने सुनील वाव्हळ यांनी मनावर दगड ठेऊन 4 टन कलिंगड देण्याचे ठरविले. त्यानुसार गुरूवारी दुपारी टेम्पोमधून कलिंगडे घेऊन मॉलच्या तेथे ते आले. त्यावेळी मॉल कर्मचाऱ्यांनी मोठी-मोठी कलिंगडे निवडून वजन करून मॉलमध्ये घेतली. मात्र सुमारे 3 टन कलिंगडे उतरवल्यावर उर्वरित 1 टन कलिंगड नको असे म्हटल्यामुळे वाव्हळ एकदम गडबडले. संबंधित शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. 1 टन कलिंगड का नको, अशी विचारणा केली. त्यावेळी तुम्हाला तीन किलोच्या पुढील कलिंगडे खरेदी करणार असे सांगितल्याचे मॉल कर्मचाऱ्यांनी दिलेले उत्तर ऐकून वाव्हळ हबकले. अहो दोन किलो वजनाच्या पुढील कलिंगडे घेऊ असे सांगितले. परंतु जो ऑर्डर देणारा मॉल कर्मचारी होता त्याचा मोबाईल स्वीच ऑफ आहे. मालाची साईज कमी असल्याने आम्ही 1 टन कलिंगडे घेणार नाही, असा पवित्रा मॉल कर्मचाऱ्यांनी घेतला. तसेच तुमचा टेम्पो बाजूला काढा, नाहीतर आम्ही ओढून काढू, अशी अरेरावीची भाषा वापरल्याने वाव्हळ हे घाबरले. यावेळी वाव्हळ यांनी प्रसंगावधान राखत शेतकरी कृती समितीचे प्रभाकर बांगर यांना मोबाईलद्वारे संपर्क करून संबंधित मनमानीची माहिती दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसलग दुसऱ्या दिवशी आगीची घटना\nNext articleपुढील महिन्यात सीमेवर पाकिस्तानशी मर्यादित स्वरूपाचा संघर्ष\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212337-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/due-to-the-agitation-the-name-of-the-country-has-been-becoming-infamous-rane/", "date_download": "2018-11-20T20:09:16Z", "digest": "sha1:VSDLG2W5PNHCIKZ7DATDGDUKFB6XVXP6", "length": 8803, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय : राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय : राणे\nटीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणाचा निर्णय तीन महिन्यात लागणार असेल तर आपण थांबायला हवं. आंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय.मराठा आरक्षणाचं आंदोलन थांबावायला हवं, असं आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंनी केलंय. झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत हे आवाहन केलं आहे.\nदरम्यान,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाने काल उग्र रूप धारण केल्याचं पहायला मिळालं. राजगुरूनगर आणि चाकणमध्ये तर आंदोलनाचा भडका उडाला होता. काल झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या चाकणचे पोलीस निरीक्षक चौधरींचा कार्यभार आता तळेगावचे पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आलाय. काल उसळलेल्या हिंसाचारात पोलीस कॉन्स्टेबल अजय भापकर गंभीर जखमी झाले होते.त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगुळकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे देखील कालच्या हिंसाचारात जखमी आहेत.\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर मोठा वणवा पेटला असून अनेक ठिकाणी हिसाचार होताना पहायला मिळतंय. काही आंदोलकांनी तर आत्महत्या देखील केल्याने मराठा तरुणांच्या रोषाचा भडका उडाला आहे या पाश्वभूमीवर मराठा समाजाला शांत करण्याची गरज असल्याचं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले यांनी म्हटलं आहे. मराठा तरुणांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nमराठा क्रांती मोर्चा : पोलिसाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू\nगाईंचे रक्षण आणि जनावरांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212337-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/uddhav-thackerays-consolation-by-katokar-and-thube-family/", "date_download": "2018-11-20T20:15:43Z", "digest": "sha1:YIN2SSHKUPANLK5L6JXUYCDQFOND33LH", "length": 6954, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उद्धव ठाकरेंनी केले कोतकर व ठुबे कुटुंबीयांचे सांत्वन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउद्धव ठाकरेंनी केले कोतकर व ठुबे कुटुंबीयांचे सांत्वन\nअहमदनगर: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोतकर व ठुबे कुटुंबीयांना भेट दिली. काहीदिवसांपूर्वी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसैनिकांची केडगाव येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दोषींना लवकरात लवकर शिक्षा करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले.\n७ एप्रिल रोजी केडगाव येथील शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून व गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, काँग्रेसचे नगरसेवक विशाल कोतकर यांच्यासह ३० जणांविरूध्द गुन्हा दाखल असून आ. संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212337-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/vengurle-panchyat-committee-chairman-subhash-parab-34938", "date_download": "2018-11-20T19:58:45Z", "digest": "sha1:CWJSW3V2DR2MRH4XQIOTSCYAOXWJ5JON", "length": 16610, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "vengurle panchyat committee chairman subhash parab वेंगुर्ले सभापतिपदी परब | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 14 मार्च 2017\nवेंगुर्ले - येथील पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण असल्याने खुल्या प्रवर्गातील व शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य यशवंत सुभाष परब यांची निवड होणार आहे. श्री. परब हे तुळस पंचायत समिती मतदारसंघातून विजयी झालेले होते. सभापतिपदासाठी माजी उपसभापती सुनील मोरजकर हेही इच्छुक होते. पंचायत समितीवर २५ वे सभापती होण्याचा मान परब यांना मिळणार आहे.\nवेंगुर्ले - येथील पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण असल्याने खुल्या प्रवर्गातील व शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य यशवंत सुभाष परब यांची निवड होणार आहे. श्री. परब हे तुळस पंचायत समिती मतदारसंघातून विजयी झालेले होते. सभापतिपदासाठी माजी उपसभापती सुनील मोरजकर हेही इच्छुक होते. पंचायत समितीवर २५ वे सभापती होण्याचा मान परब यांना मिळणार आहे.\nपंचायत समितीमध्ये शिवसेनेचे ५, काँग्रेसचे ४ तर भाजपचा एक सदस्य आहे. शिवसेनेने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपच्या एकमेव सदस्या सौ. स्मिता दामले यांना सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवसेना-भाजपचा गट स्थापन केला आहे. पाच वर्षांसाठी सौ. दामले यांना उपसभापतिपद दिले जाणार आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी सभापतिपदासाठी सर्वसाधारण आरक्षण असल्याने खुल्या प्रवर्गातील शिवसेनेचे सदस्य यशवंत परब यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार आहे. शिवसेनेतर्फे सुनील मोरजकर, यशवंत परब, श्‍यामसुंदर पेडणेकर, प्रणाली बंगे व अनुश्री कांबळी या निवडून आल्या याहेत.\nशिवसेनेला एकमेव सदस्य असलेल्या भाजपची साथ आहे. वेंगुर्ले पंचायत समितीच्या स्थापनेपासून गेल्या ५५ वर्षांत पंचायत समितीवर काँग्रेस, जनता दल, प्रशासकीय राजवट, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता लाभली आहे. या वेळी शिवसेना भाजपची सत्ता या पंचायत समितीवर आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता होती. या निवडणुकीत त्यांचा एकही सदस्य निवडून आला नाही. निवडणूक लढविलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली.\nभाजपचा केवळ एकमेव सदस्य निवडून आला.\n१ मे १९६० ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यातूनच रत्नीागिरी व सिंधुदुर्गची मिळून रत्नागिरी जिल्हा परिषद अस्तित्वात आली. रत्नागिरी जिल्हा परिषद असतांना वेंगुर्ले पंचायत समितीवर पहिले सभापतिपद पु. शी. देसाई यांनी भूषविले. १९६२ ते ६७ अशी ५ वर्षे ते सभापती होते. त्यानंतर ४ महिन्यासाठी दत्तात्रय निळकंठ नाईक सभापती होते. १९६७ मध्ये पुन्हा पु. शि. देसाई सभापती झाले. १९७१ मध्ये देवराव हिरे परब सभापती व राजाराम बागायतकर उपसभापती झाले. १९७९ ते १९८१ पर्यंत शिरोडा येथील समाजवादी जनता पक्षाचे ज. ल. गावडे सभापती झाले. त्यावेळी सुधीर सबनीस व जयप्रकाश चमणकर एक-एक वर्षासाठी उपसभापती झाले. १९६२ ते १९७९ अशी सात वर्षे या पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता होती. पुढील काळात मात्र समाजवादी जनता पक्षाची सत्ता राहिली.\nत्यानंतर ११ वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर १९९२ ते २००२ अशी १० वर्षे या पंचायत समितीवर जनता दलाची सत्ता राहिली. या कालावधीत जनता दलाचा वेंगुर्ले तालुका बालेकिल्ला होता. १९९२ ते १९९७ या पाच वर्षांच्या कालावधीत जयप्रकाश चमणकर सभापती तर दीपक नाईक उपसभापती होते. १९९७ मध्ये दीपक नाईक सभापती तर अश्‍विनी सातोसकर उपसभापती झाल्या. त्यानंतर अश्‍विनी सातोसकर सभापती तर सुनील म्हापणकर उपसभापती झाले. १९९९ ते २००२ या कालावधीत आरवलीच्या सुखदा पालयेकर सभापती तर दशरथ नार्वेकर उपसभापती झाले. २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीवर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला. नीलेश सामंत सभापती तर साधना डोंगरे उपसभापती बनल्या. त्यानंतर नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यावर पंचायत समितीवर नीलेश सामंत पुन्हा एकदा काँग्रेसचे म्हणून सभापती तर काँग्रेसचे प्रफुल्ल ऊर्फ बाळू परब उपसभापती झाले. २००२ ते २०१२ अशी दहा वर्षे पुन्हा काँग्रेसची सत्ता राहिली. या कालावधीत साधना डोंगरे, अजित सावंत, बाळकृष्ण ऊर्फ आबा कोंडसकर, नीलेश सामंत, वंदना किनळेकर, सारिका काळसेकर हे सभापती झाले.\n२०१२ च्या निवडणुकीत दीपक केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असताना येथील पंचायत समितीवर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. राष्ट्रवादीचे पहिले सभापती होण्याचा मान अभिषेक चमणकर यांना तर सुनील मोरजकर यांना उपसभापती होण्याचा मान मिळाला होता. त्यानंतर केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पंचायत समितीतील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व त्यानंतर सुचिता वजराठकर शिवसेनेच्या सभापती झाल्या. काँग्रेस पुरस्कृत अपक्ष सदस्य स्वप्नील चमणकर उपसभापती बनले होते.\nया वेळी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची सत्ता आल्याने शिवसेनेचे यशवंत परब सभापती तर भाजपच्या स्मिता दामले उपसभापती म्हणून १४ मार्चला विराजमान होणार आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212337-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://business.global-article.ws/mr/yearning-button.html", "date_download": "2018-11-20T20:39:58Z", "digest": "sha1:NC2J2XBVEH625FFLSPASGWTCSJUTDDER", "length": 36145, "nlines": 566, "source_domain": "business.global-article.ws", "title": "की तळमळ बटण चालू | व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nकी तळमळ बटण चालू\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS > बद्दल > की तळमळ बटण चालू\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\nआम्ही flyers रेट कसे धारणा रहस्य काय आहे धारणा रहस्य काय आहे अभ्यास ठसा आणि धारणा फ्लायर घालणारा विविध गुणधर्म दर्शविले आहेत. ते आले पहा: flyers आकर्षक असणे प्रथम गुणधर्म आहे. चला चेहरा, ते त्याच्या रचना आकर्षित नाहीत तर लोक आपल्या flyers वाचन केले जाणार नाही. अशा प्रकारे, वैमानिक लक्ष केंद्र तयार करण्यासाठी एक जबरदस्त फरक पडेल. एक आकर्षक चित्र किंवा हलवून विधान आपल्या संभाव्य ग्राहकाच्या अखंड लक्ष हस्तगत करू शकता. आणखी गुणधर्म चांगले संस्था आहे. सीमा आणि बॉक्स वापरून स्वतंत्र सामग्री. या प्रकारे, वाचकांना तो वाचणे जाचक जाणार नाही. तिसऱ्या गुणधर्म उत्कृष्ट संभाषण आहे. सामान्य flyers दाखविणे सोपे आहे. ते संपादित किंवा संभाषण कौशल्य एक चांगली चव केले नाही कारण हे आहे. व्याकरणाची त्रुटी दिखाऊ आहेत आणि संदेश अस्पष्ट आहे. आणखी, संचार उद्देश, जे आकलन आहे, करता येणार नाही. मजबूत संभाषण कौशल्य अभाव आपला flyers एक गंभीर अपंग आहे. वेड मन संदेश देणे खात्री. वाचकांना त्यांच्या अंत: करणात सामग्री वाचा. flyers वाचन तांत्रिक तुकडे नसल्यामुळे, आपल्या भावी ग्राहकाच्या भावना काबीज अधिक मन वळवू प्रयत्न. तुम्हाला समजेल आपण आणि आपल्या क्लायंटसाठी दरम्यान बॉण्ड स्थापन केली तेव्हा आपण या ध्येय यशस्वी आहे की. या बॉण्ड अखेरीस पुरस्कार आणि निष्ठा करण्यासाठी होईल. आपण आधीच एक छान फ्लायर कनेक्शन स्थापन तेव्हा, ती शिस्तबद्धपणे पाळावी. या पुरोगामी ओळख म्हणून ओळखले जाते. आपण आपल्या हाती सत्ता असलेला प्रबळ दंश किंवा लोगो बदलत असेल तर, परिणाम आपल्या व्यवसाय अनिष्ट होईल. परिचय आणि धारणा साखळी खात्रीने कालांतराने मालमत्तेचे मूल्य कमी होऊन त्याची किंमत नगण्य होते ते होईल. कधी क्रिया कॉल कधीही विसरू नका. पुढे काय करावे त्यांना मार्गदर्शन. खरेदी, सदस्यता किंवा जे काही ते आपण त्यांना नंतर करू इच्छित आहे. आपण सहजपणे संपर्क साधला जाईल, जेणेकरून आपण आपल्या संपूर्ण तपशील द्या. शेवटी, आपण राज्य-ऑफ-द-आर्ट flyers प्रिटींग सर्व्हिसेस् देते तज्ञ व्यावसायिक प्रिंटर विचार आहे. आपल्या व्यावसायिक प्रिंटर सन्मान्य आणि विश्वासार्ह दोन्ही आहे याची खात्री बाळगा. मार्ग आपण त्यांच्या flyers प्रिटींग सर्व्हिसेस् बद्दल खूप चिंता करुन बोजा जाणार नाही. त्या बरोबर, मी तुम्हाला qualms आणि शंका घरी मुक्त करू शकते, असा. आपण एक उल्लेखनीय गुणवत्ता योग्य वेळी आपल्या flyers मिळेल की नाही हे काळजी गरज नाही. आपली खात्री आहे की, उत्तर होकारार्थी असेल. आणखी असते ग्राहक सुसंवाद तयार करण्यासाठी उत्साह बटन दाबा अभ्यास ठसा आणि धारणा फ्लायर घालणारा विविध गुणधर्म दर्शविले आहेत. ते आले पहा: flyers आकर्षक असणे प्रथम गुणधर्म आहे. चला चेहरा, ते त्याच्या रचना आकर्षित नाहीत तर लोक आपल्या flyers वाचन केले जाणार नाही. अशा प्रकारे, वैमानिक लक्ष केंद्र तयार करण्यासाठी एक जबरदस्त फरक पडेल. एक आकर्षक चित्र किंवा हलवून विधान आपल्या संभाव्य ग्राहकाच्या अखंड लक्ष हस्तगत करू शकता. आणखी गुणधर्म चांगले संस्था आहे. सीमा आणि बॉक्स वापरून स्वतंत्र सामग्री. या प्रकारे, वाचकांना तो वाचणे जाचक जाणार नाही. तिसऱ्या गुणधर्म उत्कृष्ट संभाषण आहे. सामान्य flyers दाखविणे सोपे आहे. ते संपादित किंवा संभाषण कौशल्य एक चांगली चव केले नाही कारण हे आहे. व्याकरणाची त्रुटी दिखाऊ आहेत आणि संदेश अस्पष्ट आहे. आणखी, संचार उद्देश, जे आकलन आहे, करता येणार नाही. मजबूत संभाषण कौशल्य अभाव आपला flyers एक गंभीर अपंग आहे. वेड मन संदेश देणे खात्री. वाचकांना त्यांच्या अंत: करणात सामग्री वाचा. flyers वाचन तांत्रिक तुकडे नसल्यामुळे, आपल्या भावी ग्राहकाच्या भावना काबीज अधिक मन वळवू प्रयत्न. तुम्हाला समजेल आपण आणि आपल्या क्लायंटसाठी दरम्यान बॉण्ड स्थापन केली तेव्हा आपण या ध्येय यशस्वी आहे की. या बॉण्ड अखेरीस पुरस्कार आणि निष्ठा करण्यासाठी होईल. आपण आधीच एक छान फ्लायर कनेक्शन स्थापन तेव्हा, ती शिस्तबद्धपणे पाळावी. या पुरोगामी ओळख म्हणून ओळखले जाते. आपण आपल्या हाती सत्ता असलेला प्रबळ दंश किंवा लोगो बदलत असेल तर, परिणाम आपल्या व्यवसाय अनिष्ट होईल. परिचय आणि धारणा साखळी खात्रीने कालांतराने मालमत्तेचे मूल्य कमी होऊन त्याची किंमत नगण्य होते ते होईल. कधी क्रिया कॉल कधीही विसरू नका. पुढे काय करावे त्यांना मार्गदर्शन. खरेदी, सदस्यता किंवा जे काही ते आपण त्यांना नंतर करू इच्छित आहे. आपण सहजपणे संपर्क साधला जाईल, जेणेकरून आपण आपल्या संपूर्ण तपशील द्या. शेवटी, आपण राज्य-ऑफ-द-आर्ट flyers प्रिटींग सर्व्हिसेस् देते तज्ञ व्यावसायिक प्रिंटर विचार आहे. आपल्या व्यावसायिक प्रिंटर सन्मान्य आणि विश्वासार्ह दोन्ही आहे याची खात्री बाळगा. मार्ग आपण त्यांच्या flyers प्रिटींग सर्व्हिसेस् बद्दल खूप चिंता करुन बोजा जाणार नाही. त्या बरोबर, मी तुम्हाला qualms आणि शंका घरी मुक्त करू शकते, असा. आपण एक उल्लेखनीय गुणवत्ता योग्य वेळी आपल्या flyers मिळेल की नाही हे काळजी गरज नाही. आपली खात्री आहे की, उत्तर होकारार्थी असेल. आणखी असते ग्राहक सुसंवाद तयार करण्यासाठी उत्साह बटन दाबा की तळमळ बटण चालू\n[या पोस्टचा दुवा (HTML कोड)]\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा - तुम्हाला काय वाटते\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nश्रेणी: बद्दल, सर्व, व्यावसायिक, संवाद, कनेक्शन, तयार करा, डिझाईन, कमवा, आणि, ऑफर, संघटना, प्रिंट, सेवा, यश, झींग टॅग्ज: बद्दल, योग्य, कला, व्यवसाय, गायन, मांजर, व्यावसायिक, संवाद, संचार, कनेक्ट, कनेक्शन, योगदान, तयार, करार, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना, डिझाइन, कमवा, तज्ज्ञ, शेवटी, खेळ, मार्गदर्शन, आरोग्य, हृदय, घर, कल्पना, ioc, नोकरी, जीवन, यादी, पैसा, चित्रपट, हलवून, आणि, ऑफर, तर, ऑनलाइन, संघटना, लोक, योजना, प्रिंट, छपाई, वाचक, प्रतिनिधीशी, शाळा, गुप्त, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना, सेवा, सेवा, यश, व्हिडिओ, विजय, काम, काम, झींग\nद्या उत्तर रद्द करण्यासाठी。\nमेल (प्रकाशित केला जाणार नाही) (आवश्यक)\nमुलभूत भाषा सेट करा\nआपण एक टक्के खर्च करणार नाही तीन वाहतूक चाली\nपरवडणारे दर गुणवत्ता ग्राफिक डिझाइन\nरंगीबेरंगी स्वस्त जाहिरात पर्यायी पोस्टकार्ड\nफ्रेंच Poulty बर्ड फ्लू मध्ये लाखो तोट्याचा\nआपला व्यवसाय योग्य मार्ग विपणन.\nमला प्राप्त म्हणते की वैमानिक\nएक ब्यूटी सलून सेट शीर्ष टिपा\nकोनाडा विपणन विविध लोकांसाठी वेगवेगळा अर्थ.\nव्यवसाय फ्रॅंचायझिंग फक्त काय आपण एक नागरिकत्व खबरदारी घ्यावी\nरेस्टॉरन्ट प्रशिक्षण – आपले रेस्टॉरन्ट कास्ट निवडून\nसशुल्क ऑनलाइन सर्वेक्षण पासून बिग कसे मिळविण्याचे\nआपले नाव Googling आहे का भरपूर पैसा\nअप आणि मुख्यपृष्ठ आधारित व्यवसाय असते माध्यमातून बनवण्यासाठी\nनोंदणीकृत नर्सिंग नोकरी: कोणत्याही सेटिंग मध्ये, परिचारिका काळजी\nमुख्यपृष्ठ कार्यालय पुरवठा खरेदी मार्गदर्शक\nमुख्यपृष्ठ आधारित व्यवसाय संधी\nपोस्टर मुद्रण कजाग प्रभाव\nघर व्यवसाय नेटवर्क मार्केटिंग : आपली पहिली वेळ\n@GVMG_BwebsiteWS अनुसरण करा @GVMG_BwebsiteWS करून ट्विट आहे:GVMG - जागतिक व्हायरस विपणन गट\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ (9)\nबँक ऑफ अमेरिका (2)\nकाम करते व्यवसाय (4)\nव्यवसाय तयार करा (23)\nएक कंपनी तयार करा (3)\nविपणन म्हणजे काय हे स्पष्ट (1)\nअतिरिक्त पैसे कमवा (29)\nकॉम लक्ष केंद्रित (1)\nमोफत छोट्या जाहिराती (12)\nव्यवसाय करण्यास मदत करते (10)\nघर आधारित व्यवसाय (405)\nकल्पना प्रारंभ करण्यासाठी (2)\nअशी यादी तयार करणे (138)\nव्यवसाय करून देणे (17)\nविपणन आणि जाहिरात (58)\nलहान आणि विपणन (1)\nमल्टी लेव्हल मार्केटिंग (15)\nऑनलाइन छोट्या जाहिराती (9)\nस्वत: चा व्यवसाय (346)\nस्वत: च्या ऑनलाइन (49)\nदेय प्रति क्लिक (75)\nPPC शोध इंजिने (1)\nखाजगी लेबल अधिकार (10)\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (105)\nई - मेल पाठवा (9)\nज्या विभागात परकीयांची हॉटेल व दुकाने आहेत असा लंडनच्या मध्यवर्ती असलेला विभाग (5)\nप्रारंभ एक कंपनी (7)\nएक वेबसाइट सुरू (6)\nएक व्यवसाय सुरू (96)\nघर प्रारंभ करत आहे (86)\nआपले स्वत: चे प्रारंभ करत आहे (104)\nप्रारंभ करू इच्छिता (88)\nबाजार करण्यासाठी मार्ग (16)\nमूर्खासारखी बडबड करणे (2)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकी तळमळ बटण चालू\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिगा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कांगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | गॅम्बिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसेडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मोल्दोव्हा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नऊरु | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | जागतिक डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकूण-ws बबल | डॉट कॉम बबल | एकूण-ws घुमणारा आवाज | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | जागतिक लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212338-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/in-the-mantralaya-control-room-for-election-complaints/", "date_download": "2018-11-20T20:03:28Z", "digest": "sha1:XZFWFXSJCX565GDSHFCYQNRG7PHD63GW", "length": 8134, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक तक्रारींसाठी मंत्रालयात नियंत्रण कक्ष सुरु", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक तक्रारींसाठी मंत्रालयात नियंत्रण कक्ष सुरु\nमुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेतील नाशिक विभागातील एका शिक्षक मतदारसंघातून, कोकण विभागातील एका शिक्षक मतदारसंघातून व 2 पदवीधर मतदार संघातून निवडून आलेल्या सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत दिनांक 7 जुलै 2018 रोजी संपत असल्याने ते निवृत्त होणार आहेत. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने दिनांक 24 मे 2018 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून दिनांक 28 जून, 2018 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक 2 जुलै, 2018 आहे. या निवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल करण्याकरिता मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष प्रस्थापित करण्यात आला आहे.\nया निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच 31 जून, 2018 ते 2 जुलै, 2018 पर्यंत कक्ष क्र. 611, निवडणूक शाखा, सामान्य प्रशासन विभाग, 6 वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-32, येथे ‘नियंत्रण कक्ष’ 24×7 तत्वावर स्थापन करण्यात आला आहे. निवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल करावयाची असल्यास नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्र.022-22026441, मोबाईल क्र.9619204746 या क्रमांकावर तक्रार करावी, असे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-last-glimpse-of-the-minister-of-agriculture-pandurang-phundkar-taken-by-the-chief-minister/", "date_download": "2018-11-20T19:52:44Z", "digest": "sha1:66S4FK3PZSP67UE7OPJBVZJU664AK33K", "length": 7157, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी घेतले कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे अंतिम दर्शन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्र्यांनी घेतले कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे अंतिम दर्शन\nमुंबई : कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे क.जे. सोमय्या हॉस्पिटलमध्ये गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून सोमय्या हॉस्पिटलमध्ये जाऊन अंतिम दर्शन घेतले.\nयावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पदुममंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राज पुरोहित, आशिष शेलार, संजय कुटे, मधू चव्हाण, माधव भांडारी, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार आदींची उपस्थिती होती.\nमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी फुंडकर यांचे कुटुंबीय आमदार आकाश फुंडकर व सागर फुंडकर यांची भेट घेऊन सांत्वन केले.\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याशी…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-hackeray-to-address-rally-at-thane-on-18th-novembe-2017/", "date_download": "2018-11-20T20:39:33Z", "digest": "sha1:N34VEIFQBSS24BCTW5MJ343HSQDIVGCZ", "length": 7967, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खळ्ळ खट्याक आंदोलनाचा पुढचा टप्पा;फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे घेणार जाहीर सभा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nखळ्ळ खट्याक आंदोलनाचा पुढचा टप्पा;फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे घेणार जाहीर सभा\nफेरीवाल्यांविरोधात मनसेच्या आंदोलनची पुढची दिशा काय\nटीम महाराष्ट्र देशा – मुंबई,पुणे यासह संपूर्ण महाराष्ट्र मनसेने फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी राज ठाकरे लवकरच मैदानात उतरणार आहेत. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे थेट जनतेशी संवाद साधणार आहे.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहेत.रेल्वे स्टेशन परिसरातून फेरीवाल्यांना हटवण्यासाठी दिलेलं अल्टिमेटम संपल्यानंतर, मनसेने ठाणे स्टेशनपासून खळ्ळ खटॅक आंदोलनाला सुरुवात केली होती.\nकार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर आता फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर लोकांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.ही सभा कुठे होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. सेंट्रल मैदान किंवा इतर ठिकाणी सभा घेण्यासाठी मनसे पदाधिकारी परवानगी घेतील.\nफेरीवाल्यांविरोधात मनसेच्या आंदोलनची पुढची दिशा काय असेल, हे या सभेतून स्पष्ट होईल.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2018-11-20T20:21:33Z", "digest": "sha1:3X7ICA7WWAXWTDKWUAZT2VNIVSUDY5RR", "length": 4569, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बार्बाडोस - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► बार्बाडोसमधील खेळ‎ (३ प)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2016/02/blog-post_29.html", "date_download": "2018-11-20T20:29:05Z", "digest": "sha1:YSO3DD56MF4VGVU66K7SFJTLWADBNIKD", "length": 41390, "nlines": 266, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: विनोद दोशी नाट्य महोत्सव - २: मै हूँ युसुफ और ये है मेरा भाई", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nसोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६\nविनोद दोशी नाट्य महोत्सव - २: मै हूँ युसुफ और ये है मेरा भाई\nत्या लहानशा गावात लोक अनेक पिढ्यांपासून राहात आहेत. गावाने अनेक उंबर्‍यांच्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. गावातल्या प्रत्येकाला केवळ तिथे जन्मलेल्याच नव्हे तर लग्न करून गावात आलेल्या सासुरवाशिणीच्याही चार पिढ्यांचा इतिहास ज्ञात आहे. केस पिकलेल्या, दातांचं बोळकं झालेल्या गावच्या वृद्धांना गावाच्या रस्त्यांवर नि मैदानावर बागडणार्‍या सार्‍या पोरासोरांच्या जन्माची गाणी अजून याद आहेत. इथे जन्मलेल्या आणि मातीस मिळालेल्या समवयस्कांच्या मजारीवर त्यांनी आपल्या हाताने मूठ मूठ माती टाकली आहे. गावात भांडणतंटे, रुसवेफुगवे आहेत तसेच त्यात मध्यस्थी करून तड लावणारे बुजुर्गही आहेत. 'अशा तर्‍हेने ते सुखासमाधानाने नांदत होते' असे परीकथेतले वास्तव नसले तरी नांदत्या उंबर्‍यांचे ते गाव ही एक जिवंत परिसंस्था आहे.\nअचानक एक दिवस बातमी आली की गावाशी काडीचा संबंध नसलेल्या दोन लोकांनी आणि त्यांनीच निर्माण केलेल्या कुठल्याशा संघटनांनी म्हणे ठरवले की गावात दहा पिढ्या पूर्वी नांदलेल्या कुणावर म्हणे अन्याय झाला आणि त्याचे परिमार्जन करायचे ठरले. अन्याय कुणी केला नि का केला, त्या दहा पिढ्यापूर्वीचे जग कसे होते, तो अन्यायच होता की दोन्ही बाजूंनी ईर्षेने लढवलेल्या संघर्षातला केवळ पराभव होता, याचे घेणे देण त्या परक्यांना असायचे कारण नव्हते. त्यांनी त्या दहा पिढ्यांपूर्वी नांदलेल्यांवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करायचे ठरवले आणि त्यांच्या आजच्या वंशजांना गाव आंदण दिले. गावच्या लोकांना काहीच कळेना. आपले गाव, आपली जमीन, आपले घर परस्पर दुसर्‍यांना देऊन टाकणारे, आपल्या गावात कधीही पाऊल न टाकणारे हे उपरे कोण त्यांना हा अधिकार नक्की कुणी दिला त्यांना हा अधिकार नक्की कुणी दिला हे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याचे उद्योग कसे नि का करत आहेत. पण गावाने विचार केला, करेनात का. ते लाख म्हणतील, आम्ही देणार आहोत थोडेच. पण गांवकर्‍यांना एक ठाऊक नव्हते. हे जे दान करणारे होते, ते शस्त्रसज्ज होते. ती शस्त्रे ते गावाबरोबरच दान करणार होते. त्यामुळे ते दान आपल्या झोळीत अलगद झेलणारे ती शस्त्रे घेऊनच गावात येणार होते. जुने उंबरे उखडले जाणारे होते, नव्या घरांच्या पायांत लोखंडी पहारी ठोकल्या जाणार होत्या. आणि हे पुरेसे नाही म्हणून की काय तिथल्या नांदत्या उंबर्‍यातली अजून न कळत्या वयातली पोरे सोरेही शत्रू म्हणून निखंदून काढली जाणार होती. यज्ञकुंडासाठी अरण्य जाळून जमीन मोकळी करावीत तशी.\nपॅलेस्टाईन हा लोकशाहीवादी जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा संघटित दरोडा आहे. जमिनीच्या एका तुकड्यावर काडीचा अधिकार नसलेले दोन लोक परस्परांशी करार करून तिसर्‍याच्याच हातावर त्याचे उदक सोडतात आणि तो तिसरा त्या तथाकथित परवानगीच्या - आणि त्याबरोबर मिळालेल्या शस्त्रांच्या - आधारे ती जमीन बळकावतो आणि जगातील सर्व स्वतंत्र माणसांचे भले करण्याची ठेकेदारी आपल्याकडे आहे असा उद्घोष करणारी संघटना डोळे मिटून आपण ते पाहिलंच नाही असा दावा करत राहते, ते ही तोपर्यंत जोवर हे बाहेरून घुसलेले लोक पुरेशी जमीन ताब्यात घेत नाहीत, स्थानिक पुरेसे संघटित होऊन तोडीस तोड प्रतिकार करू लागत नाहीत तोवर. परिस्थिती तिथवर पोचली की आता परिस्थिती एकाच जमिनीवरच्या दोघांच्या हक्काच्या संघर्षाची आहे, आम्ही तुमचे भांडण मिटवायला येतो आहोत अशी बतावणी करत अप्रत्यक्षपणे घुसखोरांना 'दुसरी बाजू' म्हणून चलाखीने मान्यता देऊन टाकते. इतका सफाईदार दरोडा जगात दुसरा कुठलाही नसेल. मु़ळात स्थानिक विरुद्ध घुसखोर स्वरूपाच्या संघर्षाला सफाईने धर्मांच्या लढाईचे स्वरूप देऊन तो कायम पेटता राहील, त्यातील दोन बाजू परस्परांशी लढत राहतील हा बेरकी विचार करणारे ते करार करणारे, दोन्ही बाजूंना शस्त्रास्त्रे देत आपण सुरक्षित राहू याची खातरजमा करून घेत आहेत.\nइतिहास अशा स्वरूपाच्या घटनांची जंत्री मांडतो, अस्मिता, विद्रोह आणि मूल्यमापनाचे ढिगारे आणि नवे संघर्ष निर्माण करतो. पण स्वतःला विचारशील समजणारी माणसे अजूनही कुठल्याही व्यक्तीला एका जमावाचा भाग म्हणूनच पाहू शकतात, स्वतंत्रपणे एक व्यक्ती म्हणून नाहीच. तेव्हा अशा संघर्षाचे एका व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर, एका परिसंस्थेत राहणार्‍यांच्या परस्परसंबंधावर काय परिणाम होतात याकडे बारकाईने लक्ष देण्याचे त्यांना काहीच कारण नसते. अ च्या गटातील अ१ या माणसाने आम्हा ब गटातल्या ब१ माणसाला मारहाण केली म्हणून अ गटातल्या अ१३ या माणसाच्या अ१३०२३ या मुलाला ठार मारणे आम्ही न्याय्य समजतो ही माणसाची शोकांतिका आहे. इतिहास अशा स्वरूपाच्या तर्कांनी भरलेला दिसतोच पण वर्तमानातील माणसेही याहून वेगळा विचार करताना दिसत नाहीत. इतिहास हा बव्हंशी राजकीय असतो, थोडाफार सांस्कृतिक असतो पण सामान्य व्यक्तीचा कधीच नसतो.\nइतिहासाने सामान्यांचे आयुष्य बिनमहत्त्वाचे मानले असले तरी संवेदनशील कलाकार, मग तो चित्रकार असो, संगीतकार असो, लेखक असो की नाटककार किंवा परफॉर्मिंग आर्टिस्ट, तो आपआपल्या माध्यमातून याचा वेध घेत असतो. सामान्य माणसाच्या जगण्याचा वेध घेतो, त्याच्या आशा-आकांक्षा, वेदना, विचार, मूल्ये यांच्यासंबंधीच्या प्रश्नांवर भाष्य करतो, मांडणी करतो. कलाकाराचा अवकाश त्याने स्वतः घडवलेला असल्याने परस्परसबंधित नसलेल्या पण परस्परसंगत असलेल्या काही बाबी तो एकत्र आणू शकतो, एकमेकांशेजारी ठेवून त्याचा अन्वयार्थ लावू शकतो. ती संगती त्याला त्या दोनही बाबींबद्दल कदाचित काही अधिक सांगून जाऊ शकते, जी तो नंतर तुम्हा आम्हा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत असतो.\n'मैं हूँ युसुफ और ये है मेरा भाई' या शीर्षकाचे नाटक नुकतेच 'विनोद दोशी थिएटर फेस्टिवल' सादर झाले. पॅलेस्टाईन या जवळजवळ शतकभर भळभळत असलेल्या जमिनीच्या तुकड्याची वेदना आणि कुराणशरीफ मधील हज़रत युसुफ यांची कथा यांची गुंफण करत अमीर निझार ज़ुआबी यांनी एका गावाची, एक समाजाची आणि काही माणसांची वेदना रंगमंचावर आणली.\nकुराणातले हज़रत युसुफ यांना बंधूद्वेषाचा सामना करावा लागला, भावांनीच त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, पुढे एका स्त्रीच्या भोगलालसेला नकार दिल्यामुळे तुरुंगात जाण्याचा प्रसंग ओढवला. आयुष्याच्या सुरुवातीलास अशा तर्‍हेने हिंसा आणि लालसा यांचा सामना केलेल्या युसुफ यांनी पुढे आपल्या 'स्वप्नांच्या अर्थ लावण्याच्या' कुवतीच्या आधारे (पाउलो कोएलो च्या 'अल्केमिस्ट'मधील सँतियागो हा हज़रत युसुफ यांच्याशी कितपत साधर्म्य राखून आहे हे तपासणे रोचक ठरेल.) राजाचा विश्वास संपादन केला आणि पुढे दुष्काळाच्या प्रसंगात योग्य नियोजनाच्या आधारे हजारो लोकांचे प्राणही वाचवले. पण नाटकाला युसुफ आहे तो पहिल्या टप्प्यातला. असूयाग्रस्त भावाने विहिरीत ढकलून दिल्याने मेंदूला मार बसून वेडसर झालेला. अधूनमधून विलक्षण सुसूत्रपणे विचार करू शकत असला तरी बव्हंशी गतिमंद, गावचा वेडा म्हणून हिणवला जाणारा. अली हा त्याचा भाऊ, नदा या देखण्या मुलीवर त्याचे प्रेम आहे आणि तिचेही त्याच्यावर. पण त्यांची मुले युसुफ सारखी होतील या भीतीने तिचे वडील त्यांचा लग्नाला रुकार देत नाहीत. हे तिघे जगण्यातल्या या सर्वसाधारण समस्यांशी झगडत असतानाच त्यांच्या बैसामून या गावावर मोठीच वावटळ येऊन धडकते.\nपॅलेस्टाईनवर त्यावेळी हुकमत राखून असलेल्या ब्रिटिशांनी यातला काही प्रदेश तोडून स्वतंत्र ज्यू प्रदेशाची आक्रमक आणि हिंसक मागणी करणार्‍या झिओनिस्टांना आंदण देऊ केला. वरवर असे सांगितले गेले की त्या प्रदेशात राहणार्‍या लोकांकडून आपखुशीने, योग्य ती किंमत देऊन ज्यूंनी जमिनी विकत घ्याव्यात आणि तिथे आपले स्वायत्त राज्य स्थापन करावे. पण असे कधी घडत नसते हे न समजण्याइतके ब्रिटिश दुधखुळे नक्कीच नव्हते. तिथून पाय काढता घेत असताना आपली शस्त्रे 'आता निरुपयोगी झाल्याने' झिओनिस्ट ज्यूंना विकली आणि वर हा सैनिकांचा वैयक्तिक व्यवहार आहे ब्रिटिश सरकारचा संबंध नाही अशी भूमिका घेतली. आपली जमीन आपण विकली नाही की झाले असे मानून गाफील राहिलेल्या स्थानिकांचे डोळे 'दैर यासिन' प्रकरणाने खाडकन उघडले. या गावावर ब्रिटिश शस्त्रांनी सज्ज ज्यू गुंडांनी हल्ला करून ते बेचिराख केले. सहाशे लोकवस्तीच्या गावातील शंभराहून अधिक लोकांची सरळ कत्तल करण्यात आली. याचे पडसाद सार्‍या पॅलेस्टाईनमधे उमटू लागले, बैसामून मधेही उमटले.\n'दैर यासिन' प्रकरणातून स्थानिकांत दोन प्रवाह निर्माण झाले असावेत. एका गटाचे मत कदाचित असे असावे की ऐवीतैवी शस्त्रबळाने आपली मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहेच तर त्याआधी सरळ सौदा करून चार पैसे पदरी का पाडून घेऊ नयेत. तर दुसरा गट आपली भूमी कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही या निग्रहाचा होता. 'नदा'चे वडील पहिल्या प्रकारचे असावेत, कदाचित म्हणून ते आपली जमीन ज्यूंना विकतात आणि दुसर्‍या गटाच्या दृष्टीने देशद्रोही ठरतात. आता हा व्यवहारी, वास्तवाचे भान असलेला विचार रुजला तर कदाचित इतर काही लोकही याच मार्गाने जाऊ शकतील या भीतीने दुसर्‍या - जमीन न सोडण्यावर ठाम असलेल्या - गटाच्या दृष्टीने अशा लोकांना जरब बसवण्यासाठी धडा शिकवणे अपरिहार्य होऊन बसते. 'नदा'च्या वडिलांची हत्या केली जाते. आता बाहेरील हस्तक्षेप आणि परिप्र्येक्ष्य यांना अजिबात न सरावलेल्या त्या लहानशा गावात त्या हत्येचा आरोप अलीवर येणे ओघाने आलेच. 'नदा'बरोबर आपल्या लग्नाला नकार देत असल्याने अलीनेच त्यांना मारले असावे हा तर्क बिनतोड ठरतो. पण युद्धभूमीवर न्यायव्यवस्था अस्तित्वात नसते, त्यामुळे बैसामून जेव्हा दैर यासिनच्या मार्गे जाते तेव्हा या गुन्ह्याचा निवाडा - न्याय नव्हे - बंदुकीच्या गोळ्याच करतात. अखेर उद्ध्वस्त भूमीवर फक्त अर्धवट युसूफ आणि त्याची काळजी घेणारी नदा एवढेच शिल्लक राहतात.\nबाहेरून येणारे संकट प्रथम माणसांत फूट पाडते, मग एकमेकांवर शस्त्र उगारण्यास भाग पाडते, परस्पर संशयाचे वातावरण निर्माण करते आणि अखेर मृत्यूचे दूत त्यांना मूठमाती देतात. एक परिसंस्था मोडून पडते.\nअली आणि नदा तसे त्यांच्या तारुण्यसुलभ आणि मूलभूत गरजातच गुरफटलेले आहेत. युसुफचे तर जगच वेगळे, ते अधेमधे इतरांच्या जगाशी संपर्क साधते. नेचिम, रुफस हे रोकड्या, वास्तव जगाचे प्रतिनिधी म्हणता येतील. रुफसचे नाटकातले स्थान हे प्रतीकार्थाने तेथील ब्रिटिश सत्तेचे आहे. बाहेरील जग आणि गावातील लोकांमधला तो दुवा आहे. म्हणजे तो ही एक चाकरमानी. त्याला शेफील्डमधला धुक्याने अवंगुठित असा हिवाळा आठवतो आहे, त्याला तो पुन्हा अनुभवण्याची आस आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी पॅलेस्टाईनचा ताबा सोडणे ही त्याच्या दृष्टीने पायीचा साखळदंड तुटून मुक्त होण्याची घटना आहे, पण त्याच वेळी तो साखळदंड तोवर मुक्त असलेल्या नेचिमच्या पायी जाऊन अडकणार आहे हे नेचिमने ओळखले आहे.\nनेचिम हा बैसामूनमधला एकमेव शिक्षित इसम. इतरांनी शिकावे याची इतकी आस असलेला की युसुफसारख्या गतिमंदालाही तो चिकाटीने शिकवू पाहतो आहे. जेव्हा युनोकडून पॅलेस्टाईनचा काही भाग ज्यूंना दिल्याचे जाहीर होते, तेव्हा संघर्षाला पर्याय नाही हे तो ओळखतो. वर म्हटले त्यानुसार बैसामूनमधे जमीन विकण्याबाबत जे दोन विचारप्रवाह झाले त्यातला 'काहीही झाले तरी जमीन विकायची नाही. पाय रोवून उभे रहायचे.' या मताचा माणूस. त्यासाठी नदा'च्या वडिलांची हत्या करण्याचा निर्णय घेतो नि अंमलात आणतो. पण असे करत असतानाही याचे खापर अलीवर फुटणार आहे याचे आगाऊ भान त्याला आहे. म्हणून त्याने अलीला तिथून निघून जाण्याचा सल्ला दिला आहे. पण आपण इथून गेलो आणि नंतर हत्या झाली तर उलट ती आपणच केली यावर शिक्कामोर्तबच होणार आहे हे अलीला समजते आहे. थोडक्यात ती हत्या आणि त्याचे पाप अलीच्या शिरी येणे हे अपरिहार्य होऊन बसले आहे. हे सारे घडते आहे ते बाहेरून येणार्‍या त्या उपर्‍यांमुळे\nएकीकडे सर्वांना - अगदी युसुफलाही - शिकवावे शहाणे करावे अशी आस असलेला नेचिमच शस्त्र उचलतो हे उल्लेखनीय आहे. शिक्षण हे शांततेच्या काळातील शस्त्र आहे. दारी शस्त्रसज्ज शत्रू उभा असताना ते निरुपयोगी आहे हे त्याला समजले आहे. पण त्याचे दुर्दैव हे की त्याच्यात समाजाबद्दलची कळकळ असली तरी कदाचित नेतृत्वगुण पुरेसे नसावेत. कारण अशा एका हत्येमुळे आणि जमिनी विकणे थांबवल्याने येणारे संकट थांबवता येणार नाही हे त्याला पुरेसे उमगलेले नाही. त्याला एकजुटीचे महत्त्व समजले असले तरी त्या एकजुटीसाठी त्याने केलेली कृती आततायी आहे. उरलेल्या जमीनमालकांना एकत्र करून एकजूट उभारण्याऐवजी तो आपल्याला न पटणार्‍या कृती करणार्‍यावर सूड घेतो आहे. हेच शस्त्र कदाचित उरलेल्यांच्या हाती देऊन लढा उभारावा एवढी चिकाटी त्याच्या अंगी नाही. आपल्यातील कुण्या द्रोह्याला शिक्षा देण्याइतपतच संकुचित विचार तो करतो आहे.'नदा'च्या वडिलांचा गुन्हा मान्य केला तरी त्यांच्या मृत्यूनंतर नदा'ची, अलीची होणारी संभाव्य फरफट पाहून त्याला कदाचित वेगळा निर्णय करता आला असता. एका अर्थी प्रथम सुस्त, असंघटित आणि नंतर उतावळे, आततायी नेतृत्व हे पॅलेस्टाईनच्या पीछेहाटीचे मुख्य कारण ठरले याला इतिहास साक्षी आहे.\n'नदा'ने अखेरपर्यंत युसुफ'चा सांभाळ करणे याचा औचित्य काय असावे असा विचार मनात डोकावून गेला. कदाचित सर्वस्व गमावल्यावर आपल्या जुन्या जगण्यातील तेवढाच धागा शिल्लक राहिला म्हणून त्याला ती चिकटून राहते आहे की अलीचाच मागे राहिलेला एक भाग म्हणून ती त्याच्याकडे पाहते आहे की युसुफचा सांभाळ हा संकेतार्थाने जणू लचके तोडलेल्या, शिल्लक राहिलेल्या पॅलेस्टाईनचा सांभाळ आहे की युसुफचा सांभाळ हा संकेतार्थाने जणू लचके तोडलेल्या, शिल्लक राहिलेल्या पॅलेस्टाईनचा सांभाळ आहे १९४७ पासून अमेरिकेच्या मदतीने इस्रायलने लचके तोडत आज दशांशाहूनही कमी शिल्लक ठेवलेल्या, मरू घातलेल्या पॅलेस्टाईनची कैफियतच बहुधा युसुफच्या संदर्भात, नदाच्या तोंडून नाटककार आपल्या समोर ठेवत असावा.\nनाटकः मै हूँ युसुफ और ये है मेरा भाई\nमूळ लेखकः अमीर निझार ज़ुआबी\nआभारः विनोद दोशी फौंडेशन\nलेखकः रमताराम वेळ ७:४३ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nवर्गीकरण: अनुभव, आस्वाद, नाटक, राजकारण, समाज\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nविनोद दोशी नाट्य महोत्सव - २: मै हूँ युसुफ और ये ह...\nविनोद दोशी नाट्य महोत्सव - १: शब्देविण संवादु...\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल...\n-: निधर्मीवादाचे अर्वाचीन जागतिक संदर्भ :-\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/vyaktimatv-viksas-self-help/10690-Shakti-Rhonda-Byrne-Manjul-Publishing-House-buy-marathi-books-online-at-akshardhara-9788183222990.html", "date_download": "2018-11-20T20:44:55Z", "digest": "sha1:Z32WE6ZW7WQ2XV6XBLKLIRYNRRUXKEJJ", "length": 22895, "nlines": 580, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Shakti by Rhonda Byrne - book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > व्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)>Shakti (शक्ती )\nCategory व्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nखूप छान आयुष्य जगण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. या पुस्तकाव्दारे एका चांगल्या आयुष्याचा मार्ग मला तुम्हाला दाखवायचा आहे. आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप गोष्टी आहेत. त्या सा-या चांगल्या आहेत. खरेतर चांगले असण्याच्या पलीकडे त्या आहेत. हे खूप आश्चर्यकारक आहे. तुम्ही विचार करता त्यापेक्षा आयुष्य खूप चांगले असते. आयुष्य कशा पद्धतीने काम करते हे तुम्हाला कळले आणि तुमच्यातील शक्ती बद्दल तुम्हाला कळले, की त्यातील जादूदेखील तुम्हाला कळेल आणि मग तुम्हाला खूप छान आयुष्य जगता येईल. आता तुमच्या आयुष्यात ही जादू सुरू होऊ देत. शक्ती या पुस्तकातून ’शक्ती’ बाबतीत अधिक माहितीसाठी पाहा www.thesecret.tv\nMahapurushanchi Jivangatha (महापुरुषांच्या जीवनगाथा)\nSweekarachi Jadu (स्वीकाराची जादू)\n365 Preranadayi Tejvakye (३६५ प्रेरणादायी तेजवाक्ये)\nNiva Ninety (नींव नाइन्टी)\nKashi Milel Icchanpasuna Mukti (कशी मिळेल इच्छांपासून मुक्ती)\nMadhur Natyankade Vatchal (मधुर नात्यांकडे वाटचाल)\nTantra Mansamarthyache (तंत्र मन:सामर्थ्याचे)\nSwasthya praptisathi Vichar Niyam (स्वास्थ्यप्राप्तीसाठी विचार नियम)\nBoredum Moh Ahankar Yapasun Mukti (बोअरडम मोह अहंकार यांपासून मुक्ती)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/mipani-corporation-election-list-declare/", "date_download": "2018-11-20T20:34:54Z", "digest": "sha1:Z4BTVCPGMJJPLPKDRMCUPY2KYQBGZOKC", "length": 3498, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निपाणी पालिकेच्या मतदार याद्या प्रसिद्ध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › निपाणी पालिकेच्या मतदार याद्या प्रसिद्ध\nनिपाणी पालिकेच्या मतदार याद्या प्रसिद्ध\nनिपाणी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीला मंगळवारी तहसीलदारांनी मंजुरी दिली. या याद्या वॉर्डवार प्रसिद्ध केल्या आहेत. नागरिकांनी 27 जूनपर्यंत हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन आयुक्‍त दीपक हरदी यांनी केले आहे.\nशहरात 31 वॉर्ड असून शुक्रवारी शासनाने वॉर्डवार आरक्षण व वॉर्ड पुनर्रचना जाहीर केली होती. आता पुनर्रचित वॉॅर्डाची मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. इच्छुकांना मतदार यादी पाहता यावी याासाठी झेरॉक्स प्रत देण्याची सोय पालिकेने केली आहे. शहरात 31 वॉर्डात 49 हजार 932 मतदार आहेत. सायंकाळी मतदारयादी घेण्यासाठी पालिकेत गर्दी झाली होती. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या आरक्षणाला हरकती दाखल करण्यासाठी बुधवार (13 जून) हा अंतिम दिवस आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Private-money-lending-case-against-the-father-son/", "date_download": "2018-11-20T19:36:19Z", "digest": "sha1:4U4PSJ24OSB2TDMJZDT2BXPC7L2AIVJI", "length": 3958, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खासगी सावकारी प्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › खासगी सावकारी प्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा\nखासगी सावकारी प्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा\nखासगी सावकारीतून 10 गुंठे जमीन लाटल्याप्रकरणी गांधीनगरच्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. बसाप्पा तातोबा जायगोंडे व भाऊसाहेब बसाप्पा जायगोंडे (दोघे रा. गांधीनगर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत शीला वसंत दीपक (वय 57, रा. नागाळा पार्क) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली.\nफिर्यादी शीला दीपक यांनी जायगोंडे याच्याकडून 60 हजार रुपये हातउसणे घेतले होते. या रकमेपोटी 10 गुंठे जमीन सस्कारपत्र करून मागितली. तसेच व्याजापोटी वेळोवेळी पैसे घेतले. तरीही संशयितांनी 2012 ते 2016 कालावधीतसाठी व्याजाचे 8 लाख 50 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली होती. सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शीला दीपक यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी जायगोंड पिता-पुत्रांविरोधात गांधीनगर पोलिसांत सावकारीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/5-death-11-injured-in-accident/", "date_download": "2018-11-20T20:33:57Z", "digest": "sha1:T2L4D6MPVKOKSJJHLWC6UPNKV6F7F6P4", "length": 4919, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिक्षा-ट्रक अपघातात पाच ठार, अकरा जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › रिक्षा-ट्रक अपघातात पाच ठार, अकरा जखमी\nरिक्षा-ट्रक अपघातात पाच ठार, अकरा जखमी\nनंदूरबार-धडगाव रस्त्यावर अमोदा-म्हसावद गावाजवळ अ‍ॅपेरिक्षा आणि मालवाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच ठार, तर 11 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृत व जखमी तलावडी आणि लक्कडकोट येथील रहिवाशी असून, हेे सर्व जण इंदल (आदिवासी उत्सव) मधून येत असताना हा अपघात झाला आहे.\nशहादा तालुक्यातील धडगाव रस्त्यावर अमोदा गावाजवळ गुरुवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास इंदलवरून जाणार्‍या अ‍ॅपे रिक्षाला (एमएच 39 डी 895) धान्य वाहतूक करणारा ट्रकने (एमएच 18 ए 7473) जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पाच जण जागीच मरण पावले. तर 11 जण जखमी झाले. जखमींवर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये संजय रायमल रावताळे (32, रा. लक्कडकोट), गोरख इदास पावरा (40), रोहिदास कमा पावरा (65), गुलाब फकिरा पावरा (60), शिकार्‍या पाच्या रावताडे (65, सर्व रा. तलावडी, ता. शहादा) येथील रहिवाशी आहेत. या प्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.\nरिक्षा-ट्रक अपघातात पाच ठार, अकरा जखमी\nमुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या महाराजास चोपले\nतुळजापुरात भवानीची रथअलंकार महापूजा\nनिकाल ऐकण्यासाठी जाताना अपघात, एक ठार\nपतीचा खून; पत्नीसह प्रियकरास जन्मठेप\nलातूर : पतीचा खून, पत्नीसह प्रियकरास जन्मठेप\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/New-CEO-challenge-of-preventing-corruption/", "date_download": "2018-11-20T20:05:49Z", "digest": "sha1:A33W3IOLK4DFJQT5AZM4CKIRRDSLVRLT", "length": 6929, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नूतन सीईओंना भ्रष्टाचार रोखण्याचे आव्हान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › नूतन सीईओंना भ्रष्टाचार रोखण्याचे आव्हान\nनूतन सीईओंना भ्रष्टाचार रोखण्याचे आव्हान\nजिल्हा परिषद मागील काही महिन्यांपासून या ना त्या कारणाने गाजत आहे. त्यात सीईओ सुशील खोडवेकरांच्या काळात भ्रष्ट्राचाराची अनेक प्रकरणे समोर आली आणि त्याच कारणावरून त्यांची चौकशी सुरू झाली. त्यांच्या बदलीनंतर प्रभारी सीईओ म्हणून प्रताप सवडे यांनी जि. प. च्या कामाची घडी नीट बसविण्याचा प्रयत्न केला. आता मात्र जि. प. प्रशासनाची धुरा सांभाळण्यासाठी भंडार्‍याहून नुकतीच बदली झालेले सनदी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज परभणीत येत आहेत. त्यांच्यापुढे भ्रष्टाचार रोखण्याचे प्रमुख आव्हान राहणार आहे.\nजिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागांतील विभागप्रमुख व अधिकारी यांच्या मनमानीने भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याची नागरिकांत चर्चा आहे. काही ठिकाणी रस्त्याची कामे न करताच लाखो रुपयांची बिले उचलली जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा प्रकारचा भ्रष्टाचार रोखण्याचे मोठे आव्हान नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांच्यासमोर राहणार आहे.\nस्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तत्कालीन सीईओ सुशील खोडवेकर यांच्यावर आ. डॉ. राहुल पाटील यांनी विधिमंडळात केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. खोडवेकरांच्या बदलीनंतर येथे ऑगस्ट 2017 पासून कोणताही सनदी अधिकारी येण्यास धजावत नव्हता. यामुळे आतापर्यंत अतिरिक्‍त सीईओ प्रताप सवडे यांच्याकडेच हा पदभार दिलेला होता. खोडवेकरांंनी 2016-17 या काळात वैयक्‍तिक शौचालय बांधकामासाठी प्रत्येक लाभार्थीच्या खात्यावर 12 हजार रुपये जमा करण्याचे शासनाचे आदेश होते; पण एरंडेश्‍वर प्रतिष्ठान व दुर्डी येथील बचतगटास प्रतिलाभार्थी 7 हजार रुपये याप्रमाणे 3 कोटी 35 लाख रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून वितरित केले. तसेच तब्बल 41 लाख रुपयांची जिल्हा परिषद सेस निधीची उधळण गरज नसताना कार्यालय व निवासस्थानावर केली. यातच त्यांच्या उचलबांगडीनंतर जिल्हा परिषदेचे कामकाज हे प्रभारी अधिकार्‍यांवर कार्यरत होते. यातून अधिकार्‍यांवर वरिष्ठांचा अंकुश न राहिल्याने मनमानी कारभाराची पद्धत सुरू झाली. सत्ताधारी हे विरोधकांना कुठेही विश्‍वासात न घेता निधीचे वाटप करत आलेे. याला लगाम बसविण्याचे मोठे आव्हान आता कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी पृथ्वीराज यांच्यासमोर राहणार आहे. ते कितपत याला रोख लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Tourists-no-entry-in-Gangapur-dam-area/", "date_download": "2018-11-20T19:39:36Z", "digest": "sha1:ZCZWRGE5YL3DEGFAKK55MAMHLLIBWMCO", "length": 5446, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गंगापूर धरण परिसरात पर्यटकांना ‘नो एंट्री’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › गंगापूर धरण परिसरात पर्यटकांना ‘नो एंट्री’\nगंगापूर धरण परिसरात पर्यटकांना ‘नो एंट्री’\nनिनावी फोनवरून गंगापूर धरण उडवण्याची दिलेली धमकी, तसेच धरण परिसरात पर्यटकांसह मद्यपींचा वाढलेला वावर यामुळे ग्रामीण पोलिसांनी धरणाची सुरक्षा वाढवली आहे. तसेच धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. धरण परिसराच्या ठिकठिकाणी पोलीस व पाटबंधारे विभागाच्या वतीने सूचनाफलक लावण्यात आले आहेत.\nगंगापूर धरण हे नेहमीच पर्यटकांना आकषित करत असते. त्यामुळे येथे पावसाळ्यात पर्यटकांची वर्दळ वाढलेली असते. धरणावर फोटो काढण्यासोबतच काही टवाळखोर तेथेच मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असतात. त्यामुळे त्यांच्यासह धरणाची सुरक्षितता धोक्यात येते. काही दिवसांपूर्वीच नाशिक तालुका पोलिसांना निनावी फोनवरून गंगापूर धरणात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. त्यामुळेही पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि त्यांनी संपूर्ण धरणाची तपासणी केली होती. त्यानंतर पाटबंधारे खाते व पोलीस प्रशासनाने धरण परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी घातली असून, हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. धरणाच्या संपूर्ण परिसरात जलसंपदा विभाग आणि पोलिसांव्यतिरिक्‍तइतर कोणालाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. यामुळे या भागात युवावर्गाने येऊ नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. गंगापूर धरणाच्या परिसरात फिरताना आढळणार्‍यांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येत आहे. धरण परिसरात वारंवार युवक बुडण्याच्या घडणार्‍या दुर्घटनांनाही आळा घालण्यासाठी संयुक्‍तरीत्या कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Revival-of-Rupee-Bank-Proposal-for-the-administrative-board/", "date_download": "2018-11-20T19:34:57Z", "digest": "sha1:4YCNQUQLETN75VM4NS5VL2J4PLBGHKBS", "length": 7380, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रुपी बँकेंच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासकीय मंडळाचा प्रस्ताव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रुपी बँकेंच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासकीय मंडळाचा प्रस्ताव\nरुपी बँकेंच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासकीय मंडळाचा प्रस्ताव\nरुपी को-ऑपरेटिव्ह बँकेंच्या विलिनीकरणासाठी कोणत्याही सक्षम बँकेंचा प्रस्ताव आलेला नाही. नजिकच्या काळात तो येण्याचीही अपेक्षा नाही. पंरतु कर्जवसुलीची समाधानकारक स्थिती पाहता बँकेंचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती रुपीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी दिली. दरम्यान, आर्थिक अडचणीतील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेंच्या निर्बंधांची 31 ऑगस्टला संपलेली मुदत रिझर्व्ह बँकेने आणखी तीन महिन्यांनी वाढवून 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत केल्याचेही त्यांनी सांगितले.\nबँकेंचे प्रशासकीय मंडळ गेली अडीच वर्षे ठेवीदारांच्या हिताच्या रक्षणासाठी प्रयत्न करीत आहे. शिवाय थकित कर्जाची वसुलीही चांगली होत असल्याने या कामाची दखल घेत, रुपीवरील निर्बंधांना रिझर्व्ह बँकेंने मुदतवाढ दिल्याचे सांगून ते म्हणाले की, बँकेंचे सक्षम बँकेंत विलिनीकरण करण्यासाठी प्रशासकीय मंडळाने सातत्याने प्रयत्न केले; मात्र देशातील बँकांच्या थकित कर्जांचे वाढलेले प्रमाण व बँकिंग व्यवसायाची एकंदरीत कठीण अवस्था यांचा विचार करता रुपी बँकेंच्या विलिनीकरणासाठी अन्य कोणत्याही सक्षम बँकेंचा प्रस्ताव आलेला नाही. मात्र, बँकेेंची समाधानकारक प्रगती लक्षात घेता, बँकेंचे पुनरुज्जीवन हाच एक परिणामकारक पर्याय असल्याची प्रशासकीय मंडळाची धारणा आहे. त्यामुळे मंडळाने रिझर्व्ह बँक व राज्य सरकारला बँकेंच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव आठ दिवसांपुर्वीच पाठविला आहे. याबाबत रिझर्व्ह बँक व राज्य सरकारच्या संपर्कात राहून, प्रत्यक्ष त्यादृष्टिने कामकाजास सुरुवात झाली आहे.\nबॅकेेंच्या अनेक ठेवीदारांनी स्वतःहून बँकेंच्या पुनरुज्जीवनासाठी सहकार्य देऊ केले आहे. बँकेंची आर्थिक स्थिती व बँकेविषयीच्या घडामोडींची माहिती संबंधित अधिकार्‍यांना वेळोवेळी दिलेली आहे. रुपी बँकेंचे पुनरुज्जीवन आव्हानात्मक असले, तरी अशक्य मुळीच नाही. मात्र, त्यासाठी बँकेंचे ठेवीदार, सेवक व हितचिंतकांच्या सकारात्मक दृष्टिकोनाची, सहकार्याची आवश्यकता आहे. तसेच एकरकमी कर्ज वसुलीचे प्रस्ताव दाखल करुन घेऊन, सन 2000 पुर्वीच्याही थकबाकीदारांकडून कर्जवसुली सुरु केली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्रशासकीय खर्चामध्ये बचत करण्यात आली असून, संगणकीकरण व केवायसी पुर्ततेस प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Government-employee-strike/", "date_download": "2018-11-20T20:41:13Z", "digest": "sha1:DXHO5OTX7GATMF62HKOUZOR4OXQM57YS", "length": 7286, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारी कर्मचारी संपावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सरकारी कर्मचारी संपावर\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणा, अंशदायी पेन्शन योजना लागू करा, पाच दिवसांचा आठवडा करा आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे 35 हजार सरकारी, निमसरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवसाच्या संपावर गेले. त्यामुळे बहुसंख्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात दिवसभर शुकशुकाट होता. याचा जिल्हाभरातील नागरिकांना चांगलाच फटका बसला.\nदरम्यान, कर्मचार्‍यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना देण्यात आले. आंदोलनात शंभर टक्के कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा संघटना पदाधिकार्‍यांनी केला आहे. दरम्यान, कर्मचार्‍यांच्या या काम बंद आंदोलनामुळे कार्यालयात कामांसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले.\nसातवा वेतन आयोग, अंशदायी पेन्शन योजना, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय विनाअट 60 वर्षे करा आदी मागण्यांसाठी हा संप सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 11 वाजता शासकीय कर्मचारी विश्रामबाग येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.\nकर्मचारी संघटनेचे डी. जी. मुलाणी, शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक बाबासाहेब लाड, शिक्षक समिती नेते किरण गायकवाड, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेत्यांची भाषणे झाली. मुलाणी म्हणाले, चार वर्षापासून विविध आंदोलन केल्यानंतर आतापर्यंत अनेकवेळा चर्चा झाली. मात्र निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे 911 पैकी 820 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे कार्यालयात शुकशुकाट होता.\nजिल्हा परिषदेच्या शाळेचे कामकाज ठप्प\nकर्मचार्‍यांच्या आजच्या संपात जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांतील अनेक शिक्षक सहभागी झाले आहेत. त्यामुळे या शाळांतील कामकाज आज ठप्प झाले. शाळेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परत जावे लागले.\nसंपात सहभागी झाल्यास कारवाईचा इशारा\nआंदोलन पुकारलेल्या संघटना या शासनमान्य नाहीत. त्यामुळे कर्मचार्‍यांना आंदोलनात सहभागी न होता कार्यालयात कामावर उपस्थित रहावे. संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्यात येईल. त्याशिवाय शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस राज्य शासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी ही माहिती दिली.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathistars.com/events/first-look-launch-marathi-movie-salaam/", "date_download": "2018-11-20T20:42:55Z", "digest": "sha1:VGJMZ2XQPYVT7WCDRTDP3FPRB5I5FTK3", "length": 7329, "nlines": 132, "source_domain": "marathistars.com", "title": "First Look Launch of Marathi Movie \"Salaam\" - MarathiStars", "raw_content": "\nजीवनातील अडी-अडचणींचा सामना करण्यासाठी मानवी मुल्यांची शिदोरी गाठीस असणं फार आवश्यक असतं. सत्य, निर्भयता, सच्ची यारी-दोस्ती, जवळच्या माणसांवरचा विश्वास या अन् अशा अनेक माणुसकीस जपणाऱ्या मुल्यांमुळे जगणं सहज सुंदर होऊन जातं. याच संकल्पनेवर भाष्य करत सकारात्मकतेने आणि खरेपणानं जगण्याचा संदेश देणारा ‘सलाम’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर लवकरच येत आहे.\nसमिक्षकांसोबतच प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलेल्या‘ताऱ्यांचे बेट’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे संवेदनशील दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत हे ‘सलाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी आवर्जून उपस्थित राहून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यामध्ये चित्रपटाचे निर्माते डॉ. गौरव सोमाणी, आनंद सोमाणी, कॅलिक्स ग्रुपचे अध्यक्ष सुनील सोमाणी, अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेता उमेश कामत, ज्येष्ठ सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते ‘सलाम’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि पोस्टर लॉन्च करण्यात आला.\nविनोदाची चुरचुरीत फोडणी लाभलेल्या कथानकावर बेतलेल्या या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, आतिशा नाईक, ज्योती चांदेकर, संजय खापरे आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा विवेक चाबूकस्वार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ग्रामीण भागातील इरसाल पात्रांचं भावविश्व रुपेरी पडद्यावर साकारणारा ‘सलाम’ हा मराठी चित्रपट 11 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर येऊ घातलाय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-rain-72286", "date_download": "2018-11-20T20:18:09Z", "digest": "sha1:LYASXOGIPZDE7YIZ2E77YCWPXZ42G4KK", "length": 12862, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news rain राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय | eSakal", "raw_content": "\nराज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nपुणे - अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने येत्या आठवड्यात संपूर्ण राज्यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशात मॉन्सूनचे दमदार पुनरागमन होत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. पश्‍चिम मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश किनारपट्टीसह कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.\nपुणे - अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने येत्या आठवड्यात संपूर्ण राज्यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशात मॉन्सूनचे दमदार पुनरागमन होत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. पश्‍चिम मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश किनारपट्टीसह कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.\nमॉन्सूनच्या वाटचालीबद्दल हवामानशास्त्र विभागाने यापूर्वीच दिलेल्या वेळापत्रकानुसार येत्या 30 सप्टेंबरला मॉन्सूनचा हंगाम संपत आहे. उर्वरित पंधरा दिवसांत देशभर पावसाचे प्रमाण सरासरीइतके राहील, असा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानच्या उत्तरेकडून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र सप्टेंबरचा पंधरवडा उलटूनही अद्याप मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला नाही.\nमध्य-पूर्व अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे; तर वायव्य बंगालच्या उपसागरात पश्‍चिम बंगाल आणि ओडिशादरम्यान समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोसमी पावसास अनुकूल वातावरण होणार असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत सर्वदूर पावसाची शक्‍यता आहे. समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि तापमानात झालेली वाढ या प्रभावामुळे या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला.\nकोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्‍यता\nकोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी शनिवारी (ता. 16) मुसळधार पासाची शक्‍यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.\nकोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या 48 तासांत मुसळधार पाऊस झाला. कोकणात श्रीवर्धन, अलिबाग, भिरा, माणगाव, रोहा; मध्य महाराष्ट्रात फलटण, लोणावळा, नांदगाव, नगर, सोलापूर, महाबळेश्‍वर यांसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. येत्या सोमवारी (ता. 18) आणि मंगळवारी (ता. 19) कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.\n* पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता\nकाही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवसांतही शहरात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A2-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T19:45:04Z", "digest": "sha1:3RWH4N7UI7CIRBBHUUJPXQSDDXMQ2SM6", "length": 7130, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मढ येथे गोबर, रुबेला लसीकरण मोहीम कार्यशाळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमढ येथे गोबर, रुबेला लसीकरण मोहीम कार्यशाळा\nओतूर- मढ (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुकवारी (दि. 2) मढ परिसर सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी आणि केंद्रप्रमुख यांची गोबर आणि रुबेला लसीकरण मोहीम अंतर्गत कार्यशाळा झाली. याबाबत मार्गदर्शन करताना आरोग्य सहायक व्ही. एन. तांबे यांनी सांगितले की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारचा हा गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम आहे. रुबेला तसेच गोवरशी संबंधित न्युमोनिया, अतिसार आणि मेंदूज्वर यांसारख्या प्राणघातक परिणांमापासून बालकाचे रक्षण व्हावे, यासाठी लसीकरण हा एकमेव संरक्षक उपाय आहे. हा कार्यक्रम 27 नोव्हेंबर 2018 पासून सुरू होणारी ही मोहीम सर्व शाळा, सामुदायिक सत्र, अंगणवाडी केंद्र, सरकारी आरोग्य केंद्रावर पाच आठवडे चालणार असून, त्यामध्ये 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना गोबर, रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थी आणि पालकांसाठी गोवर, रुबेला माहितीपत्रके आणि प्रमाणपत्र वाटण्यात आलेले आहे, तसेच प्रशिक्षित आरोग्य कार्यकत्याद्वारे बालकांना लस टोचली जाणार आहे. याबाबतचे सर्व वेळापत्रक आणि नियोजन तयार झालेले आहे. यावेळी जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्‍याम बनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती सारोक्ते, आरोग्य सहायक व्ही. एन. तांबे, पल्लवी रोकडे, आरती कुमकर, एन. बी. ननवरे, व्ही. सी. वरे, केंद्रप्रमुख सुरेश भवारी, बारसु घोटकर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखाऊच्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांना कपडे व साहित्य\nNext articleमाऊली मंदिरात आजपासून स्वराभिषेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T19:28:26Z", "digest": "sha1:FT34JB3YNGCG2RCPIRLF3GWUWW6V2AIH", "length": 10282, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला हद्दपार करा : ना. रामराजे नाईक निंबाळकर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला हद्दपार करा : ना. रामराजे नाईक निंबाळकर\nवाई – देशाच्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा नष्ट करण्याच्या भूलथापा मारून सामान्य जनतेसह कष्टकरी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या मोदी सरकारला देशातील सामान्य जनता होवू घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.\nराष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे मोदी सरकार महराष्ट्रातून हद्दपार करा, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. ते करंजखोप मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ना. रामराजेनी सर्व बाजूनी अपयशी ठरलेल्या केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारवर तोंड सुख घेतले.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शामराव शिंदे होते. यावेळी करंजखोप-सोनके रस्त्याच्या कामाचे, करंजखोप मधील ग्रामपंचायत इमारतीचे, अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन ना. रामराजे नाईक निंबाळकर व प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी चवणेश्वर विकास आघाडीने पाठपुरावा करून दीड कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक- नितीन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष- बाळासाहेब सोळसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nना. रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, मोदी सरकारने कुणालाही विश्वासात न घेता नोटा बंदीचा निर्णय देशातील जनतेवर लादला आहे. त्यामुळे देशातील कृषीविषयक आर्थिक घडी पूर्णपणे मोडकळीस आली आहे. सहकार मोडीत काढत मोदी सरकारने ग्रामीण भागाशी निगडीत असणारी सहकारी बॅंका, पतसंस्था व विकास सेवा सोसायट्या निर्बंध लादल्याने ही चळवळ मोडीत काढण्याचा कुटील डाव खेळण्यात आला.\nचवणेश्वर विकास आघाडीने प्रा. शामराव शिंदे म्हणाले, यशवंतनगर वाई येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निवडणुकीत 16-0 करण्यासाठी ज्या पद्धतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ बांधून यश संपादन केले आहे. तोच फार्म्युला वापरून करंजखोप गावांचा सर्वांगीण विकास साधणार आहे.प्रा. शामराव शिंदे यांचा ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विशेष सक्तार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक- सरपंच- लालासाहेब नेवसे यांनी , सूत्रसंचालन, व आभार- उपसरपंच-संदीप धुमाळ यांनी मानले.फोटो : करंजखोप नावाने सेव्ह\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआता नोटाबंदीवर आधारित चित्रपटाची निर्मिती\nNext articleशिवाजी विद्यापीठाची जिल्हास्तरीय एक दिवसीय “आविष्कार’ कार्यशाळा उत्साहात\nबाजारपेठेत ट्रान्सपोर्ट वाहनांमुळे होते कोंडी\n“त्या’ सहकारी साखर कारखान्यांची चौकशी होणार\nआणखी दुरवस्था होण्यापुर्वीच उद्‌घाटन करण्याची गरज\nहिंदू राष्ट्र निर्माण करणे हेच ध्येय : मनोज खाडे\nप्रतापसिंह शेतीफार्म गेटचे काम अपूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/37-seats-bjp-dominated-suburb-32284", "date_download": "2018-11-20T20:54:33Z", "digest": "sha1:VSTUIZX3EKFNGKIKCYN4WK2VQNLVMOFB", "length": 11832, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "37 seats, the BJP-dominated suburb उपनगरांतील 37 जागांवर भाजपचे वर्चस्व | eSakal", "raw_content": "\nउपनगरांतील 37 जागांवर भाजपचे वर्चस्व\nशनिवार, 25 फेब्रुवारी 2017\nनगररस्ता, औंध-बालेवाडीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला हादरा\nनगररस्ता, औंध-बालेवाडीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला हादरा\nपुणे - महापालिकेच्या आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये ज्या भागात भारतीय जनता पक्षाला दखल घेण्याइतपतही मते मिळालेली नव्हती, त्या भागांत या निवडणुकीत भाजपला प्रचंड \"बळ' मिळाले आहे. नगर रस्ता, सिंहगड रस्ता, हडपसर, औंध, बालेवाडीतील 60 पैकी तब्बल 37 जागा ताब्यात घेत भाजपने आघाडी घेतली. तर, या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसला 27 जागांवर यश मिळाले आहे. नगररस्ता, औंध-बालेवाडी या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला हादरे बसले आहे. हडपसरमधील गड राखताना राष्ट्रवादीने आपले संख्याबळ वाढविले आहे.\nमहापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसची पीछेहाट झाली असून, या निवडणुकीत 16 जागा गमवाव्या लागल्या आहेत. तर, कॉंग्रेसच्या 29 जागांवरून 9 इतक्‍या घटल्या आहेत. महाराष्ट्र निर्माण सेनेला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत. नव्या प्रभाग रचनेत वाढलेल्या जागांसह अन्य राजकीय पक्षांकडील जागा हिसकावून घेण्यात भाजपला यश आले आहे. त्यात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या नगर रस्त्यावरील कळस-धानोरी, येरवडा, चंदननगर, खराडी, वडगाव शेरी या पसिरातील 24 पैकी 14 जागा भाजपने पदरात पाडून घेतल्या आहेत. या भागात राष्ट्रवादीला आठ जागा गमवाव्या लागल्या असून, या पक्षाला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. या भागात शिवसेनेची ताकद वाढली असून, शिवसेनेला तीन जागा मिळाल्या आहेत. सिंहगड रस्त्यावरील दत्तवाडी, जनता वसाहत, विठ्ठलवाडी, वडगाव, धायरी आदी भागांतील 12 जागांपैकी तब्बल 11 जागा भाजपने मिळविल्या तर एकच जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळविता आली. दुसरीकडे औंध-बाणेर-बालेवाडी येथील जुन्या रचनेतील 10 जागांपैकी दोन्ही कॉंग्रेसकडे प्रत्येकी चार तर, दोन जागा मनसेच्या ताब्यात होत्या. महापालिकेच्या नव्या प्रभागरचेनतील 8 पैकी केवळ एकच जागा राष्ट्रवादीला मिळाली असून, उर्वरित सात जागांवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.\nहडपसर परिसरातील आपला बालेकिल्ला मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने बऱ्यापैकी राखला आहे. नव्या रचनेतील 24 पैकी 12 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून, एका जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवार निवडून आला आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला या भागात 11 जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत त्या 13 झाल्या आहेत. या प्रभागात भाजपला चार जागांचा फायदा झाला असून, या निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेला दोन जागा गमवाव्या लागल्या असून, दोनच जागांवर त्यांना यश मिळाले आहे. वारजे-माळवाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला चार जागांवर यश मिळाले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-balgandharva-rangmandir-pune-pmc-102309", "date_download": "2018-11-20T20:37:32Z", "digest": "sha1:NSD47336YVVMWVN5ECNC5XTR54L2B3YG", "length": 9804, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Balgandharva Rangmandir pune PMC ‘बालगंधर्व’ पुनर्विकासासाठी तज्ज्ञ समितीबाबत उद्या चर्चा | eSakal", "raw_content": "\n‘बालगंधर्व’ पुनर्विकासासाठी तज्ज्ञ समितीबाबत उद्या चर्चा\nरविवार, 11 मार्च 2018\nपुणे - बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार आहे. ही तज्ज्ञ समिती स्थापन करण्यासाठी महापौर आणि सभागृह नेत्यांसोबत सोमवारी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.\nपुणे - बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार आहे. ही तज्ज्ञ समिती स्थापन करण्यासाठी महापौर आणि सभागृह नेत्यांसोबत सोमवारी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.\nस्थायी समितीने बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र पालिकेत या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेच्या वेळी नगरसेवक दीपक मानकर यांनी शहराचा सांस्कृतिक वारसा असलेले ‘बालगंधर्व’ पाडण्याला कडाडून विरोध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य राजकीय पक्ष, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र साहित्य परिषदेसह कलाकार आणि नाट्यरसिकांनी ‘बालगंधर्व’ पाडण्यास विरोध करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर बालगंधर्व रंगमंदिराच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येईल. त्यासाठी कलाकार आणि तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात येईल, असे ‘स्थायी’चे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी स्पष्ट केले होते. तसेच, ‘स्थायी’चे नवनिर्वाचित अध्यक्ष मुळीक यांनीही त्या ठिकाणी चार थिएटर, कलादालनासह सुसज्ज सुविधा असलेले बालगंधर्व रंगमंदिर उभारण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे ‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासासाठी तज्ज्ञ समिती कधी नेमणार आणि त्याबाबत काय निर्णय होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212343-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://patrakarsangh.com/index.php/2012-04-11-07-09-01", "date_download": "2018-11-20T19:39:03Z", "digest": "sha1:RI5Y7KI5QUFRFIZLFZBCT5TJWBMSGPNX", "length": 8306, "nlines": 57, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "भरतकुमार राऊत - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nजन्म, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबई झाले.\nराज्यशास्त्र विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी. ए. ( ऑनर्स ) पदवी घेतल्यानंतर एम.ए.साठी मुंबई विद्यापीठाची स्कॉलरशिप व युनिव्हर्सिटी ग्रॅट्स कमिशनची फेलोशिप मिळाली.\nमहाविद्यालयीन जीवनातच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात मुंबई सकाळ, मुंबई दूरदर्शन, महाराष्ट्र टाइम्स अशा नोक-या केल्यानंतर १९८३ मध्ये इंग्रजी पत्रकारितेत प्रवेश. द. इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, द इंडियन पोस्ट आदी इंग्रजी वृत्तपत्रात विविध जबाबदारी या पदांवर काम केल्यावर टाइम्स गटा या द इंडिपेंडेण्ट या वृत्तपत्रा या कार्यकारी संपादकपदी निवड. त्यानंतर त्याच गटा या द मेट्रोपोलिस ऑन सॅटरडे या साप्ताहिक वृत्तपत्राचा पहिला कार्यकारी संपादक. नंतर द पायोनियर या दिल्लीतील दैनिका या मुंबई आवृत्तीचा स्थानिय संपादक.\n१९९५ मध्ये झी टेलिफिल्म्सचा क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून नेमणूक. झी न्यूज या वृत्तवाहिनीची स्थापना केली. नंतर 'झी' या युरोप व अमेरिका चॅनल्स या स्थापनेसाठी साडेचार वर्षे इंग्लंड व अमेरिका देशात वास्तव्य. डिसेंबर २००० पासून पुन्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये आधी कार्यकारी संपादक व पुढे ६ एप्रिल २००८ पर्यंत संपादक म्हणून. या काळात महाराष्ट्र टाइम्स, ए.बी.सी. सर्वेक्षणानुसार महामुंबई क्षेत्रात सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक बनले. सद्या टाइम्स ग्रुपचे संपादकीय सल्लागार म्हणून कार्यरत..\n१९८७-८८ मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष. याच काळात पत्रकार संघा या आझाद मैदानातील भवनाची कोनशीला बसवण्यात आली.\n'अंधारातील एक प्रकाश' हे कै. जयप्रकाश नारायण यांचे चरित्र, दृष्टीकोन, असा दृष्टिकोन, नायक, शिवसेना : हार आणि प्रहार ही पुस्तके प्रकाशित झाली.\nपहिला राम मनोहर त्रिपाठी पत्रकार पुरस्कार व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा सर्वोच्च कै. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता जाहीर झाला. २००३ चा जायट्स इंटरनॅशनलचा जर्नालिस्ट ऑफ द इयर पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा २००४ या पुढारीकार ग. गो. जाधव स्मृती पत्रकारिता पुरस्कार मिळाला. याशिवाय स.मा.गर्गे पत्रकारिता पुरस्कार व आशीर्वादचा हरिवंशराय बच्चन पुरस्काराचाही मान मिळाला. 'असोसिएशन ऑफ बिझिनेस कम्युनिकेटर्स' चा २००६ चा ' बेस्ट बिझिनेस जर्नालिस्ट पुरस्कार. राज्यसभेवर खासदार म्हणून १९ मार्च २००८ रोजी बिनविरोध निवड.\nपत्ता : १२०१, रामगिरी हाइट्स, एम. टी. एन. एल. मार्ग, दादर, मुंबई ४०० ०२८.\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212345-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-regulatory-changes-law-enforcement-level-seed-law-6896", "date_download": "2018-11-20T20:32:41Z", "digest": "sha1:YU5NP4XHCPVRYPTRQNSXLWPHE6TH4AOX", "length": 17663, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Regulatory changes from the law enforcement level of the seed law | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबियाणे कायद्यात आयुक्‍तालय स्तरावरून नियमबाह्य बदल : कंपन्या\nबियाणे कायद्यात आयुक्‍तालय स्तरावरून नियमबाह्य बदल : कंपन्या\nमंगळवार, 27 मार्च 2018\nनागपूर ः बियाणे कायदा केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याचे सांगून या कायद्यात बदलास नकार दिला जातो; परंतु आता मात्र छोट्या बियाणे कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी आयुक्तालयस्तरावरच बियाणे कायद्यात नियमबाह्य बदल केले जात असल्याचा आरोप बियाणे कंपन्यांच्या संचालकांनी केला आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेत कंपन्यांच्या संचालकांनी आपले गाऱ्हाणे मांडले.\nमहाराष्ट्र अॅग्री सीड्स असोसिएशनच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील ८० बियाणे कंपन्यांच्या संचालकांनी शनिवारी (ता.२५) कृषिमंत्र्यांची खामगाव (जि. बुलडाणा) येथील निवासस्थानी भेट घेतली.\nनागपूर ः बियाणे कायदा केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याचे सांगून या कायद्यात बदलास नकार दिला जातो; परंतु आता मात्र छोट्या बियाणे कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी आयुक्तालयस्तरावरच बियाणे कायद्यात नियमबाह्य बदल केले जात असल्याचा आरोप बियाणे कंपन्यांच्या संचालकांनी केला आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेत कंपन्यांच्या संचालकांनी आपले गाऱ्हाणे मांडले.\nमहाराष्ट्र अॅग्री सीड्स असोसिएशनच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील ८० बियाणे कंपन्यांच्या संचालकांनी शनिवारी (ता.२५) कृषिमंत्र्यांची खामगाव (जि. बुलडाणा) येथील निवासस्थानी भेट घेतली.\nअसोसिएशनचे अध्यक्ष राठी, उपाध्यक्ष अशोक जोशी, रवींद्र दफ्तरी, सचिव उद्धव शिरसाट यांचा शिष्टमंडळात समावेश होता. कृषिनिविष्ठांशी संबंधित बहुतांश कायदे केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत. असे असताना त्यात राज्य आयुक्तालय स्तरावर नियमबाह्यरित्या छेडछाड केली जात असल्याचे असोसिएशनने कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.\nबोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बियाणे कायद्यात नियमबाह्य फेरबदल केले जात आहेत. त्याऐवजी या वर्षी बोंड अळी येऊ नये, याकरिता कृषी विभाग, कृषी विद्यापीठाच्या मदतीने जाणीवजागृतीसाठी प्रयत्न अपेक्षित आहेत; परंतु ते करण्याऐवजी कंपन्यांना नाहक त्रास देण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.\nराज्यात दीड कोटी बिटी बियाण्यांची पाकिटे विकली जातात. कृषी आयुक्‍तालयस्तरावरून डीएनए चाचणी करण्याचे सांगण्यात आले आहे. त्याकरिताच्या मर्यादित प्रयोगशाळा आणि त्यावर होणारा खर्च यामुळे बियाणे उत्पादन खर्च वाढेल. परिणामी हा प्रकार छोट्या बियाणे कंपन्यांना नाहक त्रास देण्यासाठी रचलेला कट असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. छोट्या कंपन्यांमुळे बियाणे बाजार नियंत्रित राहतो; या कंपन्यांचे अस्तित्व धोक्‍यात आल्यास शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागेल, असे कंपन्यांनी कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.\nआयुक्‍त, सचिवांसोबत होणार बैठक\nबियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकल्यानंतर हा प्रकार गंभीर असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. या संदर्भात एप्रिल महिन्यात बियाणे कंपन्या प्रतिनिधी; तसेच कृषी आयुक्‍त व सचिवांच्या उपस्थित बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले.\nपांडुरंग फुंडकर महाराष्ट्र खामगाव khamgaon कृषी विभाग agriculture department कृषी विद्यापीठ agriculture university डीएनए यंत्र machine\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212345-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/30-anuvadit-books/22212-Shrimant-Honyachi-Tumchi-Asim-Shakti-Joseph-Murphy-Manjul-Publishing-House-buy-marathi-books-online-at-akshardhara-9788183223591.html", "date_download": "2018-11-20T19:46:38Z", "digest": "sha1:32VKZRPQPTH7HGN4SNLXCZCJISJLERRC", "length": 22173, "nlines": 579, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Shrimant Honyachi Tumchi Asim Shakti by Joseph Murphy - Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nतुमच्या अंतर्मनाची शक्ती वापरून तुमची हक्काची श्रीमंती मिळवा.\nतुमच्या अंतर्मनाची शक्ती वापरून तुमची हक्काची श्रीमंती मिळवा.\nहे पुस्तक लिहित असताना मी जाणीवपूर्वक सहज व सोपी भाषाशैली अवलंबली आहे.जेणेकरून एखादा बारा वर्षांचा मुलगा किंवा मुलगीदेखील ही तंत्रं समजू शकेल व त्यांचा वापर करू शकेल.या पुस्तकात ज्यांचा उल्लेख केलेला आहे अशा सर्व लोकांनी मानसिक व आत्मिक नियमांचे पालन करून श्रीमंती मिळविली आहे.\nतुमच्या अंतर्मनाची शक्ती वापरून तुमची हक्काची श्रीमंती मिळवा.\nBermuda Triangle (बर्म्युडा ट्रॅंगल)\nAngels and Demons-(एंजलस अन्ड डेमन्स)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212345-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/envying-woman-without-son-killed-nephew-36703", "date_download": "2018-11-20T20:06:12Z", "digest": "sha1:4DNY5F5CRBF4366YQSXNPDSK4EK2ASH6", "length": 11791, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "envying woman without son killed nephew स्वतःला मुलगा नाही म्हणून 'तिने' घेतला पुतण्याचा जीव | eSakal", "raw_content": "\nस्वतःला मुलगा नाही म्हणून 'तिने' घेतला पुतण्याचा जीव\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nशेजारील महिलेच्या दोन महिन्यापूर्वी चोरलेल्या सिमकार्डद्वारे अनिताने माऊलीच्या वडिलांना निवावी फोन करून माऊली जेजुरी रेल्वे स्टेशनवर असल्याचे सांगितले. घरातील मंडळी माऊलीला शोधण्यासाठी जावीत व मृतदेहाची विल्हेवाट लावावी हा अनिताचा हेतू होता...\nहडपसर : मुलगा नसल्याच्या असूयेतून चुलतीनेच आपल्या सख्या पाच वर्षांच्या पुतण्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना काळेपडळ येथे उघडकीस आली. पुतण्या हरवल्याचा दु:खात खोटे अश्रू गाळणाऱ्या क्रूर महिलेस हडपसर पोलिसांनी 24 तासात अटक केली.\nमाणुसकी व नातेसंबंधांना काळिमा फासणाऱ्या या घटनेने हडपसर परिसरात खळबळ उडाली आहे. माऊली विनोद खांडेकर (वय ५, रा. काळेपडळ, हडपसर) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अनिता खांडेकर (वय 32, रा. काळेपडळ) हिला अटक करण्यात आली आहे.\nहडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता हिला चार मुली आहेत. त्यामुळे सासू तिला टोचून बोलत व रागराग करत. तीन भावांमध्ये फक्त धाकट्या जावेलाच माऊली हा एकटाच मुलगा होता. त्यामुळे त्याचा घरात लाड होत तर अनिताच्या मुलींचा लाड होत नसे. या असूया व रागातून थंड डोक्याने तिने माऊलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह घरातील कॅाटखाली ठेवला, आणि नंतर घरातील मंडळी आणि पोलिस\nमुलाच्या शोधात घराबाहेर पडल्याची संधी साधून घरामागील पाण्याच्या ड्रममध्ये तिने मृतदेह टाकला. त्यानंतर माऊली बेपत्ता झाल्याचा बनाव तिने केला. शोधाशोध करूनही माऊली मिळून न आल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार हडपसर पोलिस ठाण्यात गुरुवारी कुटुंबीयांनी दिली. कुटुंबीय व पोलिस माऊलीचा शोध घेत होते.\nदरम्यान, शेजारील महिलेच्या दोन महिन्यापूर्वी चोरलेल्या सिमकार्डद्वारे अनिताने माऊलीच्या वडिलांना निवावी फोन करून माऊली जेजुरी रेल्वे स्टेशनवर असल्याचे सांगितले. घरातील मंडळी माऊलीला शोधण्यासाठी जावीत व मृतदेहाची विल्हेवाट लावावी हा अनिताचा हेतू होता. अखेर फोन केलेल्या सिमकार्डच्या धारे पोलिस अनितापर्यंत पोचले. या कार्डवरूनच तिने दीड महिन्यापूर्वी भावालादेखील फोन केल्याचे तपासात उघड झाले, त्यामुळे अनितानेच हा खून केला असावा असा संशय बळावला. त्या आधारे अनिताची चौकशी केली, मात्र अनिता सुरवातीला पोलिसांना दाद देत नव्हती. अखेर पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.\nपोलिस निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलिस निरीक्षक अंजूम बागवान सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, संदीप देशमाने यांच्या पथकाने 24 तासांत खुनाचा तपास केला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212345-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/financial-experts-guidance-1694789/", "date_download": "2018-11-20T19:54:53Z", "digest": "sha1:JZE67N2ZRSO6VNL345E3EJKDEJASQZKE", "length": 28239, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Financial experts guidance | ‘कलम १४३ (१)’नुसार आलेल्या नोटिशीचे काय करायचे? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\n‘कलम १४३ (१)’नुसार आलेल्या नोटिशीचे काय करायचे\n‘कलम १४३ (१)’नुसार आलेल्या नोटिशीचे काय करायचे\nमला १४३ (१) या कलमानुसार प्राप्तिकर खात्याच्या सीपीसी, बंगरुळू येथून ईमेलद्वारे सूचना आली आहे.\nप्रश्न : मला १४३ (१) या कलमानुसार प्राप्तिकर खात्याच्या सीपीसी, बंगरुळू येथून ईमेलद्वारे सूचना आली आहे. आणि त्यामध्ये मला आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी अतिरिक्त १४,५०० रुपये कर भरण्यास सुचविलेले आहे. या वर्षांचे विवरणपत्र भरण्यापूर्वी मी संपूर्ण कर भरला होता. आता याला मी कसे उत्तर द्यावे – वैभव वैद्य, ईमेलद्वारे\nउत्तर : आपल्यासारखे बरेच करदाते आमच्याकडे कलम १४३ (१)नुसार मिळालेल्या संक्षिप्त फेरमूल्यांकनाच्या सूचना घेऊन येतात. यातील बहुतांश करदात्यांना, त्यांनी संपूर्ण कर भरला असला तरी, त्याचा अजून कर देय आहे, असे सांगितले जाते किंवा त्यांनी विवरणपत्रात करपरतावा (रिफंड) दर्शविलेला असतो तो त्यांना कमी मिळालेला असतो किंवा करपरतावा असूनदेखील अजून कर भरा, असे सांगण्यात आलेले असते. असे झाल्यास काय करावे असा प्रश्न पडतो. नेमकी चूक काय झाली आहे हे कळणे कठीण जाते. ही सूचना आल्यानंतर घाबरून जाण्याची गरज नाही.\nया कलमांतर्गत येणाऱ्या सूचनेला उत्तर देण्यापूर्वी या कलमाची पाश्र्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे आहे. या कलमानुसार वरकरणी दिसणाऱ्या चुका, प्रामुख्याने विवरणपत्रातील त्रुटी किंवा चुका असतील, चुकीच्या वजावटी घेतल्या असतील, मागील वर्षांचा तोटा, अटींची पूर्तता न करता उत्पन्नातून वजा केला असल्यास किंवा फॉर्म २६ एएस/ फॉर्म १६/ फॉर्म १६अमध्ये असलेले उत्पन्न विवरणपत्रात दर्शविलेले नसल्यास अशा सुधारणा आपल्या उत्पन्नात केल्या जातात आणि त्यानुसार करआकारणी केली जाते.\nपरंतु अशा सुधारणा करण्यापूर्वी प्राप्तिकर अधिकाऱ्याने, करदात्याला सूचना देणे बंधनकारक आहे. या सूचनांमध्ये तीन प्रकारच्या सूचनांचा समावेश आहे. (१) कर देय नसलेल्या किंवा करपरतावा नसलेल्या सूचना, यात करदात्याने दाखल केलेल्या विवरणपत्रात कोणत्याही सुधारणा प्राप्तिकर खात्याने केलेल्या नसतात (२) कर देय असलेल्या सूचना, यामध्ये वर दर्शविलेल्या कारणामुळे उत्पन्नात वाढ झाली असल्यास किंवा आपण भरलेला कर किंवा उद्गम कर (टीडीएस) प्राप्तिकर खात्याने काही कारणाने विचारात न घेतल्यास, (३) कर परतावा असलेल्या सूचना, यामध्ये प्रामुख्याने करपताव्यावर मिळणारे व्याज यांचा समावेश होतो.\nया सूचनेला करदात्याने दिलेले उत्तर प्राप्तिकर अधिकाऱ्याला विचारात घ्यावे लागते. करदात्याकडून ३० दिवसांच्या आत सूचनेला उत्तर न दिल्यास प्राप्तिकर अधिकारी उत्पन्नात सुधारणा करतो. वरील सूचनांच्या पहिल्या आणि तिसऱ्या प्रकारात करदात्याला उत्तर देणे गरजेचे नाही.\nकलम १४३ (१) या कलमानुसार नोटीस आल्यास नेमके काय करावे\nया सूचनेमध्ये, आपण भरलेल्या विवरणपत्रातील उत्पन्नाचा प्रत्येक स्रोत, वजावटी, कर, व्याज, इत्यादी सदरांत दर्शविलेल्या रकमा आणि त्याविरुद्ध प्राप्तिकर खात्याने १४३ (१) या कलमानुसार गणलेल्या रकमा असा तुलनात्मक तक्ता दिलेला असतो, जेणेकरून नेमक्या कोणत्या रकमांमध्ये फरक आहे ते समजते. हा फरक समजून घेऊन त्यानुसार आपल्याकडील कागदपत्रांबरोबर तपासून बघावा.\nप्रप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर म्हणजेच gov.in वर आपला पॅन, जन्मतारीख आणि परवलीचा शब्द टाकून लॉग-इन करावे लागेल.\nलॉग-इन झाल्यानंतर ‘e-Proceeding’ हा पर्याय निवडावा. हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला आपला पॅन, कर-निर्धारण वर्ष (ज्या वर्षांसाठी १४३ (१) या कलमानुसार सूचना पाठवली आहे ते वर्ष), कार्यवाहीचा प्रकार, ई-मूल्यांकनाचा पर्याय, कार्यवाही स्थिती, इत्यादी स्तंभ दिसतील.\nआता पुढचे पाऊल म्हणजे ‘कार्यवाहीचा प्रकार’ आपल्याला निवडायचा आहे जो ‘Prima Facie Adjustment u/s 143 (1)’ हा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला ‘संदर्भ क्रमांक’, ज्या कलमाखाली सूचना काढली आहे ते कलम (आपल्या बाबतीत कलम १४३ (१)), सूचनेची तारीख, सूचना ज्या दिवशी पाठविली ती तारीख आणि आपल्याला या सूचनेची प्रतिक्रिया द्यावयाची आहे त्यासाठी लिंक-बटन हे स्तंभ दिसतील.\nआपण ‘संदर्भ क्रमांक’ हा पर्याय निवडल्यास आपल्याला सीपीसी बंगळूरुकडून, आपल्या विवरणपत्रात ज्या चुका आहेत त्या संदर्भातील माहिती मिळते. ही माहिती आपण कलम १४३ (१) कलमांतर्गत आलेल्या सूचनेशी पडताळून आपल्याला काय प्रतिक्रिया द्यावयाची आहे हे ठरविता येते. हे बघितल्यानंतर आपली ‘प्रतिक्रिया’ दाखल करावी यासाठी त्या स्तंभाखालील बटन दाबावे.\nहे बटन दाबल्यानंतर आपल्या विवरणपत्रातील आणि कलम १४३ (१) नुसार प्रप्तिकर खात्यानुसार फरक असलेल्या रकमांचे स्तंभ दिसतील, यामध्ये पुन्हा हा फरक कशामुळे आलेला आहे हे दिसते. या मध्ये आपल्याला आपली प्रतिक्रिया द्यावयाची आहे. त्यासाठी तीन पर्याय आहेत. त्यांपैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे. एक पर्याय म्हणजे प्रप्तिकर खात्याने जी चूक शोधून काढली आहे ती तुम्हाला मान्य आहे. मान्य असल्यास आपल्याला झालेली चूक सुधारून ‘सुधारित विवरणपत्र’ ठरावीक काळात दाखल करावे लागते. या चुकीमुळे जर कर देय असेल तर तो व्याजासकट भरावा लागेल. दुसरा पर्याय म्हणजे प्रप्तिकर खात्याने जी चूक शोधून काढली आहे ती तुम्हाला मान्य नाही. तुम्ही हा पर्याय निवडल्यास तुम्हाला चूक का मान्य नाही याचे कारण निवडावे लागते आणि त्याला आधारभूत पुरावे ऑनलाइन सादर करावे लागतील. तिसरा पर्याय असा आहे की, प्रप्तिकर खात्याने जी चूक शोधून काढली आहे ती तुम्हाला अंशत: मान्य आहे. या पर्यायामध्येसुद्धा तुम्हाला ‘सुधारित विवरणपत्र’ ठरावीक काळात दाखल करावे लागते. हे सर्व पर्याय निवडून आणि लिहून झाल्यावर हे बटन दाबावे. या नंतर आल्याला लगेच याची पावती मिळते.\nहे केल्यानंतर आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण प्रप्तिकर खात्याने दर्शविलेली चूक मान्य केल्यास, कर देय असेल तर तो भरावा आणि सुधारित विवरणपत्र १५ दिवसांच्या आत दाखल करावे.\nआपल्या महितीसाठी बहुतांश करदात्यांच्या बाबतीत या ‘चुका’ म्हणजे (१) फॉर्म २६एएस/ १६/ १६अमध्ये असलेले उत्पन्न विवरणपत्रात दर्शविलेले नसते. उदा. बऱ्याचदा असे होते की, बँकेतील मुदत ठेवींवर बँक वर्षांच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्चला व्याज देय दाखवून त्यावर उद्गम कर कापते, हे उत्पन्न करदात्याला त्या वर्षांत प्रत्यक्षात मिळालेले नसते आणि ते विवरणपत्रात दाखविलेले नसते, आणि (२) फॉर्म १६ मध्ये दर्शविलेली वजावट आणि विवरणपत्रात दर्शविलेली वजावट यामधील फरक. उदा. करदात्याने त्याच्या मालकाला गुंतवणूक किंवा खर्चाच्या पावत्या, ज्यावर कलम ८० सी ते ८० यू कलमांतर्गत वजावटी घ्यावयाच्या आहेत, त्या वेळेवर किंवा सादर न केल्यास त्या वजावटी फॉर्म १६मध्ये दिसत नाहीत; परंतु करदात्याने त्या विवरणपत्रात दाखविल्या असल्यास करपात्र उत्पन्नात तफावत दिसते.\nआर्थिक वर्ष २०१७-१८ आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी दाखल केलेल्या विवरणपत्रांसाठी, प्रप्तिकर खात्याला फॉर्म २६एएस/ १६/ १६अनुसार उत्पन्न वाढविता येणार नाही. या सुधारणेमुळे पुढील वर्षी १४३ (१) च्या सूचनांचे प्रमाण कमी होईल अशी आशा करू या.\nप्रश्न : मी एक व्यावसायिक आहे, आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचे माझे एकूण करदायित्व ४०,००० रुपये आहे. माझा उद्गम कर (टीडीएस) साधारणपणे ५,००० रुपये इतका असेल. माझा बाकी देय कर ३५,००० रुपये इतका असेल. मला १५ जून २०१८ पूर्वी अग्रिम कराचा पहिला हफ्ता १५ टक्के इतका भरावयाचा आहे. हे १५ टक्के मला ४०,००० रुपयांवर भरावयाचे आहे की बाकी ३५,००० रुपयांवर – सदानंद सावंत, मुंबई\nउत्तर : अग्रिम कर भरताना करदात्याच्या एकूण करदायित्वातून उद्गम कर वजा करून जी रक्कम उरते त्या रकमेएवढा अग्रिम कर चार हप्त्यांत भरावा लागतो. त्यानुसार आपल्याला अग्रिम करासाठी ३५,००० रुपये (४०,००० रुपये वजा उद्गम कर ५,००० रुपये) करदायित्व विचारात घेऊन त्याच्या १५ टक्के इतका पहिला हप्ता भरावा लागेल.\nमूल्यांकनाच्या पद्धती सारांशात – आपण आपले विवरणपत्र प्रप्तिकर खात्याकडे दाखल करतो. हे दाखल केलेले विवरणपत्र प्रप्तिकर खात्याकडून तपासले जाते. हे तपासण्याच्या काही पद्धती आहेत, यामध्ये प्रामुख्याने खालील पद्धती आहेत-\nकलम १४३ (१) प्रमाणे संक्षिप्त मूल्यांकन : या कलमानुसार संक्षिप्त मूल्यांकन बहुतांश करदात्यांना मिळते, यासाठी करदात्याला प्रप्तिकर कार्यालयात बोलाविले जात नाही.\nकलम १४३ (३) प्रमाणे छाननी मूल्यांकन : हे फार थोडय़ा करदात्यांचे होते, यामध्ये करदात्याला किंवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधीला कार्यालयात बोलाविले जाते, परंतु मागील अंदाजपत्रकाप्रमाणे कायद्यात ई-मूल्यांकनाविषयी नवीन कलम अंतर्भूत केले आहे. यानुसार करदात्याला प्रप्तिकर कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही.\nकलम १४४ प्रमाणे सर्वोत्तम निर्णय मूल्यांकन : करदात्याने प्रप्तिकर अधिकाऱ्याला योग्य माहिती दिली नसल्यास किंवा सूचना देऊनसुद्धा विवरणपत्र दाखल न केल्यास प्रप्तिकर अधिकारी त्याच्या जवळ असलेल्या माहितीच्या आधारे कलम १४४ नुसार सर्वोत्तम निर्णय मूल्यांकन करू शकतो.\nकलम १४७ नुसार सुटलेल्या उत्पन्नाचे मूल्यांकन : प्रप्तिकर अधिकाऱ्याकडे असलेल्या माहितीनुसार मागील काही वर्षांचे उत्पन्न ‘सुटलेले’ असेल, म्हणजेच उत्पन्नावर कर भरला गेला नसेल तर कलम १४७ नुसार तो त्याचे मूल्यांकन करू शकतो. यासाठी प्रप्तिकर अधिकारी काही परिस्थितीत, मागील सहा वर्षांपर्यंतच्या उत्पन्नाचे मूल्यांकन करू शकतो आणि उत्पन्न भारताबाहेरील संपत्तीच्या संदर्भात असेल तर मागील सोळा वर्षांपर्यंतच्या उत्पन्नाचे मूल्यांकन करू शकतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212345-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bhayyuji-maharaj-suicide-note-he-mention-name-of-his-servant-vinayak-for-financial-transactions-in-future-1696319/", "date_download": "2018-11-20T19:57:08Z", "digest": "sha1:IY2PGONKHOJP6J3RZ7H5QSBJ5OZLYJBS", "length": 12501, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhayyuji Maharaj suicide note he mention name of his servant vinayak for financial transactions in future | माझे सर्व आर्थिक व्यवहार सेवकाच्या नावे करावेत, भय्युजी महाराजांची सुसाईड नोटमध्ये नोंद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nमाझे सर्व आर्थिक व्यवहार सेवकाच्या नावे करावेत, भय्युजी महाराजांची सुसाईड नोटमध्ये नोंद\nमाझे सर्व आर्थिक व्यवहार सेवकाच्या नावे करावेत, भय्युजी महाराजांची सुसाईड नोटमध्ये नोंद\nआणखी अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता\nअध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज\nअध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांनी मंगळवारी इंदूरमध्ये आपल्या राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यानंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आपण तणावातून आत्महत्या केली असून त्यासाठी कोणालाही दोषी धरु नये असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांना कोणते ताण-तणाव होते, त्यांच्या कुटुंबात काय कलह होते असे प्रश्न समोर आले आहेत. त्यानंतर नुकतीच आणखी एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, आपले सगळे आर्थिक व्यवहार आपला सेवक विनायककडे द्यावेत अशी इच्छा भय्यू महाराज यांनी व्यक्त केली आहे. भय्यू महाराज यांनी आपल्या पॉकेट डायरीत ही नोंद केली आहे.\nविनायक हा भय्युजी महाराज यांच्या अतिशय जवळचा सेवक होता. मागील १५ ते १६ वर्षापासून तो त्यांच्यासोबत होता. त्यांची अनेक कामे करणे तसेच त्यांची काळजी घेण्याचे काम तो करत होता त्यामुळे महाराजांचा त्याच्यावर विश्वास होता. मात्र आपल्या कुटुंबातील व्यक्तींना डावलून महाराजांनी आर्थिक व्यवहार सेवकाकडे द्यावेत अशी इच्छा व्यक्त केल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. येत्या काळात आणखीही काही गोष्टी समोर येण्याची शक्यता असून त्यामार्फत त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. कौटुंबिक वाद आणि तणाव हे त्यांच्या आत्महत्येमागील कारण असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nदरम्यान, आज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुर्योदय आश्रम येथे भय्यू महाराज यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येईल. दुपारी दीड वाजता अंतिम यात्रेला सुरुवात होणार आहे. दुपारी अडीच वाजता इंदूरमधील मेघदूत मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार केले जातील असे सांगण्यात आले आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ‘कोणीतरी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा. मी आता खचलोय. मी आता जात आहे’, असे त्यांनी नोटपॅडमध्ये लिहून ठेवले होते. माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी यात नमूद केले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212345-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mazespandan.com/tag/senoir-citizen/", "date_download": "2018-11-20T19:25:25Z", "digest": "sha1:V2YJ7QE5CRGGTDD5HZC255C6HFJE77JZ", "length": 7416, "nlines": 120, "source_domain": "mazespandan.com", "title": "senoir citizen Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nकोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय\nआजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली आबांना डोळा मारतो.\nYoutube आजीला शिळ्या पोळीचा पिझ्झा कसा करायचा ते सांगत अन ‘आमची ही मुळातच सुगरण आहे’ ही कमेंट मात्र आजीला मिळून जाते.\nदूर राहणाऱ्या नातीच ते दातपडक हसू आजोबा रोज व्हिडीओ कॉल वर पाहतात आणि हळूच आपले उरलेले दात मोजतात.\nआता खरेदीसाठी आजी बाहेर न पडता मोबाईलवरच साड्या बघते पण आजही TV बघत असलेल्या नवऱ्याला ‘आहो, अंग कस आहे’ हे नक्की विचारते.\nप्रत्यक्षात ‘सुमी’ला न देऊ शकलेलं गुलाबाचं फुलं आजोबा रोज शाळेच्या ग्रुप वर पाठवतात, आणि तिचा ‘लाईक’ आला की तिच्या लाडक्या जुईच्या फुलांचे फोटो गुगल करायला लागतात.\nआजीने डीपी बदलला की ‘सुंदर’ अशी कमेंट करणाऱ्या त्या आजीच्या मित्राला आजोबांना ब्लॉक करायचं असत, पण कस ब्लॉक करायचं ते माहिती नसल्याने आजीला पण ग्रुपवर चमेलीच फुल येत असत\nभेंडी चिरायच्या आधी धुवायची का नंतर या प्रश्नांना पण प्रेमळ उत्तर दिल्यामुळे फेसबुक वर आता आजी ‘खाना खजाना’ ग्रुपवर भलतीच प्रसिद्ध झालीये\nअन Whatsapp वरचे जोक फेसबुक वर टाकून लोकांना खुश करतांना आजोबांची स्वारी पण फॉर्मात आलीये.\nआजीने एक गुलाब जामुन खाल्ला तर आजोबा तिला ‘वाढत्या वयात डायबेटीज चा धोका’ हा लेख फॉरवर्ड करतात, अन आजीचा राग शांत करण्यासाठी दिलीप कुमारची गाणी लावतात. वहिदा रेहमानच्या वाढदिवसाला आजोबा फेसबुकवर तिच्यावर लेख लिहताना अन तिच्या फोटोवर चुकून आजीलाच टॅग करतात, मग आजी पण हसून त्याला लाईक देते अन रात्री जेवणात मुगाची खिचडी करते\nआता फिरायला गेलं की दोघे सेल्फी काढतात, कुणाचा मोबाईल आधी चार्ज करायचा यावर भांडतात आणि ग्रेसांच्या कविता मेसेजमधून एकमेकांना पाठवतात. मोबाईल मुळे प्रेम कमी झालं नसून प्रेमाची व्याख्या बदलली आहे,\nकारण पूर्वी पाकिटात असणारा आजीचा फोटो आता आबांचा वॉलपेपर आहे.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212345-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/dev-dharma/vichar/page/2/", "date_download": "2018-11-20T19:34:02Z", "digest": "sha1:NRQXX5AKFWYMTJMPZOS7IN6DUBLMMKGX", "length": 19249, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "विचार | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nभगव्या महालात श्रींचा बाप्पा\nश्रीओम लोकरे यांच्या घरचा गणपती पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात लोअर परळचा अध्यात्म परिवार नेहमीच पुढे असतो. गेली नऊ वर्षे या परिवाराकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला...\n उन्हात फिरल्याने किंवा जास्त उन्हाळ्यामुळे बऱयाचदा नाकातून रक्त वाहू लागते. त्याला घोळणा फुटणे असे म्हणतात. त्यासाठी घरगुती उपाय म्हणून दूर्वांचा रस काढावा....\nआपल्या बाप्पाने सातासमुद्राच्या सीमा ओलांडल्या आहेत. विदेशातही त्याची विविध रूपे पाहायला मिळतात. प्राचीन काळात आपल्या देवदेवता विविध देशांमध्ये असल्याचे पुरावे मिळतात. त्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात...\n>>ज्योत्स्ना गाडगीळ<< उद्या हरतालिका. गौरीने मनोवांछित वर प्राप्त होण्यासाठी अर्थात महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी हे कठोर व्रत केले. हिमालयाने तिच्यासाठी विष्णूला वर म्हणून सांगितले... पण...\n>>शिबानी जोशी<< बाप्पाच्या पूजेसाठी गुरुजी न मिळणं ही गेल्या काही वर्षांतील सर्रास गोष्ट. मग आता त्याला सीडी, ऍप्स यांचे ऑनलाईन पर्यायही उभे राहिले आहेत. ही...\nमानसी इनामदार, ज्योतिषतज्ञ कृष्ण आणि गणपती... आपल्या सगळ्याच्या हृदयातील दोन छानसे देव. आपल्या रोजच्या सुखदु:खात सहज रममाण होणारे.. आज संकष्टी चतुर्थी... आणि दोन दिवसांनी कृष्णजन्म... आपल्या...\nमाझा आवडता बाप्पा : शिवपूजा – आनंद ओक\n> आपलं आवडतं दैवत ः महादेव > त्याचं कौतुक कसं करायला आवडतं ः महादेव > त्याचं कौतुक कसं करायला आवडतं ः माझा जन्म महाशिवरात्रीचा... लहानपणी मी पूजा सांगायला जायचो. शिवपूजेतून उत्साह जाणवतो. > संकटात...\nतिरुपतीला केस का वाहतात\nभव्यता आणि सौंदर्य... या दोन गोष्टींमुळे दक्षिणेतील तिरुपती बालाजीचे मंदिर आजही लोकप्रिय आहे. म्हणूनच ते सर्वात श्रीमंत देवस्थान बनले आहे. भाविक श्रद्धेने येथे मोठमोठय़ा...\nसंगीतकार नीलेश मोहरीर. स्वामी उमानंद सरस्वतींना तो गुरुस्थानी मानतो. आपलं आवडतं दैवत - स्वामी उमानंद सरस्वती. त्यांचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं - स्वामी उमानंद सरस्वती. त्यांचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं\n>> अरविंद दोडे परवा नारळी पौर्णिमा. नारळ आणि समुद्र आपल्या जगण्याचे अविभाज्य घटक. दोहोंचं महत्त्व धार्मिक आणि सामान्यांच्या अगदी जवळचे... समुद्राकाठी मानव वस्ती करायला लागला. तसा...\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212345-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/naomi-osaka-claims-us-open-title-after-serena-williams-meltdown/", "date_download": "2018-11-20T20:27:03Z", "digest": "sha1:GQNENR5P6TZ7N4GJW4HHKRQIW7CZBIIS", "length": 22590, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "ओसाकाचा सेरेनाला पुन्हा जोरदार धक्का | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nओसाकाचा सेरेनाला पुन्हा जोरदार धक्का\nयंदा मार्च महिन्यात मियामी ओपन टेनिस स्पर्धेत टॉपची टेनिसतारका सेरेना विलियम्सला पराभवाचा झटका देणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाकाने तसाच पराक्रम पुन्हा केला आहे. अव्वल मानांकित सेरेनाला ओसाकाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमेरिकन तारका सेरेनाला ६-२,६-४ असे सहज पराभूत करीत आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. या लढतीला लागलेल्या वादाच्या गालबोटाने सेरेना आणि ओसाका या दोघीनींही खंत व्यक्त केली.\nनाओमीने आघाडीची टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा ६-२, ६-४ असा सहज पराभव केला. ग्रँड स्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावणारी नाओमी ओसाका ( २०) ही पहिलीच जपानी खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरीत नाओमीने अमेरिकेच्या मार्गारेटचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली होती. न्यूयॉर्कच्या आर्थर अॅश स्टेडियममध्ये रंगलेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सेरेनाला ओसाकाने दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला. याआधी तिनं मार्च महिन्यात झालेल्या ‘मियामी ओपन’ स्पर्धेत तिच्यावर मात केली होती.\nअखेरच्या सेटला वादाचे गालबोट\nसेरेना विल्यम्सची कारकिर्दीतील ‘यूएस ओपन’मधील नववी आणि ग्रँड स्लॅममधील ३१ वी फायनल होती. मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक २४ विजेतीपदांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी सेरेनाला होती मात्र तिला यात यश आले नाही.अखेरच्या सेटमध्ये अमेरिकन कोच पॅट्रिक मोरॅटोग्लू यांनी लढत सुरु असताना सेरेनाकडे पाहून इशारा करीत काही सूचना दिल्याचा दावा करण्यात आला. यामुळे सगळाच गेमच फिरला. यामुळे सेरेना अतिशय दुःखी आणि निराश झाली.आपण खेळात कधीच फसवेगिरी करीत नाही असे सेरेनाला लढत संपल्यावर अश्रुपूर्ण डोळ्यांनी जाहीर करावे लागले. महिला विजेत्या ओसाकानेही महान सेरेनावर अशी वेळ आल्याबद्दल आपल्याला दुःख झाल्याचे सांगितले.\nहोय ,मी लढत सुरु असताना अनवधानाने सेरेनाला खुणा करून काही सूचना देत होतो. पण तिने माझ्याकडे एकदाही पहिले असेल असे मला मुळीच वाटत नाही , अशी प्रतिक्रीया अमेरिकन टेनिस प्रशिक्षक पॅट्रिक मोरॅटोग्लू यांनी दिली आहे,\nमाझा माझ्या खेळावर आणि कतृत्वावर पूर्ण विश्वास आहे .त्यामुळे जिंकण्यासाठी फसवेगिरी करणे माझ्या रक्तात नाही. चेअर पंच रामोस यांनी माझ्यावर जो फसवेगिरीचा ठपका ठेवला आणि गेम ओसाकाला बहाल केला त्यामुळे मी अतिशय दुःखी झाले आहे ,असे सांगताना सेरेनाला आपल्या अश्रूंचा बांध रोखता आला नाही. मी चीटर मुळीच नाही. उलट महिला टेनिसपटूंना न्याय मिळावा आणि समानतेची वागणूक मिळावी म्हणून मी लढते. माझे माजी पंच मोरॅटोग्लू यांनी मला हाताने खुणा करीत काही सूचना केल्या असा आरोप ठेवून पंच रामोस यांनी माझ्याविरुद्ध गेम प्रतिस्पर्धी खेळाडूला बहाल केला.हीच पुरुषांची लढत असती तर पंचांनी निर्णय वेगळाच दिला असता, अशी प्रतिक्रिया सेरेनाने व्यक्त केली.\nमला माहित आहे की जेतेपद मी पटकावले असले तरी बहुतांश टेनिस शौकीन महान सेरेनाला चीअर करण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करीत आहेत. सेरेनासारख्या ग्रेट खेळाडूशी खेळण्याची माझी मनोकामना पूर्ण झाली .पण या लढतीला वादाचे गालबोट लागले त्याचेच दुःख होतेय असे अमेरिकन ओपन विजेती नाओमी ओसाका हीने म्हटले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू\nपुढीलतुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हिवरे बाजार राज्यात प्रथम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212345-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2018-11-20T19:21:23Z", "digest": "sha1:EYKVZZYBQ3ETS7CKFKU63QEBJ5WIOZOJ", "length": 5035, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सत्य साईबाबा - विकिपीडिया", "raw_content": "\nसत्य साईबाबा, जन्मनाव सत्यनारायण राजू, (तेलुगू: సత్య సాయిబాబా ;) (२३ नोव्हेंबर, इ.स. १९२६ - २४ एप्रिल, इ.स. २०११) हे अर्वाचीन भारतातील आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांचे जगभरात पसरलेले भक्त त्यांना ईश्वरी व्यक्तिमत्त्व आणि शिर्डीच्या साईबाबांचा अवतार मानतात. भारतातील राजकीय, आर्थिक आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचे अनेक उच्चपदस्थ अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. मोफत किंवा अल्पखर्चात शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा देत असलेल्या संस्था त्यांच्या प्रेरणेने सुरू झाल्या आंध्रप्रदेशात पुट्टपर्थी या गावी सत्य साईबाबांचा आश्रम आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212345-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/samorchyabakavrun/", "date_download": "2018-11-20T19:52:45Z", "digest": "sha1:AHIXJNNZOHYCTGGLXCDOJT5IKELMCZNB", "length": 14115, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समोरच्या बाकावरून | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nसरकार व रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक यांची तीन पायांची शर्यत सुरू आहे.\nजे मागे राहिले त्यांचे काय\nजगातील सर्वात उंच पुतळा आता भारतात आहे. त्याची उंची आहे १८२ मीटर. पुतळ्याचे शिल्पकार भारतीय आहेत.\nकलमाच्या न वापराचे सामर्थ्य\nवैधानिक सल्लामसलतीच्या अखेरीस तुम्ही व गव्हर्नर यांच्यात मतैक्य होणार नाही असे घडू शकते.\nअर्थ-घसरण : न आवरे आवरीता..\n‘संकटे कधी एकटी येत नसतात’ अशा अर्थाची एक जुनी म्हण आहे.\nमुलांना आपण खुंटवत आहोत..\nउरलेल्या ६१ देशांत मानवी भांडवल निर्देशांक ०.५० किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि त्या रांगेत भारत आहे.\nनरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर काश्मीरबाबत अधिक आक्रमक पवित्रा घेतला गेला,\nत्यांना कारणे हवी होती, ही घ्या दहा..\nनव्या करारानुसार भारत ३६ विमाने खरेदी करेल आणि त्यांची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.\nआधार : ‘सुष्ट’ आणि ‘दुष्ट’\nएखाद्या योजनेत किती लाभ लोकांना मिळाला, याची पडताळणी आधारच्या मदतीने सहज शक्य झाली.\nसरकारने देशापुढे आर्थिक पेचप्रसंग असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.\nहे मागणे अधिक आहे\nजून २०१४ मध्ये एनडीए सरकारने सत्ता हाती घेतली तेव्हा खनिज तेलाचे दर पिंपाला १०९ डॉलर होते.\nकाळ्याचे पांढरे करण्याची जादू\nनिश्चलनीकरण म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयाचा धुरळा अजून खाली बसायला तयार नाही.\nसध्या जे पाहणी अहवाल प्रसिद्ध होत आहेत त्यातून रोजगाराची चिंता हाच मुद्दा सामोरा येतो आहे\nमत्सर नको, अनुकरण करा..\nअजूनही त्यांनी यूपीए-२च्या आर्थिक कामगिरीची बरोबरी साधण्याचे प्रयत्न करायला हरकत नाही..\nदेशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय ९३) यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले\nभाजपप्रणीत सरकारची आता जागतिक व्यापार संघटनेत कुठलीही वट राहिलेली नाही.\nइम्रान सरकारशी आपण कसे वागणार\nजम्मू-काश्मीर प्रश्नावर वेठीस न धरता पाकिस्तानने चर्चा करावी यासाठी भारत आग्रह करू शकतो.\nचर्चा, प्रश्न.. उत्तरे मात्र नाहीत\nतुमच्याप्रमाणेच मीही, सरकार या प्रश्नांची काय उत्तरे देते हे ऐकण्यासाठी उत्सुक होतो.\nविश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ असे पराभूत करून विश्वचषक पटकावला.\nनायब राज्यपालांना भाजपचेच ‘साह्य़ आणि सल्ले’\nअनिल बैजल यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली, ते केंद्रीय गृहसचिवही होते.\nठिकठिकाणी कायदा हातात घेणारे जमाव, तर इंटरनेटवर ‘ट्रोल’ म्हणजे जल्पकांच्या झुंडी. या झुंडी जर प्रत्यक्षात असत्या, तर त्यांनीही जिवेच मारले असते. ‘याकडे दुर्लक्ष करा, गांभीर्याने घेऊ नका,’ असे आपले\nकाहींना पटणार नाही, अवाजवी वाटेल, असा सल्ला या परिस्थितीत देऊ इच्छितो.\nसरकारचे काश्मीरविषयक धोरण अखेर फसल्याचे काही दिवसांपूर्वीच सिद्ध झाले.\nगूढ आकर्षणाचा विषय ठरलेले शांग्रिला खोरे म्हणजे निसर्गातील सुसंवादाचे प्रतीक.\nसरकारने आकडय़ांचा खेळ करून त्यांना हवा तो आकडा जनतेच्या तोंडावर फेकला आहे.\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212345-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/92c93e91c93e93092a947920-92e93e93094d91594791f93f902917-93594d200d92f93593894d200d92593e-935-92490292494d93091c94d91e93e928", "date_download": "2018-11-20T19:56:31Z", "digest": "sha1:7DYKLSIC4BYKRRAUSJ3BKT6ECVLGY3OJ", "length": 12267, "nlines": 157, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "बाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / बाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nस्थिती: परीक्षण प्रक्रिया चालू\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nया प्रकल्पाअंतर्गत राज्यातील बाजार समित्यांचे संगणकीकरण करुन इंटरनेटद्वारे जोडण्यात आलेल्या आहेत.\nफळे भाजापीला यासारख्या नाशवंत फलोत्पादनाचे काढणीपश्चात 30-40 टक्के नुकसान होत आहे.\nबाजार समिती - कृषि उत्पन्नाचे नियमन\n'कृषि उत्पन्न' म्हणजे अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले शेती, बागायत, पशुसंवर्धन, मधुमक्षिकापालन, मत्ससंवर्धन व वन यांचे सर्व उत्पन्न\nकृषि माल स्वच्छता व सुरक्षितता HACCP (हॅसेप)\nजागतिक बाजारपेठेत कृषि मालावर प्रक्रिया करण्याकरीता चांगल्या उत्पादन पध्दतीचा वापर करुन कृषि प्रक्रिया करीता 'हॅसेप प्रमाणीकरण' करुन घेतलेल्या कृषि व कृषि प्रक्रिया मालाच्या वापरास ग्राहकाची मागणी वाढत आहे.\n'शेतकरी आठवडी बाजार' संकल्पना\nमहाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा याकरिता पुणे शहरामध्ये शेतकरी आठवडी बाजाराची संकल्पना सुरु केली\nमँगोनेट : आंबा निर्यातीतील संधी व आव्हाने\nभारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे . जगाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंबा उत्पादन भारतात होते.\nफुलांचे जागतिक मार्केट : फ्लोरा हॉलंड\nशेतक-यांच्या विदेश अभ्यासदौऱयासोबत युरोपला जाण्यासाठी माझी निवड झाली. या अभ्यासामध्ये फ्लोरा हॉलंडला भेट देण्याची संधी मिळाली.\nकृषिमाल उत्पादन व विपणनातील आव्हाने (द्राक्ष व इतर ताजी फळे )\nभारत हा कृषिप्रधान देश आहे तर महाराष्ट्र देखील कृषिप्रधान राज्य आहे. कारण देशातील ७० टक्के तर राज्यातील ५५ टक्क्यांहून लोकसंख्या ही त्यांच्या चरितार्थासाठी शेती व्यवसायावर अवलंबून आहे.\n'अनारनेट' डाळिंब निर्यातीकरिता अनुसरावयाची कार्यपद्धती\nकृषीमालाची एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात होत असताना किडी व रोगांचा प्रसार होऊ नये, तसेच त्यावर नियंत्रण रहावे म्हणुन जागतिक अन्न संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सन १९५१ मध्ये अंतरराष्ट्रीय पिकसंरक्षण करार\nकसे पिकवायचे हे सांगण्यापेक्षा कसे विकायचे हे सांगा असे म्हणणारे शेतकरी अधिक आहेत. अर्थात कसे पिकवायचे याच संपूर्ण ज्ञान शेतकऱयांपर्यंत पोहचले असा याचा अर्थ नाही.\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nबाजार समिती - कृषि उत्पन्नाचे नियमन\nकृषि माल स्वच्छता व सुरक्षितता HACCP (हॅसेप)\n'शेतकरी आठवडी बाजार' संकल्पना\nमँगोनेट : आंबा निर्यातीतील संधी व आव्हाने\nफुलांचे जागतिक मार्केट : फ्लोरा हॉलंड\nकृषिमाल उत्पादन व विपणनातील आव्हाने (द्राक्ष व इतर ताजी फळे )\n'अनारनेट' डाळिंब निर्यातीकरिता अनुसरावयाची कार्यपद्धती\nनिर्यातक्षम फुले,फळे व भाजीपाला उत्पादन\nमँगोनेट : आंबा निर्यातीकरिता अनुसरावयाची कार्यपद्धती\nमहाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघ\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Feb 22, 2016\n© 2018 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-to-the-importance-of-having-complete-faith-in-the-sadguru-3/", "date_download": "2018-11-20T20:01:01Z", "digest": "sha1:4Y7JPWEZ727XZKQ6WZGKUXFQ6PODAOUZ", "length": 11538, "nlines": 103, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "The Importance of Having Complete Faith in the Sadguru", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nहरि ओम. साक्षीवीरा बेनखळे ह्या मस्कतला रहाणार्‍या श्रद्धावान स्त्री भक्ताच्या लहान मुलीच्या जीवावर बेतलेले प्राणघातक संकट बापूंनी कसे निवारण केले –\nसाक्षात परमात्म्याचे बोलच ते , मग भले कोणत्याही काळातले का असेना, ते अमोघ असतात, सत्यच ठरतात कारण ते असते एक चिरंतन सत्य, त्रिकालाबाधित सत्य.\nआपण श्रीसाईसच्चरितात ४० व्या अध्यायांत श्रीसाईनाथांच्या मुखीचे हे बोल वाचतो – म्हणती “जया माझे स्मरण निरंतर निरंतर आठवण मज त्याची निरंतर आठवण मज त्याची ३१ मज न लागे गाडीघोडी विमान अथवा आगिनगाडी हांक मारी जो मज आवडी प्रकटें मी ते घडी अविलंबे प्रकटें मी ते घडी अविलंबे ३२ खरे तर, बोल कसले ती असते आपल्या श्रद्धावान भक्ताला दिलेली ग्वाहीच ,वचनच साक्षीवीरांच्या मुलीसाठी अविलंबे धावत गेले ते माझे साईबापूच …..\nपरंतु ते चंचल मानवी मनच , ते संकट समयी स्मर्तुगामी बनुन धावत येणार्‍या करुणाघन गुरुमाऊलीला ओळखु शकत नाही. “दत्त” म्हणजे देऊन टाकलेला असा तो – माय चण्डिकेने तिच्या लेकरांसाठी ज्या तिच्या धाकट्या पुत्राला देउन टाकले असा तो -अनिरुद्ध गतीने धावत येणारा – त्याचे वचन पाळ्ण्यासाठी तो काळाच्या सीमांनाही ओलांडुन धाव घेतोच घेतो.\nसाईनाथ स्वत:च २८ व्या अध्यायात मेघाला हेच समजावितात कि ” दृष्टांत म्हणूनि माझे बोल जातां काय कराया तोलजातां काय कराया तोल बोल माझे अर्थ सखोल बोल माझे अर्थ सखोल नाहीं फोल अक्षरही” खरेच सदगुरुचे शब्दच काय अक्षरही फोल नसतें.\nआपण पहातो कि साक्षीवीरा बेनखळे ह्या मस्कतला राहतात. प्रमुख सेवक सुधीरसिंह नाईक घरी नसल्यामुळे बापूंना भेटायला नाही मिळाले, दर्शन घेता आले नाही म्हणुन नाराज झालेल्या साक्षीवीरा आणि त्यांना प्रेमाने ग्वाही देणारे त्यांचे पती कि बापू सगळीकडे असतातच. हाच तो एक विश्वास \nआणि मग तो येतोच हे पटविण्या ” माझिया प्रवेशा नलगे दार नाहीं मज आकार ना विस्तार नाहीं मज आकार ना विस्तार वसें निरंतर सर्वत्र होय, श्री. बेनखळेंचा विश्वास सार्थ करण्यासाठी बापू धावुन आला , हे पटविण्या आला कि मी सगळीकडे असतोच. टाकूनियां मजवरी भार मीनला जो मज साचार मीनला जो मज साचार तयाचे सर्व शरीरव्यापार होय, प्राण गेले असे वाटत असतांनाही , पावणे दोन वर्षाच्या लहानुशा मुलीच्या मृतवत भासणार्‍या देहात फक्त सदगुरुच संजीवनी देउन प्राण परत फुंकु शकतो , कारण “तो एकच” जो माझ्या शरीराचा व्यापार चालवणारा सूत्रधार असतो म्हणूनच \nपावलोपावली आम्हां भक्तांच्या हांकेला साता समुद्रां पार ही धाव घेणारा माझा बापूराया … माझा अनिरुद्ध प्रेमळा त्याला माझिया कळवळा पुढे कसे आकस्मिक रित्यां श्री बेनखळेंना सकाळी जातांना पाहिलेले हॉस्पिटल योग्य वेळी आठवते – श्रीरामरसायन ग्रंथात आपण वाचतो कि गुरुतत्त्वाची रचना ही अशीच नेहमी संकटाआधीच सहाय्याची योजना करणारी असते – हीच त्याची साक्ष आणि मग “त्याचा हस्त शिरावरी आणि मग “त्याचा हस्त शिरावरी आता उरेल कैची भीती आता उरेल कैची भीती हया आद्यपिपांच्या शब्दांची जिवंत प्रचिती , अनुभव \n३४व्या अध्यायांत इराण्याची लहान तान्ह्या मुलीला आंकडी येउन ती शरीराची धनुकली होउन बेशुद्ध\nपडत असे आणि त्यावर काही इलाज चालत नसे , तेव्हा बाबांची उदी काम करते. येथे तर साक्षात तो\nअकारण कारुण्याचा महासागर ओळंबला आणि स्वत:च दर्शन रुपाची आणि अभय हस्ताची संजीवनी उदी घेउन प्रकटला अनिरुद्ध गतीने अनिरुद्ध बनुन ….\nदादा साईनाथांच्या भक्तांना आलेले अनुभव आणि बापूभक्तांना आलेले अनुभव यांची सांगड घालत, “एक विश्वास असावा पुरता, करता हर्ता गुरु ऐसा” हे तत्व सुस्पष्ट करण्यासाठी जी वाट आपण दाविली ती बापूचरणांवरचा विश्वास असाच सदा दृढ करो हीच बापूचरणीं प्रार्थना \nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/111-nashik-flood", "date_download": "2018-11-20T20:04:19Z", "digest": "sha1:XXH5Q7GECRVSPWBE2S73JKJZU64W5GPW", "length": 2665, "nlines": 95, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "nashik flood - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअखेर नाशिकमधून जायकवाडीला आज पाणी सोडणार\nखड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान गाडीचा टायर फुटला\nनाशिक 'वॉक विथ कमिशनर' पुढे ढकलला\nनाशिकमध्ये महिंद्रा कंपनीच्या मराझो गाडीच लाँचिंग\nया तलावात आहेत मृत मासे\nराज्यात खड्ड्यांचे साम्राज्य, खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी\nशिर्डी विधानसभा मतदार यादीत साईबाबांचे नाव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7815-i-will-not-contest-ls-assembly-mlc-polls-any-more-says-chandrakant-patil", "date_download": "2018-11-20T19:35:03Z", "digest": "sha1:XVFGSV4YECZXGMQJNHG3BTCVGC5I4I6B", "length": 6489, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "\"कोणतीही निवडणूक लढवणार नाही\" - चंद्रकांत पाटील - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n\"कोणतीही निवडणूक लढवणार नाही\" - चंद्रकांत पाटील\nमहसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येणारी लोकसभा,विधानसभा,तसेच पदवीधर मतदारसंघाची कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.\nकोल्हापुरातल्या गणराया अवार्ड वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.\nचंद्रकांतदादांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दादा निवडणूक सोडून पुढे काय भूमिका घेणार अशी चर्चा आता राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.\nराज्य सरकारमधले क्रमांक दोनचे नेते म्हणून चंद्रकांत पाटील यांची ओळख आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा यांनी अशी घोषणा करण्यामागे काय कारण आहे याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.\nचंद्रकांतदादा पाटील यांचा अमर महल पूलाच्या पाहणीचा दौरा रद्द...\nकुणी वाजवला ढोल, कुणी धरला ठेका तर कुणी थिरकले लेझीमवर - बाप्पाच्या मिरवणुकीत नेतेही दंग\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलेली ‘ती’ ऑफर खासदार राजू शेट्टींनी फेटाळली\n'त्यासाठी कोणत्याही आंदोलनाची गरज नाही' – चंद्रकांत पाटील\nराज्यातील सगळ्याच खात्यांच्या निधीत 30% कपात - चंद्रकांत पाटील\n‘राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे’ - चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-sahitya-sammelan-71232", "date_download": "2018-11-20T20:46:58Z", "digest": "sha1:K6SOTZN2HHG2AS4O243XVLOGKKVOTBHE", "length": 15829, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news sahitya sammelan साहित्य संमेलन बुलडाण्यात | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nनागपूर - मेहकर तालुक्‍यातील हिवरा आश्रम (जि. बुलडाणा) येथे 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज जाहीर केले. साहित्य संमेलनांच्या 140 वर्षांच्या इतिहासात प्रथमच बुलडाणा जिल्ह्याकडे यजमानपद आल्यामुळे वऱ्हाडातील साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने ग्रामपंचायत भागात होणारे हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठरणार आहे.\nनागपूर - मेहकर तालुक्‍यातील हिवरा आश्रम (जि. बुलडाणा) येथे 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज जाहीर केले. साहित्य संमेलनांच्या 140 वर्षांच्या इतिहासात प्रथमच बुलडाणा जिल्ह्याकडे यजमानपद आल्यामुळे वऱ्हाडातील साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने ग्रामपंचायत भागात होणारे हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठरणार आहे.\nआगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बडोदा, दिल्ली आणि हिवरा आश्रम (बुलडाणा) या तीन ठिकाणचे प्रस्ताव विचारात घेण्यात आले. त्यापैकी दिल्लीसाठी पूर्णपणे अनुकूल परिस्थिती होती. संमेलनाचे यजमानपद दिल्लीच्याच वाट्याला येईल, हेही निश्‍चित होते; परंतु शनिवारी सकाळी महामंडळाकडे पत्र पाठवून दिल्लीतील संस्थेने माघार घेतली आणि हिवरा आश्रमची शक्‍यता बळावली. बडोद्याच्या बाजूने काही सदस्यांनी जोर लावला, मात्र हिवरा आश्रमवरच शिक्कामोर्तब करण्यात आले.\nडॉ. जोशी म्हणाले, \"दिल्लीच्या संदर्भात स्थळ निवड समितीमध्ये जवळजवळ एकमत होते; पण दिल्ली मराठी प्रतिष्ठानने यंदा असमर्थता व्यक्त केल्यामुळे बुलडाणा आणि बडोद्याचा विचार करण्यात आला. त्यात विदर्भासह पुणे, मुंबई आणि बृहन्महाराष्ट्रातील सदस्यांनी हिवरा आश्रमच्या बाजूने कौल दिला.' \"हे संमेलन विदर्भ साहित्य संघाच्या अखत्यारित होत आहे. त्यामुळे पालक संस्थेची जबाबदारी मोठी आहे. शिवाय बुलडाणा जिल्ह्यात साहित्य संघाच्या 11 शाखा आहेत. महामंडळ विदर्भात असताना एकतरी संमेलन विदर्भात व्हावे, असे अपेक्षित होते. त्यात हिवरा आश्रमाचा प्रस्ताव अधिक वरचढ ठरत होता,' असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर भाले, कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके, कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे, प्रा. मिलिंद जोशी, पद्माकर कुळकर्णी, प्रकाश पायगुडे यांची उपस्थिती होती.\nहिवरा येथील विवेकानंद आश्रम या संस्थेकडे एकाचवेळी तीन हजार लोकांची निवास आणि पाच हजार लोकांची भोजन व्यवस्था करण्याची क्षमता आहे. 30 ते 40 हजार रसिकांची आसन व्यवस्था करता येईल, असे तीन व्यासपीठ कायमस्वरूपी सज्ज आहेत.\nरेल्वे जंक्‍शन असलेले शेगाव हे हिवरा आश्रमपासून एक तासावर, तर मलकापूर जंक्‍शन दीड तासांवर आहे. बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका असलेले मेहकर येथून अवघ्या 12 किलोमीटरवर हे ठिकाण आहे.\nहिवरा येथील विवेकानंद आश्रम ही संस्था कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा पुढाऱ्याच्या आश्रयाने चालत नाही. आजवर राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्यामुळेच बुलडाण्यात संमेलन होऊ शकले नव्हते. मात्र, स्वयंभू असलेल्या विवेकानंद आश्रमने संमेलनासाठी प्रस्ताव देऊन आदर्श उभा केला आहे.\n- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी अध्यक्ष, अ.भ. मराठी साहित्य महामंडळ\nहिवरा येथील विवेकानंद आश्रमकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद येण्यात \"सकाळ'चेही श्रेय आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेचे सचिव संतोष गोरे यांनी दिली. संस्थेने प्रस्ताव दिल्यापासून अधिकृत घोषणा होईपर्यंत \"सकाळ'ने सातत्याने हिवरा आश्रमच्या वैशिष्ट्यांना अधोरेखित केले. वऱ्हाडातील साहित्यिक व साहित्यप्रेमींनीदेखील या संदर्भात सातत्याने \"सकाळ'च्या माध्यमातून हिवरा आश्रमकडे लक्ष वेधले होते.\nअध्यक्ष निवड 5 ऑक्‍टोबरपासून\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया 5 ऑक्‍टोबरपासून सुरू होईल, असे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितले. पाच ऑक्‍टोबरला महामंडळाकडून निवडणूक अधिकाऱ्याकडे मतदारयादी रवाना करण्यात येईल. त्यानंतर 14 ऑक्‍टोबरपर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. 23 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज मागे घेता यणार आहेत. 31 ऑक्‍टोबरपर्यंत मतपत्रिका मतदारांकडे रवाना होतील आणि 9 डिसेंबरपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवता येणार आहेत. मतमोजणी 10 डिसेंबरला होईल आणि त्याच दिवशी नवीन अध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात येईल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weather-maximum-temperature-rise-will-remain-same-6993", "date_download": "2018-11-20T20:38:28Z", "digest": "sha1:S7QZ477FMJ27YI6X3VN2YRCAAJ4LPX2E", "length": 15261, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weather, maximum temperature rise will remain the same | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात उन्हाचा ताप कायम राहणार\nराज्यात उन्हाचा ताप कायम राहणार\nशनिवार, 31 मार्च 2018\nपुणे : राज्यात वाढलेले उन्हाचा ताप सोमवारपर्यंत (ता. २) कायम राहणार आहे. मराठवाड्यात शनिवारी (ता. ३१) ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर राज्याच्या उर्वरीत भागात हवामान उष्ण व कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात अकोला येथे उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nपुणे : राज्यात वाढलेले उन्हाचा ताप सोमवारपर्यंत (ता. २) कायम राहणार आहे. मराठवाड्यात शनिवारी (ता. ३१) ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर राज्याच्या उर्वरीत भागात हवामान उष्ण व कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात अकोला येथे उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nगेल्या काही दिवसांमध्ये राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे, तर उत्तर महाराष्ट्रातही उन्हाचा ताप वाढला आहे. तर राज्याच्या सर्वच भागात दिवस रात्रीच्या तापमानात तफावत टिकून आहे. सोमवारपर्यंत राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रापासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने शनिवारी (ता. ३१) मराठवाड्यात ढगाळ हवामान होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.\nशुक्रवार (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, नगर ४१.०, जळगाव ४१.८, कोल्हापूर ३५.५, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४१.०, नाशिक ३०.६, सांगली ३७.०, सातारा ३८.७, सोलापूर ४१.६, मुंबई ३२.०, अलिबाग ३१.६, रत्नागिरी ३१.६, डहाणू ३३.२, आैरंगाबाद ३९.४, परभणी ४१.९, नांदेड ४२.०, अकोला ४२.५, अमरावती ४१.०, बुलडाणा ३९.०, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४०.२, नागपूर ४०.९, वर्धा ४१.९, यवतमाळ ४१.५.\nहवामान अकोला विदर्भ महाराष्ट्र पुणे नगर जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर मुंबई अलिबाग परभणी नांदेड अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-crop-protection-11727?tid=120", "date_download": "2018-11-20T20:28:33Z", "digest": "sha1:SSADB4WYVF6I5QPEQKJXDVT2DL6WSUXK", "length": 17464, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on crop protection | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nभेसळ, बनावटपणा आढळल्यास अशा कीटकनाशकांची विक्री थांबवून असे प्रकार करणारी व्यक्ती, संस्था, कंपनी आणि विक्रेते यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे.\nराज्यात मागील १५ ते २० दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस सुरू आहे. असे वातावरण खरीप पिकांवरील कीड-रोगास अत्यंत पोषक आहे. खरिपातील कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिकांवर रस सोशक किडी; तसेच पाने, फुले, पात्या, बोंडं खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली असून, अशी पिके अनेक रोगांनादेखील बळी पडताहेत. मागील वर्षी बोगस कीडनाशके, शिफारस नसताना अनेक कीडनाशकांचे अप्रमाणित मिश्रण आणि फवारणी वेळी आवश्यक ती काळजी घेतली न गेल्याने राज्यात जवळपास ५० शेतकरी, शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या वर्षी तरी बनावट कीडनाशकांपासून ते एकंदरीतच पीक संरक्षणाबाबत कृषी विभाग सर्वोतोपरी काळजी घेईल, असे वाटत होते. परंतु तसे काहीही झालेले नाही. मुळात मागणीप्रमाणे प्रमाणित कीटकनाशकांचा राज्यात पुरवठा नाही. बोगस कीटकनाशके बाजारात पोचली आहेत. शेतकऱ्यांनी एखाद्या शिफारशीत कीटकनाशकाची मागणी कृषी सेवा केंद्र चालकाकडे केल्यास, ‘ते कशाला मागता त्याचा बाप देतो नं’ म्हणून भलतेच कीटकनाशक त्यांच्या माथी मारले जात आहे. सोबत टॉनिक, जैविक कीडनाशक, वाढ संजिवके शेतकऱ्यांनी मागणी न करता दिली जात आहेत. या सर्वांचे प्रमाणदेखील कृषी सेवा केंद्र चालकच बिनदिक्कतपणे सांगत आहेत. त्यामुळे या वर्षीदेखील कीडनाशकांची विषबाधा होऊन चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.\nराज्यात कापसाचे बेकायदेशीर बियाणे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. सोयाबीनसह इतर खरीप पिकांच्या बोगस बियाण्यांचा सामना शेतकऱ्यांना या वर्षीही करावा लागला. त्यानंतर शेतकऱ्यांकडून ठरावीक रासायनिक खतांची मागणी वाढली असताना त्यांचा कृत्रिम तुटवडा भासवून ब्लॅकमध्ये अधिक दराने सर्रास विक्री सुरू आहे, तर काही भागात बनावट पोटॅश, डीएपी ही आढळून आले आहे. हे सर्व कमी की काय या वर्षीसुद्धा बोगस, अप्रमाणित कीटकनाशकांचा बाजारात सुळसुळाट झाला आहे. हे सर्व पाहता कृषी निविष्ठांच्या बाबतीत सारे काही अनियंत्रितच असल्याचे दिसून येते. बनावट कीटकनाशक प्रकरणी कृषी आयुक्तांनी चौकशीचे आदेश देऊन यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईची ताकीद दिली आहे. अशावेळी तक्रार दाखल झालेले, संशयित लॉटबरोबर एकंदरीतच बाजारातील सर्वच कीटकनाशकांचे नमुने घेऊन त्यांची कसून तपासणी व्हायला हवी. यात भेसळ, बनावटपणा आढळल्यास अशा कीटकनाशकांची विक्री थांबवून असे प्रकार करणारी व्यक्ती, संस्था, कंपनी आणि विक्रेते यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. हे करीत असताना खरिपातील पिकांवरील कीड आणि रोग कोणता, त्यासाठी शिफारस असलेले कीडनाशक कोणते, ते किती प्रमाणात वापरायचे, फवारणी करताना काय काळजी घ्यायची याबाबतचे प्रबोधनही वाढवावे लागेल. असे झाले नाही तर शेतकरी स्वतःच्या समाधानासाठी फवारण्या तर करतील, परंतु त्याचे अपेक्षित परिणाम त्यांना मिळणार नाहीत. उलट फवारणीवरील खर्च वाया जाईल, त्याहूनही गंभीर बाब म्हणजे विषबाधा झाली तर शेतकऱ्यांना प्राणास मुकावे लागेल.\nभेसळ कीटकनाशक ऊस पाऊस खरीप कापूस सोयाबीन तूर मूग उडीद भुईमूग groundnut कृषी विभाग विभाग सामना रासायनिक खत chemical fertiliser खत यंत्र machine कृषी आयुक्त\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...\nमेळघाटातील शेती आणि समाजमेळघाटात अादिवासी शेतकरी बांधव अजूनही निसर्गाला...\nथेट पणन उत्तम पर्याय दसरा, दिवाळी आणि लग्न-...\nबँकिंग क्षेत्रावरील 'बुडीत' भार बुडीत कर्जे ही सध्या बँकिग व्यवस्थेतील मोठी...\nइडा पिडा टळो दिवाळीची धामधुम सर्वत्र चालू आहे. बळीच्या...\nशेतीतील अंधार करुया दूर... माझ्या आईवडिलांना शेतीची खूपच आवड होती....\n\"आशा'कडून न होवो निराशा \"आशा' हे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...\nबीजोत्पादनातून साधा आर्थिक उन्नती विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%97/", "date_download": "2018-11-20T19:55:34Z", "digest": "sha1:WWPHT6IP5U5FSOG7D36Z53C4TDEQNEVQ", "length": 6516, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर – अमित शहा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर – अमित शहा\nनवी दिल्ली – पाकिस्तानकडून वाढत असलेल्या भारतविरोधी कारवायांवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि वाढत्या कारवाया लक्षात घेता त्यांच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर दिले पाहिजे हाच एक पर्याय आता उरला असल्याचं त्यांनी म्हंटलंय.\nपाकिस्तानला भारतीय सैनिकांकडूनही जशास तसे उत्तर दिले जात आहे. तरीही कारवाया थांबण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यासंबंधीचा प्रश्न पत्रकारांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना विचारला. त्यावर उत्तर देताना आता त्यांच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर देणे हाच पर्याय आहे असे शहा यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरांजणगावात नोकरीसाठी आलेल्या मुलीवर बलात्कार\nNext articleस्वामी चिंचोलीत पारंपरिक पद्धतीने रामजन्मोत्सव\nविरोधकांना मोदी फोबीया झालाय – अमित शहा\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nशस्त्रसंधी भंग केल्यास पाकला योग्य ती शिक्षा देऊ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Adopt-Divyangas-in-social-life/", "date_download": "2018-11-20T19:38:26Z", "digest": "sha1:4OWNVANPXQZK5TRYD3RTZTCFVYLY2SGJ", "length": 6870, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दिव्यांगांना समाजप्रवाहात सामावून घ्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › दिव्यांगांना समाजप्रवाहात सामावून घ्या\nदिव्यांगांना समाजप्रवाहात सामावून घ्या\nदिव्यांगांनी व्यंगाचे भांडवल न करता विकासासाठी कार्यरत राहणे आवश्यक आहे. कमतरतेवर मात करून दिव्यांगानी आयुष्य घडवावे व समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.\nजागतिक दिव्यांग दिनानिमित्त रविवारी कुमार गंधर्व रंगमंदिरात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, दिव्यांग सबलीकरण विभाग, महिला आणि बालविकास खाते, युवा सबलीकरण व क्रीडा खाते यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन करून पालकमंत्री बोलत होते.\nना. जारकीहोळी म्हणाले, दिव्यांगांच्या अंतर्मनात फार मोठी ताकद असते. त्यांनी आपल्या कमतरतेचा बाऊ न करता कर्तृत्व सिद्ध करावे. सरकारने दिव्यांगांना प्रत्येक क्षेत्रात संधी देण्याचे धोरण स्वीकारून आरक्षण दिले आहे. याचा सदुपयोग करून त्यांनी जीवन घडवावे.\nजिल्हाधिकारी झियाउल्ला एस. म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांना सरकारकडून अनेक प्रकारच्या सवलती देण्यात येतात. त्यांच्यामध्ये मोठी प्रतिभा असते. त्याचा सदुपयोग केल्यास आयुष्यात परिवर्तन घडते. सरकारी सवलती आणि योजनांचा लाभ घेऊन त्यांनी आपले ध्येय गाठावे.\nजि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन म्हणाले, दिव्यांगांनी कर्तृत्वाने आपल्या आयुष्यात परिवर्तन घडविल्यास आयुष्य सुंदर बनू शकते. याची जाणीव ठेवून कार्यरत राहावे. आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या दिव्यांग क्रीडापटूंनी मनोगत व्यक्त केले. गरजू दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते तीन चाकी सायकलीचे वितरण करण्यात आले. मनपा आयुक्त शशिधर कुरेर, उपविभागाधिकारी डॉ. कविता योगप्पन्नावर, तहसीलदार मंजुळा नाईक आदी उपस्थित होते. एम. मुनीराज यांनी प्रास्ताविक केले.नामदेव बेलकर यांनी आभार मानले.\nवन विभागाचा वॉचमन वाहनाच्या धडकेने ठार\nशिवसेना जिल्हाप्रमुखांचाच बंगला चोरट्यांनी फोडला\nअनगोळच्या महिलेची सौदीमध्ये विक्री\nलिंगायत धर्मासाठी केंद्राकडे शिफारस : मंत्री पाटील\nशहराच्या शांततेसाठी पुढाकार कोण घेणार\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/bank-fraud-in-dhule/", "date_download": "2018-11-20T19:38:20Z", "digest": "sha1:5O5BM3SWBNECFUFVQJBFA2AB5MH7Z5CU", "length": 6195, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धुळ्याच्या ग.स. बँकेत ६ कोटींचा गैरव्यवहार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › धुळ्याच्या ग.स. बँकेत ६ कोटींचा गैरव्यवहार\nधुळ्याच्या ग.स. बँकेत ६ कोटींचा गैरव्यवहार\nधुळे आणि नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी बँकेतील कर्जावरील व्याज वसूल नसतांना खोट्या नोंदी करून रिझर्व्ह बँकेची परवानगी न घेता एटीएमचा व्यवहार करून सुमारे 6 कोटी 53 लाख 83 हजार 205 रुपयांचा गैरव्यवहार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी बँकेच्या चेअरमनसह 46 संचालक तसेच, व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराज्यात पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ग. स. बँकेत हा गैरप्रकार घडला आहे. या बँकेच्या लेखापरीक्षणाबाबत तक्रारी अर्ज आल्याने हा प्रकार उघड झाला आहे. बँकेच्या आजी व माजी संचालकांसह व्यवस्थापकाने आपापसात संगनमत करून हा गैरप्रकार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. बँकेच्या या नोंदीमधे कर्जावरील व्याज 4 कोटी 44 लाख 53 हजार 205 रूपये वसूल झालेले नसतांना ती रक्कम उत्पन्न म्हणून मिळाली असल्याचे दाखविण्यात आले. तसेच, ही रक्‍कम कर्जदारांच्या नावे जमाखर्च केला. प्रत्यक्षात उत्पन्‍न मिळाल्याचे भासवून दिशाभूल करणारे खोटे आर्थिक पत्रके तयार केली. ही पत्रके बँकेच्या सर्वसाधारण सभेत मांडून सभासदांची दिशाभूल करून मंजूर करून घेत त्यांची फसवणूक केली. यासोबतच ही आर्थिक पत्रके रिझर्व्ह बँक, सहकार खाते तसेच, सभासदांसमोर ठेवून त्यांचीदेखील फसवणूक केली.\nग. स. बँकेच्या व्यवहारात केवळ अनियमितता आहे. पण केवळ राजकीय दबाव आणून बँक आणि संचालकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. या बँकेतील अनियमिततेसंदर्भात लेखा परीक्षकाने 23 मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. त्यावर शहर पोलीस तसेच पोलीस अधीक्षक यांनी सविस्तर चौकशी केली. यासाठी कायदेशीर मतदेखील मागवले. यानंतर ही फाईल बंद करण्यात आली होती. वास्तविक पाहता बँकेने सर्व व्यवहार हे धनादेशाद्वारे केले आहे. त्यामुळे यात कोणताही गैरप्रकार नाही.\n- चंद्रकांत देसले, चेअरमन, ग. स. बँक\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/politics-of-the-constituency-is-on-a-new-turn/", "date_download": "2018-11-20T20:38:22Z", "digest": "sha1:OBVUVWJBLQL6Q7FA5FX5GP4NHDEFBAAB", "length": 9210, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मतदारसंघातील राजकारण नव्या वळणावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मतदारसंघातील राजकारण नव्या वळणावर\nमतदारसंघातील राजकारण नव्या वळणावर\nकडेगाव : रजाअली पिरजादे\nपलूस-कडेगाव मतदार संघात आता सुबत्ता आली आहे. त्यामुळे येथील राजकारण वेगळ्या वळणावर जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.(स्व.)यशवंतराव चव्हाण आणि (स्व.) वसंतदादा पाटील यांनी जिल्ह्याचे राजकारण केले. जिल्ह्याचे राजकारण करतानाच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर सांगलीची पकड ठेवली. दादा सांगतील ते महाराष्ट्रात घडत असे.दादांच्या नंतर (स्व.)डॉ.पतंगराव कदम, (स्व.)आर.आर.पाटील यांनी नेतृत्व केले. आता नेतृत्वाची धुरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहे.\nडॉ.पतंगराव कदम यांनी स्वकर्तृत्वावर जिल्ह्याचा आणि मतदार संघाचा विकास करून जिल्ह्यात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले.जिल्ह्यात पलूस-कडेगाव मतदार संघाला एक वेगळे महत्व आहे.या मतदार संघावर डॉ. कदम यांनी विकासकामांच्या माध्यमातून आपले वर्चस्व कायम राखले.कडेगाव आणि पलूस असे दोन तालुके मिळून हा मतदार संघ बनला आहे. कडेगाव हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. परंतु टेंभू आणि ताकारी या सिंचन योजनामुळे या तालुक्याचा कायापालट झाला असल्याचे दिसते.पलूस तालुका कारखानदारीमुळे आणि कृष्णा काठामुळे सधन तालुका म्हणून ओळखला जातो.\nआज या दोन्ही तालुक्यांचे अर्थकारण पूर्णपणे बदलले असल्याचे दिसते.याला कारण येथे आलेली सुबत्ता. दोन तालुक्यांचा डॉ.कदम यांच्या नेतृत्वामुळे मोठा विकास झाल्याचे दिसून येते. पूर्वी राजकारणात पलूस तालुका आघाडीवर होता. क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड , बाजीरावआप्पा पाटील , माजी आमदार संपतराव चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते तालुक्याला लाभले. या नेत्यांचा नेहमीच संपर्क (स्व.) वसंतदादा पाटील यांच्याबरोबर राहिला.साहजिकच त्यामुळे या तालुक्याला राजकारणात नेहमीच झुकते माप मिळाले. पलूस तालुका झाल्याने अनेक सुविधाही मिळाल्या.\nकडेगाव तालुक्यात माजी मंत्री डॉ.कदम , माजी आमदार ( स्व.)संपतराव देशमुख ,आमदार मोहनराव कदम यांच्यामुळे तालुक्याला राजकारणात अधिक महत्व आले.विशेषतः डॉ. कदम एस. टी. महामंडळाचे संचालक झाल्यानंतर या तालुक्याला वेगळे महत्व प्राप्त झाले. क्रमाक्रमाने कडेगाव तालुक्याने विकासात आघाडी घेतली.सिंचन योजना सुरू झाल्याने लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. उद्योग आणि व्यवसाय वाढले.दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला.साहजिक तालुक्याचा चेहरा- मोहरा बदलला. तालुका झाल्याने येथे अनेक सुविधा निर्माण झाल्या. त्यामुळे येथील अर्थकारणही बदलले.\nकडेगाव-पलूस मतदार संघाचा प्रगतीचा आलेख उंचावत असतानाच अशा परिस्थितीत डॉ. कदम यांचे निधन झाले.त्याचा मोठा फटका विकासाला बसला आहे.आज प्रत्येक विकासकामाच्या वेळी डॉ.कदम यांची उणीव लोकांना भासू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे.केंद्र आणि राज्यातील राजकारणातील बदलाचा परिणामही या मतदार संघावर झाल्याचे दिसते.सुबत्ता आल्याने दोन्ही तालुक्यातील लोकांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ लागली आहे. त्याचे परिणामही बदलत्या राजकारणात दिसू लागले आहेत.\nआता युवा पिढीकडे नेतृत्व\n(स्व.)डॉ.कदम यांनी तीस वर्षे आपले नेतृत्व अबाधित ठेवले.आता राजकारणाचे वातावरण पुन्हा वेगळ्या वळणावर गेले आहे. युवकांची पिढी आता सत्तेत येऊ पाहत आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्वजित कदम आमदार म्हणून काम करू लागले आहेत. जिल्हापरिषदेचे अध्यक्ष म्हणून संग्रामसिंह देशमुख काम करीत आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Religious-program-in-solapur-Siddharmeshwar-temple/", "date_download": "2018-11-20T19:39:54Z", "digest": "sha1:OD4WW2DROSKNDH7NDHRJRM5BEJJEOZYA", "length": 6933, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिध्दरामेश्‍वर मंदिरात श्रावण मासानिमित्त फुलणार भक्‍तीचा मळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सिध्दरामेश्‍वर मंदिरात श्रावण मासानिमित्त फुलणार भक्‍तीचा मळा\nसिध्दरामेश्‍वर मंदिरात श्रावण मासानिमित्त फुलणार भक्‍तीचा मळा\nसोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्‍वर महाराजांच्या मंदिरात श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त योगसमाधीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्रावण मासानिमित्त महिनाभर भक्‍तांची मोठी गर्दी होणार असल्याने मंदिर समिती प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.\nसिध्देश्‍वर मंदिरात श्रावणमासानिमित्त जणू जत्रा भरते. विशेषतः श्रावण सोमवारी सिध्देश्‍वरांचे दर्शन घेण्यासाठी हजारो लोकांची गर्दी मंदिरात दिवसभर असते. त्यामुळे भाविकांना दर्शनाची सोय सुलभ व्हावी, यासाठी बॅरीगेट्स, मंदिराच्या पुलापर्यंत दुतर्फा प्रासादिक साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. शिवाय येणार्‍या भाविकांसाठी अन्नछत्राद्वारे मोफत महाप्रसादाची वेळ आणि सेवा देणार्‍या सेवेकरींची संख्या वाढविण्यात आली आहे.\nपहाटे 5 वा. श्रींच्या मूर्तीस अभिषेक व काकड आरती, 5.30 वा. श्रींच्या शिवयोगी समाधीस अभिषेक व आरती, सकाळी 7 ते 9 पर्यंत श्रींच्या शिवयोग समाधीस रुद्राभिषेक पूजा बिल्वार्चन शिवपंचाक्षरी मंत्राचा घोष आणि महाआरती, सकाळी 7 ते 8 श्री शिवयोगी सिध्दरामेश्‍वर यांचे पुराण पारायण पठण, सकाळी 9 वा. श्रींच्या गादीस रुद्राभिषेक व बिल्वार्चन पूजा आणि महाआरती सकाळी 9.30 वा. श्रींचे तांदुळपूजा (महापूजा), सकाळी 10 ते 11. सायं. 8 वा. श्री शिवयोग समाधीस रुद्राभिषेक, बिल्वार्चन, शिवपंचाक्षरी मंत्राचा घोष आणि आरती, रात्री 9 वा. पालखी परिक्रमा श्री शिवयोग समाधीस व श्रींच्या मुख्य मंदिरास. रात्री 10 वा. श्रींची गादी पूजा आणि शेजारती.\nभाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर समितीने विशेष दक्षता घेतली आहे. विशेषतः महिला भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग आणि दासोहामध्येही वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.पोलिसांचा बंदोबस्तही मागविण्यात आला असल्याने यंदाचा श्रावणमास सुखकर जाईल, अशी खात्री असल्याची प्रतिक्रिया श्री सिध्देश्‍वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य गुंडप्पा कारभारी यांनी दिली.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rahul-aware-will-soon-be-involved-in-government-jobs-chief-minister/", "date_download": "2018-11-20T20:16:41Z", "digest": "sha1:U2PFLF6HG7T565N52SMIE2WOR6XYGRFZ", "length": 9110, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राहूल आवारेला लवकरच शासकीय नोकरीत सामावून घेवू - मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराहूल आवारेला लवकरच शासकीय नोकरीत सामावून घेवू – मुख्यमंत्री\nकुस्तीपटू राहूल आवारे याची पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणली घडवून भेट\nटीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा बीडचा सुपूत्र कुस्तीपटू राहूल आवारे याची ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली.राहूलला लवकरच शासकीय नोकरीत सामावून घेवू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मुंडे यांनी ट्वीट करून दिली आहे.\nगोल्डकोस्ट येथे खेळवण्यात येणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या राहुल आवारेने कुस्तीत पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली .५७ किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टिव्हन ताकाहाशीवर मात करत राहुलने या स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.शेवटच्या फेरीत स्टिव्हन ताकाहाशीने राहुलला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र महाराष्ट्राच्या मातीत कुस्तीचे धडे गिरवलेल्या राहुलने स्टिव्हन ताकाहाशीचा डाव त्याच्यावरच उलटवत सुवर्णपदकावर आपलं नावं कोरलं.\nदरम्यान आज कुस्तीपटू राहूल आवारे याची ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली.राहुलच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान देशात उंचावली असून राहूलला लवकरच शासकीय नोकरीत सामावून घेवू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा बीडचा सुपूत्र कुस्तीपटू राहूल आवारे ह्याची मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली. राहुलच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान देशात उंचावली आहे. राहूलला लवकरच शासकीय नोकरीत सामावून घेवू असे आश्वासन त्यांनी दिले. pic.twitter.com/igEHHePWy4\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2018-11-20T19:20:38Z", "digest": "sha1:5YOSU7PM6ORKXTSCFNT36VVY6BRCSF6I", "length": 12734, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इन्फोसिस - विकिपीडिया", "raw_content": "\nपॉवर्ड बाय इंटेलेक्ट, ड्रिव्हन बाय व्हॅल्यूज्‌\nएस.&पी. सी.एन.एक्स. निफ्टी सदस्य\nएन्‌.आर. नारायण मूर्ती(संस्थापक, अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक)\nक्रिस गोपालकृष्णन(सहसंस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक)\n'फिनॅकल' (बँकिंग क्षेत्राकरता आर्थिक सॉफ्टवेर)\nमाहिती तंत्रज्ञानाधारित सेवा व सोल्यूशन्स\n३ अब्ज १० कोटी अमेरिकन डॉलर\n८८,६०१ (डिसेंबर ३१, २००७ रोजी)\nइन्फोसिस टेक्नॉलॉजीज्‌ लिमिटेड (बीएसई.: 500209, एनएसई.: INFY) ही एन्‌.आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा सहकार्‍यांनी पुण्यात १९८१मध्ये स्थापलेली माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. १९८३ साली कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे हलवण्यात आले. तिची भारतात नऊ सॉफ्टवेर विकासकेंद्रे असून जगभरात ३० ठिकाणी कार्यालये आहेत. इन्फोसिसचे अदमासे ८८,६०१ कर्मचारी आहेत (डिसेंबर ३१, इ.स. २००७ रोजी). २००६-२००७ सालात कंपनीचे वार्षिक उत्त्पन्न ३.१ अब्ज आणि बाजारमूल्य ३० अब्ज अमेरिकन डॉलरांपेक्षा जास्त होते.\nइन्फोसिस टेक्नॉलॉजीज्‌ लिमिटेड एन्‌.आर. नारायण मूर्ती आणि नंदन नीलेकणी, एन.एस. राघवन, क्रिस गोपालकृष्णन, एस.डी. सिबुलाल, के. दिनेश व अशोक अरोरा या त्यांच्या सहा सहकार्‍यांनी पुण्यात जुलै २ १९८१ मध्ये स्थापन केली. राघवन हे कंपनेचे पहिले कर्मचारी होते. मूर्तींनी त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून १०,००० रुपये उधार घेतले होते आणि तेच कंपनीचे भांडवल उभारण्याकरता वापरले. कंपनीची नोंदणी \"इन्फोसिस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड\" या नावाने करण्यात आली होती. राघवन यांचे माटुंगा, उत्तर-मध्य मुंबई येथील घर हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय होते. २००१ मध्ये 'बिझनेस टुडे' नियतकालिकाने कंपनीला \"भारतातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता\" (नियुक्तकर्ता) किताब दिला होता.\nइन्फोसिसमध्ये सेवाक्षेत्रांनुसार विभाग करण्यात आले आहेत. त्यांना ’इंडस्ट्रियल इंटिग्रेटेड बिझनेस युनिट’ अशी संज्ञा कंपनीमध्ये वापरली जाते. हे विभाग खालीलप्रमाणे:\nबँकिंग आणि भांडवली बाजार\nदूरसंचार माध्यमे आणि मनोरंजन\nऊर्जा, युटिलिटीज आणि सेवा\nविमा, आरोग्यसेवा आणि जैव शास्त्रे\nरिटेल, ग्राहकोपयोगी उत्पादने आणि पुरवठा यंत्रणा\nयांव्यतिरिक्त, येथे स्तरीय विभाग (हॉरिझाँटल बिसनेस युनिट) आहेत:\nप्रॉडक्ट इंजिनियरिग आणि व्हॅलिडेशन सेवा\nभारत: बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई, भुवनेश्वर, मंगळूर,नवी दिल्ली, म्हैसूर, मोहाली, तिरुअनंतपुरम, चंदिगढ, विशाखापट्टणम (प्रस्तावित) [१]\nहेसुद्धा पाहा: इन्फोसिस चीन\nसंयुक्त अरब अमिराती: शारजा\nअमेरिका: अटलांटा, बेलवू, ब्रिजवॉटर, शारलेट (NC), साउथफील्ड (MI), फ्रेमाँट, ह्युस्टन, ग्लेस्टनबरी, लेक फॉरेस्ट, Lisle (IL), न्यू यॉर्क, फिनिक्स, प्लानो, क्विंसी, रेस्टन\nयुके: कॅनरी व्हार्फ, लंडन\nमुंबई रोखे बाजारातील नोंदणीकृत कंपन्या\nराष्ट्रीय रोखे बाजारातील नोंदणीकृत कंपन्या\nभारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या\nन्यू यॉर्क रोखे बाजारातील नोंदणीकृत कंपन्या\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१५ रोजी १३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/dhanajay-munde-comment-on-jaydatta-kshirsagar/", "date_download": "2018-11-20T20:34:45Z", "digest": "sha1:HDE5GVACX3V3ZWP5D3QAZK5QZWWIXXWJ", "length": 8849, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार होण्यासाठी ‘वर्षा’च्या गणपतीचे दर्शन कामी येणार नाही ; धनंजय मुंडेंचा क्षीरसागरांना टोला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआमदार होण्यासाठी ‘वर्षा’च्या गणपतीचे दर्शन कामी येणार नाही ; धनंजय मुंडेंचा क्षीरसागरांना टोला\nटीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्हात आता राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये सुरु झालेला अंतर्गत कलह सर्वश्रुत झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर हे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा येथे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये चांगलाच वातावरण तापायला सुरवात झाली आहे. यावरून आता थेट विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपल्याच पक्षातील जयदत्त क्षीरसागर यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतल आहे.\nबीडमध्ये आमदार व्हायचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचा नव्हे तर राजुरीच्या गणपतीचा आशीर्वाद मिळावा लागतो अशा शब्दात मुंडे यांनी क्षीरसागर यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.\nपक्षाविरोधात बोलाल तर खबरदार; अजित पवारांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सुनावले\nबीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शनिवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी भाषण केले. या भाषणामध्ये क्षीरसागर यांचे नाव न घेता मुंडे यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचा 10 दिवस आशीर्वाद घेतला तरी त्या पेक्षा राजुरीचा आशीर्वाद महत्वाचा आहे. राजुरी इथे गणपतीचे मंदीर असून ते जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणाला राजकीय महत्व देखील आहे, कारण राजुरीची ग्रामपंचायत ही संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे.\nराष्ट्रवादीने तिकीट दिले नाही तर घाबरू नका, आमच्याकडे या; आठवलेंची उदयनराजेंना ऑफर\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3", "date_download": "2018-11-20T20:49:28Z", "digest": "sha1:L55PDN27ZBGECQTYTGIZS3BAQMGCSAXZ", "length": 3139, "nlines": 70, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अनुत्तीर्ण - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nइतर भाषेत उच्चार :\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०११ रोजी १०:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esahity.com/2360230623602381232523712340.html", "date_download": "2018-11-20T20:10:43Z", "digest": "sha1:YUS3QK5XDDOVSPDTLVGXXGRXUSUMFZAN", "length": 6858, "nlines": 88, "source_domain": "www.esahity.com", "title": "संस्कृत", "raw_content": "\nहे संस्कृत मधील एक महान काव्य आहे. शुक मुनी म्हणजे वैराग्याचं अंतीम टोक. त्यांच्या तपाचा भंग करण्यासाठी सौंदर्यवती रंभा स्वर्गातून खाली येते. आणि त्यांचं चित्त विचलित करण्याचा प्रयत्न करते. पण तिने मांडलेल्या प्रत्येक मोहाचे शुकमुनी कसे खंडन करतात ते वाचले व ऐकलेच पाहिजे. यातील पहिला श्लोक हा रंभेचा म्हणजे या जगाचे सुंदर रूप वर्णन करणारा आहे तर दुसरा हे जग निर्मोही, भक्तीपूर्ण नजरेतून पहाणारा आहे. अशी ही एक अतिशय मजेशीर जुगलबंदी आहे.\nश्री. सुहास लिमये यांच्या उत्कृष्ट वक्तृत्त्वातून या काव्याचा आस्वाद घ्या.\nअधिक माहितीसाठी व संपूर्ण संचासाठी संपर्क साधा : श्रीकृष्ण भागवत (9892794688) shrikrish@yahoo.com\nसंस्कृत साहित्य म्हणजे कोहीनूर रत्नांचं भंडारच. कालिदास, भवभूती, बाणभट्ट, पंडितराव जगन्नाथ, शंकराचार्य, भास किती नावं घ्यावीत पण दुर्दैवी आपण… फ़क्त नावंच घेत रहातो. त्यांच्या साहित्याचं सौंदर्य , त्याचा आस्वाद घेणं आपल्या नशीबात नसतं. कारण काही कारणांनी आपल्याला संस्कृत येत नाही. आपल्याला मेघदूत, गंगालहरी, चर्पटपंजरी, रघुवंश, रंभाशुकसंवाद अशी महान साहित्यांशी कधीच जवळीक साधता येणार नाही. न वेळ, न जाण. आपल्यासाठी एक विश्व कायमचं दुरावलं. अगदी जवळचं असून…\nअसं निराश वाटत असताना अचानक एक गुहेचा दरवाजा उघडला. आणि या सर्व संस्कृत साहित्याच्या एकेका श्लोकाचं सुंदर विवरण देणारे व्हिडिओज मिळाले. शेकडो व्हिडिओज. पंडितराज जगन्नाथांनी गंगार्पण होतांना रचलेलं “गंगालहरी” स्तोत्र. शुकमुनींचा तपोभंग करण्यासाठी आलेली रंभा आणि तिच्या मोहाला बळी न पडणारे शुकमुनी यांच्यातील संवाद “रंभाशूकसंवाद”. राधा आणि कृष्ण यांच्यातील संवाद” राधाकृष्णसंवाद”, श्रीमद्शंकराचार्यांनी लिहीलेली “चर्पटपंजरी”. प्रभूश्रीरामचंद्रांच्या संपूर्ण वंशावळीचं काव्यमय वर्णन करणारं महाकवी कालिदासविरचित “रघुवंशम”. आणि असं बरंच बरंच काही...\nज्येष्ठ प्राध्यापक श्री सुहास लिमये यांनी अत्यंत रसाळ भाषेत केलेल्या एका एका श्लोकाचं विरुपण आता आपण सर्वजण पाहू व ऐकू शकतो. ई साहित्यच्या संस्कृत विभागात आता लवकरच हे सर्व व्हिडिओ दाखल होत आहेत.\nअधिक माहितीसाठी संपर्क साधा : श्रीकृष्ण भागवत (9892794688) shrikrish@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/chandrakant-patil-u-turn-269768.html", "date_download": "2018-11-20T20:28:28Z", "digest": "sha1:4CRDJBX5YDELPK3LNMMDFAHYXEOBAWXT", "length": 14489, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "10 लाख बोगस शेतकऱ्यांच्या विधानावरून चंद्रकांत पाटलांचं घूमजाव", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n10 लाख बोगस शेतकऱ्यांच्या विधानावरून चंद्रकांत पाटलांचं घूमजाव\n'10 लाख शेतकरी बोगस आहेत' या वादग्रस्त विधानावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी आता घूमजाव केलंय. कर्जमाफीबाबत बोलताना चंद्रकात पाटलांनी हे धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर आयबीएन लोकमत बेधडक या कार्यक्रमातून चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा फोलपणा उघडकीस आणला होता.\nमुंबई, 13 सप्टेंबर : '10 लाख शेतकरी बोगस आहेत' या वादग्रस्त विधानावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी आता घूमजाव केलंय. कर्जमाफीबाबत बोलताना चंद्रकात पाटलांनी हे धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर आयबीएन लोकमत बेधडक या कार्यक्रमातून चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा फोलपणा उघडकीस आणला होता. कारण असं विधान करताना चंद्रकांत पाटलांनी कोणतेही पुरावे अथवा आकडेवारी दिली नव्हती. कर्जमाफीसंदर्भातल्या विधानावरून आपण अडचणीत सापडल्याचं लक्षात येताच चंद्रकांत पाटलांनी सारवासारव केलीय.\nमाझ्या '10 लाख शेतकरी बनावट आहेत' या शब्दाचा विपर्यास करण्यात आल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात 158 कोटी रुपयांची बनावट कर्जमाफी झाल्याचं उघडकीस आलंय. यावेळीही अशाच प्रकार घडू शकतो. म्हणूनच आमचं सरकार यावेळी अतिशय काटेकोर पद्धतीनं फॉर्म भरून घेत आहे. त्यामुळे बनावट अर्ज आपोआप बाद होताहेत त्याच अर्जाची संख्या दहा लाख होईल, अशी शक्यता समोर येतेय, असं मी म्हणालो होतो. अशी सारवासारव चंद्रकांत पाटील करताना दिसताहेत.\nदरम्यान, भाजपचेच खासदार नाना पटोले यांनीही बोगस शेतकऱ्यांच्या विधानावरून चंद्रकांत पाटलांवर टीका केलीय. कोणतेही पुरावे हाती नसताना चंद्रकांत पाटील असं बेजाबदार विधान करूच कसं शकतात. या विधानाची आपल्याला चिड येतेय असंही नाना पटोलेंनी म्हटलंय. तसंच सरकारकडे अशी कोणतीही आकडेवारी नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितल्याचं नाना पटोले म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 10 लाख शेतकरी बोगस\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mazespandan.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80/page/2/", "date_download": "2018-11-20T19:39:51Z", "digest": "sha1:WY7XK7I3NREBZSUJ6HW5WJXCE5RLS7UF", "length": 45953, "nlines": 193, "source_domain": "mazespandan.com", "title": "प्रेरणादायी Archives - Page 2 of 2 - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nकारगिल : विश्वासघातावर शौर्याचा विजय..\n२२ दिवस चाललेल्या लढाईनंतर १८ ग्रेनेडियर्स ने १२ जून १९९९ ला तोलोलिंगवर विजय प्राप्त केला.ह्यांत एक असाही सैनिक लढला होता ज्याचे लग्न होउन १५ वा दिवस उजाडण्याआधीच, तोलोलिंगसाठी झुंजत होता.पुढे ह्याच बटालियनला, टायगर हिल भारताच्या ताब्यात आणण्याची कामगिरी सोपविण्यात आली. कमांडिंग ऑफिसर के.ठाकुर ह्यांनी तरुण सैनिकांची ‘घातक तुकड़ीे’तयार करुन; चमत्कारापेक्षा किंचितहि कमी नसलेली कामगिरी सोपवली.टायगर हिलवर चढ़ाई करायची असलेल्या बाजुने कोणी कधीही गेले नव्हते. पाकिस्तानी तर स्वप्नातही विचार करु शकत नव्हते कारण पादाक्रांत करायची होती एक १००० फुटांची उभी भिंत;जी चढ़ल्यावर समोरच बंकर बनवुन स्वागतासाठी आतुर झालेला शत्रु असणार होता.\n“२ जुलै १९९९ ला सुर्यास्त होताच आम्ही टायगर हिल टॉपवर चढ़णे सुरु केले.दोरीच्या सहाय्याने व साथीदारांच्या मदतीने ३ दिवस २ रात्र,एक-एक पाउल जपुन पुढे टाकत,भल्यापहाटे लक्ष्याजवळ पोहचलो.बंकरमध्ये सुरक्षित बसलेल्या शत्रुला फायदेशीर ठरणारा वादळी बर्फाळ वारा,दाट धुके तसेच हवेतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे; प्रत्यक्ष शत्रुची गाठ पडण्याआधीच निसर्गासोबत,प्रत्येक श्वासासाठी आमचा संघर्ष चालु होता.\nपुढे पाऊल टाकणार तोच आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला.पुढे सरकणार्या मार्गाच्या दुतर्फा असणारे शत्रुचे बंकर,काळोख व दाट धुके ह्यांच्या एकत्रीकरणाने आम्हाला दिसु शकले नव्हते. आमचा सर्वनाश करायला,जवळपास ५ तास हा गोळ्यांचा पाऊस पाकिस्तान पाडत होता. १०:३० झाले तरीही संख्याबळाचा पत्ता मात्र शत्रुला लागत नव्हता. ११ वाजता रेकी करायला दहा बंदुकधारी आले.ते फायरिंग रेंजमध्ये येण्याची वाट बघत बसलेल्या आम्ही, त्यातील आठ उडवले.दोन जख्मी होउन निसटले व आमची जागा, संख्या, हत्यारे ई. माहिती वरिष्ठांना सांगून;नवीन रणनितिसह फक्त सात भारतीय जवानांवर मात करण्यासाठी सत्तर पाकिस्तानी सैनिक चाल करुन आले.\nउंचीचा फायदा घेत,गोटे ढकलत,अधुनमधुन गोळीबार करत; जवळ येत होते.खालून ताज्या तुकडिची कुमक व गरजु साहित्याचा पुरवठा शक्य नसल्याने; दारुगोळ्याची कमतरता जाणवत होती.तरीही आमच्या बंदुका उत्तरे देण्यासाठी सज्ज होत्या.त्यांनी धावा बोलताच, आम्हीही तुटुन पडलो.घमासान गोळीबारी,हाथा-पायीनंतर पस्तीस गनिम संपले पण दुर्दैवाने आमचे सर्व सोबती मारले गेले.\nगंभीर जखमी होउन खाली कोसळलो;तरीही त्यांच्या हालचाली समजत होत्या,गोष्टी ऐकु येत होत्या. हे घूसखोर एकत्र जमावेत म्हणजे एकाच धमाक्यात जास्तीत जास्त खलास होतील.समोर पाशवी मानसिकतेचे विरोधक शहीद भारतीय सैनिकांना लाथा घालत होते.गोळ्या मारल्यावर त्यांना घाणेरड्या शिव्या हासडतांना बघुन,मनातल्या मनात रडतही होतो आणि रणनितिपाई आहे तसाच पडुनही राहिलो. ५०० मीटरवर असलेल्या MMG चे लोकेशन हे त्यांच्या मष्को घाटीतील त्याच्या सहकार्यांना सांगून,एका पकिस्तान्याने आमची पोस्ट उध्वस्त करायला सांगितली. शिखरावर आधीच त्यांचे बंकर होते आता घाटीतुनही जर हल्ला झाला तर मधल्या भागातील भारतीय सैनिक नक्कीच मरणार.हल्ल्याची बातमी घेऊन MMGपोस्टला काहीही करून मला पोहचवण्यासाठी, परमेश्वराचा धावा सुरु होता.एक जण बंदुका हिसकायचा तर दूसरा गोळ्या घालायचा. आजुबाजुच्या दोघानंतर मलाही खांद्यात,पायात,जांघेत गोळ्या मारल्या.सार अंग थरारुन गेलं तरी मी आपला पडुनच.\nजखमांत भर पडुनही आत्मविश्वास मात्र कायम होता.डोक्यात व छातीत सोडुन कुठेही गोळी चालवली,अगदी माझा पाय जरी कापुन नेला तरीही चालेल.पुढ़च्याच क्षणी एक गोळी नेमकी छातीवर आदळली;पण लागली मात्र खिशातल्या पाकिटावर, जिथे ५ – ५ ची गोळा झालेली नाणी होती. कुठलीच नवी इजा न करणारा जोरदार झटका बसल्यावर जाणवले की यातुनही मी वाचल्यामुळे आता मला कोणताही शत्रु मारु शकणार नाही.\nदुसरयाच क्षणी एक पाठमोर्या सैनिकावर ग्रेनेड फेकला,जो नेमका मागच्या बाजुने असणाऱ्या ओवरकोटच्या टोपीत अडकला.हे समजून ग्रेनेड काढ़ेपर्यंत;बॉम्ब ने आपले काम जबरदस्त धमाक्याने पूर्ण केलेही होते.एकच गोंधळ माजला.कोणी म्हणे ‘ह्यांतील एखादा अजूनही जिवंत आहे’, तर कोणी ओरडले ‘हयांची फौजच आली’.माझ्या दिशेने येणाऱ्या एकाची रायफल हिसकुन,एका हातानेच केलेल्या अंधाधुंद गोळीबारात,चौघांना मसणवाट्यात धाडले.\nत्याच हाताच्या मदतिने घासत-सरपटत,एक दगडामागे लपलो.गोळ्यांची एक फ़ैर झाडुन लगेच शेजारच्या दगडामागे पोहचलो आणि पुन्हा फायरिंग.आता मात्र सैन्य आल्याची पक्की खात्री पटल्याने शत्रुचे धाबे दणाणले.घूसखोर पाकिस्तानी सैन्याने एवढाच पराक्रम दाखवला की लगेच पळत सुटले;एकदाही मागे वळून पाहिले नाही की हे करणारा तर केवळ एक भारतीय सैनिक आहे.\nपण MMG वर होणाऱ्या हल्याचा निरोप नेणे अजूनही बाकी होते.आजु-बाजूला जर कोणी होते तर ते माझे धारातिर्थि पडलेले साथी.कोणाच्या डोक्यातुन गोळी आरपार झालेली तर कोणाच्या शरीराची हालात चाळणीसारखी झालेली. भावापेक्षाही प्रिय मित्रांचि ही अवस्था पाहुन मनाचे बांध फुटले. वाहणारे डोळे पुसुन उठलो ते ह्यांचे बलिदान वाया जाउ देणार नाही,हा इरादा घेउनच.\nतुटलेला हात सोबत घेऊन कशाला फिरायचा,म्हणुन हाताला झटका मारला.मात्र तो कातडयासोबत अजूनही जोडलेला असल्याने,निघाला नाही.त्याला मानेजवळ बांधला. घायाळ होउन प्रचंड झालेल्या; रक्तस्रावामुळे निट शुद्धही नव्हती.धड़ चालणही होत नव्हतं.घसरत-घसरत जरा पुढे सरकलो.नाल्याच्या उतारावरुन एकदम घरंगळत खाली गेलो;कुठे चाल्लो ते मात्र समजतं नव्हतं.MMG कड़े जाणारे आमचे अधिकारी कॅ.सचिन निम्बाळकर व ले.बलवान सिंह दिसले.त्यांना हाका मारल्या. नाल्यातुन उपसुन मला वर काढ़ल्यावर,होणाऱ्या हल्याची माहिती एकदाची सांगूनच टाकली.ते सावध झाले.माझी कामगिरी बजावुन झाली होती.जबाबदारीचे ओझे उतरल्याने मनाला हायसे वाटतं होते.\nस्ट्रेचर ने मला खाली न्यायला पाच तास लागले.जिथे कमांडिंग ऑफिसर ठाकुर साहेबांना स्पष्ट सांगितले की मी तुम्हाला ओळखु शकत नाहिये;तरी सुद्धा माहिती व आपबीती मात्र जशीच्या तशीच सांगितली.त्यांनी लगेच राखीव असलेल्या ब्राव्हो तुकडीला रवाना केले आणि भारताने,शत्रुकडुन हिसकावुन घेतलेल्या टायगर हिलवर पुन्हा एकदा तिरंगा डौलाने फडकला.”हे शब्द आहेत सुभेदार जोगिन्दर सिंह यादव यांचे.\nलष्करात दाखल होणाऱ्या प्रत्येकाला स्वप्नवत असणारी ही कामगिरी. सुबत्तता,खुर्ची,वलय ह्या पिढ़िजात गोष्टिंचे अप्रूप वाटणार्या आपल्या देशात ह्या विराला मात्र अलौकिक शौर्य,असीम त्याग व देशभक्ति हा वारसा वडीलांकडून मिळाला आहे;जे १९६५ व १९७१ च्या लढाईत कुमाऊँ रेजिमेंटकडुन पाकिस्थानविरुद्ध लढले होते.\nपहिल्या हल्ल्यातच तीन गोळ्यांनी जायबंदि झालेले यादव,नंतरही ६० फुट चढुन गेले. सरपटत पहिल्या बंकरमध्ये ग्रेनेड फेकून ४ सैनिकांना मृत्युमुखी धाडल्याने गोळीबार थांबला म्हणुन त्यांचे साथी वर येउ शकले.आपल्या दोंन साथीदारांसह दुसऱ्या बंकरकड़े मोर्चा वळवलेल्या जोगिन्दर सिंहांनी, हाथापायी करुन चार सैनिकांना मारले;ज्या संघर्शाची सांगता टायगर हिलवर कब्जा मिळवुनच झाली.\nअवघ्या साड़ेसोळाव्या वर्षी आर्मीत भरती होउन राष्ट्ररक्षणाची शपथ घेणाऱ्या सुभेदार जोगिंदरसिंह यादव ह्यांना,वयाच्या १९ व्या वर्षीच परमवीर चक्र मिळाले.पराक्रमाचा शिखरसन्मान,सर्वात कमी वयात मिळवणारे यादव म्हणतात,”मी जखमी होतो,जागोजागी रक्त वाहत होते,भोवळ येत होती तरीही मला ते दुख़णे जाणवत नव्हते कारण जेव्हा एखाद्या गोष्टिचा जुनून डोक्यावर चढ़तो,तेंव्हा ईतर कुठल्याही गोष्टी केवळ निरर्थकअसतात.माझ्या डोक्यात भारतमाता होती आणि टायगर हिल जिंकून त्यावर रोवायचा तिरंगा होता.बस्स…”\nमरणोपरांत परमवीर चक्र जाहिर झाल्यानंतर,चमत्कार होउन हळूहळू प्रकृतीही सुधारु लागली. १५ गोळ्या, तुटुन लोम्बकळणारा हात,ग्रेनेडच्या जखमा व सबंध शरीर रक्तात न्हाऊन निघालेले असतांना; साक्षात काळालाही हरवलेल्या ह्या मृत्युंजयाने लवकरच सैन्यात रुजु होउन देशसेवा सुरु केली.\n२६ जुलै-‘कारगिल विजय दिनानिमित्त’-ज्यांच्या त्याग,शौर्य व बलिदानाने आपण सुरक्षित वातावरणात मोकळा श्वास घेऊ शकतो अश्या आपल्या रक्षकांप्रती, असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा केला गेलेला एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख.\nसैनिकांचे आयुष्य म्हणजे कायहे वर्णन करणारे वाक्य,एका शहीद स्मारकावर कोरलेले आहे, “when you go home, tell other people about us. We gave our today for your tomorrow….\nThis entry was posted in कुठेतरी वाचलेले.., प्रेरणादायी and tagged कारगिल, परमवीर चक्र, पराक्रम, प्रेरणा, भारत, भारतीय, युद्ध, शौर्य, सेना, सैनिक on July 24, 2017 by mazespandan.\nएका विधवेचे दारूने मृत झालेल्या नवऱ्याला लिहीलेलं पत्र..\nकाल तुझा अकाली मृत्यू झाला. वय 42 फक्त. म्हणजे आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे , मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याचे वय.\nपरंतु त्या सुखाला तू मुकालासच पण या आनंदाला तुझी मुलंही पारखी झाली. तुझी बायकोही मुकली या सुखाला अन् पती सुखालाही. काय कारण होतं या सगळ्याचं तू खोट्या आनंदात रममाण झाला होतास.\nत्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतो आहेस याचे तुला भानच राहिले नाही. लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्याच गराड्यात cheers 🍻करत असायचास. मित्र असावेतच, पण आपलं कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे याचा तुला विसर पडला होता. शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे 🍷होतेच. त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नव्हतास.रोज रात्री 9 👌नंतर बाबा आपले नाहीत याची त्यांना जणू सवय लागली होतीच, पण तुझी भीतीही वाटत होती. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले होते. आपली मुलं कितवीत आहेत, त्यांना काय हवे-नको, याची तुला परवाच नव्हती.\nदारू ही औषधी आहे, हृदयविकार दूर ठेवते वगैरे पेपर मधली माहिती तू दाखावायाचास, परंतु त्याच दारूमुळे आपल्यातलाच दुरावा वाढलेला तुला समजलाच नाही किंवा समजून घेण्याची तुझी इच्छाच नव्हती. जर ही बाटली एवढा आनंद देणारी, औषधी असेल तर ती मी आणि मुलांनी घेतली तर तुला चालली असती का\nअधूनमधून तुला प्रेमाचे भरते यायचे व तू दारू सोडायचे ठरवायाचास, परंतु परत मित्रच आडवे यायचे. कुठच्या तरी आनंदात किंवा कोणाच्या तरी दु:खात तू परत त्यांच्या बरोबर बसायचास, कि मग पुन्हा सर्व सुरु. मित्राला परत परत दु:खात लोटणारे असले कसले रे हे मित्र जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. परंतु तुम्ही सर्वांनी मात्र वाईट मार्गच निवडला. दारू पिणं सोडून बघितलं असतंस तर यातले अर्ध्याहून अधिक मित्र गायब झाले असते.\nतुझी आजारपणे चालू झाली आणि घराची आर्थिक विवंचना अजूनच वाढली. तुझ्या पोटात झालेले पाणी काढणे, लिवरची सूज उतरवायला औषधे घेणे, हे सोपस्कार चालू झाले. माझ्या सुद्धा ऑफिसला दांड्या चालू झाल्या. हौसमौज करणे दूरच, मुलांची फी सुद्धा वेळेवर भरली जात नव्हती. तुझ्या शेवटच्या आजाराने तर डोक्यावर कर्ज करून ठेवले. तू बरा होणार नाहीस माहित असून सुद्धा तुझ्या औषधोपचाराचा खर्च थांबवला नाही आम्ही.\nसरकारला सुद्धा दारूबंदी नको आहे कारण त्यांचे फक्त मिळणाऱ्या महसूलाकडेच लक्ष आहे. पण माणसाची काम करण्याची ताकद कमी होणे, आजारपण वाढणे यामुळे होणारे नुकसान सरकारला दिसत नाही का शिवाय नवरा/मुलगा/वडील गमावणे याची किंमत पैश्यात कशी मोजणार आहे हे सरकार\nआता तुझ्या आई वडिलांची सेवा, मुलांचे शिक्षण व संस्कार हे सर्व माझी एकटीची जबाबदारी झाली आहे. ती मी पार पाडीनच पण महत्वाचे म्हणजे माझ्या मुलांना या ‘एकच प्याला’ पासून दूर ठेवणे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.\nपुढच्या जन्मात मला तूच नवरा म्हणून हवा आहेस, परंतु तुझ्या हातात ❌🍺🍷🔚ग्लास नसेल तरच…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in Google Groups, Whatsapp, कुठेतरी वाचलेले.., प्रेरणादायी and tagged android, app, marathi blogs, दारू, नवरा बायको संभाषण, नवरा-बायको, पत्र, बायकोचे नवऱ्याला पत्र, बायकोचे पत्र, मराठी अवांतर वाचन, मराठी कथा, मराठी पत्र, माझे स्पंदन, संसार, स्पंदन on September 21, 2016 by mazespandan.\nआयुष्यावरची चालती बोलती पुस्तके..\nओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात.\nआयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे. गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी. पायातल्या झिझलेल्या वहाणा दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणारया अशाच. डोळ्यांवरचा चष्मा किमान दोन तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला. गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला करदोडा हीच काय ती संपत्ती. हातात काठी अन ओठावर अनेक अनुच्चारित प्रश्न \nरानातल्या बैलाच्या खांद्याला झालेले दुखणे असो वा पांडुरंगाने ताणून धरलेला पाऊस ह्यांची सोसायची तयारी…. आताच्या पिढीतल्या शेतकरयासारखे आत्महत्या करणारे हे नव्हेत. ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही की शेतात अजूनही दारे धरायला लागतात म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत.\nदेवळात पांडुरंगासमोर तन्मयतेने वीणा धरून उभे राहतील अन घरी आल्यावर नातवाला घेऊन गावभर अभिमानाने मिरवतील. ताटात सुन काय वाढते अन कसे वाढते याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत. दात अजुन शाबूत; शिवारातल्या जुंधळ्याची गोड भाकरी जोडीला कोरड्यास संगतीला लालबुंद कांद्याच्या दोनचार पाकळ्या- लसणाच्या दोन तीन चण्या हेच अमृत जेवण. कोरभर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा गोड घोट अन नंतर घडीभरची विश्रांती. मग पारावरच्या गप्पा.\nएखादा बोलत असतो बाकीचे ऐकणार. गप्पांचे विषय अगदी साधे. माती अन नाती. ओलेते डोळे हळूच धोतराच्या सोग्याने कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने पुसतील. डोळ्यात पाणी का आले कधी वाच्यता करणार नाहीत.\nमोबाईल, कॉम्प्यूटर, सोशल मिडीया, सिनियर सेकंड होम, लाफ्टर क्लब, मॉर्निंग वॉक, रेफ्रेशमेंट योगा, ध्यानधारणा असल्या कोणत्याही सोंगाची त्याना गरज नाही. स्वतःचे आयुष्य हेच तत्वज्ञान असल्याने कोणत्या साधू महाराज वा रिलीजीयस गुरूची तिळमात्र निकड नाही. दुःखाच्या सागरात राहून सुखाच्या गुरुकिल्लीवर ते अलगद तरंगत असतात. दुःखाच्या भवसागरात त्यांचे डोळे ओले होतील पण ते स्वतः ओले होत नाहीत की बुडूनही जात नाहीत.\nम्हणूनच ही माणसं आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके असतात. गावतल्या कुशीत आनंदाने जन्माला येऊन शिवारातल्या मातीत हसतमुखाने प्राण सोडतात. ना बीपी ना डायबेटीस न कोलेस्टेरॉल. नैसर्गिक जीवन अन नैसर्गिक मृत्यू. सुख दुखाच्या साध्या व्याख्या. जुजबी अपेक्षा अन माफक आवडी निवडी. कष्टालां नकार नाही अन सत्याला फाटा नाही. मायबाप हे कुलदैवत अन पांडुरंग हा देव. जत्रा हा उत्सव अन वारी हे उधाण आनंद झाला तरी बेभान होणार नाहीत अन दुख झाले म्हणून गुडघ्यात मुंडके खुपसून बसणार नाहीत. नांगर अन टाळ मृदंग हेच काय ते ध्येय\nखूप हेवा वाटतो अशा लोकांचा. अशी माणसे पाहिली की डोळे नकळत भरून येतात अन काळजात कोलाहल होतो..\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक: समीर गायकवाड)\nहृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार ..\n★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो….\n★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ….\n★ मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल….\n★ भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो…..\n★ वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते….\n★ गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम….\n★ बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं….\n★ जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा….\n★ हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे….\n★ तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात….\n★ प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन….\n★ जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”….\n★ आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे….\n★ गरूडइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते….\n★ तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका….\n★ केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो…\n★ तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा…\n★ वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं…\n★ ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”..\n★ आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं….\n★ जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”….\n★ पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते….\n★ नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल….\n★ जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही….\n★ आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो….\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212346-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-to-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%B9-44/", "date_download": "2018-11-20T20:01:43Z", "digest": "sha1:7RAT4E3ADD4VF7EMYUE5QARPK7AJBSO5", "length": 8613, "nlines": 95, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "BLOG >> Samirsinh Dattopadhye - Friend of Aniruddhasinh", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२\nReply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२\nReply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२\n› Forums › Sai – The Guiding Spirit › साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ › Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२\nफोरममध्ये लिहीणा-या सर्व श्रद्धावानांना माझा हरि ॐ आणि मन:पूर्वक अंबज्ञ. खरंच सांगतो, मी पहिल्यांदाच ह्या फोरममध्ये भाग घेतला आणि त्यात मला जो आनंद मिळालाय तो शब्दांत वर्णन करणं कठीण आहे. सर्व श्रद्धावानांनी त्यांच्या साईंबद्दल्, त्यांच्या बापूंबद्दल एवढं भरभरून लिहीलं आहे की ते वाचताना भक्तीभावाने मन भरून येतं. पूज्य समीरदादांनी ही फोरमची संकल्पना सुरू करून आपल्या सगळ्यांना एका सुंदर प्रवासामध्ये एकत्र आणलंय, जेणेकरून भक्तीमार्गातील एका अतिशय श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचा, हेमाडपंतांचा आपण अभ्यास करू शकतो, आणि तो अभ्यास करता करता साईंच्या “अगाध शक्ती, अघटित लीलांबद्दल” जाणून घेऊ शकतो. श्रीराम समीरदादा.\nअंजनावीरांनी नुकतेच त्यांच्या पोस्टमध्ये फोरममधील सर्व श्रद्धावानांनी लिहीलेल्या मतांचे सुंदररित्या विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी हेमाडपंतांच्या एका ओवीचा उल्लेख केलेला मला खूप आवडला:\nमी तो केवळ पायांचा दास नका करू मजला उदास \nजोवरी या देही श्वास निज कार्यास साधूनि घ्या \nसाईनाथांची भेट झाल्यावर हेमाडपंतांच्या जीवनात फक्त एकच ध्येय होतं. “जोवरी या देही श्वास निज कार्यास साधूनि घ्या निज कार्यास साधूनि घ्या ” किती ताकदीचं वाक्य आहे हे ” किती ताकदीचं वाक्य आहे हे साईनाथांना ते हक्काने सांगत आहेत की “साईनाथा, माझ्या शेवटच्या श्र्वासापर्यंत तुम्ही मला तुमच्या कार्यात सामील करून घ्या, मला उदास करू नका.” म्हणजेच हेमाडपंतांचा प्रत्येक श्र्वास हा साईमय झालेला होता. हर्षसिंह पवारांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडल्याप्रमाणे हेमाडपंतांना साईनाथांचा प्रत्यक्ष सहवास अवघी ८ वर्ष लाभलेला आहे. त्यात त्यांनी भक्तीची अशी परमोच्च पायरी गाठणं ही नक्कीच असामान्य बाब आहे. ह्याच मुद्याचा आधार घेत, पुन्हा हेमाडपंतांच्या पहिल्या साईनाथ-भेटीची कथा बघितली की जाणवतं की हेमाडपंतांच्या मनात जो त्यावेळी विकल्प आला होता, त्या विकल्पाचे संकल्पामध्ये रुपांतर झाल्यावर, त्यांचा संकल्प शेवटपर्यंत कधीच ढळला नाही…आणि वरील ओवी हाच त्या संकल्पाचा गाभा आहे असं मला वाटतं.\nआम्ही बापूंकडे आल्यावर असा संकल्प ठेवून जगलो, तर आमच्या आयुष्याचं सोनं होणारच. पण त्यासाठी “मी तो केवळ पायांचा दास” होणं आणि त्याची कायम जाणीव ठेवणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/maharashtra/124-vidarbha-nagpur/2595-akola-teacher", "date_download": "2018-11-20T19:20:38Z", "digest": "sha1:FW3LUBF63LXRE6FEXJ3KO6XKQRV575HH", "length": 6685, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे शिक्षक सापडले हुक्का पार्लरमध्ये - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nविद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे शिक्षक सापडले हुक्का पार्लरमध्ये\nजय महाराष्ट्र न्यूज, अकोला\nअकोल्यात पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने अवैध हुक्का पार्लरवर धाड टाकून कारवाई केली. रात्रीच्या वेळी ही धडक कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, या कारवाईत अटक करण्यात आलेल्या 21 आरोपींमध्ये 10 शिक्षकांचा समावेश आहे.\nअटक करण्यात आलेले सर्व शिक्षक हे पातुर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहेत. शिक्षकांना अटक झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.\nदरम्यान, उर्वरीत 11 आरोपी हे महाविद्यालयीन तरुण आहेत. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 10 हजारांचा मुद्देमालही जप्त केला. पहाटेपर्यंत ही कारवाई सुरु होती.\nरचलेल्या सरणावर ठेवणार इतक्यात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; नागपुरातील विचित्र घटना\n...म्हणून जन्मदात्या मातेनेच घेतला जुळ्या मुलांचा जीव\nभाजप आमदाराच्या अरेरावीचा आणि शिवीगाळीचा व्हिडिओ व्हायरल\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nडॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को.ऑप. बॅंकेच्या अध्यक्षांची आत्महत्या\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/302-lucknow", "date_download": "2018-11-20T20:28:01Z", "digest": "sha1:6MDC3D4SP4Y65YQSH5IFOG3MQOB5FWJH", "length": 2425, "nlines": 91, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "lucknow - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n16 फेब्रुवारीच्या सुर्यग्रहणानंतर या 7 राशींच नशीब पलटणार तर या 5 राशींच्या आयुष्यात भलतचं काही तरी घडणार\nधाडसी पत्नी ठरली आजच्या युगातील सावित्री; घटना सीसीटीव्हीत कैद\nपहिल्याच दिवशी बंद पडली मेट्रो\nलखनऊमध्ये प्रथेला बगल देत बकरी ईद साजरी...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7594-mumbai-mhada-lottery", "date_download": "2018-11-20T20:22:21Z", "digest": "sha1:N2IJ2YRKGTCARSGV7F76RVHJG4L4SOV6", "length": 6702, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\nआपलं स्वता:चं एक हक्काचं घर असावं असं घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे.\nम्हाडाच्या मुंबई मंडळातील घरांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लॉटरी असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे.\nमुंबई मंडळासाठी 900 ते 1000 घरांसाठी ही लॉटरी असल्याची माहितीही मेहता यांनी दिली आहे.\nम्हाडाच्या मुंबई मंडळातील सुमारे हजार घरांसाठी येत्या दोन महिन्यात लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलीये. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही लॉटरी काढली जाणार आहे.\nमुंबईत आज म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 9 हजार 18 घरांची ऑनलाईन सोडत काढण्यात आली.\nम्हाडाच्या वांद्रेमधील मुख्यालयात सकाळी 10 वाजता मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/2740-shivsena-on-power", "date_download": "2018-11-20T20:26:42Z", "digest": "sha1:XZIZD3VB3U325FEBI3EZHIH34O5ZOGR6", "length": 5691, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सत्तेतून बाहेर पडावे; शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसत्तेतून बाहेर पडावे; शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nसत्तेतून बाहेर पडावे अशी मागणी शिवसेना आमदारांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे.\nशिवसेना आमदारांची काम होत नाहीत. त्यामुळे सत्ता आपली आहे का असा सवाल शिवसेना आमदारांनी केला.\nयासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या पासून आमदारांच्या बैठका घेणार आहेत.\nशिवसेना सतेसाठी नाही जनतेसाठी आहे. सत्तेमध्ये राहून काम होत नाहीत. मंत्र्यांना खाती दिली पण अधिकार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार आहेत.\nतर, महागाई विरोधातही शिवसेनेची महिला आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7073-narendra-modi-greets-rahul-gandhi-on-his-birthday", "date_download": "2018-11-20T20:30:16Z", "digest": "sha1:OSXK5QVZVWCIVPUMEJRUYFE5ULNKREKS", "length": 7463, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राहूल गांधींना वाढदिवसानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराहूल गांधींना वाढदिवसानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 48 वा वाढदिवस आहे. काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण देशभरात आपल्या नेत्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याच्या तयारीत आहेत. सध्या राहुल गांधी हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत.\n19 जून 1970 रोजी जन्मलेले राहुल गांधी यांनी 2004 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला.सुमारे 14 वर्षांपूर्वी राजकारणाची सुरुवात करण्यापासून काँग्रेस अध्यक्ष बनण्यापर्यंत राहुल गांधींमध्ये फार बदल झाले आहेत. त्यांच्या राजकारणाची पद्धतही बदलली आहे.\nमागील वर्षी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी गुजरात आणि कर्नाटक निवडणूक ज्या पद्धतीने लढवली, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना नवी उभारी मिळाली. गुजरातमध्ये पक्षाला विजय मिळाला नसला तरी कर्नाटकमध्ये भाजपला अखेर त्यांनी मात दिली.\nराहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या आहेत.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो, अशा शुभेच्छा मोदींनी ट्विटरद्वारे दिल्या आहेत.\n... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील\nगरजू आणि गरीब विद्यार्थ्याएवजी मंत्र्यांची मुले बनली परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nशिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने \nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Varanda-Ghat-road-collapsed-in-Chiplun/", "date_download": "2018-11-20T19:39:06Z", "digest": "sha1:4YHQ23IBBWKSW3VZAGL44CY2AKMLA4BT", "length": 5668, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पावसाने वरंदा घाट खचला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पावसाने वरंदा घाट खचला\nपावसाने वरंदा घाट खचला\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nतालुक्यातील वीरबंदराकडे जाणारा ‘वरंदा’ घाट खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. तीन दिवस कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळून नुकसान झाले असून तालुक्यातील शेवटचे टोक वीरबंदरच्या अलीकडील घाट अनेक ठिकाणी खचल्याने वाहतूक बंद झाली आहे.\nचिपळूणपासून सुमारे 45 कि.मी. अंतरावर वीरबंदर हे गाव आहे. वीर गावाच्या अलीकडे ‘वरंदा’ घाट लागतो. दोन दिवस पडलेल्या पावसात हा घाट अनेक ठिकाणी खचला आहे.वळणावळणावर रस्त्यांच्या कडा खचल्या असून अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. या शिवाय ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर येत्या पावसाळ्यात वाहतूक सुरू होईल की नाही, अशी शंका आहे. सद्य:स्थितीत एस.टी. वाहतूक पूर्णत: बंद असून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील मात काढण्याचे काम सुरू आहे. ज्या-ज्या ठिकाणी घाट खचला आहे अशा धोकादायक जागेवर चुन्याचे दगड ठेवण्यात आले आहेत. जेसीबीच्या माध्यमातून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू असले तरी पावसामुळे घाट अनेक ठिकाणी खचल्याने वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.\nया भागात वीर व काजुर्ली ही दोन गावे येतात. त्यामुळे येथील ग्रामस्थांची घाट खचल्याने गैरसोय होणार आहे. शाळा, महाविद्यालयने आता सुरू होणार असताना वाहतूक ठप्प झाल्यास गैरसोय होणार आहे. चिपळूण आगारातून सुटणार्‍या वीरबंदर या तीन बसफेर्‍या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना फटका बसला आहे. बांधकाम विभागाने दुरूस्तीसाठी प्रयत्न सुरू केले असले तरी घाट धोकादायक बनल्याने यंदाच्या पावसाळ्यात वाहतूक करणे धोक्याचे ठरणार आहे.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/online-7-12-from-1-may-2018-says-minister-chandrakant-patil-in-pune/", "date_download": "2018-11-20T19:39:04Z", "digest": "sha1:7GO3ONNXYJLGOVJLXKELOAQAN52CVVQN", "length": 8260, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एक मे पासून राज्यात ऑनलाईन ७/१२ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › एक मे पासून राज्यात ऑनलाईन ७/१२\nएक मे पासून राज्यात ऑनलाईन ७/१२\nपुणे : पुढारी ऑनलाईन\n१ मे २०१८ पासून राज्यातील शेतकर्‍यांना ऑनलाईन सातबारा देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. पुणे जिल्हा परिषदेतील एका कार्यक्रमानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.\nयाप्रसंगी नोंदणी मुंद्राक आयुक्त अनिल कवडे, जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम, सांगलीचे मुंद्राक जिल्हाधिकारी गोविंद कराड आदी उपस्थिंत होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकर्‌यांना अचूक संगणकीकृत ७/१२ देण्यासाठी शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने कार्यक्रम हाती घेतले आहे. राज्यात ४३ हजार ९४८ महसूली गावांपैकी ४० हजार ७७८ गावांमध्ये ७/१२ ऑनलाईन मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अद्याप ३००० गावातील संगणीकरणाचे काम बाकी आहे. एक मे पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्‍वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.\nपुणे, सातारा जिल्ह्यात ५० टक्क्‌यापेक्षा अधिक तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काम २० टक्क्‌यांपेक्षा कमी आहे. राज्यातील सताबारा उतारा २००२ पासून संगणकीकृत करण्यात आले होते. मात्र, त्यात मोठ्याप्रमाणात चुका आढळून येत होत्या. त्यामुळे शेतकर्‌यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतकर्यांना अचूक संगणकीकृत ७/१२ देण्यासाठी राज्यच्या भूमि अभिलेख शाखेकडून केंद्र पुरस्कृत डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसित केली आहे. त्याआधारे राज्यात ई-फेरफार करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख नोंदवह्या तयार केल्या जात आहेत. राज्यातील संबंधित महसूल यंत्रणेला सातबाराचा सर्व्हे नंबर योग्य प्रकारे लिहिणे, अचूक संगणकीकृत सातबारा व आठ अ साठी २४ मुद्यांवर तपासणी केली जात आहे.\nमहसूल विभागाकडून अतापर्यंत अनेकवेळा संपूर्ण राज्यात सातबारा ऑनलाईन मिळेल, अशी घोषणा केली होती. मात्र, आनेकवेळा तांत्रिक बिघाडामुळे ही प्रकिया खोळंबत राहिली. मात्र आता महसूल मंत्र्यांनी नव्याने घोषणा केली आहे. एक मेचा महुर्त साधून ऑनलाईन सातबारा राज्यात सुरु करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nअमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, विशिम, उस्मानाबाद, जालना, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात १०० टक्के काम झाले आहे. तर १९ जिल्ह्यामध्ये ९० टक्क्‌यांपेक्षा अधिक काम झाले आहे. पुणे विभागातील पुणे जिल्हा ५५ टक्के, सातार ५०.२६ टक्के आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १९.९७ टक्के सातबारा ऑनलाईन झाले आहेत. सर्वात कमी कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा १७.९७ आणि रत्नागिररीमध्ये केवळ ११.७६ टक्के काम पूर्ण झाले आहे\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/women-jumps-from-bulding-in-pimple-gurav-area-of-Pimpri-Chinchwad/", "date_download": "2018-11-20T20:16:52Z", "digest": "sha1:RTV7U4MATFUK6QRUMWG2NDQV6VCF6ZO7", "length": 2818, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी : अतिक्रमण काढताना महिलेची इमारतीवरून उडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी : अतिक्रमण काढताना महिलेची इमारतीवरून उडी\nअतिक्रमण काढताना महिलेची इमारतीवरून उडी\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई सुरु असताना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. महिलेने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला की अन्य काही घडले याचा तपास पोलिस करत आहेत. ही घटना आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. मात्र या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेबी पवार (वय २७) असे मृत्यू झलेल्या महिलेचे नाव आहे.घटनास्थळी सांगवी पोलिस दाखल झाले आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/congress-hunger-protest-in-solapur/", "date_download": "2018-11-20T19:50:02Z", "digest": "sha1:KQIBPPKWBA4DJ77C7QBTOLS6SMCULCZD", "length": 8161, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारविरोधात सोलापुरात काँग्रेसचे हाय-फाय उपोषण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सरकारविरोधात सोलापुरात काँग्रेसचे हाय-फाय उपोषण\nसरकारविरोधात सोलापुरात काँग्रेसचे हाय-फाय उपोषण\nदेशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारविरोधात सोमवारी चार हुतात्मा पुतळा सोलापूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्यावतीने उपोषण करण्यात आले.\nभाजप सरकार केंद्रात व राज्यात सत्तेवर आल्यापासून त्यांच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या व हिंसाचारी घटना घडल्या व हिंसाचार उफाळून आला आणि त्यामुळे अनेक निष्पाप जीव बळी पडले. त्याचप्रमाणे देशभरात विविध राज्यांत जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातही भीमा-कोरेगाव येथे मराठा व दलित समाजामध्ये जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. केंद्र सरकार हे असहिष्णू झाले असल्यामुळे केंद्राविरोधात देशात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानुसार सोमवारी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. त्याप्रमाणे सोलापुरातही माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. सुरुवातील माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात करण्यात आली.\nया उपोषणास आ. प्रणिती शिंदे, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, धर्मा भोसले, अलका राठोड, माजी महापौर सुशीला आबुटे, नलिनी चंदेले, संजय हेमगड्डी, यु.एन. बेरिया, पक्षनेते चेतन नरोटे, दत्ताअण्णा सुरवसे, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पक्षाच्या विविध विभागांचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकेंद्रातील भाजप सरकारविरोधात सोमवारी काँग्रेसच्यावतीने संपूर्ण देशभरात उपोषण करण्यात आले. सोलापुरातही माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार पुतळा चौकात उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषणस्थळी भव्य मंडप उभारण्यात आला होता.\nउपोषणाला बसलेल्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून उपोषणस्थळी पंखे, जमिनीवर मॅट व त्यावर गादी, पिण्याच्या थंडगार पाण्याची सोय करण्यात आली होती. उपोषणस्थळी साऊंड स्पिकर लावून त्यावर देशभक्‍तीपर गीते लावण्यात आली होती. एकंदरीत उपोषणस्थळाचा सर्व माहोल पाहता हे एक हाय-फाय उपोषण झाल्याची चर्चा उपोषण स्थळावर ऐकावयास मिळाली.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/loksabha-candidate-in-solapur-prniti-shinde-sushilkumar-shinde-sharad-basode-amar-sable/", "date_download": "2018-11-20T20:07:43Z", "digest": "sha1:GQ6NWAVR66I2GPC64FSG5JYZ5PR2DLNN", "length": 9225, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण\nसोलापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण\nलाकेसभा निवडणुकीस आता जेमतेम सव्वा वर्षाचा कालावधी उरला असल्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीची चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे, त्यांच्या कन्या आ. प्रणिती शिंदे यांच्यासह भाजपचे विद्यमान खा. शरद बनसोडे, खा. अमर साबळे यांच्याही नावाची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेकडून नेमके उमेदवार कोण असतील याकडे आतापासूनच मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.\nसोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या बालेकिल्ल्यात अधून-मधून कमळही उमलत आलेले आहे. त्यापैकी दोन वेळा थेट सुशिलकुमार शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. उज्वलाताई शिंदे यांनाच पराभूत करून भाजपने ही जागा जिंकलेली आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजपही या मतदारसंघात कमी नसल्याचे राजकीय वास्तव आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी सुशिलकुमार शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री होते तरीही सुमारे 1 लाख 75 हजार मतांनी त्यांचा परावभ झाला होता. भाजपचे खा. अ‍ॅड. शरद बनसोडे हे अनेक गावात प्रचारासाठी न जाताही विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी झाले. मात्र मागील साडे तीन वर्षात त्यांच्याकडून जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे दिसत आहे. त्यांचा संपर्क नाही. विकासकामे दिसत नाहीत. मतदारसंघातील प्रश्‍नांसंदर्भात त्यांकडून कसलेही प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आज घडीला सोलापूर लोकसभा मतदारसंघात खा. बनसोडे यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात प्रतिकूल जनमत तयार झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाला ही जागा पुन्हा ताब्यात घेण्याकरिता संधी निर्माण झाली आहे. या पोषक वातावरणाचा लाभ घेण्यासाठी काँग्रेसकडून सक्षम उमेदवार दिला जावा अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्याकरिता खुद्द सुशिलकुमार शिंदे यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. तर त्यांच्याऐवजी त्यांची कन्या आ. प्रणिती शिंदे याही निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशीही शक्यता व्यक्‍त होत आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे 3 आमदार आहेत तसेच पारंपरिक मतदार पाठीशी असल्यामुळे काँग्रेसला जागा जिंकणे शक्य असल्याचे मानले जात आहे.\nदरम्यान भाजपकडून पुन्हा आपणच निवडणूक रिंगणात असून आणि जिंकून येऊ असा विश्‍वास व्यक्‍त करीत असलेल्या खा. बनसोडे यांना पुन्हा संधी दिली जाणार का याबाबतही उलट-सुलट चर्चा सुरू झालेली आहे. त्यांची नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली आहे. तसेच भाजपमधील दोन्ही देशमुखांसोबत त्यांचे फारसे सख्य नाही त्यामुळे भाजपमध्ये आता बनसोडे यांना उमेदवारीबाबत फारसे चांगले मत नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे पक्षाकडून पर्याय म्हणून राज्यसभा सदस्य खा. अमर साबळे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झालेली आहे. माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनीही अधुन-मधुन भाजप प्रवेशाचे संकेत दिलेले आहेत. त्यांनी पक्षात प्रवेश केल्यास त्यांनाही पक्ष संधी देऊ शकतो असे बोलले जाता आहे. या व्यतिरिक्‍त ऐनवेळी भाजपकडून एखादे नवीन नावही पुढे येण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. काँग्रेसकडून शिंंदे पिता कन्येशिवाय दुसरे नाव समोर येत नाही परंत भाजपकडून खा. बनसोडे यांच्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असतील याची आतापासूनच चर्चा सुरू झाल्याचे दिसून येते.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/sadhvi-pragya-singh-thakurs-full-argument-bail-31362", "date_download": "2018-11-20T20:05:20Z", "digest": "sha1:5HSL4HLIIMY53GXO4QULLB5K43KDW6FB", "length": 9669, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "sadhvi Pragya Singh Thakur's full argument on bail साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या जामिनावर युक्तिवाद पूर्ण | eSakal", "raw_content": "\nसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या जामिनावर युक्तिवाद पूर्ण\nमंगळवार, 21 फेब्रुवारी 2017\nमुंबई - मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाल्याने खंडपीठाने निकाल राखून ठेवला.\nमुंबई - मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाल्याने खंडपीठाने निकाल राखून ठेवला.\nप्रज्ञासिंह ठाकूरला दोषमुक्त करण्याची शिफारस पुरवणी आरोपपत्राद्वारे आधीच विशेष न्यायालयाकडे केली गेली आहे. त्यामुळे तिला जामीन देण्यासही काही हरकत नाही, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आणि तिला दोषमुक्त करण्याची शिफारस करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उच्च न्यायालयात स्पष्ट केले. बॉंबस्फोटाचा कट रचण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात साध्वी प्रज्ञासिंहचा सहभाग दाखवणारे सबळ पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे तिला दोषमुक्त करण्याची शिफारस \"एनआयए'ने पुरवणी आरोपपत्र दाखल करताना विशेष न्यायालयाकडे केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर प्रज्ञासिंहने जामिनाची मागणी केली आहे. तिच्या अर्जावर उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे आणि न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे एनआयएच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. मात्र, बॉंबस्फोटाच्या कटाबाबत झालेल्या काही बैठकांना तिची उपस्थिती असल्याचे तपासात उघड झाले आहे. या बॉंबस्फोटात जीवित आणि वित्तहानी झाल्याने तिला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद पीडितांच्या वकिलांनी केला. या प्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयाने निकाल राखून ठेवला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/3982", "date_download": "2018-11-20T20:49:15Z", "digest": "sha1:BHT4RO5OOUY6C66XMCNDQ5XFRTXYNKBQ", "length": 12443, "nlines": 122, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गौरी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /तृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान /गौरी\nमाझ्या धाकट्या बहिणीने लिहिलेली ही कथा या आधी हितगुजवर प्रसिद्ध केली होती. इथे पुन्हा टाकते आहे.\nएक दिवशी भर दुपारी मी स्टेशन वर उतरले. कुठून आले होते आठवत नाही पण उतरले. धक्क्यांमधून सावरत, ट्रेनमधून उतरणार्‍र्या आणि चढणार्‍या गर्दीतून कुठल्या दिशेने चालायला सुरुवात करायची आहे हे ठरवण्यासाठी आधी स्वतःला एका जागेवर उभे केले आणि माझे लक्ष एका आकर्षक व्यक्तीकडे गेले.\n...खादीचा लांब कुडता, पांढरी पडलेली निळ्या रंगाची जीन्स, खांद्याला लटकवलेली एक पिशवी की शबनम की असेच काहीतरी लटकत होते ज्यात बरेच जास्तीचे सामान कोंबले होते. कुडत्याला बटनपट्टीपाशी एक गॉगल लटकत होता. डोक्यावरचे केस जवळ जवळ सगळे पांढरे झाले होते आणि लहानपणी घामोळ्या येऊ नयेत म्हणून कापतात तसे बारीक कापले होते. म्हणजे नवरात्रात सहाव्या-सातव्या माळेला गहू जितपत वाढतात तेवढे. मला वाटते ह्या सगळ्यात आधी दिसली ती हातातली सिगरेट. गुरुदत्त स्टाइलमध्ये कपाळावर आठ्या घालून झोकात सिगारेट ओढत ट्रेनची वाट न बघता स्टेशनवर उभं असलेलं ते सुंदर ध्यान मला बघत राहावंसं वाटलं.\nमी एकटक बघत आहे हे लक्षात येऊनही माझ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून थंडपणे उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे मी दुर्लक्ष करून निघून जाऊच शकत नव्हते.\nआमचे मन तेव्हढ्यात पचकले, \"जाऊन बोल तरी नाही तर चल घरी. उगाच आपलं उन्हातान्हात, गर्दीत इथे येड्यासरखं उभं राहायचं.\" पण काय बोलू ओळख नाही, पाळख नाही. बरं ज्यांच्यासमोर मी ट्रेनमधून उतरले त्यांना विचारता पण येणार नाही, \"कल्याण गेली ओळख नाही, पाळख नाही. बरं ज्यांच्यासमोर मी ट्रेनमधून उतरले त्यांना विचारता पण येणार नाही, \"कल्याण गेली \". मी विचारात असतानाच पावलांनी 'ध्यानाच्या' दिशेने चालायला सुरुवात केली आणि अर्ध्या मिनिटात मी ध्यानाच्या एकदम समोर. आमच्या थोबाडाचा टाइम सेन्स एकदम भारी, ताबडतोब प्रश्न बाहेर आला, \"मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय असं वाटतं आहे, नाव काय आपलं\". मी विचारात असतानाच पावलांनी 'ध्यानाच्या' दिशेने चालायला सुरुवात केली आणि अर्ध्या मिनिटात मी ध्यानाच्या एकदम समोर. आमच्या थोबाडाचा टाइम सेन्स एकदम भारी, ताबडतोब प्रश्न बाहेर आला, \"मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय असं वाटतं आहे, नाव काय आपलं\" ध्यान उत्तरलं, \"गौरी देशपांडे\". मी डोळे विस्फारून, तोंड बंद करायचं विसरून बघतच राहिले. बॅकग्राऊंड ला बाजूने येणार्‍या जाणार्‍या ट्रेन्सची धडाधड धडाधड, एकदम फिल्मी स्टाइल.\nतेव्हढ्यात कोणीतरी ट्रेन पकडण्यासाठी धावत आले आणि मला धक्का मारून गेले. त्या धक्क्यासरशी मी जरा शुद्धीवर आले. डोळे नेहमीच्या आकारात आले, तोंडही बंद झाले. बघितले तर आजूबाजूचे लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. गर्दीतल्याच एक बाई माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, \"बरं वाटत नाहीये का तुला \" मी नकारार्थी मान हालवून त्यांना म्हटलं, \"मी यांच्याशी बोलायला थांबले आहे.\" ह्या वाक्यावर बाई घाबरल्यासारख्या मागे सरकून निघून गेल्या.\nदेशपांडे बाई म्हणाल्या, \"चल आपण तुझ्या घरी जाता जाता बोलू. एक गोष्ट सांगते तुला.\" आम्ही रिक्शाने गेलो. बाईंची चालत जाण्याची तयारी होती पण मला चालणं शक्यच नव्हतं. रिक्शात त्या बोलत होत्या, मी ऐकत होते. एक दोनदा मी फक्त ऐकता ऐकता 'हं' म्हणाले तर रिक्शावाल्याने चमत्कारिक नजरेने मागे वळून पाहिले. घर येईपर्यंत त्यांची गोष्टही संपली. बाई जरा विचित्र वाटल्या. घरापर्यंत आल्या आणि म्हणे, \"आता वर नही येत, उशीर होईल. रात्री प्रियाकडे जेवायला जायचंय\".\nमाझ्या डोक्यात त्यानंतर बराच वेळ फक्त मुंग्या \nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nआवडली गौरी आवडण्याचे दिवस\nआवडली गौरी आवडण्याचे दिवस संपले असं वाटत असताना ही कथा वाचायला मिळाली. धन्स\nएकदा आधी वाचली होती. आता परत\nएकदा आधी वाचली होती. आता परत वाचून तेवढीच आवडली. आरतीने लिहिली आहे का\nमला ही आधी वाचलेली कथा\nमला ही आधी वाचलेली कथा अधूनमधून आठवायची आणि आजवर असा ग्रह होता की हे बी यांनीच लिहिलं होतं.\nधन्यवाद गजानन, अमितव. बहिणीला\nधन्यवाद गजानन, अमितव. बहिणीला कळवते\n आवडली. गौरींची खूप पुस्तकं वाचली आहेत व आवडती लेखिका आहे त्यामुळे रिलेट करु शकले.\nहि देशपांडे मंडळी लोकांना वेड\nहि देशपांडे मंडळी लोकांना वेड लावतात …… आधि गौरी ने आपल्या लेखनाने वेड लावले ……. आता राहुल देशपांडे …च्या गाण्याने वेडं केलंय ....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-forward-market-agriculture-commodities-11369?tid=121", "date_download": "2018-11-20T20:25:24Z", "digest": "sha1:XT2A6XFNA7IGGZMGI3MX64CZTPDRPY32", "length": 23686, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढीचा कल\nकापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढीचा कल\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nया सप्ताहात कापूस, सोयाबीन व हळदीच्या किमतींत घट झाली. इतरांचे भाव वाढले. सर्वात अधिक घट हळदीमध्ये (३.५ टक्के) होती. सर्वात अधिक वाढ हरभऱ्यात झाली (३.३. टक्के). सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील.\nया सप्ताहात कापूस, सोयाबीन व हळदीच्या किमतींत घट झाली. इतरांचे भाव वाढले. सर्वात अधिक घट हळदीमध्ये (३.५ टक्के) होती. सर्वात अधिक वाढ हरभऱ्यात झाली (३.३. टक्के). सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील.\nया सप्ताहात मान्सूनने चांगली प्रगती केली. त्यामुळे १ जूनपासून १५ ऑगस्टपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा ९ टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस मुख्यत्वे आसाम, झारखंड, गुजराथ, सौराष्ट्र, मराठवाडा व रायलसीमा येथे झालेला आहे. पुढील सप्ताहात गुजराथ व सौराष्ट्र येथे चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. १० ऑगस्ट रोजी अमेरिकन शेती खात्याने पुढील वर्षासाठी (२०१८-१९) जागतिक उत्पादनाचे सुधारित अंदाज प्रसिद्ध केले. या अंदाजानुसार २०१७-१८ च्या तुलनेने २०१८-१९ मध्ये गहू व कापूस यांच्या जागतिक उत्पादनात घट संभवते; मका व तेलबिया (सोयाबीन सह) यांच्यात वाढ अपेक्षित आहे. भारतातही गहू, कापूस व मका यांच्या उत्पादनात घट तर तेलबियात वाढ होईल असा अंदाज केला गेला आहे. भारतातील सोयाबीनमधील वाढ २९.३ टक्क्याने होईल अशी अपेक्षा आहे. चांगल्या पावसामुळे पुढील वर्षी मागणीसुद्धा वाढेल असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजार भाव हमी भावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.\nरबी मक्याच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,२०८ ते रु. १,३०३). या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. १,३२१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२५० वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३६१ वर आहेत. मागणी वाढती आहे. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिवरी भाव १,३३१ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिवरीसाठी फारसे व्यवहार होत नाहीत.\nसाखरेच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ३,३७५ ते रु. ३,१८४). या सप्ताहात त्या रु. ३,१६९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१६५ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मार्च (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१६९ वर आल्या आहेत. साखरेतसुद्धा फारसे व्यवहार होत नाहीत.\nसोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात १६ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ३,५४३ ते रु. ३,३०७). नंतर त्या रु. ३,३३७ ते रु. ३,४२९ दरम्यान राहिल्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी घसरून रु. ३,३१७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४५३ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,३६१, रु. ३,४०७ व रु. ३,४५३ आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमी भावाच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.\nहळदीच्या फ्युचर्स (सप्टेंबर)घसा जुलै महिन्यातील किमती १२ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ७,२५० ते रु. ६,९६६). नंतर त्या वाढून रु. ७,४०० पर्यंत गेल्या. या सप्ताहात त्या ३.५ टक्क्यांनी घसरून रु. ७,०३० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,१३१ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,२८२). आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र, पाऊस चांगला होत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.\nगव्हाच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,८६२ ते रु. १,९९८). या सप्ताहात त्या रु. १,९८८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९६२ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०२२). पुढील दिवसात मर्यादित वाढ अपेक्षित आहे.\nगवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०५५ ते रु. ४,४५२). या सप्ताहात त्या २.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,४६९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती २.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,३९८ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती २.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५१०).\nहरभऱ्याच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात १२ तारखेपर्यंत वाढत होत्या (रु. ३,६२८ ते रु. ४,४०८). नंतर त्या रु. ४,०९२ रु. ४,२९२ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,३३१ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२८२ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.५ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,३८८). आयातीवरील वाढत्या नियंत्रणामुळे व वाढत्या मागणीमुळे हरभऱ्यात वाढ अपेक्षित आहे.\nएमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. २२,८१० ते रु. २४,१२०). या सप्ताहात १ टक्क्यांनी घसरून त्या २३,७४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,४२३ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २३,१२० आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अजूनतरी कापसाखाली लागवड कमी आहे. त्यामुळे किमतींत वाढीचा कल राहील. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रती १४० किलोची गाठी).\nकापूस सोयाबीन राजकोट हळद\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nहळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...\nकापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...\nहळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...\nइंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...\nपुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...\nऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...\nसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nव्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...\nसंतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...\nनवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...\nहमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...\nतेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...\nथेट विक्रीचे देशी मॉडेलमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व...\nशेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसायफॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या...\nहेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’चलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत...\nखरीप मका, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा...\nकृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...\nसोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या...या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/author/ganesh_puranik/", "date_download": "2018-11-20T19:40:22Z", "digest": "sha1:FIXWQVCSIGIPYMCI27NJO3EI2UJCHR4V", "length": 19997, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "Saamana.com | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\n7963 लेख 0 प्रतिक्रिया\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलघु-मध्यम उद्योगांचा गळा आवळला नोटाबंदीसारख्या धोरणांनी आणि तो मोकळा करायचा रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीने असा तिढा असल्याने संघर्ष निर्माण झाला. तो अपरिहार्यच होता. सुदैवाने...\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\n बुलढाणा राज्य शासनाने शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचा-यांच्या रास्त मागण्या मागण्यासाठी प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने मुंबईत आझाद मैदानावर 26 नोव्हेंबर धरणे आंदोलन करणार आहे....\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\n मालवण किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावरील नगारखान्यावर किल्ले रहिवाशांनी उभारलेल्या भगव्या ध्वजास पुरातत्व विभागाच्या चौकीदारांनी विरोध दर्शवला आहे. मात्र किल्ले रहिवासी यांनी ध्वज हटविण्यास...\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n अर्धापूर ऊसतोड कामगारांची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची दहा लाख रुपयांची बॅग धाब्यावर जेवायला थांबले असता चोरट्यांनी चारचाकी गाडीतून लंपास केली. विशेष म्हणजे...\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n नवी दिल्ली टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे. उद्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. जागतिक क्रमवारीमध्ये टीम इंडिया...\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n नगर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची कार्यकारी नुकतीच जाहीर झाली आहे. या संघटनेच्या उपाध्यक्षपदी नगर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांची बिनविरोध...\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\n अयोध्या अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या कायद्याचे समर्थन करीत मंदिराच्या निर्मितीसाठी सरकारने जर कायदा आणला तर त्याला आपला आक्षेप नसेल, असे स्पष्ट मत...\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\n जालना जालना येथील वस्तू व सेवाकर कार्यालयात (GST) कार्यरत असलेले राज्यकर अधिकारी वर्ग -2 प्रदीप सदाशिव देशमुख यांना दहा हजाराची लाच घेताना...\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\n परळी वैजनाथ देशातच नव्हे तर जगभरात आपल्या कामातून ओळख निर्माण करणारे देशाचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची रोडकरी म्हणून असलेली...\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dirty-game-of-pakistan/", "date_download": "2018-11-20T19:52:34Z", "digest": "sha1:4HQ5MKD55TTOVL56BFBPHMATXI74ZHNF", "length": 17471, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "पाकड्यांचा ‘डर्टी गेम’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nपाकड्यांनी त्यांच्या जवानांना खूष करण्यासाठी १०० पश्तून तरूणींचं अपहरण केलं असून त्यांना वेश्याव्यवसायात ढकललं असल्याचं पश्तून कार्यकर्ते उमर खट्टक यांनी म्हटलंय. या तरूणीं पाकिस्तानी जवान रोज बलात्कार करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.\nस्वात आणि वजिरीस्तान या भागातून या तरूणींना पळवलं गेल्याचं खट्टक यांनी म्हटलंय. या भागातील जनेतवर पाकडे अनन्वित अत्याचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमची गावं उद्वस्त केली जातात, आमच्यावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाते, हे केव्हापर्यंत सहन करायचं असा प्रश्न खट्टक यांच्याप्रमाणे या भागातील असंख्य लोकं विचारत आहेत. पाकड्यांची मस्ती उतरवण्यासाठी त्यांनी आता बंडाचा झेंडा फडकावायचा ठरवलाय. त्यांनी पश्तूनिस्तान नावाचं वेगळं राष्ट्र व्हावं या मागणीसाठी लढवय्यांची फौज उभारायला सुरूवात केली आहे. जागतिक समुदायाने या समस्येकडे लक्ष द्यावं अशीही मागणी त्यांनी केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन जिंकले: कसोटीनंतर वन डेतही पाकिस्तानची घसरगुंडी\n बांगलादेशच्या ७ बाद ५४२ धावा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bhodundu-baba-married-with-a-girl-pune/", "date_download": "2018-11-20T20:22:20Z", "digest": "sha1:XPZZ3FYDQCDPMORAQVO5LW2EF3Q32IMZ", "length": 8280, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आईचे भूत काढतो सांगत भोंदूबाबाने केले मुलीशी लग्न", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआईचे भूत काढतो सांगत भोंदूबाबाने केले मुलीशी लग्न\nपुणे : महिलेच्या अंगातील भूत काढण्याच्या ढोंग करत एक भोंदूबाबाने तिच्या मुलीशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये उघडकीस आला आहे. दरम्यान, पीडित मुलीने याप्रकरणी फिर्याद दिली असून जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु अप्पा साळवे (वय-42, रा.घोरपडे पेठ, पुणे) असे भोंदुबाबाचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोंदूबाबा राजू साळवे हा लाईट फिटिंगची कामे करतो. संबंधित मुलीच्या घरी लायटिंगचे काम करण्यास गेला असता त्याला मुलीची आई आजारी असल्याचं दिसले, याचा फायदा घेत त्याने भूत उतरवण्यासाठी मुलीला दिवशी लग्न करावे लागले असा बनाव केला. तसेच आजारी महिलेच्या कुटुंबाला मांढरदेवीला घेऊन जात मुलीशी लग्न केले. इतक्यावरच न थांबता त्याने पीडित मुलीला आपला विवाह झाल्याचे कागदावर लिहीण्यास भाग पाडले आणि ती चिठ्ठी स्वत:जवळ ठेऊन तिच्याकडे शारिरीक सुखाची मागणी केली. या सर्व घटनेनंतर पीडित मुलीला संशय आल्याने तिने खडक पोलिसात फिर्याद दिली.\nपीडित मुलगी ही उच्चशिक्षीत असून तिने पुण्यातील एका महाविद्यालयातून एमएससीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तर आरोपी हा अविवाहीत असून तो आईसोबत राहतो. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने अशाप्रकारचे यापुर्वीही काही गुन्हे केले आहेत का याचा तपास करत आहेत. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के करीत आहेत.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/8598-rakhi-sawant-demands-25-paise-from-tanushree-dutta-for-defamation-issue", "date_download": "2018-11-20T20:05:49Z", "digest": "sha1:NDWLYAFYEEIRKREQ32AHVTLGTJS4T73L", "length": 6863, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#MeToo राखी सावंतची तनुश्रीकडे ‘एवढ्या’ रक्कमेची मागणी! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#MeToo राखी सावंतची तनुश्रीकडे ‘एवढ्या’ रक्कमेची मागणी\n#MeToo प्रकरणात तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादात राखी सावंत हिने उडी घेतल्यानंतर आता राखी विरुद्ध तनुश्री वादच जास्त रंगू लागलाय. तनुश्रीने राखी सावंतविरोधात 10 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकल्यावर आता राखी सावंतनेही तनुश्री दत्तावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. मात्र हा दावा करोडो रुपयांचा नाही तर चक्क 25 पैशांचा केलाय.\nयावर आपली प्रतिक्रिया देताना तनुश्रीच्या आई-वडिलांना जास्त पैसे देऊ लागू नयेत, म्हणून आपण 25 पैशांचा दावा करत असल्याचं राखीने म्हटलंय. तसंच मी 50 कोटींचाही दावा तिच्यावर करू शकते, पण तनुश्रीची लायकी आपल्या लेखी केवळ 25 पैशांचीच असल्यामुळे आपण तिच्यावर 25 पैशांचा दावा करत असल्याचं राखी ने म्हटलंय.\nतनुश्री दत्ता अत्यंत खालच्या पातळीवरची असून तिला आपल्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचा टोला राखी सावंतने लगावलाय. आपल्या आईबद्दल तनुश्रीने अपशब्द वापरले असल्यामुळे आपण तिला कोर्टात खेचत असल्याचं म्हटलं आहे.\n...म्हणून अभिनेता प्रकाश राज यांनी भाजप खासदारावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला\nनानापाठोपाठ राज ठाकरेंवर तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप\nबॉलिवूडचे संस्कारी बाबुजी अडचणीत...\n#MeToo चं लोण आता सिंबॉयोसिसमध्येही\n#METOO मोहिमेला आमीर खानचा 'असा' पाठिंबा\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2017/01/ShubhraKaahi.html", "date_download": "2018-11-20T20:34:04Z", "digest": "sha1:2FBSMIWPS4GQH65X6RFW6N46Z3PKQKNB", "length": 18145, "nlines": 253, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: वेचित चाललो: 'शुभ्र काही जीवघेणे'", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nगुरुवार, १२ जानेवारी, २०१७\nवेचित चाललो: 'शुभ्र काही जीवघेणे'\n\"ओंजळीत सूर्य घेऊन समुद्रभर हेलकावे खाणार्‍या चंद्रदेवतेची एक झुलू दंतकथा आहे. ही शापभ्रष्ट देवता लाटालाटांवर पिंगा घेत खलाशांची गाणी गाते अन् आपल्या गाण्याने आपणच बेचैन होते. चंद्रदेवतेचं गाणं हा समुद्राचा निनाद आहे असं म्हणतात.\"\nज्याला अभिजात किंवा शास्त्रीय संगीत असं सामान्यपणे म्हटलं जातं त्यात दिग्गज गायक-गायिकांनी पहिला 'सा' लावताच, किंवा पहिली सुरावट घेताच अनेक मुरलेल्या रसिकांकडून 'व्वा:' अशी दाद जाते. नवथर किंवा पुरेशा न मुरलेल्या रसिकाला कदाचित हा प्रकार फुकाचा शो-ऑफ वाटू शकतो. परंतु खरंच अनेकदा तो सूरच असा लागतो की पुढचं गाणं एकदम सजीव होऊन समोर उभे राहिल्याचा भास येतो. अनेकदा पुढचा राग-विस्तारही जेव्हा आपल्या मनात उमटलेल्या या चित्राशी सुसंगत होऊ लागतो तेव्हा तो रसिक त्या गाण्याशी तद्रूप होऊन अवर्णनीय अशा आनंदाचा धनी होतो.\nअंबरीश मिश्र यांच्या 'शुभ्र काही जीवघेणे' या पुस्तकातील 'चंद्रदेवतेचं गाणं' या विदुषी शोभा गुर्टू यांच्यावरील आपल्या लेखाची सुरुवात वर दिलेल्या ओळींनी केली आहे. त्यांच्या या पुस्तकातील हा पहिलाच लेख असल्याने त्या लयबद्ध पुस्तकाचीही सुरुवात म्हणता येईल. हे संपूर्ण पुस्तक म्हणजे पहिला 'सा' लागताच 'व्वा:' ची दाद देण्याइतक्या मुरलेल्या रसिकाचे प्रकटन आहे. संगीत, नाटक, चित्रपट या तीन क्षेत्रातील काही दिग्गजांवरचे लेख विलक्षण आत्मीयतेने लिहिलेले आहेत. (हीच आत्मीयता मला 'माधव मोहोळकर' या रसिकाने चित्रपटसंगीतावर लिहिलेल्या 'गीतयात्री' या पुस्तकात आढळली होती.) ते लिहित असताना लेखकाची जी काही तंद्री लागली असेल जवळजवळ तशीच ते वाचतानाही एखाद्या संवेदनशील वाचकाची लागायला हवी. आपला लेखनविषय असलेल्या कलाकाराबद्दलची आत्मीयता राखूनही मिश्र यांनी त्यांच्या आयुष्यातील नकारात्मक बाजूंचे उल्लेख मुळीच टाळलेले नाहीत, किंवा त्याचे समर्थन करण्याचाही प्रयत्न केलेला नाही... त्यात थोड्या ओलाव्याचे 'मोहन' घालून एकजीव करून घेतले आहेत. सआदत हसन मंटो किंवा पार्श्वनाथ आळतेकरांसारख्या व्यावहारिक आयुष्यात सातत्याने पराभूत होत राहिलेल्यांबद्दल लिहिताना ते विशेष हळवे होताना दिसतात. शोभा गुर्टू, अख्तरीबाई, ओ.पी., सज्जाद, पंकज मलिक यांच्यावरील लेखांसाठी त्यांनी निवडलेली शीर्षकेच बरंच काही सांगून जातात.\nसंगीत, नाट्य, चित्रपट या कला ज्यांच्या आयुष्याचे अविभाज्य आणि अतूट अंग आहे अशा मराठी माणसाने हे पुस्तक वाचले नाही तोवर त्याला मरायला परवानगीच नाही.\nनिवडलेला वेचा हा 'चंद्रदेवतेचं गाणं' या विदुषी शोभा गुर्टू यांच्यावरील लेखाचा भाग आहे. तो एकाहुन अधिक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. (पहिल्याच वाक्यात येणारा जातीचा उल्लेख काहींच्या मते वाचनाच्या लयीत ठेच लावणारा असला तरी तो अनेक कारणांनी सुसंगत आहे. त्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे आवश्यक आहे.) वर पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे हा मूळ गाणे सुरू होण्यापूर्वी घेतलेला एक सुरेल उठाव आहे. शोभाताईंच्या पूर्वसुरींचा धावता आढावा घेत असताना तो त्या गाण्याच्या सुवर्णकाळाची पार्श्वभूमी बनलेला राजकीय र्‍हासकाळही नोंदवून पुढे जातो. आणि एखाद्या विलक्षण हरकतीनंतर लीलया समेवर यावे तसे शोभाताईंचे बोट पकडून पुढे चालू लागतो..\nलेखकः रमताराम वेळ १०:२३ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nवर्गीकरण: पुस्तक परिचय, वेचित चाललो, साहित्य\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nवेचित चाललो: 'बाराला दहा कमी'\nवेचित चाललो: 'शुभ्र काही जीवघेणे'\nआपण निषेध विशिष्ट घटनेचा करतो की प्रवृत्तीचा\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/component/tags/tag/886-thane", "date_download": "2018-11-20T19:36:02Z", "digest": "sha1:KG3QT723L5H2R45WCNKCNYXT3DYDYQAG", "length": 4777, "nlines": 112, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Thane - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n5 तास चौकशी केल्यानंतर अरबाज खान मुंबईला रवाना\n...म्हणून त्याने प्रेयसीचे घर पेटवले\n'ही' 6 फुटी कोल्हापुरी चप्पल ठरतेय आकर्षणाचं केंद्र\n29 व्या ठाणे महापौर मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या रणजित पटेलची बाजी...\nअज्ञातांनी 2 तरुणांवर तलवारीने केले वार\nअभिनेत्री स्मिता गोंदकरने फोडली दहीहंडी, बक्षिसाची रक्कम केरळ पूरग्रस्तांना\nआयपीएल सट्टेबाजी प्रकरणी चौकशीसाठी अरबाज खानची हजेरी\nइकबाल कासकरला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी\nएक करंजी लाख मोलाची; शिवआधार चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम\nकाद्याची रक्षा करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण\nगोकुळाष्टमीनिमित्त सजवलेल्या कृष्ण मंदिरात दरोडा\nघरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार\nठाणे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, महिलेचा पाय गटारावरील लोखंडी जाळीत अडकला\nठाण्यात आंबेडकर जयंतीचा उत्साह, शेकडो अनुयायांनी केले अभिवादन\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nमाळशेज घाटाचे सौंदर्य खुलवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाचे एक पाऊल पुढे\nमुंबईत ब्रॉडबँड इंटनेटचा वेग इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत कमी\nमुंबईसह रायगडलाही अतिवृष्टीचा इशारा...\nया मुलाच्या कामगिरीचे कौतुक, १०वीत पटकावले 35 टक्के\nयेवल्यामध्ये गोकुळाष्टमीनिमित्त बाळगोपाळांच्या बाललीला\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/bmc-budget-must-be-realistic-vishwanath-mahadeshwar/", "date_download": "2018-11-20T19:41:00Z", "digest": "sha1:ANUK64FMD25C7ECHR7NDNCHUPLA7WGSY", "length": 17330, "nlines": 244, "source_domain": "www.saamana.com", "title": "बजेट रिऍलिस्टिक हवे; उगाच आकडा ‘फुगवू’ नका! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nमुख्यपृष्ठ विशेष अर्थसंकल्प २०१८\nबजेट रिऍलिस्टिक हवे; उगाच आकडा ‘फुगवू’ नका\nमहापालिकेच्या अनेक कामांना राज्य आणि केंद्र सरकारची मंजुरी मिळत नसल्याने ही कामे रखडतात. त्यामुळे अर्थसंकल्पात तरतूद केलेला कोट्यवधीचा निधी अखर्चित राहिल्याचे दिसते. परिणामी अर्थसंकल्पाचा ‘आकडा’ फुगत असल्यामुळे महापालिकेवर विकासकामांवर निधी खर्च करीत नसल्याचा नाहक आरोप केला जातो. त्यामुळे ज्या कामांची प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल, तर त्यासाठी तरतूद केलेल्या निधीची उचल करू नये आणि अर्थसंकल्पाचा आकडा नाहक ‘फुगवू’ नका, असे लेखी निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्त अजोय मेहता यांना दिले आहेत.\nमुंबई सागरी मार्ग, गारगाई-पिंजाळ यांसारखे महत्वाचे प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाकडून तांत्रिक परवानग्या मिळाल्या नसल्याने रखडले आहेत. मात्र अशा प्रकल्पांसाठीचा कोट्यवधीचा निधी महापालिकेच्या अर्थसंकल्पात मांडला जात असल्यामुळे अर्थसंकल्पील वर्षात निधी शेवटपर्यंत पडून राहिल्याचे दिसते. या निधीचा वापर होत नसल्याने हा निधी पुन्हा पुढच्या अर्थसंकल्पात येत राहिल्यामुळे विनाकारण अर्थसंकल्पाचा आकडा फुगत जातो. त्यामुळे प्रस्तावित कामासाठी तरतूद जरी केली असली तरी प्रत्यक्ष कामास सुरुवात होत नसेल तर त्यासाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीची उचल करण्यात येऊ नये. जेणेकरून अर्थसंकल्पाचा आकडा विनाकारण फुगणार नाही आणि अर्थव्यवस्थेवर नियंत्रण राहील असे महापौर महाडेश्वर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.\nविकासकामांच्या खर्चाची माहिती मुंबईकरांना मिळायलाच हवी\nमुंबईकरांसाठी महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या कामांपैकी कुठल्या कामासाठी किती निधी खर्च होतो याची माहिती प्रत्येक मुंबईकरांना कळणे गरजेचे असल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी म्हटले आहे. यासाठी प्रत्येक विकासकामासाठी योग्य निधीची तरतूद व्हायला हवी. त्यामुळे हा अर्थसंकल्प वास्तवदर्शी मांडावा अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात येणार असल्याचेही यशवंत जाधव म्हणाले.\nमहत्त्वाच्या प्रकल्पांसाठी पुरेशा निधीची तरतूद केल्यामुळे मुंबईकरांसाठी उत्तमोत्तम योजना मिळतील. तसेच मुंबईच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल. मात्र हा अर्थसंकल्प वास्तवदर्शी असला पाहिजे. – महापौर\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनवे वर्ष नवी सुरुवात\nपुढीलकश्मीरात अल्प कोण, हिंदू की मुसलमान, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\n2 लाख रुपयाची बनावट दारू जप्त\nउरण परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/hawker-zone-problem-in-mumbai/", "date_download": "2018-11-20T20:33:16Z", "digest": "sha1:23F3A3S4XX3RDX5S6CCYMHCCTBLGC4HH", "length": 20387, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "दादरमध्ये फेरीवाल्यांच्या जागा वाढल्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nदादरमध्ये फेरीवाल्यांच्या जागा वाढल्या\nपालिका प्रशासनाने फेरीवाला झोन आणि फेरीवाल्यांच्या जागांची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यामुळे 24 वॉर्डांतील फेरीवाल्यांच्या बसण्याच्या जागेचे चित्र स्पष्ट झाले आहे. या दोन्ही याद्यांनुसार सर्वाधिक फेरीवाल्यांची गर्दी कुर्ल्याच्या एल वॉर्ड परिसरात असेल. या विभागात 50 रस्ते फेरीवाला झोन म्हणून निवडण्यात आले असून त्यावर तब्बल दहा हजार फेरीवाले कोंबण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ भांडुप, लालबाग, परळ, कांदिवली, मालाड, दादर येथे फेरीवाल्यांची संख्या सर्वाधिक असणार आहे. विशेष म्हणजे बोरिवली, घाटकोपर, गिरगाव, विलेपार्ले, अंधेरी परिसरात कमीत कमी जागा फेरीवाल्यांना देण्यात आल्या आहेत.\nफेरीवाल्यांना शिस्तीत बसवण्यासाठी पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांच्या जागांची दुसरी यादी नुकतीच प्रसिद्ध केली. दोन्ही याद्या मिळून 24 वॉर्डांतील फेरीवाल्यांसाठी 78 हजार 670 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. काही वॉर्डांमध्ये जास्तीत जास्त रस्ते फेरीवाला झोन म्हणून निवडण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी कमी रस्त्यांवर जास्त फेरीवाल्यांना जागा देण्यात आल्यामुळे अशा वॉर्डांमध्ये फेरीवाल्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही याद्यांवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. मात्र ठोस कारण असल्याशिवाय या यादीत आणि झोनमध्ये बदल केले जाणार नसल्याचे आधीच अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. फेरीवाला धोरण राबवण्याची प्रक्रिया लांबल्यामुळे गेल्या काही वर्षांत फेरीवाल्यांची संख्या वाढलेली असली तरी सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांनाच या निश्चित केलेल्या जागांवर बसता येणार असल्याचेही अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.\nपहिल्या यादीत दादर, वरळी, प्रभादेवी, माटुंगा, माहीम परिसरात फेरीवाल्यांना कमी जागा देण्यात आल्या होत्या, मात्र या दुसऱया यादीत प्रशासनाने ही कसर भरून काढली आहे. या यादीत परळ, लालबाग आणि दादरमध्ये मोठय़ा प्रमाणावर जागा देण्यात आल्या आहेत. तर गोवंडी, चेंबूरमधील सर्वाधिक 112 रस्ते फेरीवाला झोन म्हणून निवडण्यात आले आहेत. दोन्ही याद्या मिळून गिरगाव, काळबादेवी, बोरिवली, घाटकोपर, कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले अशा उच्चभ्रू परिसरात सर्वात कमी फेरीवाले दिसतील असे चित्र स्पष्ट झाले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकमला मिल कंपाऊंडमधील हॉटेलला भीषण आग\nपुढीलकॅमेऱ्याबरोबर आता पोलिसांच्या मोबाईलचाही वॉच\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/one-million-64-thousand-voters-used-nota-32582", "date_download": "2018-11-20T20:51:30Z", "digest": "sha1:CUNZD5OPH3BLRJKLPA2RA2THUB3NC437", "length": 13749, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "one million 64 thousand voters used nota एक लाख 64 हजार मतदारांनी वापरला \"नोटा' | eSakal", "raw_content": "\nएक लाख 64 हजार मतदारांनी वापरला \"नोटा'\nसोमवार, 27 फेब्रुवारी 2017\nपुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल एक लाख 64 हजार मतदारांनी \"नोटा' (नन ऑफ द अबोव्ह)चा वापर केला आहे. मतदान करा म्हणून आव्हान केल्यानंतर घराबाहेर पडलेल्या या नागरिकांनी उमेदवारांना नाकारण्याचीच जबाबदारी पार पाडली आहे.\nपुणे महापालिकेच्या निवडणूक विभागाने \"नोटा'चा वापर केलेल्या नागरिकांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. प्रभाग क्रमांक 16 (गट अ) मध्ये सर्वाधिक 3308 नागरिकांनी, तर (गट ब) मध्ये 243, (गट क) मध्ये 1357 आणि (गट ड) मध्ये 1204 नागरिकांनी \"नोटा' वापरले आहे. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक एक (गट ब) मध्ये 3056 नागरिकांनी \"नोटा' लाच पसंती दर्शविली.\nपुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल एक लाख 64 हजार मतदारांनी \"नोटा' (नन ऑफ द अबोव्ह)चा वापर केला आहे. मतदान करा म्हणून आव्हान केल्यानंतर घराबाहेर पडलेल्या या नागरिकांनी उमेदवारांना नाकारण्याचीच जबाबदारी पार पाडली आहे.\nपुणे महापालिकेच्या निवडणूक विभागाने \"नोटा'चा वापर केलेल्या नागरिकांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. प्रभाग क्रमांक 16 (गट अ) मध्ये सर्वाधिक 3308 नागरिकांनी, तर (गट ब) मध्ये 243, (गट क) मध्ये 1357 आणि (गट ड) मध्ये 1204 नागरिकांनी \"नोटा' वापरले आहे. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक एक (गट ब) मध्ये 3056 नागरिकांनी \"नोटा' लाच पसंती दर्शविली.\nनिवडणुकीत उभ्या असलेल्या एकाही उमेदवारास मत द्यावयाचे नसेल तर त्यासाठी \"नोटा' हा पर्याय निवडणूक आयोगानेच नागरिकांना दिला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीकरिता 26 लाख 42 हजार मतदारांनी नावनोंदणी केली होती. उपलब्ध आकडेवारीनुसार पुणेकरांनी बहुसंख्येने केलेला नोटा वापर राजकारणी लोकांसाठी धोक्‍याची घंटा आहे. नागरिकांना मिळालेले \"नोटा' हे प्रभावशाली शस्त्र असल्याने, राजकीय पक्षांनादेखील भविष्यात योग्य आणि चारित्र्यसंपन्न उमेदवार द्यावा लागेल; अन्यथा \"नोटा'चा वापरही आणखीन वाढण्याची शक्‍यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.\nविकासाच्या कामांबद्दल राजकीय पक्षांचे वचननामे, जाहीरनामे प्रसिद्ध झाले. नागरिकांसमोर विकासाच्या कामांची कार्यक्रम पत्रिकाही राजकीय पक्षांनी ठेवली. तरीही मतदानाला येऊन नागरिक \"नोटा'चाच वापर का करीत आहेत. त्याविषयीची नागरिकांची मते काय आहेत. याबाबत सर्वच राजकीय पक्षांना आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.\nबारामतीतील लिपिकास तीन हजार रुपयांचा दंड\nबारामती - येथील भूमी अभिलेख कार्यालयाने खातेदारास मागणीप्रमाणे जमिनीच्या चतुःसीमा दिल्या नाहीत, त्यावरून राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाने येथील...\nभिलार - निसर्ग संपदेच्या जतनासाठी केंद्रीय मंत्रालयाने २००१ मध्ये महाबळेश्वर- पाचगणीत ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ जाहीर केला. परंतु, या झोनमधील सगळे नियम...\nअमरावतीत मिसाईल निर्मितीची मुहूर्तमेढ\nअमरावती : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या मिसाईल प्रकल्पाला अखेर चालना मिळाली आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे येत्या एका...\nविष पिऊन पित्याची मुलीसह आत्महत्या\nगोंदिया : रेल्वे चौकीलगतच्या श्रीनगर येथील एका व्यक्तीने आपल्या चिमुकल्या मुलीला विष पाजून स्वतःही आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना आज, मंगळवारी...\nधायरी फाट्यावरील पुलाला तडे\nधायरी : धायरी फाट्यावरील पुलाला तडा गेला असून पुलाची स्थिती धोकादायक आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात महापालिकेचा...\nजंगली महाराज मठाची सिमा भिंत धोकादायक\nपुणे : जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराज मठाची सिमा भिंती पदपथाच्या बाजूस झुकली आहे. सदर भिंत अतिशय धोकादायक स्थितीत असून रहदारीच्या वेळेस भिंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212347-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/breaking-gujarat-promises-to-complete-work-on-182-metre-sardar-patel-statue-by-25-october/", "date_download": "2018-11-20T19:53:16Z", "digest": "sha1:O3NTNKRNSN4RGRXAQCXXLNXFBEQ7JKYN", "length": 7244, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळा उभारणीचे काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळा उभारणीचे काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार\nशिवाजी महाराजांचे भव्य स्मारक कधी होणार\nटीम महाराष्ट्र देशा- गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारणीचे काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असे निवेदन सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आले. मात्र आता अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक कधी होणार असा सवाल शिवप्रेमी विचारू लागले आहेत.हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्याची घोषणा राज्य सरकारने यापूर्वीच केली आहे. मुख्यमंत्री विजय रूपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी हा पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच भेट दिली.\nकेरळमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर…\nपुणे- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212348-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/there-will-be-no-control-over-the-agitation-says-prakash-aambedkar/", "date_download": "2018-11-20T20:35:13Z", "digest": "sha1:3FZUXT57JF2734XH7OVV6R7Z6GJC2IJ5", "length": 7691, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...तर आंदोलनावर आमचं नियंत्रण राहणार नाही-प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…तर आंदोलनावर आमचं नियंत्रण राहणार नाही-प्रकाश आंबेडकर\nटीम महाराष्ट्र देशा: सकाळी ११ वाजता आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. जे भीमा कोरेगाव घटनेला जबाबदार आहेत त्यांना अटक करण्याचे त्यांनी मान्य केले आहे अस प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केल आहे.\nत्याचबरोबर कोंबिंग ऑपरेशन थांबवण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन सुद्धा दिल्याच आंबेडकर यांनी सांगितल. तर सरकारने संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेला अटक करून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही केली तर आंदोलनावर आमच नियंत्रण राहणार नाही असा सरळ इशारा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.\nप्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे\n– दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर\n– अजूनही संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेला अटक का करण्यात आलेली नाही\n– सरकारनं दिलेल्या आश्वासनांची लवकर पूर्तता करावी : प्रकाश आंबेडकर\n– मुख्यमंत्र्यांनी कारवाई करुन लोकांना विश्वास द्यावा : प्रकाश आंबेडकर\n– आमच्या मागण्या शासनाकडून मान्य : प्रकाश आंबेडकर\n– कोंबिंग ऑपरेशन थांबवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन : प्रकाश आंबेडकर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212348-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sensex-rises-100-points-nifty-above-10100-104136", "date_download": "2018-11-20T20:39:41Z", "digest": "sha1:Y457C4WZL3OXOY5JBZ445SCLDYFFMVCD", "length": 8680, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sensex Rises 100 Points, Nifty Above 10,100 अखेर शेअर बाजार 'हसला' | eSakal", "raw_content": "\nअखेर शेअर बाजार 'हसला'\nमंगळवार, 20 मार्च 2018\nसततच्या घसरणींनंतर अखेर आज (मंगळवार) शेअर बाजार सकारात्मक पातळीवर व्यवहार करतो आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 152.98 अंशांनी वधारला असून 33 हजार 076 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 53.35 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी 10152.98 पातळीवर आहे.\nमुंबई: सततच्या घसरणींनंतर अखेर आज (मंगळवार) शेअर बाजार सकारात्मक पातळीवर व्यवहार करतो आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 152.98 अंशांनी वधारला असून 33 हजार 076 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 53.35 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी 10152.98 पातळीवर आहे.\nशेअर बाजारात क्षेत्रीय पातळीवर आयटी आणि एनर्जी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने निर्देशांकांना बळ मिळाले आहे. मात्र फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुरु असलेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे निर्देशांक खालच्या दिशेने (डाउन साईड) सरकतो आहे.\nसध्या राष्ट्रीय शेअर बाजारात टेक महिंद्रा, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारती इन्फ्राटेल आणि टाटा स्टील यांचे शेअर्स प्रत्येकी 1.7 टक्के व 4 टक्क्यांनी वधारले आहे. त्यापाठोपाठ विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाली आहे. मात्र फार्मा क्षेत्रात सिप्ला आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212348-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-rahul-dravid-support-staff-100187", "date_download": "2018-11-20T20:02:23Z", "digest": "sha1:47XEZBIXAIJMZXL6GCTCNBTGTJ4SOVTY", "length": 11898, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news rahul dravid support staff द्रविडच्या निर्णयाने सपोर्ट स्टाफला न्याय | eSakal", "raw_content": "\nद्रविडच्या निर्णयाने सपोर्ट स्टाफला न्याय\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nनवी दिल्ली - केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही सभ्य खेळाडू म्हणून संपूर्ण क्रिकेटविश्‍वात प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने आपल्या सभ्यतेचे आणि कृतिशीलतेचे आणखी एक उदाहरण जगासमोर ठेवले. त्यासाठी स्वतःला मिळणाऱ्या रकमेतील २५ लाख कमी झाले, तरी त्याची त्याला पर्वा नव्हती.\nभारताच्या ज्युनियर संघाला घडवण्याचे काम मुख्य प्रशिक्षक या नात्याने करत असणाऱ्या द्रविडने १९ वर्षांखालील संघाला विश्‍वविजेते केलेच. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफमधील सहकाऱ्यांना समान न्याय मिळण्यासाठी व्यक्त केलेली भावना पैशांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले.\nनवी दिल्ली - केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही सभ्य खेळाडू म्हणून संपूर्ण क्रिकेटविश्‍वात प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने आपल्या सभ्यतेचे आणि कृतिशीलतेचे आणखी एक उदाहरण जगासमोर ठेवले. त्यासाठी स्वतःला मिळणाऱ्या रकमेतील २५ लाख कमी झाले, तरी त्याची त्याला पर्वा नव्हती.\nभारताच्या ज्युनियर संघाला घडवण्याचे काम मुख्य प्रशिक्षक या नात्याने करत असणाऱ्या द्रविडने १९ वर्षांखालील संघाला विश्‍वविजेते केलेच. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफमधील सहकाऱ्यांना समान न्याय मिळण्यासाठी व्यक्त केलेली भावना पैशांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले.\n१९ वर्षांखालील विश्‍वविजेतेपद जिंकल्यानंतर बीसीसीआयने खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी बक्षीस जाहीर केले. त्यानुसार द्रविड यांना ५० लाख, तर इतर सपोर्ट स्टाफना प्रत्येकी २५ लाख रुपये मिळणार होते; पण संघाचे यश हे केवळ आपले नसून त्यामध्ये सपोर्ट स्टाफमधील सर्वांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना समान निधी मिळावा, अशी जाहीर मागणी द्रविडने बीसीसीआयकडे केली होती.\nबीसीसीसीआयने द्रविडच्या या भावनांचा आदर राखत सर्वांना २५ लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यामुळे द्रविड यांना मिळणारी रक्कम अर्ध्याने कमी झाली; परंतु द्रविड यांना सहकाऱ्यांना समान न्याय मिळाल्याचा आनंद अधिक झाला.\nया अगोदर सपोर्ट स्टाफला २० लाख रुपये बीसीसीआयने जाहीर केले होते. द्रविडची मागणी मान्य झाल्यामुळे वर्षभरात ज्युनियर संघाबरोबर सपोर्ट स्टाफमध्ये काम करणाऱ्या सर्वांना याचा फायदा होणार आहे. काही महिन्यांपूर्वी संघाबरोबर असताना निधन झालेले राजेश सावंत यांच्या कुटुबीयांनाही २५ लाख मिळणार आहेत. सपोर्ट स्टाफमधील विद्यमान प्रशिक्षक पारस म्हांबरे (गोलंदाजी), अभय शर्मा (क्षेत्ररक्षण), योगेश परमार (फिजिओथेरपिस्ट), आनंद दाते (ट्रेनर), मंगेश गायकवाड (मसाजर), देवराज राऊत (व्हिडिओ ॲनालिस्ट); तसेच इंग्लंड दौऱ्यासाठी असलेले प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रामन, मनुज शर्मा, सुमील मल्हापूरकर आणि अमोघ पंडित यांनाही प्रत्येकी २५ लाखांचा निधी मिळणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212348-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-auric-bungalows-104408", "date_download": "2018-11-20T20:48:39Z", "digest": "sha1:V6P5TZIG4Q5GUFYTVZ5LUWL27TUOZVP5", "length": 11120, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news auric Bungalows ‘ऑरिक’मध्ये बांधा बंगले! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nऔरंगाबाद - ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीमध्ये राहू इच्छिणाऱ्यांना आता बंगलेही उभारता येणार आहेत. ‘बजेट होम’ची वसाहत तयार करण्याच्या प्रक्रियेसह औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाउनशिप (एआयटीएल)ने शेंद्रा येथे १६ रहिवासी भूखंड लिलावासाठी काढले आहेत.\nऔरंगाबाद - ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीमध्ये राहू इच्छिणाऱ्यांना आता बंगलेही उभारता येणार आहेत. ‘बजेट होम’ची वसाहत तयार करण्याच्या प्रक्रियेसह औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाउनशिप (एआयटीएल)ने शेंद्रा येथे १६ रहिवासी भूखंड लिलावासाठी काढले आहेत.\nदिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत शेंद्रा येथे वसविण्यात येत असलेल्या स्मार्ट औद्योगिक शहरामध्ये आतापर्यंत केवळ औद्योगिक वापरासाठीचे भूखंड लिलावासाठी काढले गेले; पण या वसाहतीत आता नागरी वसाहत वसवण्याकडे एआयटीएलने वाटचाल सुरू केली आहे. पंधरा एकर भागांत नागरी वसाहत उभी करण्यासाठी इच्छुक बांधकाम व्यावसायिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या प्रक्रियेच्या सोबतच ‘एआयटीएल’ने आता १६ बंगलो भूखंडही लिलावासाठी काढले आहेत. तीन ते पाच हजार चौरस फूट आकाराचे रहिवासी क्षेत्रातील सेक्‍टर १० मध्ये असलेल्या १६ भूखंडांचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे. ह्योसंगला देण्यात आलेल्या १०० एकराच्या भूखंडांच्या उत्तरेला ही बंगल्यांची वसाहत वसविण्याचा मानस एआयटीएलचा आहे, त्याअंतर्गत ही लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या रहिवासी, बंगल्यांसाठीच्या भूखंडांलगत असलेल्या प्रस्तावित रस्त्यांची कामे आता हाती घेण्यात आली आहेत. या भूखंडांलगत ड्रेनेज आणि अन्य भूमिगत लाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्याचे ऑरिक प्रशासनातर्फे सांगण्यात आले.\nअर्ज प्रक्रिया सहा एप्रिलपर्यंत सुरू राहणार\nऑरिकतर्फे मोक्‍याच्या जागेवरील दोन व्यावसायिक वापरासाठीचे भूखंड लिलावासाठी काढण्यात आले आहेत. सेक्‍टर १ मधील हे भूखंड असून, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून ऑरिकमध्ये जातानाच्या ६० मीटर रुंद रस्त्यावर ते आहेत. सेक्‍टर ५ मधील १२ व्यावसायिक भूखंडांचा लिलावही केला जाणार असून, ६ एप्रिलपर्यंत सर्व भूखंडांची अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. औद्योगिक भूखंडांचे क्षेत्रफळ हे ४००० चौरस मीटरपर्यंत राहील.\nमराठ्यांचा महासागर आज धडकणार\nसरकारशी चर्चा होणार; दक्षिण मुंबईत शाळांना सुटी मुंबई - मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212348-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bharat4india.com/video", "date_download": "2018-11-20T20:48:50Z", "digest": "sha1:XS4LSQ6MRNBE6EGF7HV6USQGVZSQJA7B", "length": 5403, "nlines": 96, "source_domain": "www.bharat4india.com", "title": "व्हिडिओ", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nविजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे नेते\nडॉ. आ. ह. साळुंखे\nराधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री\nप्रदीप पुरंदरे, ज्येष्ठ जलतज्ज्ञ\nहापूस इलो रेsss इलो...\nस्त्री दास्याचा तुरुंग मी फोडते - कविता\nएकविरा आई, तू डोंगरावरी...\nपुणे-फुरसुंगी जातीची कांदा लागवड फायदेशीर\nसफेद मुसळी औषधी वनस्पती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212348-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ajit-pawar-controversial-statement-on-chale-jav/", "date_download": "2018-11-20T20:40:32Z", "digest": "sha1:DEQQMMXP4JJ7H5ROGTZHEICAB6WGESMP", "length": 8948, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चले जाव चळवळ म.फुलेंनी सुरु केली, अजित पवार यांचा 'जावईशोध'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचले जाव चळवळ म.फुलेंनी सुरु केली, अजित पवार यांचा ‘जावईशोध’\nपुणे- ‘चले जाव’ चळवळ महात्मा फुले यांनी उभी केली, असे विधान अजित पवारांनी केले. महात्मा गांधी यांच्याऐवजी अनवधानाने अजित पवारांनी महात्मा फुले असा उल्लेख केला. मात्र, त्यांची ही चूक सोशल मीडियावरील युजर्सच्या नजरेतून सुटली नाही आणि पवारांचा ‘जावईशोध’ असे म्हणतं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भाजपा नेत्या आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या विधानाचा संदर्भ देताना ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.\nमेंदूला सारखं सांगतो, कुठलाच चुकीचा शब्द जाऊ देऊ नकोस : अजित पवार\nनेमकं काय म्हणाले अजित पवार \nचले जाव चळवळीमुळे ब्रिटीश भारतातून गेले नाहीत, असे भाजपाचे ज्येष्ठ नेत्यांनी अश्या प्रकारची वल्गना केली. म्हणजे इथे महात्मा फुल्यांनी चले जाव ची चळवळ उभा केली.तश्या पद्धतीने एक आव्हान केलं.अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि लोकसभा अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन असे विधान करतात. भाजपाकडून वारंवार असे विधान केले जात आहे. अशाप्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांच्या मागील बोलवता धनी कोण, हे शोधून काढायला हवे. मनुवादी प्रवृत्ती या देशाला कदापि पुढे घेऊन जाऊ शकत नाही. ही अतिशय चुकीची प्रवृत्ती आहे.\nराजकीय टोलेबाजी करणारे अजित पवारांचे विटी-दांडू खेळतांना टोले फसले\nदरम्यान, अजित पवारांचा हा व्हिडीओ फेसबूकवर व्हायरल झाला आहे. नेटक-यांकडून त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवताना अजित पवारांना देशाचा इतिहासच माहित नसल्याची टिका करण्यात येत आहे.\nदीडपट हमीभाव म्हणजे भाजपचा चुनावी जुमला – अजित पवार\nहिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र यावं, मग बघू…- अजित पवार\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212348-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/youth-drawn-krishna-river-31697", "date_download": "2018-11-20T20:20:18Z", "digest": "sha1:XRI4S76YB7GNBCIWUDPZ5XSAEJJGR54E", "length": 10759, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "youth drawn in krishna river कृष्णा नदीत बुडून युवकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nकृष्णा नदीत बुडून युवकाचा मृत्यू\nगुरुवार, 23 फेब्रुवारी 2017\nवाई - मेणवली (ता. वाई) येथे कृष्णा नदीत पोहत असताना पाण्यात बडून गोडवली-पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या बरोबरच्या अन्य दोघांना वाचविण्यात यश आले. आज दुपारी पावणेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रोहन रतन मोरे (वय 30, रा. गोडवली-पाचगणी) असे मृताचे नाव आहे. त्याचा भाऊ रोहित व स्नेहदीप हणमंत वाघमारे (26, रा. विक्रोळी, मुंबई) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nवाई - मेणवली (ता. वाई) येथे कृष्णा नदीत पोहत असताना पाण्यात बडून गोडवली-पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या बरोबरच्या अन्य दोघांना वाचविण्यात यश आले. आज दुपारी पावणेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रोहन रतन मोरे (वय 30, रा. गोडवली-पाचगणी) असे मृताचे नाव आहे. त्याचा भाऊ रोहित व स्नेहदीप हणमंत वाघमारे (26, रा. विक्रोळी, मुंबई) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nपाचगणीतील घाटजाई देवीच्या यात्रेसाठी गोडवली येथील रतन विष्णू मोरे यांच्याकडे मुंबई येथील बहिणी व इतर नातेवाइक आले होते. यात्रा पार पडल्यानंतर दर वर्षीप्रमाणे मोरे कुटुंबीय नातेवाइकांसह मेणवली येथे फिरायला आले होते. यामधील तिघे जण पोहण्यास उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने रोहित मोरे व स्नेहदीप वाघमारे बुडू लागले. हे पाहून त्यांचा भाऊ रोहन त्यांना वाचविण्यासाठी गेला. दोघांना वाचविताना खोल पाण्यात शिरल्याने रोहन बुडाला. या वेळी गोंधळ झाल्याने खुदबुद्दीन अतनूर व सैफान मुल्ला या स्थानिक युवकांनी पाण्यात उतरून रोहित व स्नेहदीप यांना पाण्यातून बाहेर काढले. विशाल तावडे याने रोहनचा शोध घेतला. अर्ध्या तासाने तो सापडला. तिघांना तातडीने वाईच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच रोहनचा मृत्यू झाला होता. रोहित व स्नेहदीप या दोघांची प्रकृती ठिक आहे.\nरुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. मोरे यांचे नातेवाइक मेणवली परिसरात फिरून मुंबईला परतणार होते. मात्र झालेल्या दुर्घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोहन बांधकाम व्यावसायिकाकडे सुपरवायझर म्हणून काम करीत होता. वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. बेसुमार वाळू उपशामुळे मेणवली घाट परिसरातील नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून, यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे परिसरात बोलले जात आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212348-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-suspicious-death-of-workers/", "date_download": "2018-11-20T19:45:51Z", "digest": "sha1:JK2HOETJS2LQAGU3MTG46KTDGGX67PNL", "length": 5326, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोंडुसकोपच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कोंडुसकोपच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू\nकोंडुसकोपच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू\nमंगळवारी घरातून कामासाठी निघालेल्या कोंडुसकोप येथील भीमसेन रामाप्पा करगुप्पीकर (वय 48) याचा मृतदेह कमकारहट्टीनजीक गुरुवारी आढळला. मृत्यूसंदर्भात संशय व्यक्त करण्यात येत आहे. बागेवाडी पोलिस ठाण्यात भीमसेनचा मुलगा मंजुनाथ याने तक्रार दिली आहे. पभीमसेन मंगळवारी कामासाठी एम. के. हुबळीला गेला होता. तो फरशी कामगार होता. मंगळवारी काम आटोपून त्याने मित्रांसह रात्री पार्टी केलती. नंतर दोन दिवस भीमसेन घराकडे परतलाच नाही. घरातील मंडळी त्याचा शोध घेत होती.\nगुरुवारी दुपारी कमकारहट्टीनजीक एकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जाऊन पंचनामा केला. भीमसेनचा मृतदेह जिल्हा शवागाराकडे पाठविण्यात आला. मृतदेह भीमसेनचा असल्याचे निदर्शनास आले. कुटुंबियांना याची माहिती कळविण्यात आली. गुरुवारी मंजुनाथने पोलिसांत तक्रार दिली. शुक्रवारी सकाळी शवचिकित्सा करण्यात आली. नंतर मृतदेह संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर कोणत्याच प्रकारचे घाव अथवा जखमा आढळल्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. शवचिकित्सेनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.\nसुपारी खुन्यांना शस्त्रे पुरविणार्‍यास अटक\nवादग्रस्त पत्रकार बेलेगेरेला अटक\nरागाच्या भरात मुलाचा आईवर कुर्‍हाडीने हल्ला\nलक्झरीची ट्रॅक्टरला धडक; 1 ठार\nगांधील माश्यांचा हल्ला; तुर्केवाडीचा शेतकरी ठार\nहमी भावासाठी शेतकर्‍यांचा हलगी मोर्चा\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212349-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/private-coaching-classes-involed-in-mpsc-studend-movement/", "date_download": "2018-11-20T20:02:43Z", "digest": "sha1:QSD4266CTKYWTDC5V45FD5AYYAHJ4FJZ", "length": 7508, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची एमपीएससीच्या आंदोलनाला फूस- देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nखाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची एमपीएससीच्या आंदोलनाला फूस- देवेंद्र फडणवीस\nमुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या आंदोलनाला खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची फूस असल्याची शंका व्यक्त केली.\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रियेविरोधात मुंबईत आज विद्यार्थांनी ‘आक्रोश मोर्चा’ काढला. यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते.\nविरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून एमपीएससी भरतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बेरोजगारांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी सर्व्हे करणार असल्याचं स्पष्ट केलं.\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले, आजच्या आंदोलनात तरुणांसोबतच खाजगी क्लासेसचे लोकही सहभागी होते, असा आरोप करताना मुंबईत झालेल्या एमपीएससीच्या आंदोलनाला खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची फूस असल्याची संशय फडणवीसांनी व्यक्त केला.\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212349-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/national-news-sunil-deodhar-tripura-bjp-101020", "date_download": "2018-11-20T20:20:43Z", "digest": "sha1:H46HMNEKY7AH5BFCCNPLR5HDDFFSQBOC", "length": 13169, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "National news Sunil Deodhar in Tripura BJP महाराष्ट्रीय सुनील देवधरांनी त्रिपुरात फुलविले भाजपचे कमळ | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्रीय सुनील देवधरांनी त्रिपुरात फुलविले भाजपचे कमळ\nरविवार, 4 मार्च 2018\nदिनेश कांजी या पत्रकाराच्या मदतीने त्यांनी माणिक सरकारविरोधात पुस्तकही लिहून घेतले. देवधर यांच्या चमूत पुण्यातील तरुणांचा सहभाग मोठा आहे; तसेच देवधर यांनी गावपातळीपर्यंत केलेली बांधणी लक्षात घेऊन मोदी-शहा यांनीदेखील त्रिपुरात सभांचा धडाका लावला. मतदानानंतरच्या चाचण्यांपूर्वीच देवधर यांनी त्रिपुराचा लाल रंग भगवा होणार, हे स्पष्ट केले होते.\nमुंबई : 'सुनीलजी, आपसे हमे यहां जीत चाहिए,' असे सुनील देवधर यांना थेट सांगितले होते ते त्या वेळचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. देवधर यांना जबाबदारी दिली होती ती गुजरातमध्ये दमोह जिल्ह्याची. हा जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच समजला जात होता. 2013 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत सुनील देवधर यांनी किमया केली आणि तिथे 3-3 अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या जिल्ह्यात कॉंग्रेसला भाजपने आव्हान, तर दिलेच पण दणदणीत विजयही मिळवला. तेच सुनील देवधर आज त्रिुपरातल्या भाजप विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.\nडाव्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे कमळ फुलवणे हे खरेतर स्वप्नच; पण सुनील देवधर यांनी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. त्रिपुरातील भाजपचा विजय हा सुनील देवधर आणि त्यांच्या चमूची किमया आहे. देवधर गेली 12 वर्षे ईशान्य भारतात काम करत आहेत. मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेल्या देवधर यांनी आपल्या नियोजबद्ध धोरण आणि संघटनात्मक बांधणीच्या बळावर त्रिपुरा भगवा केला आहे.\nगुजरातमधील दमोह जिल्ह्यातल्या कामगिरीनंतर देवधर यांच्यावर वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. तिथे विभागप्रमुख म्हणून काम केल्यावर त्यांना त्रिपुरात पाठवण्यात आले. त्रिपुरात भाजपचे तशा अर्थाने फारसे कामच नव्हते; पण देवधर यांनी संघाच्या पद्धतीने तिथे कामाला सुरवात केली. त्यांनी मुळापासून काम करून तिथल्या लोकसंख्येत महत्त्वाचा वाटा असलेल्या इतर मागसासवर्ग समूहाला (ओबीसी) एकत्र केले आणि भारतीय जनता पक्षाचे जाळे निर्माण केले. परिवारातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या हाकेला ओ देऊन तिथे धाव घेतली. देवधर यांनी या लढाईला वैचारिक संघर्षाचे रूप देऊन त्रिपुरातील माणिक सरकारविरोधात तिथे मोठी जनजागृती केली.\nदिनेश कांजी या पत्रकाराच्या मदतीने त्यांनी माणिक सरकारविरोधात पुस्तकही लिहून घेतले. देवधर यांच्या चमूत पुण्यातील तरुणांचा सहभाग मोठा आहे; तसेच देवधर यांनी गावपातळीपर्यंत केलेली बांधणी लक्षात घेऊन मोदी-शहा यांनीदेखील त्रिपुरात सभांचा धडाका लावला. मतदानानंतरच्या चाचण्यांपूर्वीच देवधर यांनी त्रिपुराचा लाल रंग भगवा होणार, हे स्पष्ट केले होते. हा वैचारिक विजय असल्याची प्रतिक्रिया देऊन ते मोकळेही झाले होते. ज्येष्ठ दिवंगत पत्रकार वि. ना. देवधर यांचे चिरंजीव असलेले पक्के मराठी सुनील देवधर आज भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारातले महत्त्वाचे मोहरे ठरले आहेत हे नक्की. पुण्यातला अद्वैत कुलकर्णी, बारामतीचा सुमंत कोकरे; तसेच श्रावण झा त्याची पत्नी वर्षदा, पराग हा कट्टर संघस्वयंसेवक आणि शिवानंद नाडकर्णी, अजित माळी हे काही सदस्य सुनील देवधरांच्या चमूतील. तसा देवधरांचा चमू बराच मोठा आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212349-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61820", "date_download": "2018-11-20T20:29:59Z", "digest": "sha1:TDMUGUL355EU6U7SGK3XIIMFRI6IPEIT", "length": 12140, "nlines": 222, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ए ssss झब्बू! - मराठी सण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ए ssss झब्बू\nसण, उत्सव याचे माणसाला जात्याच खूप आकर्षण असते. मराठी माणूस सुद्धा त्याला अपवाद नाही. तर या खेळात तुम्ही तुमच्याकडची खास मराठी सणांची आणि उत्सवांची प्रकाशचित्रे सादर करायची आहेत. हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.\n१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.\n२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.\n३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.\n४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.\n५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.\nमायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635\nमराठी भाषा दिन २०१७\nमराठी भाषा दिन २०१७\n कारण हा सण वा उत्सव नाहीये\nपुण्यातला गणेशोत्सव : विसर्जन मिरवणूक\nपिकासा गेल्यापासून फोटो अपलोड करताच येत नाहीत.\nकसे अपलोड करायचे सांगा. मग करते.\nशोभा मी निसर्गाच्या गप्पावर\nशोभा मी निसर्गाच्या गप्पावर लिहील आहे कस अपलोड करायच ते. प्लिज तिथे पहाशील का\nस्निग्धाने पण सांगितलं, तसं केलं बघ\nमाबोवर याआधी प्रकाशित केली आहे, चालेल का\nदिवाळीतल्या गवळणी आणि बळिराजा\nदिवाळीतल्या गवळणी आणि बळिराजा...\nदिवाळीतल्या गवळणी आणि बळिराजा\nदिवाळीतल्या गवळणी आणि बळिराजा >> हा प्रकार कधी पाहिलेला आठवत नाही. छान आहे पण जे काही आहे ते\nखड्याच्या गौरिला आरास वैगरेची\nखड्याच्या गौरिला आरास वैगरेची हौस केलेली पहिल्यादाच पाहिली. छान केलीय आरास\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिन २०१७\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212349-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/8561-doordarshan-crew-attacked-by-naxals-in-dantewadas-aranpur", "date_download": "2018-11-20T19:20:25Z", "digest": "sha1:AWT5CJN6I5CK2EA5727IVFSGQEMBZZQG", "length": 6912, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नक्षली हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन पोलिस कर्मचारी शहीद - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनक्षली हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन पोलिस कर्मचारी शहीद\nछत्तीसगडमधल्या दंतेवाडा परिसरातल्या आरनपूर येथे नक्षलवाद्यांनी हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे.\nनक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दूरदर्शनचा कॅमेरामन आणि दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून ठार झालेले कॅमेरामन अच्युतानंद साहू हे दूरदर्शनच्या दिल्ली कार्यालयात काम करत होते.\nया हल्ल्यात एक सब इन्स्पेक्टर रूद्र प्रताप आणि आरक्षक मंगलूही शहीद झाल्याची माहीती समोर येत आहे. पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत दूरदर्शनची टीम फसली असताना ही दूर्घटना घडली.\nदूरदर्शनची टीम ही या भागात दिल्लीमधून रमन सरकारची विकास गाथा शूट करण्यासाठी गेली होती, त्यांची टीम त्या परिसरातून परतत असताना झाडीत दबा धरून बसलेल्या नक्षलींनी अचानक हल्ला चढवला.\nत्यावेळी नक्षलींच्या हल्ल्याला पोलिसांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या चकमकीत दोन पोलीस शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले आहेत.\nनक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे शेतकरी कुटुंबाचा पळ, 28 एकर शेती सोडून काढला पळ\nछत्तीसगडमध्ये मतदानाला सुरुवात, मतदारांना घाबरवण्यासाठी स्फोट\nगडचिरोलीनंतर छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांचा खात्मा, 7 नक्षलवादी ठार\n'या' हल्ल्याप्रकरणी नक्षलवाद्यांचं स्पष्टीकरण\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212350-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2018/01/blog-post_18.html", "date_download": "2018-11-20T19:46:05Z", "digest": "sha1:7MHIKFB2ENE2WVQG2ITKTZX7K5MGMNP7", "length": 23419, "nlines": 260, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: कोटीच्या कोटी उड्डाणे*...", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nगुरुवार, १८ जानेवारी, २०१८\nजर्मनीत अठराव्या शतकात जन्मलेला सॅम्युअल हनिमान भारतीय वंशातला होता. हनिमान हे त्याचे कुलनाम ’हनुमान’ याचे जर्मन रूप. हा रामायणकालीन हनुमानाचा वंशज होता. आफ्रिकेत जसे प्रत्येक वंशाचे जमातीचे एक झाड असते, नि तो वंश त्या झाडाच्या नावे ओळखला जातो तसे भारतात मूळ पुरुषाच्या नावाने हे तर जगजाहीर आहेच. (त्यातून पुढे गोत्र संकल्पना आली.)\nखरा इतिहास हा की हनुमान हा वन्यज होता, पण तो वानर नव्हता. हिंदू नि हिंदुस्तानद्वेष्ट्या पाश्चात्य लोकांनी रामायणात प्रक्षेप करुन तसे लिहिले नि त्याचे महत्व कमी केले. पण हे करतानाच त्याचे कार्य, त्याचे ग्रंथ चोरुन नेऊन त्यातील ज्ञान, शोध, माहिती आपल्या नावावर खपवली.\nदुसरा एक ’खरा इतिहास’ असा आहे की वैदिकांनी आपल्या रामाचे महत्व वाढवण्यासाठी द्रविड वंशीय, मूलनिवासी हनुमानाला वानर बनवले आणि त्याला केवळ रामाचा दुय्यम सहकारी बनवून टाकले. राम-रावण युद्धाचे वेळी त्याने आपल्या वनौषधीवर आधारित उपचारपद्धतीचा वापर करुन आदले दिवशी रणात जखमी झालेले सैनिक एका रात्रीत जखमा भरुन दुसर्‍या दिवशी दुप्पट ताकदीने रणात उतरतील याची खात्री करुन घेतली होती. रावणाच्या पार्टीत असा धन्वंतरी नसल्याने हळूहळू त्याचे पारडे हलके होत गेले हा खरा इतिहास आहे.\nतिसरा ’खरा इतिहास’ असा आहे की तो खरंतर वैदिक ऋषीच होता. पण त्याने चार वेद दुय्यम असून आयुर्वेद हाच वेद सर्वश्रेष्ठ आहे असे प्रतिपादन करायला सुरुवात केली. त्यामुळे चिडून जाऊन अन्य वैदिकांनी त्याला वेदद्रोही, कलीचा अवतार ठरवून त्याला नि त्याच्या वंशाला जातिबहिष्कृत केले. म्हणूनच पुढे त्याच्या वंशाला जर्मनीत परागंदा व्हावे लागले. पण तिकडे जाऊन त्यांनी आर्यवंशाची मुहूर्तमेढ रोवली जी पुढे भरतभूच्या काही वंशजांना मूळ वंशापेक्षा अधिक शुद्ध नि आदर्श वाटत असते.\nचौथा ’खरा इतिहास’ असा आहे की तो खरंतर वैदिक ऋषीच होता. पण बृहस्पतीने जसे राक्षसांमध्ये मिसळून बुद्धिभेद करणारे लोकायत अथवा चार्वाक तत्त्वज्ञान सांगितले; जेणेकरुन त्यांचे बळ खच्ची होऊन देवांना राक्षसांवर विजय मिळवणे सोपे झाले. तीच भूमिका हनुमानाने रोगोपचार पद्धतीबाबत स्वीकारली होती. वन्य जमातींत राहून त्यांचा विश्वास संपादन करुन दुय्यम उपचार पद्धतीचा वापर करुन त्यांना शारीरिकदृष्ट्या दुबळे करत नेले नि बुद्धिभेदातून आपल्या जमातीला अनुकूल करुन घेतले. (आठवा: लंकेच्या युद्धात रामाच्या बाजूने लढलेले सुग्रीव, अंगद, नल, नीलादि ’वानर’) हीच दुय्यम उपचारपद्धती वनातून परागंदा झालेल्या काही वन्यजांनी आपल्यासोबत जर्मनीमध्ये नेली. मूळचा, अस्सल आयुर्वेद मात्र भारतातच शिल्लक राहिला.\nपाचवा ’खरा इतिहास’ हा की हनुमान हा मूळ जर्मनवंशीयच होता. पण त्या कुळातील एका पुरुषाने जपानी स्त्रीच्या प्रेमात पडून विवाह केला. दोनही देशांतील धर्मसंसदांनी त्या युगुलाला जातिद्रोहाबद्दल देहान्त सुनावला. पण ते जोडपे तिथून निसटले नि मध्य भारतातील वनात लपून राहिले. जर्मनी-जपान-भारत एवढ्या मोठ्या पल्ल्याचा प्रवास केला म्हणून वेगवान प्रगती, प्रवास वा तर्काच्या कार्यकारणभावविहीन विस्ताराला हनुमान-उडी म्हटले जाऊ लागले. (त्याचा लंका ते द्रोणागिरी प्रवासाशी काही संबंध नाही. ती केवळ एक दंतकथा आहे.) जर्मन हे पुरुषसत्ताक असल्याने त्यांच्या वंशजांना पैतृक घराण्याकडून हनिमान हे कुलनाम, तर जपानी हे मातृसत्ताक असल्याने मातुल कुलाकडून मारुती हे कुलनाम मिळाले. हा मूळपुरुष आपल्यासोबत जे वैद्यकीय ज्ञान घेऊन आला त्याच्या आधारे त्याने वन्य जमातींमध्ये मुख्य वैद्य ही भूमिका स्वीकारली नि पुढे - भारतीय प्रथेप्रमाणे - हे त्यांचे वंशपरंपराग काम होऊन बसले.\nही उपचार पद्धती भारतीय ज्ञानपरंपरेनुसार बापाकडून मुलाकडे अशा मौखिक परंपरेने पुढे जात राहिली. पण सॅम्युअलला मुलगा नसल्याने ही ज्ञानधार कुंठित होईल अशी भीती त्याला वाटली. मुलीला वारस न मानण्याच्या भारतीय वृत्तीमुळे ते ज्ञान तिला देण्याऐवजी ते ग्रथित करुन सर्व जगासाठी त्याने ते ज्ञानभांडार खुले केले. आणि केवळ होमो सेपिअन्स अर्थात दोन पायावर चालणार्‍या वानरासाठीच असल्याने तिला #होमिओपथी असे नाव दिले.\nअशा तर्‍हेने हनिमान हा हनुमानकुलोत्पन्न असल्याने, 'त्याने निर्माण केली' असा दावा असलेली होमिओपथी नामे उपचारपद्धती भारतातूनच तिथे गेलेली आहे हे सिद्ध होते. जी चौथ्या खर्‍या इतिहासानुसार स्थानिक आयुर्वेदाहून दुय्यम आहे हे ही सिद्ध होते. (तो पाचवा खरा इतिहास हे स्थानिक कम्युनिस्ट इतिहासकारांचे षडयंत्र आहे हे आता सर्वमान्य झाले आहे.)\nसदर संशोधनास वर्ल्ड बॅंके, युरपिय बॅंक, खरा भारत निर्माण अभियान, फूलनिवासी भारतीय, हवाई भारतीय, वैद्यवादिनी शिक्षणोत्तेजक सभा, वेदविज्ञान मंडळ, ब्रह्मावर्त मुक्ती समाज आदि संस्थांनी अर्थसाहाय्य केले आहे. सदर संशोधन #नासा नि #युनेस्कोच्या प्रत्येकी तीन वेगळ्या टीम्सनी अनेक वर्षे पुन्हा पुन्हा तपासून चुका काढण्याचा प्रयत्न करूनही ते न जमल्याने अखेर ’बरोबर आहे’ असा कबुलीजबाब दिला आहे. भारताच्या आयुष मंत्रालयाने या संशोधनाबद्दल ’आम्ही हेच म्हणत होतो’ अशी ट्विटू प्रतिक्रिया दिली आहे नि आम्हांस 'भारतरत्न’हून वरचा 'भारत-कोहिनूर' असा नवा पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस केली आहे.\n(संशोधनाच्या पुढील टप्प्यात ’बाराक्षार पद्धती, युनानी पद्धती यांचे भारतीय मूळ’ याविषयावर संशोधन होत आहे. याला देखील वरील सर्व संस्थांसह रुसी मुक्ति ब्रिगेड, क्रायमिया क्रायसिस सेंटर, माओरी हितकारिणी सभा, बुशमेन ब्रिगेड, आयडॅहो एकीकरण समिती आदि संस्थांचे पाठबळ लाभणार आहे.)\n*टीप: संशोधकांने जरी हे शीर्षक दिले असले तरी काही वाचक मात्र ’क्रोधे उत्पाटिला बळे’ म्हणतील अशी दाट शंका आहे.\nलेखकः रमताराम वेळ ३:२६ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nवर्गीकरण: अन्योक्ती, तत्त्वविचार, ललित, वक्रोक्ती, संस्कृती-परंपरा, समाज\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nकाही भारतीय माझे बांधव नाहीत\nमाकडाचे काय नि माणसाचे काय\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212350-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sachin-tendulkar/all/", "date_download": "2018-11-20T19:30:51Z", "digest": "sha1:TBGXKDISTK33TQGVIUJIM2IHF2BE5LQH", "length": 11232, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sachin Tendulkar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nफोटो गॅलरीNov 16, 2018\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nभारतीय क्रिकेटर्सनी अशी साजरी केली दिवाळी, सचिनचा दिसला अनोखा अंदाज\nस्पोर्टस Nov 6, 2018\n'या' ३ मुंबईकरांचाच क्रिकेटच्या दुनियेत दबदबा,धरू शकणार नाही कुणीही हात\n३७ शतकं करूनही रोहित शर्मापेक्षा मागे आहे विराट कोहली\nविराटने टाकलं 'क्रिकेटच्या देवा'लाही मागे, १० हजार धावांचा टप्पा पार\nIND vs WI: एका निर्णयाने सचिन तेंडुलकरसारखं बदललं रोहित शर्माचं करिअर\nIND vs WI- वनडे मालिकेत सचिनचे दोन मोठे रेकॉर्ड मोडू शकतो विराट कोहली\nफोटो गॅलरी Oct 5, 2018\n... म्हणून पृथ्वी शॉला म्हंटलं जातं भविष्यातला सचिन तेंडुलकर\nस्पोर्टस Oct 5, 2018\nVIDEO : पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉचा पराक्रम\nVIDEO : क्रिकेटचे हे अनोखे १० विक्रम तुम्हाला नक्कीच माहिती नसणार\nक्रिकेटचे हे अनोखे १० विक्रम तुम्हाला नक्कीच माहिती नसणार\nIndia vs Pakistan: एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार, अब्दुल कादिरने सांगितली सचिनच्या त्या खेळीची आठवण\nजेव्हा वसीम अकरमने सचिनला विचारले, ‘आईला विचारून खेळायला आलास का\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212350-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/company-servant-details-asked-non-residential-maharashtra-105177", "date_download": "2018-11-20T20:24:17Z", "digest": "sha1:X2IRD4JDOVHJHQQFGMRQ7FPOKKWCWLJT", "length": 11850, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "company servant details asked non residential maharashtra कंपन्यांतील परप्रांतीयांची माहिती मागवली | eSakal", "raw_content": "\nकंपन्यांतील परप्रांतीयांची माहिती मागवली\nरविवार, 25 मार्च 2018\nखालापुरातही घुसखोर असण्याची शक्‍यता असल्याने पोलिस निरीक्षक जमील शेख यांनी परप्रांतीय कंत्राटी कामगारांची माहिती मिळावी, यासाठी नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले. तीन दिवसांपूर्वी महाडमधून \"एटीबी'शी संबंधित नागरिकाला दहशतवादविरोधी पथकाने अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती.\nखालापूर : महाडमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईत \"असरानउल्ल बांगला टीम'च्या घुसखोराला अटक केल्यानंतर आता महाडमधील कारखान्यातील परप्रांतीय कामगारांची माहिती मागवणाऱ्या नोटिशी कंपन्यांना पाठवल्या आहेत.\nखालापुरातही घुसखोर असण्याची शक्‍यता असल्याने पोलिस निरीक्षक जमील शेख यांनी परप्रांतीय कंत्राटी कामगारांची माहिती मिळावी, यासाठी नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले. तीन दिवसांपूर्वी महाडमधून \"एटीबी'शी संबंधित नागरिकाला दहशतवादविरोधी पथकाने अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती.\nस्थानिक पोलिस याबाबत अनभिज्ञ असल्याचे समजले होते; मात्र आता याबाबत कामगारांची माहिती पडताळून कामावर ठेवा, असे निर्देशही कंपन्यांना दिले आहेत. येथील पोलादनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांत ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची निश्‍चित संख्या किती आहे. त्यांची ओळखपत्रे व पुरावे याबाबत ठोस तपशील दिला जावा, असे पत्र कंपनी व्यवस्थापकांना दिले आहे.\nचार लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी केली लंपास\nनांदेड : शहरात दुचाकीवरून येऊन मोबाईल, पर्स, गळ्यातील सोनसाखळी अशा जबरी चोरीच्या घटना घडत असतानाच, पुन्हा एकाला रस्त्यात दोघांनी अडवून...\nवाहनाची कागदपत्रे मागितल्याने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की\nबीड : वाहनाची कागदपत्रे मागितल्याने दोघांनी शहर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी (ता. २०) शहरात...\nसैराट, फटाका बुलेटवर नांदेड पोलिसांची कारवाई\nनांदेड : शहरात आपल्या ताब्यातील फटाका बुलेट वेडीवाकडी व भरधाव वेगात चालविण्याचा नवा फंडा बुलेटस्वारांनी अंगिकारला. मात्र अशा बुलेटवर कारवाई करून...\nकर्नाटकातील चोरी लातूर पोलिसांकडून उघड, दोन अटक\nलातूर : कर्नाटकात चोरी करणाऱया दोघांना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बसवकल्याण (कर्नाटक) येथून चोरून आणलेले दोन...\nओडिशात सापडले कापलेले दहा हात\nजाजपूर (ओडिशा): जाजपूर येथील कलिंगा नगर भागात दहा कापलेले हात सापडले असून, यामुळे खळबळ उडाली आहे. 2006 मध्ये या परिसरात एका प्रकल्पाविरोधात आंदोलन...\nवारजे माळवाडीमध्ये कंटेनर पुलाच्या कठड्याला धडकल्याने वाहतुक कोंडी\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील मुठा नदीच्या पुलावर सकाळी साडेसात पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मोठा कंटेनर पुलाच्या कठड्याला धडकून डीवाईडरमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212350-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/blog/4614", "date_download": "2018-11-20T19:47:34Z", "digest": "sha1:VX6UFH3DL3HGMFGI3EEK6VJ6JUXN77Z7", "length": 18943, "nlines": 319, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\n'चले जाव' - गांधीजींची तीन भाषणे\nRead more about 'चले जाव' - गांधीजींची तीन भाषणे\nमुस्लिम सत्यशोधक मंडळाचा दिल्ली दौरा - श्री. समीर शेख\n१८ एप्रिल, १९६६ रोजी श्री. हमीद दलवाई यांनी मुंबईत विधानसभेवर एक मोर्चा नेला. या मोर्च्यात त्यांच्याबरोबर सात मुस्लिम स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या मोर्च्यात तलाक, बहुपत्नीत्व, हलाला यांवर बंदी आणावी, समान नागरी कायदा लागू करावा अशा मागण्या करणार्‍या घोषणा देण्यात आल्या. श्री. वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना निवेदन देण्यात आलं. अतिशय क्रांतिकारी अशी ही घटना होती\nRead more about मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा दिल्ली दौरा - श्री. समीर शेख\nमी व वैद्यकीय पेशा - डॉ. हिंमतराव बावस्कर\nमराठवाडयातील एका पाचशे वस्तीच्या खेडयामध्ये माझा जन्म झाला. १९७० सालापर्यंत माझ्या गावात दळणवळण, वीज आणि शिक्षण यांची काहीही सुविधा नव्हती. आजारी पडल्यास दवाखाना पंधरा कोसांवर होता. तिथे खूप गर्दी असायची, कारण त्या काळात खाजगी दवाखाने नव्हते आणि पैसे देऊन डॉक्टरकडून उपचार करून घेता येतात, ही कल्पनाही रूढ नव्हती. या ग्रामीण भागात प्रसूति सुइणी करत असत. क्षयरोग, मलेरिया व इतर आजार यांमुळे रुग्ण महिनोन्‌महिने आजारी असत. त्यामुळे ते अतिशय अशक्त, कुपोषित असत. अनेकांचा नुसता हाडाचा सांगाडा होत असे. अशा रुग्णास ’मानगी’ झाली असं समजत आणि त्याला गावाबाहेर कडुलिंबाच्या झाडाखाली झोपडीत ठेवत.\nRead more about मी व वैद्यकीय पेशा - डॉ. हिंमतराव बावस्कर\n'जे अ-क्षर असेल, ते टिकणारच' - मुलाखत - श्री. अरुण साधू / श्री. आल्हाद गोडबोले\n'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे दिला जाणारा २०१६ सालच्या साहित्य जीवनगौरव पुरस्कार श्री. अरुण साधू यांना दिला गेला. त्यानिमित्त श्री. आल्हाद गोडबोले यांनी घेतलेली श्री. साधू यांची मुलाखत या वर्षीच्या जानेवारी महिन्यातल्या 'साधना'मध्ये प्रकाशित झाली होती.\nअरुण साधू यांची ही कदाचित शेवटची मुलाखत असावी.\nश्री. अरुण साधू यांना विनम्र आदरांजली.\nRead more about 'जे अ-क्षर असेल, ते टिकणारच' - मुलाखत - श्री. अरुण साधू / श्री. आल्हाद गोडबोले\n'नोव्हेंबर म्हणजे स्थलांतर' - मूळ लेखक - हाँसदा सौभेन्द्र शेखर, अनुवाद - सुजाता देशमुख\nहाँसदा सौभेन्द्र शेखर हा संथाळी आदिवासी तरुण लेखक आणि झारखंडच्या पाकुर इथल्या सरकारी इस्पितळात काम करणारा डॉक्टर. त्याच्या ‘द मिस्टिरियस एलमेन्ट ऑफ् रूपी बास्की’ या पुस्तकाला २०१५ चा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे. हाँसदाच्या ‘द आदिवासी विल नॉट डान्स’ या कथासंग्रहातल्या एका कथेमुळे ‘संथाळी स्त्रियांचं विकृत चित्रण होतं आहे’ अशा आरोपावरून त्याला झारखंड राज्य सरकारनं कोणत्याही खुलाशाविना तात्पुरतं बडतर्फ केलं आहे. त्याच्या पुस्तकावरही अर्थातच बंदी घातली आहे.\nRead more about 'नोव्हेंबर म्हणजे स्थलांतर' - मूळ लेखक - हाँसदा सौभेन्द्र शेखर, अनुवाद - सुजाता देशमुख\nडॉ. रा. चिं. ढेरे यांनी 'पुण्यभूषण पुरस्कार' स्वीकारतेवेळी केलेलं भाषण\nडॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं.\n२०१० साली 'त्रिदल फाऊंडेशन'च्या वतीनं दिला जाणारा 'पुण्यभूषण पुरस्कार' डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते डॉ. ढेरे यांना प्रदान करण्यात आला होता. प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने या समारंभात डॉ. ढेर्‍यांनी केलेलं हे भाषण -\nडॉ. रा. चिं. ढेरे\nRead more about डॉ. रा. चिं. ढेरे यांनी 'पुण्यभूषण पुरस्कार' स्वीकारतेवेळी केलेलं भाषण\n'नमष्कार, मैं रवीश कुमार' - श्री. श्रीरंजन आवटे\nभारतातल्या माध्यमांवर दुकानदारी वृत्तीचा अंमल वाढू लागत असताना काही वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्या स्वतंत्र बाण्यानं आणि ताठ मानेनं काम करताना दिसतात. एनडीटीव्ही आणि त्यांचा पत्रकार रवीश कुमार हे त्यातलं प्रखर उदाहरण.\nरवीश कुमारच्या जनकेंद्री पत्रकारितेची श्री. श्रीरंजन आवटे यांनी करून दिलेली ओळख 'अनुभव'च्या २०१६च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ती इथे पुनर्मुद्रित करत आहे.\nRead more about 'नमष्कार, मैं रवीश कुमार' - श्री. श्रीरंजन आवटे\n'लाल चिखल' - श्री. भास्कर चंदनशिव\nमहानगराबाहेरच्या वास्तव जगाशी नातं न तोडलेल्यांना रस्त्याकाठी फेकून दिलेली गाडाभर कोथिंबीर किंवा वांग्यांचा लगदा नवा नाही. मेहनतीनं पिकवलेल्या भाजीला भाव न मिळाल्यानं ती फेकून देणारा शेतकरी मग अनेकांच्या लेखी माजोरडा ठरतो.\n'ग्रामीण जीवनाचे बखरकार' अशी ख्याती असलेल्या प्रा. भास्कर चंदनशिव यांची 'लाल चिखल' ही कथा -\nRead more about 'लाल चिखल' - श्री. भास्कर चंदनशिव\n'पारदर्शी' - श्रीमती सुप्रिया विनोद\nरिमाताईंनी श्री. रत्नाकर मतकरी यांच्या 'विठो-रखुमाय', 'घर तिघांचं हवं' या नाटकांमध्ये आणि 'जौळ' या कथेवर आधारित असलेल्या 'माझं घर, माझा संसार' या चित्रपटात रिमाताईंनी अभिनय केला होता. ('माझे रंगप्रयोग' या अप्रतिम आत्मकथनात्मक पुस्तकात रत्नाकर मतकरी यांनी आपल्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. या दोन नाटकांचा व चित्रपटाचाही त्यात समावेश आहे. सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा लेखाजोखा आहे.)\nRead more about 'पारदर्शी' - श्रीमती सुप्रिया विनोद\n'जगावेगळी माय-लेक साकारताना' - माधुरी ताम्हणे\nज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांचं आज सकाळी निधन झालं.\n'सिंहासन', 'कलयुग, 'आक्रोश', 'रिहाई', 'नितळ', 'अनुमती', 'सावली', 'घराबाहेर' अशा चित्रपटांमधल्या त्यांच्या विलक्षण ताकदीच्या भूमिकांपेक्षा प्रसारमाध्यमांमध्ये रीमाताईंच्या चित्रपटांतल्या, विशेषतः सुपरहिट हिंदी चित्रपटांमधल्या, त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिकांचीच चर्चा अधिक झाली.\nRead more about 'जगावेगळी माय-लेक साकारताना' - माधुरी ताम्हणे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212350-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T20:04:02Z", "digest": "sha1:JRDMXSTWFFBZ7P4ASX7XTWMFXYNU52CC", "length": 7150, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणुका आल्यास भाजपाला राममंदिराची आठवण येते : दिग्विजय सिंह | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिवडणुका आल्यास भाजपाला राममंदिराची आठवण येते : दिग्विजय सिंह\nनवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मोदी सरकार प्रत्येक बाजूने अपयशी ठरले आहे. त्यांना रामाची केवळ निवडणुकीपूर्वीच आठवण येते. राममंदिर उभारण्यास कोणतीच अडचण नाही. पण वादग्रस्त जागेवरच त्यांना ते मंदिर का उभारायचे आहे जर वादग्रस्त जमिनीवर त्यांना मंदिर पाहिजे असेल तर न्यायालयाच्या आदेशाचे त्यांना पालन करावेच लागेल.\nभाजपा खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. राममंदिरच्या मुद्यावर भाजपाला खिंडीत पकडण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान, दिग्विजय सिंह यांचा मुलगा आणि भावाने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह हे चांचोडा आणि मुलगा जयवर्धन सिंह हे राघोगड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिकेत मध्यावधी निवडणूकीसाठी मतदान\nNext articleमनेका-मुनगंटीवारांमध्ये शाब्दिक एन्कांऊटर\n#व्हिडीओ : प्रचारावेळी भाजप उमेदवाराला घातला चप्पलेचा हार\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत पुणे पोलीसांची भाजपला मदत\nभाजप आमदार अनिल गोटे नरमले\nनगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिकेत आता रंगणार तिरंगी लढत\nहिवाळी अधिवेशन सुरु; विरोधकांची सरकारविरोधी घोषणाबाजी\nसंघ परिवाराच्या बाहेरचा भाजपचा अध्यक्ष दाखवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212350-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/national-rahul-gaindi-news-456183-2/", "date_download": "2018-11-20T20:21:25Z", "digest": "sha1:4S6SHN5GOJ2H2AI3TIATC7STVJRDAWZ2", "length": 7578, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सत्तेवर आल्यावर छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल : राहुल गांधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसत्तेवर आल्यावर छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल : राहुल गांधी\nराजनंदगाव (छत्तीसगड) – विधानसभा निवडणूकीनंतर छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास 10 दिवसातच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्‍वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मुख्यमंत्री रमण सिंह यांचा बालेकिल्ला असलेल्या राजानंदगावमध्ये झालेल्या प्रचारसभेमध्ये दिले.\nराहुल गांधी यांनी “वस्तू आणि सेवा कर’ लादल्याबद्दलही भाजप सरकारवर टीका केली. या कराचे वर्णन त्यांनी पुन्हा एकदा “गब्बर सिंह टॅक्‍स’ असे केले. छत्तीसगडमधील सत्तारुढ भाजपप्रमाणे आपण खोटी आश्‍वासने देणार नाही. कॉंग्रेसने पंजाब आणि कर्नाटकमधील निवडणूकीदरम्यान शेतीकर्ज माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते. या दोन्ही राज्यांमध्ये सत्तेवर आल्यावर आपले वचन पाळण्यात आले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.\nछत्तीसगडमध्ये सत्तेवर आल्यास 10 दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, तसेच शेतकऱ्यांना बोनसही दिला जाईल, असे आश्‍वासनही दिले.\nछत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे. तर मतमोजणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॅलिफोर्निया बारमधील गोळीबारात बंदूकधाऱ्यासह 13 ठार\nNext articleबेकायदेशीर लावलेल्या होर्डिंग्सने मेढा विद्रूप\nलोकसभा निवडणूक लढवणार नाही – सुषमा स्वराज\n#व्हिडीओ : प्रचारावेळी भाजप उमेदवाराला घातला चप्पलेचा हार\nकाँग्रेसने मला २५ लाखांची ऑफर दिली होती – असदुद्दीन ओवेसी\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी केरळमध्ये मोठे आंदोलन\nझाकीया जाफरींच्या याचिकेवरील सुनावणी 26 नोव्हेंबर पर्यंत तहकुब\nदिल्लीत लॉंड्रीला लागलेल्या आगीत चार जणांचा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212350-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%A4", "date_download": "2018-11-20T20:26:50Z", "digest": "sha1:2I2CVUJAVYHXKQU4LCZCRT5EMD6AF7WL", "length": 5998, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खत - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखत म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्य[१] पुरविणारे मिश्रण होय.\nसेंद्रिय खत= प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांपासून मिळतात. उदा. शेणखत, लेंडीखत, सोनखत इ.\nरासायनिक खत = उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.\nजैविक किंवा जीवाणू खत : हवेतील नत्र शोषून, साठवून नंतर पीकांना उपलब्ध करून देणार्‍या सूक्ष्म जीवांची वाढ करून त्यापासून तयार केलेल्या अथवा अशा जीवाणूंचे संवर्धन करणार्‍या मिश्रणाला जिवाणू खत म्हणतात. उदा. रायझेबियम, पीएसबी, अ‍ॅझोटोबॅक्टर इ.\n↑ \"शिफारशीनुसार करा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर\" (मराठी मजकूर). सकाळ अ‍ॅग्रोवन.\n\"गरज एकात्मिक खत व्यवस्थापनाची\" (मराठी मजकूर). सकाळ अ‍ॅग्रोवन.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१४ रोजी १४:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212350-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/8568-sanjay-dutt-debut-marathi-film-industry-posted-on-instagram", "date_download": "2018-11-20T19:51:17Z", "digest": "sha1:ZFMG7OQS25FSDPHEYUABDXVLWJ4HAEJE", "length": 7001, "nlines": 141, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "माधुरी पाठोपाठ आता संजूचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमाधुरी पाठोपाठ आता संजूचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण\nबॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्तनं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. या निर्मिती संस्थेतून तो पहिली मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. याबाबतची माहिती त्यानं सोशल मीडियावर दिली आहे. संजय दत्तने इंस्टाग्रामवर क्लॅप बोर्डचा फोटो शेअर केला आहे.\n'अद्याप सिनेमाचे शीर्षक ठरलेले नाही. ब्लूमस्टांग क्रिएशन्स सहनिर्मिती करत असून या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता करणार आहेत. यात दीपक डोबरियाल, नंदिता धुरी, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्रांजन गिरी आणि आर्यन मेघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.' असे संजय दत्तने या फोटोसोबत लिहिले आहे.\nसंजय दत्त मराठी चित्रपटाची निर्मिती करत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण तर केले परंतू त्यांच्या निर्मिती असलेल्या पहिल्या सिनेमाबद्दल जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक आहेत.\nएकाच दिवशी पाच मराठी चित्रपट रिलीज\nग्लॅमरस सईचा गॉर्जिअस लुक, चाहत्यांना पहायला मिळाला वेगळाच अंदाज\nसचिन-स्वप्नील पडद्यावर झळकणार पुन्हा एकत्र\nपावसाच्या निबंधाच्या नावानं चांगभलं नागराज मंजुळेंची फेसबुक पोस्ट\nमाधुरी दिक्षितच्या बॅकेट लिस्टमध्ये आता तोही....\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212351-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Profit-from-loss-of-Goa-State-Co-operative-Bank/", "date_download": "2018-11-20T20:37:10Z", "digest": "sha1:X5ZSFVX3RGHSN7NXVZHNMOVDMSY25SXR", "length": 6611, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोवा राज्य सहकारी बँक तोट्यातून नफ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › गोवा राज्य सहकारी बँक तोट्यातून नफ्यात\nगोवा राज्य सहकारी बँक तोट्यातून नफ्यात\nप्रशासक नेमल्यानंतर सहा महिन्यांत गोवा राज्य सहकारी बँकेचा कारभार सुधारला आहे. दरवर्षी होणार्‍या तोट्यातून बाहेर पडून बँकेला 2017-18 या आर्थिक वर्षात बँकेला 11 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. ‘एनपीए’चे प्रमाण13 वरून 7 टक्क्यांवर आले आहे. खर्चावर आणलेल्या बंदीमुळेे आणि ‘व्हीआरएस’ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे बँकेची आर्थिक बाजू सावरली गेल्याचे प्रशासक व्ही. बी. प्रभू वेर्लेकर यांनी सांगितले.\nगोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपल्याने तसेच बँकेची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने सरकारने गतसाली 25 सप्टेंबर 2017 रोजी बँकेवर त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीची नेमणूक केली होती. या समितीचे अध्यक्ष चार्टर्ड अकाऊंटंट व्ही. बी. प्रभू वेर्लेकर असून चार्टर्ड अकाऊटंट शैलेश उसगावकर तसेच अर्थतज्ज्ञ मोहनदास रामदास अन्य दोन सदस्य आहेत. बँकेच्या 2016-17 सालच्या वार्षिक अहवालानुसार बँकेला सुमारे 15 कोटी रुपये तोटा झाल्याचे दाखविण्यात आले होते. प्रशासक नेमल्यानंतर मार्च 2018 पर्यंतच्या सहा महिन्यांच्या कारभारात काय फरक पडला याबाबत प्रशासक वेर्लेकर यांनी माहिती दिली.\nवेर्लेकर म्हणाले की, बँकेच्या अनाठायी खर्चावर प्रशासक समितीने आळा घातला आहे. हजारो कॅलेंडर, डायर्‍या, मोफत गिफ्ट वस्तू आदीवर बंदी घालण्यात आली आहे. नाहक खर्च पूर्णपणे थांबवण्यात आला असून कर्ज वितरणाची व्यवस्था सुधारली. संचालक मंडळाच्या सदस्यांना बँकेच्या गाड्या वापरण्यास मनाई करण्यात आली. खासगी व्यक्तींपेक्षा सरकारी अनुदानित संस्था, महामंडळे तसेच सरकारी कर्मचार्‍यांना 48 तासांत कर्ज देण्यास प्राधान्य दिले. यामुळे बँकेकडून कर्ज वितरणात 20 टक्क्यांची वाढ झाली. यामुळे बँकेला 31 मार्च 2018 रोजी संपणार्‍या आर्थिक वर्षात प्रथमच सुमारे 20 कोटींचा नफा झाला आहे.\nबँकेच्या ‘एनपीए’चे प्रमाण 13 टक्क्यांवरून 7.4 टक्क्यांवर आले असून भविष्यात हा ‘एनपीए’ 5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा मानस आहे. पुढच्या आर्थिक वर्षात बँकेचा नफा 30 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा प्रशासकांचा प्रयत्न राहणार आहे. या पुढे बँकेला ‘आयएसओ’ प्रमाणपत्र मिळावे, यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे वेर्लेकर यांनी सांगितले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212351-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/employers-Future-decide-the-third-child/", "date_download": "2018-11-20T20:03:09Z", "digest": "sha1:HDD5WNYUTHVYAEDN5I7NCUWE2P45KFI2", "length": 8165, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिसरे अपत्य ठरवणार नोकरदारांचे भवितव्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › तिसरे अपत्य ठरवणार नोकरदारांचे भवितव्य\nतिसरे अपत्य ठरवणार नोकरदारांचे भवितव्य\nरत्नागिरी : शहर वार्ताहर\nराज्यपालांनी 28 मार्च 2005 च्या जारी केलेल्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार सर्व कर्मचार्‍यांना अपत्याबाबतचे बंधपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संकलित होणार्‍या माहितीनुसार 2006 नंतर तिसरे अपत्य असल्याचे आढळून आल्यास संबधित कर्मचार्‍याला अनर्ह ठरवून त्यांची सेवा कायमस्वरुपी समाप्त केली जाणार आहे. त्यामुळे तीन मुले असलेल्या कर्मचार्‍यांमध्ये खळबळ माजली आहे.\nशासकीय सेवेत गट अ, ब, क ,ड संवर्गाच्या पदांच्या सेवा प्रवेशासाठी 28 मार्च 2005 ला राज्यपालांनी लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखालील नागरी किंवा इतर कोणत्याही सेवेत असलेल्या कर्मचार्‍याला दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास सेवेतून अनर्ह ठरविण्यात येणार आहे; मात्र, नियम अंमलात येण्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीत एकाच प्रसूतीमध्ये एकापेक्षा अधिक जन्मलेली मुले अनर्हतेसाठी विचारात घेतली जाणार नसल्याचे या अधिसूचनेत नमूद केले आहे. दत्तक मुलालाही वगळण्यात आले आहे. त्यामुळे 2006 व त्यानंतर तिसरे अपत्य जन्माला घातल्यास संबंधित कर्मचार्‍याच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे.\nशासकीय पदात 30 टक्के ‘कट ऑफ’ शासकीय पदांना 30 टक्के कट लावण्याचे धोरण शासन अवलंबत आहे. त्यामुळे 30 टक्के कट ऑफ लावताना अनेक निकष पडताळले जाणार आहे. शासनाने वेळोवेळी लागू केलेल्या आणि शासकीय कर्मचार्‍यांसाठी बंधनकारक असलेल्या सर्व नियमांचा अवलंब केला जाणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेवर तिसरे अपत्य असलेल्या कर्मचार्‍यांची चाचणी करण्यात येत आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतलेल्या या निर्णयाची मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी अंमलबजावणी सुरू केली आहे.\nजिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतील सर्व आस्थापनेवरील सर्व कर्मचार्‍यांना आपल्या अपत्याबाबतची माहिती बंधपत्राद्वारे सादर करावी लागणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. शासकीय सेवेत कर्मचारी रुजू होतानाच त्याच्याकडून एक बंधपत्र लिहून घेतले जाते; मात्र, अनेक कर्मचारी लग्नापूर्वीच नोकरीत रुजू होतात. त्यामुळे त्यांच्या अपत्याबाबतची गणती झालेली नाही; मात्र, आता सर्व कर्मचार्‍यांच्या अपत्याबाबतची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.\nयापुढे सेवेत दाखल होणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना दोन अपत्यांची अट मान्य करुनच सेवेत रुजू करुन घेतले जाणार आहे. त्यामुळे यापुढे तीन अपत्य असलेल्या उमेदवारांना शासकीय नोकरीचे दरवाजे बंद झाले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने 2005 च्या शासन अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी सुरू केल्याने अनेक तीन अपत्य असलेले आणि शासन नियम मोडीत काढणार्‍या कर्मचार्‍यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212351-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/maize-demand-increases-monsoon-1696136/", "date_download": "2018-11-20T19:55:01Z", "digest": "sha1:AEG4DMZZZHWPZVM25JK6PCF2BR2WOVQ6", "length": 12341, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maize demand increases monsoon | पावसाचे आगमन होताच कणसांना मागणी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nपावसाचे आगमन होताच कणसांना मागणी\nपावसाचे आगमन होताच कणसांना मागणी\nपावसाळय़ाचे वेध लागताच खडकवासला, पानशेत धरण परिसर तसेच सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.\nगुलटेकडीतील मार्केट यार्डात आवक सुरू\nपावसात चिंब भिजल्यानंतर गरमागरम कणीस खाण्याचा मोह अनेकांना होतो. पावसाळय़ात कणसांना खवय्यांकडून मोठी मागणी असते. गुलटेकडीतील मार्केट यार्डात नाशिक, खेड, नारायणगाव भागातून कणसांची आवक सुरू झाली.\nपावसाळय़ाचे वेध लागताच खडकवासला, पानशेत धरण परिसर तसेच सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. लोणावळा, खंडाळा भागात पुणे-मुंबईसह राज्यातील वेगवेगळय़ा भागातून पर्यटक पावसाळय़ात आवर्जून येतात. पावसात चिंब भिजल्यानंतर गरमागरम कणीस खाण्याचा मोह होतो. खडकवासला धरण, लोणावळा, खंडाळा परिसरात कणीस विक्रेते त्यांच्या गाडय़ा लावतात. पुणे शहरातील विविध पुलांवर कणीस विक्रेत्यांनी गाडय़ा लावल्या आहेत. गुलटेकडीतील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कणसांची आवक सुरू झाली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो कणसाला १२ ते १५ रुपये असा दर मिळत आहे.\nमार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज चारशे ते पाचशे पोती कणसांची आवक होत आहे. गेल्या आठवडय़ात घाऊक बाजारात प्रतिकिलो कणसाला ८ ते १० रुपये असा दर मिळत होता. पावसाळय़ाचे वेध लागताच कणसांच्या दरात वाढ झाली आहे. पुणे शहर तसेच जिल्हय़ातील किरकोळ विक्रेत्यांकडून कणसांना मागणी वाढली आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील मका कणसाचे व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माउली आंबेकर यांनी दिली. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत कणसाच्या दरात किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. पावसाने जोर धरल्यास राज्यासह पुणे विभागातून कणसाची आवक वाढेल. हातगाडीवर भाजलेल्या एका कणसाची विक्री २० ते २५ रुपयांना केली जात आहे, असे सुपेकर यांनी सांगितले.\nमका कणसांचा हंगाम वर्षभर सुरू असतो. पावसाळा आणि हिवाळय़ात कणसांना मोठी मागणी असते. कणसांपासून कॉर्न भेळ, सूप, कॉर्नपीठ असे पदार्थ तयार केले जातात. पूर्वी कणसांना पावसाळय़ात मागणी असायची. आता मात्र कणसांना वर्षभर मागणी असते. कणसांपासून विविध पदार्थ तयार केले जातात. हॉटेल चालक तसेच गृहिणींकडून कणसांना वर्षभर मागणी असते. मका पीठ, कणीस पौष्टिक असल्याने कणसांना वर्षभर मागणी असते, असे कणसांचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212351-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/category/entertainment/page/2/", "date_download": "2018-11-20T19:20:05Z", "digest": "sha1:WB2QDTEJXLQZNFE5MREWQRZI6BIENSNQ", "length": 10841, "nlines": 247, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Entertainment Archives - Page 2 of 41 -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअनुपम खेर यांचा FTIIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा\nअभिनेते अनुपम खेर यांनी ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटट्यूट ऑफ इंडिय़ा’ च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.\nमाधुरी पाठोपाठ आता संजूचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण\nबॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्तनं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. या निर्मिती संस्थेतून तो\nअभिनेत्री श्वेता साळवे बोल्ड फोटोमुळे झाली ट्रोल\nसोशल मीडियावर सेलिब्रेटी कोणत्या ना कोणत्या कारणावरून ट्रोल होतच असतात. यावेळी अभिनेत्री, मॉडेल, डान्सर असलेल्या\n#MeToo च्या प्रश्नावर हेमा मालिनी यांची धक्कादायक प्रतिक्रिया\nबॉलिवूडप्रमाणेच देशभरातील अनेक क्षेत्रात सुरू असलेल्या #MeToo मोहिमेमुळे अनेक धक्कादायक खुलासे आत्तापर्यंत समोर आले आहेत.\n‘हे’ गाणं गायल्यामुळे शानवर प्रेक्षकांकडून दगडफेक\nगुवाहाटीच्या सरुसजाई स्टेडियममध्ये २९ ऑक्टोबर रोजी एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं. या लाईव्ह कार्यक्रमादरम्यान\nसाराच्या डेब्यू चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज\nअनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये आपलं पदार्पण करत आहेत. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण\nज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन\nज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारामुळे त्यांनी\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून जेव्हा जून्या शनायाची एक्झिट झाली तेव्हा हजारो चाहते नाराज झाले\nजस्लीनसोबत माझं नातं होतं बिग बॉसचा प्लॅन – अनुप जलोटा\nभजन सम्राट अनुप जलोटा आणि जस्लीन मथारू या जोडीने बिग बॉसच्या 12 व्या पर्वात विचित्र\nअनुष्काचा पहिला करवा चौथ ठरला विराटसाठी ‘लकी’\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nका लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा\nयंदाच्या दिवाळीत अशी घ्या प्राण्यांची काळजी\nशाहरुखच्या बंगल्याला हजारो दिव्यांची रोषणाई\nविक्रमवीर कोहलीला ‘विराट’ शुभेच्छा\nधनत्रयोदशीनिमित्त राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nआज धनत्रयोदशी…कसा साजरा करतात हा दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212353-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-farmers-reactions-dindi-maharashtra-10136", "date_download": "2018-11-20T20:41:54Z", "digest": "sha1:XXM2AG767TMU2VSYGFG7S2VHWVYPSQ4O", "length": 23035, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, farmers reactions from dindi, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n मढे झाकुनी पेरती शेत\n मढे झाकुनी पेरती शेत\nसोमवार, 9 जुलै 2018\nपुणे : शेतकऱ्याच्या विश्वात देवाधिकांची कमी नाही. मात्र, ‘‘मढे झाकुनी पेरती शेत ऐसी कुणबीयाची रीत’’ असा महान संदेश देणारे तुकोबा आणि ''जो जे वांछील, तो ते लाहो’ अशी आराधना करणारे ज्ञानोबा हेच आम्हा बळिराजाचे खरे देव आहेत. त्यांचे नामस्मरण करीत चंद्रभागेच्या विठूरायाचे दर्शन घेतले की आम्हाला शेतीतील हजार तोंडाच्या रावणाशी झुंज देण्याचे बळ मिळते.\nपुणे : शेतकऱ्याच्या विश्वात देवाधिकांची कमी नाही. मात्र, ‘‘मढे झाकुनी पेरती शेत ऐसी कुणबीयाची रीत’’ असा महान संदेश देणारे तुकोबा आणि ''जो जे वांछील, तो ते लाहो’ अशी आराधना करणारे ज्ञानोबा हेच आम्हा बळिराजाचे खरे देव आहेत. त्यांचे नामस्मरण करीत चंद्रभागेच्या विठूरायाचे दर्शन घेतले की आम्हाला शेतीतील हजार तोंडाच्या रावणाशी झुंज देण्याचे बळ मिळते. शेतशिवारातील आमच्या दुःखी संसाराला सुखाची झालर चढविणारी ही वारी शेतकऱ्याच्या जीवनाची ऊर्मी असून, नैराश्य हटविणारा स्फूर्तीचा अखंड झरा आहे...मराठवाड्यातील वारकरी शेतकरी पंढरीनाथ महाराज पळसगावकर आपले मनोगत व्यक्त करीत होते.\nअखिल विश्वाची 'माउली' आणि बहुजनांसाठी निर्भीड संघर्ष करणारे बंडखोर ''तुकोबाराय'' यांच्या अतुलनीय द्वैताची शेकडो वर्षाची साक्षीदार असलेल्या पंढरपूर वारीला पवित्र वरुणधारांच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. परोपकार आणि परमार्थ साधत साधा आहार आणि सुशील आचारणातून पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी निघालेल्या लक्षावधी वारकऱ्यांच्या हजारो दिंड्या म्हणजे राज्यातील बळिराजांचा महामेळावा समजला जातो.\nपुण्यात मुक्काम करून हजारो दिंड्या आता वारकऱ्यांचा स्वर्ग असलेल्या पंढरपूरच्या दिशेने चालू लागल्या आहेत. दिंडीतील बहुतेक वारकरी, भाविक हे शेतकरीच आहेत. दिंडीत फेरफेटका मारल्यानंतर पंढरीनाथ महाराजांसारख्या तत्त्वज्ञ शेतकरी भेटतात आणि आपण थक्क होतो.\nएका बीजा केला नास तवा भोगिले कणीस\nवारी करून शेतकऱ्यांना काय मिळते, असा सहज प्रश्न विचारल्यावर तत्त्वज्ञ शेतकरी पंढरीनाथ महाराज पळसगावकर म्हणाले, या राज्यातील हजारो गावांमधील लाखो शेतकरी तुकोबारायांच्या अभंगावर जगतात. एका बीजा केला नास...तवा भोगिले कणीस असे आम्हाला तुकोबा रायांनी सांगितले आहे. एक बी टाकल्यावर कणीस मिळते. मग, असे हजारो बी असले तर तुम्ही जगाचा उदरनिर्वाह करू शकता. तुमचे आधुनिक जग आमचं महत्त्व जाणत नाही. पण, आम्हीच जगाचे पोशिंदे आहोत. आमचे संत आम्हाला कर्म शिकवतात. जगाचं पोट भरणं हे आमचं कर्म आहे. ते कर्म पार पाडण्यासाठी रानाच्या मातीसाठी लागणाऱ्या हजार बिया तयार करण्याचं बळ आम्हाला या वारीतून मिळतं..\nमी नांदेडहून आलो आहे. पतिव्रता जशी पतीला दैवत मानून सर्व दुःख सहन करीत वाटचाल करते. तसे आम्ही सर्व पायात रुतलेल्या दुःखाच्या काट्यांकडे दुर्लक्ष करून तुकोबा-माउली-विठूरायाच्या दर्शनासाठी वारीत सहभागी होतो. आमच्या गावातून २५० शेतकरी वारीला आलेले आहेत. आता आम्ही ३०० किलोमीटर पायी चालणार आहोत. २२ जुलैला चंद्रभागेच्या किनारी पोहाेचू. तोपर्यंत टाळ-मृदंग-वीणा आणि अभंगाच्या भक्तिमय प्रभेत आमची दिंडी चालत राहील. ज्ञानेश्वर माउलींचे जन्मगाव आपेगाव असले तरी ते आळंदीला आजोळी स्थायिक झाले होते. देहूचे तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माउलीने जगाच्या कल्याणासाठी साहित्य विचार मांडले. त्यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी केली होती. ते ज्या वाटेने वारीला गेली ती धूळ आपल्याही चरणाला लागावी अशी भावना आमची आहे. त्यामुळेच आम्ही वर्षभर शेतीवाडीचे व्यवहार करून वारीला येतो,’’ श्री. पंढरीनाथ महाराज लाघवी भाषेत बोलत होते. ते शेतकरी असून नांदेडच्या पळसगावमध्ये तीन एकर शेती करतात.\nवारीमुळे आम्ही आणखी जवळ येतो. शेतीमधील सुखदुःखाच्या गप्पा होतात. एकमेकांमधील वैरभाव विसरतो. समूहाची भावना तयार होते. काही जण पेरण्या करून वारीत येतात. काही जण वारी करून पेरण्या करतात. मात्र, वारी चुकवित नाहीत. वारीच्या ३०० किलोमीटर अंतरात आम्ही अखंड चालत असतो. शेतात कुठेही झोपतो. मात्र, कधी मुंगीही चावत नाही, असे शेतमजूर असलेल्या कौशल्याबाई शिंदे सांगतात. तुळशी वृंदावन डोक्यावर घेत त्या दहा वर्षांपासून वारी करीत असून, त्यांना सर्व जण तुळशीवाली बाई म्हणतात.\n५३ वर्षांचे शेतकरी भगवानराव बैस आपला मोडलेला पाय दाखवत म्हणाले, की शेतीची बहुतेक कामे आटोपली आहेत. पायात लोखंडी रॉड टाकलेला असला तरी मी चालणार आहे. यातून जो आनंद मिळतो तो मला कोणीही देऊ शकत नाही.\nदिंडीत आबालवृद्धही सहभागी होतात. नांदेडच्या खेडेगावात दुसरी शिकणारा ज्ञानेश्वर नारायण जाधव हा सात वर्षांचा मुलगा त्याच्या आजोबांबरोबर दिंडीत आलेला आहे. ‘‘माझ्या नातवावर चांगले संस्कार होण्यासाठी त्याला पायी वारीसाठी आणले आहे,’’ असे त्याचे आजोबा महादेव पिराजी जाधव यांनी सांगितले.\nवर्षानुवर्षे वारी करणारे शेतकरी थकले तरी वारी चुकवित नाहीत. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोंडाबाई व्यंकटराव शिंदे या ७५ वर्षांच्या शेतकरी आजी शेतात काम करून दिंडीला आलेल्या आहेत. ‘‘आमची दहा एकर शेती आहे. मी ३० वर्षांपासून वारी करते. वर्षभर अनेक समस्यांना आम्ही तोंड देतो. मात्र, विठूरायाचे दर्शन घेऊन गेल्यानंतर लढण्याचे बळ मिळते,’’ असे कोंडाबाई सांगतात.\nशेतकरी गोविंद मठपती म्हणाले, की मी पहिल्यांदाच वारीला आलो आहे आणि ते केवळ आईच्या आग्रहामुळे. १५ वर्षे सलग वारी करून थकली आहे. तीची इच्छा आहे की मी ही परंपरा पुढे चालवावी.\nशेती नैराश्य शेतकरी पंढरपूर तत्त्वज्ञ साहित्य\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212353-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sujit-zaware-patil-remove-from-ncp/", "date_download": "2018-11-20T19:52:15Z", "digest": "sha1:ISKMWK5CPZB2FYHH247V4DBIQW6SEQRR", "length": 8751, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुजित झावरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी निश्चित", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसुजित झावरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी निश्चित\nटीम महाराष्ट्र देशा– बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर शिवसेनेच्या मदतीने अविश्वास ठराव दाखल केल्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांनी गंभीर दखल घेत जि.प चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना दिले.\nआ.पाटील यांनी याबाबत जिल्हाध्यक्ष पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांना तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना याबाबत आदेश दिले,यानुसार जिल्हाध्यक्ष फाळके यांनी सुजित झावरे यांना कारणे दाखवा नोटीस आजच बजावली.बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे सभापती असताना त्याविरोधात सेनेच्या मदतीने अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच लढत राहिली आहे. असे असतानाही झावरे यांनी शिवसेनेची मदत घेत स्वपक्षाच्या सभापती विरोधात सेनेच्या मदतीने अविश्वास ठराव दाखल केला.\nया संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल पक्षाने घेतली व झावरे याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.या नोटीसीला झावरे काय उत्तर देतात यापेक्षाही त्यांची राष्ट्रवादीतून जवळपास हकालपट्टीच झाल्याची मानले जाते,दरम्यान सुजित झावरे यांनी गेल्या काही दिवसांत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात संपर्क साधल्याचे बोलले जाते,राष्ट्रवादी कॉंग्रेस ने त्यांच्या विरोधात केलेल्या कारवाई मागे झावरे यांची भाजपशी वाढलेली जवळीक ही मानली जाते.\nकधीकाळी शरद पवारांनीच मंत्री करण्यास दिला नकार, आज केले प्रदेशाध्यक्ष\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212353-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/nayagan-producer-muktha-srinivasan-profile-1688880/", "date_download": "2018-11-20T19:55:07Z", "digest": "sha1:5J5ZOAEIZKRUEPRV7FAKKB6PCGUBVQF7", "length": 13557, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nayagan producer Muktha Srinivasan profile | मुक्ता श्रीनिवासन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nसन १९५७ पासून पुढली साठ वर्षे ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते.\n‘मुक्ता फिल्म्स’ ही कंपनी त्यांनी तमिळनाडूत स्थापली आणि खरोखरच, मुक्त विचारांचे वारे आपल्या देशात चित्रपट- संगीत आदी कलांद्वारे रुजवणाऱ्या १९६०च्या दशकातील ‘चळवळी’चे ते पाईक ठरले. सन १९५७ पासून पुढली साठ वर्षे ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. आणि लोकप्रियता इतकी की, व्यंकटचारी श्रीनिवासन हे त्यांचे खरे नाव मागेच पडून ते ‘मुक्ता श्रीनिवासन’ म्हणूनच ओळखले गेले. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याची वार्ता बुधवारी आली, तेव्हा हिंदीचे प्रेक्षक निर्विकार राहिले तरी ‘दयावान’ हा हिंदी चित्रपट ज्याची अनुवादित आवृत्ती (डब्ड व्हर्जन) होता, त्या ‘नायकन्’ या मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपटाचे निर्माते होते मुक्ता श्रीनिवासन\nहा ‘नायकन्’ १९८७ सालचा. त्याच्या ३० वर्षांआधी- १९५७ सालात स्वत: श्रीनिवासन यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुधलळ्ळी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा ठरला होता. त्याहीआधीची मोजून दहा वर्षे श्रीनिवासन यांनी तमिळ चित्रसृष्टीत उमेदवारी केली. पुढे मुख्यमंत्री झालेल्या एम. करुणानिधी आणि एम. जी. रामचंद्रन या दोघाही तत्कालीन अभिनेत्यांच्या संवाद-तालमी श्रीनिवासन यांनी घेतल्या होत्या. भाऊ व्ही. रामस्वामी यांच्या ओळखीने चित्रपट क्षेत्रात आलेल्या श्रीनिवासन यांचा मूळ पिंड लेखकाचा. पण चित्रपटांच्या पटकथा लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली ती १९८४ पासून. त्याआधी सरळ कथा-कादंबऱ्या, ललित निबंध असे साहित्यप्रकार त्यांनी हाताळले ते फार तर छंद म्हणून. पण पन्नाशीनंतर या छंदास त्यांनी अधिक वेळ दिला.\nजयललितांसह अनेक प्रख्यात अभिनेत्री/ अभिनेते त्यांच्या दिग्दर्शनातून झळकले. मात्र अभिनेते जेमिनी गणेशन यांची सामाजिक चित्रपटांमधील अभिनेता म्हणून कारकीर्द घडली, ती श्रीनिवासन यांच्यामुळे. एरवी गणेशन हेही एमजीआर, करुणानिधी यांच्याप्रमाणे १९५०च्या दशकातील कल्पितकथांच्या चित्रपटांतच अडकू लागले असताना श्रीनिवासन यांनी गणेशन यांना आठ चित्रपटांचे नायक केले. त्यापैकी चार चित्रपट तर विनोदी अंगाचे होते. उग्र अभिनयाची दाक्षिणात्य शैली बदलण्यासही १९६५ नंतरचा हाच काळ, त्यातील श्रीनिवासन यांचे चित्रपट कारणीभूत ठरले. अभिनयाची शैली इतकी बदलली की पुढे ऐंशीच्या दशकात मुंबईतील तत्कालीन ‘भाई’ वरदराजन मुदलियार यांच्यावर बेतलेला नायकन् साकारताना कमल हासनच्या कानावरील नस हलली आणि प्रेक्षक समजून गेले.. ‘राडा’ होणार आता\nपन्नास चित्रपटांपैकी २९ ‘सुपरहिट’, पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नाला राष्ट्रीय पुरस्कार, ९० हून अधिक कथासंग्रह, इंग्रजीत आलेल्या पुस्तकांसह एकंदर २५० पुस्तकांवर लेखक म्हणून नाममुद्रा.. असे कर्ते समाधान मिळवून श्रीनिवासन निवर्तले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212353-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/RPF-has-reached-706-children-who-have-escaped-from-the-dream/", "date_download": "2018-11-20T19:37:44Z", "digest": "sha1:YZY7BXBJSZJPHS3ZIFRA2K6K2TLVSPVK", "length": 6756, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वप्ननगरीत पळून आलेल्या 706 मुलांना घरी पोहोचवले आरपीएफने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वप्ननगरीत पळून आलेल्या 706 मुलांना घरी पोहोचवले आरपीएफने\nस्वप्ननगरीत पळून आलेल्या 706 मुलांना घरी पोहोचवले आरपीएफने\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nकोणी सलमान, कोणी शाहरुख, तर कोणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बनण्यासाठी, कोणी ऐश्‍वर्या-माधुरी बनण्यासाठी तर कोणी शहेनशहा अभिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी मुंबई स्वप्ननगरीत आपले घर सोडून आलेले असतात. 500 ते हजार किलोमीटरच्या अंतराहून केवळ डोळ्यात एकाच स्वप्नाची आस घेऊन मुंबईत आलेल्या देशभरातील 706 बाल हीरो-हिरालालना आरपीएफ आणि एनजीओच्या मदतीने पुन्हा वास्तव दुनियेत म्हणजेच त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. 2017 मध्ये अशा तब्बल 706 मुलांना मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्मवरून ताब्यात घेतले आणि त्यांना सहीसलामत त्यांच्या घरी पोहोचवले.\n528 मुले पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रेल्वे स्थानकांवर सापडले. त्यातील 360 मुले आणि 168 मुली होत्या. मुलांचे वय साधारणपणे 13 ते 18 वर्षे आहे. मुंबई सेंट्रलवर घरातून पळालेल्या मुलांची संख्या सगळ्य़ात जास्त आढळली. मुंबई सेंट्रल स्थानकावरून राजस्थान, गुजरात, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून गाड़्या ये-जा करत असतात.\nराजस्थानमधील बिकानेरमधील 15 वर्षांचा मुलगा बॉलिवूड स्टार होण्यासाठी मुंबईत आला. सुरतमधून मुंबईत आलेला 11 वर्षांचा मुलगा सलमान खानचा प्रचंड चाहता होता. त्याने आपल्या तळहातावरच सलमानचा पूर्ण पत्ता गोंदवून घेतला होता. मथुरेतील 12 वर्षांच्या मुलाला सचिन तेंडुलकरसारखा महान क्रिकेटपटू व्हायचे होते. त्यामुळे तो तर चक्क क्रिकेटचे किट घेऊन पळून आला होता. काहींना मुंबई पाहायची असते तर काही आई-वडील रागावल्यामुळे घर सोडून आले होते. काश्मीरच्या 16 वर्षांच्या मुलीने हाजी अली दर्गा पाहण्यासाठी घर सोडले होते. एका मुलाने तो दहावीत नापास झाल्याने घर सोडले.\nमुंबईतील सेंट्रल रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक 129 मुले मिळाली. मायानगरी मुंबईतील उच्चभ्रू आणि ग्लॅमरस जीवनशैलीच्या आकर्षणातून ही मुले मुंबईला आली. त्यातील अनेकांना अभिनेता, गायक व्हायचे होते. मुंबईत ऑडिशन देऊन काहीतरी होऊ शकेल या हेतूने ही मुले मुंबईला पळाली. मुंबईत अशा प्रकारे येणार्‍या मुलांची संख्या आणखी मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-District-Administration-s-help-hand-to-Kerala-flood-victims/", "date_download": "2018-11-20T19:33:19Z", "digest": "sha1:DFJ3PQQ7FBZEC7XJGKB5JONJ2PUXTP66", "length": 5964, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केरळ पूरग्रस्तांना जिल्हा प्रशासनाचा मदतीचा हात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › केरळ पूरग्रस्तांना जिल्हा प्रशासनाचा मदतीचा हात\nकेरळ पूरग्रस्तांना जिल्हा प्रशासनाचा मदतीचा हात\nकेरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नाशिक जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी एक दिवसाचा पगार देणार आहेत. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून केल्या जाणार्‍या या मदतीमुळे प्रशासनातील माणुसकीचे दर्शन घडणार आहे.\nकेरळमध्ये पावसाने थैमान घातले असून, 14 पैकी 13 जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पावसात आतापर्यंत 324 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर दोन लाखांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे केरळचे तब्बल आठ हजार 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीमधून केरळला सावरण्यासाठी केंद्र व देशातील विविध राज्य सरकारांनी मदत देऊ केली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, एनजीओदेखील यात पुढाकार घेत आहेत. दरम्यान, आता या कामी नाशिक जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेतला आहे.\nजिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केरळवासीयांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन अधिकारी-कर्मचार्‍यांना केले आहे. महसूल विभागाचे जिल्ह्यात एक हजार 674 अधिकारी-कर्मचारी आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला साद देत नाशिक प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयाने तातडीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना पत्र देत मदत देण्याची तयारी दर्शविली आहे.\nसर्व तालुका आणि प्रांताधिकारी कार्यालयांना मदत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही रक्कम एकत्रित जमा केल्यानंतर केरळ सरकारने मदतीसाठी सुरू केलेल्या केरळ फ्लड रिलिफ फंड या बँक खात्यात ती राशी जमा केली जाईल, अशी माहिती खेडकर यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय कार्यालयांनी जिल्हा प्रशासनाच्या या कार्याचा आदर्श घेण्याची गरज आहे, असे झाल्यास पुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळाला संकटावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याची चेतना नक्कीच मिळेल.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nशहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा\nत्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ : कोहली\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/problem-of-milk-business/", "date_download": "2018-11-20T20:37:28Z", "digest": "sha1:TXUGW4MJLJSVXSBH76FXBWRC6FDCBX24", "length": 7429, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दरवाढ होऊनही दूध व्यवसाय अडचणीतच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › दरवाढ होऊनही दूध व्यवसाय अडचणीतच\nदरवाढ होऊनही दूध व्यवसाय अडचणीतच\nइस्लामपूर : संदीप माने\nअतिरिक्त दुधाचा प्रश्‍न भेडसावू लागला आहे. याचा परिणाम दूध दरावर होत आहे. गायीच्या दुधाला दिलेला प्रतिलिटर 25 रुपये दर हाही तुटपुंजा ठरतो आहे. वाढलेले खाद्याचे दर, जनावरांचा औषधांचा खर्च, भाकड जनावरांचा प्रश्‍न यामुळे हा व्यवसाय आतबट्ट्यात येत असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे. शासन निर्णयाचा फटकाही काही पशुपालकांना बसणार आहे.\nशेतकरी जोडव्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे वळला आहे. काही तरूणांनी कर्जप्रकरणे करून जनावरांचा गोठा, मुक्त गोठा पद्धतीने दूध व्यवसाय सुरू केला आहे. गायीच्या दुधाचा दर प्रतिलिटर 26 च्या घरात असतानाही हा व्यवसाय परवडत नसल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे. 17 रुपये प्रतिलिटरपर्यंत दुधाचे दर खाली आल्याने पशुपालकांचे कंबरडे मोडले होते. यामुळेच दूध आंदोलन राज्यभर झाले.\nगोवंश हत्त्या कायद्याने भाकड जनावरांचे करायचे काय, हा प्रश्‍न पशुपालक शेतकर्‍यांपुढे आहे. भाकड जनावरे संभाळणे मुश्कील झाले आहे. त्यांच्यावरील खर्चाने पशुपालक आतबट्ट्यात येत आहे. म्हशींचा भाकड काळ जास्त आहे.\nगायीच्या दुधाला 17 रूपये दर असताना पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते आहे. त्याचवेळी शीतपेयांच्या किंमती अधिक आहेत. दुधाचा उत्पादन खर्च 27 रुपये असताना ते कमी किंमतीत खरेदी केले जात आहे. शुद्ध पाणी, शीतपेयांचा उत्पादन खर्च किती आणि कंपन्यांना फायदा किती, हा संशोधनाचा विषय आहे. बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी आल्याने खिलार खोंडांची मागणी कमी झाली आहे. यांत्रिकीकरणामुळेही बैलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळे देशी गाय संभाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. म्हशींच्या तुलनेत गायींचा औषधपाण्याचा खर्च जास्त आहे. ऊस चार्‍यात ऑक्झॅलिक अ‍ॅसीडचे प्रमाण असल्याने जनावरांच्या शरीरावर त्याचा परिणाम होत असल्याचे पशुवैद्यकांचे म्हणणे आहे. ऑक्झॅलिक अ‍ॅसीडचा गायींच्या गाभण क्षमतेवर परिणाम होत आहे. तसेच हास्कसारख्या खाद्याने जनावरांच्या लिव्हरवर परिणाम होत असल्याने वैद्यकीय खर्चात वाढ होत आहे. पशुखाद्याचे दरही वाढले आहेत.\nशासन निर्णयाचा असाही फटका...\nजुलै महिन्यात शासनाने गाईच्या 3.5 फॅट, 8.5 एसएनएफ, 3.2 प्रोटीन असणार्‍या दुधास 25 रुपये दर जाहीर केला आहे. ऊस पट्ट्यात हिरव्या चार्‍यामुळे काही ठिकाणी गाईंच्या दुधाची फॅट 3 पर्यंत तर एस.एन.एफ. 8.3 पेक्षा कमी येतो. त्यामुळे हाही प्रश्‍न पशुपालकांना भेडसावणारा आहे. फॅट 3.2 पेक्षा व एसएनएफ 8.3 पेक्षा कमी असणार्‍या दुधास अनुदान मिळणार नाही. अशा सुचना दूध संघाकडून संकलन केंद्रांना देण्यात आल्या आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sunil-tatkare-comment-on-shivsena-and-bjp/", "date_download": "2018-11-20T20:19:00Z", "digest": "sha1:DEECJYWZ5D3CBZYFD4G53TJMLFTCDSON", "length": 7351, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेना लाचारासारखी सत्तेला चिकटून- सुनील तटकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेना लाचारासारखी सत्तेला चिकटून- सुनील तटकरे\nटीम महाराष्ट्र देशा- सिंहाच्या जबड्यात हात टाकून दात मोजण्याची भाषा मुख्यमंत्री करतात. आणि सेना लाचारासारखी सत्तेला चिकटून आहे. महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्या या दोन्ही पक्षांना आता बाजूला सारण्याची वेळ आली आहे. चला अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनासाठी तयार होऊया. असं ट्विट सुनील तटकरे यांनी केलं आहे.\nसिंहाच्या जबड्यात हात टाकून दात मोजण्याची भाषा मुख्यमंत्री करतात. आणि सेना लाचारासारखी सत्तेला चिकटून आहे. महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्या या दोन्ही पक्षांना आता बाजूला सारण्याची वेळ आली आहे. चला अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनासाठी तयार होऊया. #हल्लाबोल #वसमत @NCPspeaks pic.twitter.com/KDVIVqaTeO\nराज्यात साडेतीन वर्ष बिनपैशाचा तमाशा सुरु आहे. एकजुटीची वज्रमुठ सरकारच्या माथ्यावर हाणण्यासाठी सज्ज व्हा. खोटारडया सरकारच्या विरोधात हे हल्लाबोल आंदोलन आहे. हिंगोलीवासियांनो, साथ दया. असे हल्लाबोल आंदोलनात सुनील तटकरे बोलत होते.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-guy-scolded-by-anushka-sharma-was-a-popular-child-star-293221.html", "date_download": "2018-11-20T19:31:19Z", "digest": "sha1:RZT3JF765CDZ5XPL2YFQNCBSPCTV7HG4", "length": 13761, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अनुष्काचा ओरडा खाणाऱ्यानं केलंय शाहरुखसोबत काम!", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nअनुष्काचा ओरडा खाणाऱ्यानं केलंय शाहरुखसोबत काम\nहा अरहान आहे 90च्या शतकातला बालकलाकार. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्यानं आपला एक फोटो शेअर केलेला. शाहरूख खान आणि सोनाली बेंद्रे यांच्या 'इंग्लिश बाबू देसी मेम'मध्ये त्यानं काम केलेला फोटो होता.\nमुंबई, 19 जून : अनुष्का शर्मा कारमधून कचरा फेकणाऱ्याला ओरडते काय, विराट त्याचा व्हिडिओ काढून पोस्ट करतो काय आणि याला तो अरहान फेसबुकवर उत्तर देतो काय पण तो अरहान कोण आहे, याचा शोध लागलाय. वाचून तुम्हाला धक्काच बसेल, हा अरहान आहे 90च्या शतकातला बालकलाकार. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्यानं आपला एक फोटो शेअर केलेला. शाहरूख खान आणि सोनाली बेंद्रे यांच्या 'इंग्लिश बाबू देसी मेम'मध्ये त्यानं काम केलेला फोटो होता.\nअरहानचं स्क्रीनवरचं नाव सन्नी सिंग होतं. त्यानं माधुरी दीक्षितच्या बेटामध्येही काम केलं होतं. टीव्हीवर गाजलेल्या देख भाई देख मालिकेत त्यानं काम केलं होतं. शाहीद कपूरच्या पाठशाळामध्येही तो होता.\nअनुष्कामुळे तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. क्रिकेटर विराट कोहलीनं आपली पत्नी अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात कारमधून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणाला अनुष्काने फटकारून काढलं. हा तरुण कारमधून रस्त्यावर कचरा फेकत होता, त्याला पाहताच कार थांबवून \"तुम्ही रस्त्यावर कचरा का फेकताय, यापुढे लक्षात ठेवा रस्त्यावर असा कचरा फेकू नका\" असं अनुष्काने सुनावलंय. त्याच अरहाननं फेसबुकवरून याला उत्तरही दिलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: anushka sharmaarhan singBollywoodshahrukh khanअनुष्का शर्माअरहान सिंगबाॅलिवूडशाहरुख खान\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/airasia-pilot-allegedly-turns-ac-on-full-blast-to-hound-passengers-out-293440.html", "date_download": "2018-11-20T19:29:30Z", "digest": "sha1:6P5ZI7WG26LZEOVBN2IDBIEM5YKE2S7U", "length": 13877, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रवाशांना विमानातून हकलवण्यासाठी एअर एशियाच्या पायलटनं एसी केला जोरात", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nप्रवाशांना विमानातून हकलवण्यासाठी एअर एशियाच्या पायलटनं एसी केला जोरात\nएअर एशिया इंडिया या खाजगी विमान कंपनीची फ्लाईट कोलकत्ता ते बागडोगरा जात होती. या विमानात पायलटनं केलेलं आमानवीय कृत्य समोर आलंय.\nकोलकत्ता, 21 जून : एअर एशिया इंडिया या खाजगी विमान कंपनीची फ्लाईट कोलकत्ता ते बागडोगरा जात होती. या विमानात पायलटनं केलेलं अमानवी कृत्य समोर आलंय. हा फ्लाईट चार तास उशिरा होती. त्यामुळे प्रवासी आणि पायलट, कर्मचारी यांच्यात वादही झाले.\nइंडियन आॅइल काॅर्पोरेशनचे दीपांकर रायही या विमानात होते. त्यांनी एअर एशियाच्या कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाची तक्रार केलीय. राय यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलंय, प्रवाशांना विमानात दीड तास बसवून ठेवलं आणि त्यानंतर त्यांना विमानातून उतरण्यास मजबूर केलं.\nना घोडा, ना गाडी, थेट जेसीबीतून घरी आणलं नवरीला \nInternationalYogaDay2018 : या फिट सेलिब्रिटींचा हा आहे फिटनेस फंडा \nराय यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यावेळी बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे लोकांनी विमानाबाहेर उतरण्यास नकार दिला. त्यामुळे पायलटनं विमानातला एसी जोरात केला. त्यामुळे विमानात धुकं झालं, लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.\nएअर एशियानं झालेल्या उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय, तांत्रिक बिघाडामुळे चार तास उशीर झाला. पण पायलटनं जाणूनबुजून एसी जोरात केला हा आरोप फेटाळून लावलाय. त्यांनी म्हटलं एसी चालू असल्यानं विमानात समस्या निर्माण झाली. आम्ही प्रवाशांची देखभाल केल्याचा दावाही कंपनीनं केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: airasia pilotfull blastpassengersअमानवीयएअर एशिया पायलटएसीप्रवासी\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/videos/", "date_download": "2018-11-20T20:02:39Z", "digest": "sha1:CYG2BGH4S2QUQ5NN3P5LLMQ36MR6VTQF", "length": 12130, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "औरंगाबाद- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nअद्वैत मेहता, पुणे, 12 नोव्हेंबर : सध्या देशभरात ठिकाणांचं नाव बलण्याची मोहीम सुरू असल्याचं दिसतंय. अशातच आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी समोर आली आहे. पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. ‘औरंगाबाद जिल्ह्याचे नाव ‘संभाजीनगर’, उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव ‘धाराशीव’ करा, अशी जी मागणी आहे त्याप्रमाणेच पुणे जिल्ह्याचंही नाव बदलून ‘जिजापूर’ असं करण्यात यावं, अशी मागणी संतोष शिंदे यांनी केली आहे.\nVIDEO : तीन महिन्यांपासून पगार नाही; व्हिडोकॉन कंपनीत कर्मचाऱ्यांचा राडा\nमहाराष्ट्र Sep 17, 2018\nआमदार राम कदम यांचं महिला आयोगाच्या नोटीशीला उत्तर\nमहाराष्ट्र Aug 17, 2018\nVIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले\nVIDEO : आैरंगाबादेत कंपन्यांची तोडफोड,कंटेनर पेटवला\nVIDEO : औरंगाबादमध्ये जुनाट इमारत कोसळली\nVIDEO : मराठा कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की\nVIDEO :असं केलं जातं हेलिकॉप्टरमधून वृक्षारोपण\nमहाराष्ट्र Jun 29, 2018\nVIDEO : पळा पळा बिबट्या आला\nऔरंगाबादमध्ये बायको नको म्हणून पुरुषांनी वडाला मारल्या उलट्या फेऱ्या\nतहसिलदारांना गाय दिली भेट\n'सेफ औरंगाबाद हाच प्रयत्न'\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/all/page-15/", "date_download": "2018-11-20T19:29:49Z", "digest": "sha1:NKPOM36OPTF6IINH5MPJ3GG2DHGA6UU3", "length": 20913, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दहशतवादी हल्ला- News18 Lokmat Official Website Page-15", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nदहशतवादाच्या कव्हरेजमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियानं अतिरेक केलाय का\nगेले दोन दिवस विविध वृत्तपत्रांतून इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर टीका केली जात आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांनी जिवाची बाजी लावून मुंबई तोंड देत असलेल्या दहशतवादी हल्ल्याचं वृत्तांकन केलं. राजकारण्यांच्या ज्या चुका झाल्या त्यावरही प्रकाशझोत टाकला. तरीसुद्धा असं म्हटलं जातंय की काही चॅनेल्सने बेजाबबदारपणा केला. चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घातला असंही म्हटलं जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स चॅनेल्समधल्या पत्रकारांनी राजकारण्यांच्या चुका दाखवून दिल्या तरी असं म्हटलं जातंय की हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. नेमकी काय परिस्थिती आहे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी चांगलं काम केलंय की फक्त चुका...चुका आणि चुकाच केल्या आहेत इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी चांगलं काम केलंय की फक्त चुका...चुका आणि चुकाच केल्या आहेत याची पडताळणी 'आजचा सवाल 'मधून करण्यात आली. त्यासाठी प्रश्न होता, दहशतवादाच्या कव्हरेजमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियानं अतिरेक केलाय का याची पडताळणी 'आजचा सवाल 'मधून करण्यात आली. त्यासाठी प्रश्न होता, दहशतवादाच्या कव्हरेजमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियानं अतिरेक केलाय का या प्रश्नावरच्या चर्चेत 'आयबीएन-लोकमत 'चे न्यूज एडिटर मंदार फणसे, टाइम्स ऑफ इंडियाचे सिनिअर एडिटर प्रफुल्ल मारपकवार, एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेण्टचे डायरेक्टर दीपक आपटे यांचा सहभाग होता. या चर्चेत दीपक आपटे यांचं असं मत होत - " दहशतवादाच्या कव्हरेमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अतिरेक झाला नसून थोडासा बेजबाबदारपणा झाला असेल." त्याची कारणंही दीपक आपटेंनी सांगितली. " दहशातवादासारख्या घटनांचं कसं कव्हरेज करावं याची मीडियाला कल्पना नव्हती. सराव नव्हता. अशा घटनांचं लाईव्ह वृत्तांकन करण्यासाठी त्यांच्याकडे प्रशिक्षित रिपोर्टर नव्हते. युद्धाचं वृत्तांकन, वार्तांकन करणारे पत्रकार शिकाऊ असतात. प्रत्येक बाईट मिळावी, किंवा पहिल्यांदा काहीतरी करायला मिळतंय याची या लोकांना एक्सायटमेण्ट होती. पण त्यामुळे आपण त्या देशाचं काय नुकसान करतोय, त्या कंमाडोजचं काय नुकसान करत आहोत याची कल्पना नव्हती. म्हणजे उद्या एखादं टॉप सिक्रेट पत्रकाराला मिळालं तर उत्साहाच्या भरात जाहीरपणे तेही सांगेल याची भीती वाटायला लागली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाला विचार करायला वेळ नसतो. वृत्तपत्रांना असतो. या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तांकनामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधींनी ब-याचवेळेला चुकीची माहिती दिली. कंमाडोज कुठून जात होते हे सांगत होते. ते दहशतवाद्यांना आयतंच मिळत होतं. ' वेण्डसडे ' सिनेमासारखं हे झालं आहे. ' वेन्डसडे 'त दहशतवादी मीडिया देत असलेल्या माहितीचा कसा करतात, याचं चित्रण करण्यात आलं आहे. दीपक आपटे यांनी चर्चेत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वृत्तांकनाला ' अतिरेक ' या शब्दाची उपमा दिली होती. तिच्याशी प्रफुल्ल मारपकवार सहमत नव्हते. " इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असणारी स्पर्धा आणि आपण काहीतरी नवीन द्यावं याभावनेतून इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींची वृत्तांकन करण्यासाठी थोडी घाई झाली असावी. त्यातून अतिमहत्त्वाची माहिती जाहीररित्या वृत्तांकन करताना सांगितली गेली. यासाठी भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडियाने परदेशी मीडियाचा आदर्श डोळ्यांसामोर ठेवावा. जेव्हा अमेरिकेवर असा दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हा तिथली परिस्थिती कशी तिथल्या मीडियाने हातळली असेल याचा अभ्यास करायाला पाहिजे, असा सल्ला टाइम्स ऑफ इंडियाचे सिनिअर एडिटर प्रफुल्ल मारपकवार यांनी दिला. इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रिण्ट मीडिया जो बेजबाबदारपणाचा आरोप करते, तो आरोप 'आयबीएन-लोकमत 'चे न्यूज एडिटर मंदार फणसे यांनी खोडून काढला. " इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून जबाबदारीची अपेक्षा करणारा प्रिण्ट मीडिया हा स्वत: किती जबाबदार आहे याची चाचपणी प्रिण्ट मीडियाने स्वत:हून करायला हवी. एखादं विधान करताना त्याच्या पुढच्या मागच्या घटनांची प्रिण्टकडून किती तपासणी होते याचं भान कधी प्रिण्टला असतं का, टीव्ही चॅनेल्स आता आता कुठे इव्हॉल्व्ह होत आहे. संघर्षाच्या जर्नलिझमला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. मुंबई शहरात जी स्थिती निर्माण झाली होती, याच्याआधी कुठेच नव्हती. याच्या आधी कोणतंच शहर किंवा महानगर वेठीस धरलं गेलं नव्हतं. अशावेळेला काय करायचं असतं ते बेस्ट देण्याचा प्रयत्न इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी केला, " असं मंदार फणसे म्हणाले. या चर्चेत मंदार फणसे यांनी एक महत्त्वपूर्ण मत नोंदवलं. ते म्हणाले की, प्रिण्ट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला परस्पर पूरक पत्रकारिता करता येते. हा विचार दोन्ही माध्यमातल्या पत्रकारांनी करायला हवा. आम्ही नवीन होतो त्यावेळी अनेक गोष्टी प्रिण्टकडून शिकल्या आहेत." 'आम्ही इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून जबाबदार पत्रकारिता करत आसल्याचं मंदार फणसे म्हणाले. या चर्चेतल्या ' दहशतवादाच्या कव्हरेजमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियानं अतिरेक केलाय का या प्रश्नावरच्या चर्चेत 'आयबीएन-लोकमत 'चे न्यूज एडिटर मंदार फणसे, टाइम्स ऑफ इंडियाचे सिनिअर एडिटर प्रफुल्ल मारपकवार, एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेण्टचे डायरेक्टर दीपक आपटे यांचा सहभाग होता. या चर्चेत दीपक आपटे यांचं असं मत होत - " दहशतवादाच्या कव्हरेमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अतिरेक झाला नसून थोडासा बेजबाबदारपणा झाला असेल." त्याची कारणंही दीपक आपटेंनी सांगितली. " दहशातवादासारख्या घटनांचं कसं कव्हरेज करावं याची मीडियाला कल्पना नव्हती. सराव नव्हता. अशा घटनांचं लाईव्ह वृत्तांकन करण्यासाठी त्यांच्याकडे प्रशिक्षित रिपोर्टर नव्हते. युद्धाचं वृत्तांकन, वार्तांकन करणारे पत्रकार शिकाऊ असतात. प्रत्येक बाईट मिळावी, किंवा पहिल्यांदा काहीतरी करायला मिळतंय याची या लोकांना एक्सायटमेण्ट होती. पण त्यामुळे आपण त्या देशाचं काय नुकसान करतोय, त्या कंमाडोजचं काय नुकसान करत आहोत याची कल्पना नव्हती. म्हणजे उद्या एखादं टॉप सिक्रेट पत्रकाराला मिळालं तर उत्साहाच्या भरात जाहीरपणे तेही सांगेल याची भीती वाटायला लागली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाला विचार करायला वेळ नसतो. वृत्तपत्रांना असतो. या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तांकनामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधींनी ब-याचवेळेला चुकीची माहिती दिली. कंमाडोज कुठून जात होते हे सांगत होते. ते दहशतवाद्यांना आयतंच मिळत होतं. ' वेण्डसडे ' सिनेमासारखं हे झालं आहे. ' वेन्डसडे 'त दहशतवादी मीडिया देत असलेल्या माहितीचा कसा करतात, याचं चित्रण करण्यात आलं आहे. दीपक आपटे यांनी चर्चेत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वृत्तांकनाला ' अतिरेक ' या शब्दाची उपमा दिली होती. तिच्याशी प्रफुल्ल मारपकवार सहमत नव्हते. " इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असणारी स्पर्धा आणि आपण काहीतरी नवीन द्यावं याभावनेतून इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींची वृत्तांकन करण्यासाठी थोडी घाई झाली असावी. त्यातून अतिमहत्त्वाची माहिती जाहीररित्या वृत्तांकन करताना सांगितली गेली. यासाठी भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडियाने परदेशी मीडियाचा आदर्श डोळ्यांसामोर ठेवावा. जेव्हा अमेरिकेवर असा दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हा तिथली परिस्थिती कशी तिथल्या मीडियाने हातळली असेल याचा अभ्यास करायाला पाहिजे, असा सल्ला टाइम्स ऑफ इंडियाचे सिनिअर एडिटर प्रफुल्ल मारपकवार यांनी दिला. इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रिण्ट मीडिया जो बेजबाबदारपणाचा आरोप करते, तो आरोप 'आयबीएन-लोकमत 'चे न्यूज एडिटर मंदार फणसे यांनी खोडून काढला. " इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून जबाबदारीची अपेक्षा करणारा प्रिण्ट मीडिया हा स्वत: किती जबाबदार आहे याची चाचपणी प्रिण्ट मीडियाने स्वत:हून करायला हवी. एखादं विधान करताना त्याच्या पुढच्या मागच्या घटनांची प्रिण्टकडून किती तपासणी होते याचं भान कधी प्रिण्टला असतं का, टीव्ही चॅनेल्स आता आता कुठे इव्हॉल्व्ह होत आहे. संघर्षाच्या जर्नलिझमला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. मुंबई शहरात जी स्थिती निर्माण झाली होती, याच्याआधी कुठेच नव्हती. याच्या आधी कोणतंच शहर किंवा महानगर वेठीस धरलं गेलं नव्हतं. अशावेळेला काय करायचं असतं ते बेस्ट देण्याचा प्रयत्न इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी केला, " असं मंदार फणसे म्हणाले. या चर्चेत मंदार फणसे यांनी एक महत्त्वपूर्ण मत नोंदवलं. ते म्हणाले की, प्रिण्ट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला परस्पर पूरक पत्रकारिता करता येते. हा विचार दोन्ही माध्यमातल्या पत्रकारांनी करायला हवा. आम्ही नवीन होतो त्यावेळी अनेक गोष्टी प्रिण्टकडून शिकल्या आहेत." 'आम्ही इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून जबाबदार पत्रकारिता करत आसल्याचं मंदार फणसे म्हणाले. या चर्चेतल्या ' दहशतवादाच्या कव्हरेजमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियानं अतिरेक केलाय का ' या प्रश्नाला 84 टक्के लोकांनी ' होय ' असा पोल दिला, तर 16 टक्के लोकांनी ' नाही ' असा पोल दिला. या चर्चेचा शेवट करताना आयबीएन-लोकमतचे एडिटर निखिल वागळे म्हणाले, "'आयबीएन लोकमत'वरून आम्ही जी पत्रकारिता केली ती जबाबदार पत्रकारिता केली आहे. वृत्तपत्रांतून टीका करणा-यांनी आमच्या कामावर काळीमा फासू नये आणि राजकारण्यांच्या हातातले हस्तक बनू नये.आम्ही अतिरेक केला आहे, असं ज्यांना वाटत असेल तर आम्ही याहीपेक्षा अधिक जबाबदारपत्रकारिता करून जनतेचं आमच्याविषयीचं मत बदलवू. जबाबदार पत्रकारितेचा आदर्श निर्माण करू. "\nमंत्र्यांचे राजीनामे हे एक राजकीय नाटक आहे का \nमंत्र्यांचे राजीनामे हे एक राजकीय नाटक आहे का \n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/all/page-5/", "date_download": "2018-11-20T20:19:34Z", "digest": "sha1:LU73PZOMFDVB5AKC5HOLTNMQ7NOHQINX", "length": 11342, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्री- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुनगंटीवारांना जंगलातलं सगळं कळतंच असं नाही-राज ठाकरे\n\"वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करायला हवं होतं\"\n, योगी सरकाराचा मोठा निर्णय\nमुनगंटीवार काय स्वत: 'अवनी'ला गोळ्या घालायला गेले नव्हते - मुख्यमंत्री\nआधी मनेका गांधी यांनीच राजीनामा द्यावा – मुनगंटीवार\n'महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय', राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ‘अभ्यंगस्नान’\nकर्नाटकात काँग्रेस-जेडीएसची दिवाळी, फक्त शिमोग्यात भाजपचा झेंडा\nरावसाहेब दानवेंना अजित पवारांकडून जोरदार प्रत्युत्तर\nभावाविरोधात लढवणार होती ऐश्वर्या, कुटुंबाला म्हणाली अडाणी -तेजप्रताप\nभगवान रामाच्या नावाने दिवे लावा, लवकरच काम सुरू होईल-योगी आदित्यनाथ\nअजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक होईल – दानवे\nयुतीचा वाद पुन्हा पेटणार, मुख्यमंत्री म्हणाले आमचाच पक्ष नंबर 'वन'\nशिवराज सिंह चौहान यांना मोठा धक्का; मेव्हणे संजय सिंह काँग्रेसमध्ये\nसकाळी पाजला पोलिओ आणि रात्री चिमुकलीचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/india-wins-junior-hockey-world-cup-21806", "date_download": "2018-11-20T20:55:10Z", "digest": "sha1:P7Q4UBLNA63O6W7J2OC2XRQL3IGXTOTY", "length": 13371, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "india wins Junior hockey World Cup भारतीय कुमार हॉकीचे नवाब | eSakal", "raw_content": "\nभारतीय कुमार हॉकीचे नवाब\nरविवार, 18 डिसेंबर 2016\nमुंबई - लखनौच्या गडद धुक्‍यातून प्रकाशझोतात लखलखणाऱ्या मैदानात भारतीय कुमार हॉकीपटू सूर्याइतके तळपले. त्यांनी विश्‍वकरंडक कुमार हॉकीतील भारताचा पंधरा वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. त्याचबरोबर जणू रिओ ऑलिंपिकमधील पराभवाचेही एकप्रकारे उट्टे काढले. भारतीय कुमार संघाने लखनौच्या हॉकी रणभूमीत आपणच नवाब असल्याचे दिमाखात सिद्ध केले.\nमुंबई - लखनौच्या गडद धुक्‍यातून प्रकाशझोतात लखलखणाऱ्या मैदानात भारतीय कुमार हॉकीपटू सूर्याइतके तळपले. त्यांनी विश्‍वकरंडक कुमार हॉकीतील भारताचा पंधरा वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. त्याचबरोबर जणू रिओ ऑलिंपिकमधील पराभवाचेही एकप्रकारे उट्टे काढले. भारतीय कुमार संघाने लखनौच्या हॉकी रणभूमीत आपणच नवाब असल्याचे दिमाखात सिद्ध केले.\nतीन तपानंतर ऑलिंपिक हॉकी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्याचा पराक्रम भारतीय हॉकी संघाने केला होता; पण बेल्जियमने भारताचा हा आनंद काही तासही टिकू दिला नाही. भारतास त्या वेळी 1-3 हार पत्करावी लागली होती. भारतीय कुमार संघाने विश्‍वकरंडकाच्या अंतिम लढतीत याची सव्याज परतफेड करताना 2-1 अशी बाजी मारली आणि त्यानंतर या लढतीस उपस्थित असलेले वरिष्ठ संघातील हॉकीपटू, तसेच राष्ट्रीय मार्गदर्शक रोएलॅंट ऑल्टमन्सही सुखावले.\nहे विजेतेपद लखनौतील हॉकीरसिकांचेही आहे. त्यांनी अंतिम लढतीत भारताला सातत्याने जोरजोरात ओरडून प्रोत्साहन दिले. ते अखेरच्या मिनिटापर्यंत थांबवले नाही. अखेरच्या मिनिटात बेल्जियमचा प्रतिकार सुरू झाल्यावर इंडिया... इंडिया.... असा गजर करीत बेल्जियमवर दडपण आणले.\nआठव्या मिनिटास गुरजंत सिंगने रिव्हर्स हिटवर अफलातून गोल करीत भारताचे खाते उघडले, तर सिरमनजित सिंगने 22 व्या मिनिटास स्पर्धेतील त्याचा तिसरा गोल करीत भारताची आघाडी वाढवली. व्हॅन बॉकरिक फॅब्रिस याने गोल केल्यावर काही सेकंदातच लढत थांबली. या गोलमुळे बेल्जियमला भारतास धवल यशापासून रोखल्याचेच समाधान लाभले. अर्थात भारतीय संघ 2001 च्या गगन अजित सिंगच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार याबद्दल सर्वांनाच खात्री होती. लखनौच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवरील या लढतीत स्पर्धेत सर्वोत्तम गोलरक्षक ठरलेल्या लॉइक व्हॅन डोरेन याचा बचाव सहज भेदत सुरुवातीच्या 22 मिनिटांत दोनदा भेदत लढतीचा निर्णय केला.\nभारताच्या या विजयाचे श्रेय गोलरक्षक विजय दहिया यालाही द्यायला हवे. ऑस्ट्रेलियाचे दोन पेनल्टी शॉट रोखलेल्या दहियाने बेल्जियमची अंतिम टप्प्यातील तिखट आक्रमणे रोखली. 67 व्या मिनिटास तर बेल्जियम आक्रमकासमोर दहियास चकवण्याचेच आव्हान होते. त्याने ताकदवान फटकाही मारला, पण दहियाने झेपावत चेंडू रोखत बेल्जियमला गोलपासून वंचित ठेवले. बेल्जियमने पंधरा सेकंद असताना गोल केला, त्या वेळी दहियाच्या चपळाईचे महत्त्व जास्तच वाढले.\n- भारताने या स्पर्धेत एकही लढत गमावली नाही\n- ही स्पर्धा एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारा भारत हा दुसरा संघ, जर्मनी सहा वेळा\n- बेल्जियमने उपांत्य लढतीत सहा वेळच्या विजेत्या तसेच हॅटट्रिकची संधी असलेल्या जर्मनीस हरवले होते\n- भारतास या वर्षाच्या सुरवातीस स्पेनमध्ये झालेल्या चौरंगी स्पर्धेत बेल्जियमविरुद्ध हार पत्करावी लागली होती\n- ही स्पर्धा जिंकणारा भारत पहिला यजमान देश\n- स्पेनचा एन्‍रिक कॅसेयॉन गोन्झालेझ स्पर्धेचा मानकरी\n- इंग्लंडच्या एडवर्ड होर्लरचे सर्वाधिक 8 गोल\n- बेल्जियमचा लोईक व्हॅन डोरेन सर्वोत्कृष्ट गोलरक्षक\n- गुरजंत सिंग अंतिम सामन्याचा मानकरी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/education-minister-vinod-tawde-bungalow-black-gudhi-103706", "date_download": "2018-11-20T20:10:38Z", "digest": "sha1:BAC7PD3IE2BMPAKUWXJRYXWH6UKZXC6Y", "length": 8475, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "education minister vinod tawde bungalow black gudhi शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्याजवळ उभारली काळी गुढी | eSakal", "raw_content": "\nशिक्षणमंत्र्यांच्या बंगल्याजवळ उभारली काळी गुढी\nरविवार, 18 मार्च 2018\nमुंबईतील 27 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याच्या कारणास्तव शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ काळी गुढी उभारली.\nमुंबई : शिक्षकांचे पगार रखडल्याच्या निषेधार्थ शिक्षक परिषदेच्या पदाधिका-यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ काळी गुढी उभारून निषेध व्यक्त केला.\nमुंबईतील 27 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याच्या कारणास्तव शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्याच्या दरवाजाजवळ काळी गुढी उभारली उभारून निषेध व्यक्त केला.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्याच्या दरवाजाजवळ ही काळी गुढी उभारून आंदोलन केले. मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेचे पदाधिकारी सुभाष अंभोरे, बी. डी. घेरडे, प्रा. नरेंद्र पाठक व अन्य कार्यकर्त्यांनी ही काळी गुढी उभारून निषेध व्यक्त केला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-shree-ganesh-ardhana-special-student-70378", "date_download": "2018-11-20T20:49:04Z", "digest": "sha1:BP6EDWOM7ENA43D7EUCULXRAOB7BOR5S", "length": 14880, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhule news Shree Ganesh Ardhana special student धुळे: मूकबधिर विद्यार्थ्यांचीही श्री गणेश आराधना! | eSakal", "raw_content": "\nधुळे: मूकबधिर विद्यार्थ्यांचीही श्री गणेश आराधना\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nशिरपूरमध्ये लक्षवेधी सादरीकरण; मदतीचा हात फुलवितात प्रगतीचा अंकुर\nधुळे: सनईचा सूर...निरनिराळ्या गीतांच्या तालावर बालके ठेका धरतात...पण गीते बालकांसाठी नव्हे तर प्रेक्षकांसाठी असतात...असे का हे सुरवातीला कुणालाही कळत नाही...नंतर लक्षात येते गीतांवर लीलया ठेका धरणारे बालकलाकार मूकबधिर आहेत ते... या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम शिरपूरमध्ये लक्ष वेधून घेत आहे. या बालकलाकारांची श्री गणेश आराधना आणि कलागुण पाहून त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केल्याशिवाय भाविक राहात नाहीत.\nशिरपूरमध्ये लक्षवेधी सादरीकरण; मदतीचा हात फुलवितात प्रगतीचा अंकुर\nधुळे: सनईचा सूर...निरनिराळ्या गीतांच्या तालावर बालके ठेका धरतात...पण गीते बालकांसाठी नव्हे तर प्रेक्षकांसाठी असतात...असे का हे सुरवातीला कुणालाही कळत नाही...नंतर लक्षात येते गीतांवर लीलया ठेका धरणारे बालकलाकार मूकबधिर आहेत ते... या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम शिरपूरमध्ये लक्ष वेधून घेत आहे. या बालकलाकारांची श्री गणेश आराधना आणि कलागुण पाहून त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केल्याशिवाय भाविक राहात नाहीत.\nथाळनेर (ता. शिरपूर) क्षेत्रातील दामशेरपाडा येथील सावित्रीबाई फुले मूकबधिर विद्यालयातील बारा ते तेरा विद्यार्थ्यांच्या गटाकडून हा कार्यक्रम सादर होत आहे. त्यांनी शिक्षक राहुल पवार आणि राकेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधनात्मक नाटिका आणि विविध गीतांवर नृत्ये बसविली आहेत. कार्यक्रमात मंचासमोर बसलेले शिक्षक गीत चालू झाल्यावर दोनच बोटांनी खुणावतात आणि त्या आधारावर संबंधित बालकलाकार विद्यार्थी नृत्य करतात. गीत ऐकू येत नाही, पण गाण्याच्या प्रत्येक शब्दावर ते अचूक ठेका धरतात.\nविद्यालय विनाअनुदानित असल्याने दानशूरांच्या मदतीनेच त्यांचे पालन पोषण होते. गरीब आणि पाड्यावरच्या या दुर्लक्षित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत असताना त्यांच्यासाठी येणाऱ्या खर्चाचा नेहमीच प्रश्‍न पडतो. त्यांच्यासाठी संस्थाध्यक्षा आशा पवार स्वतः दानशूरांना आवाहन करत असतात. सादरीकरणासाठी ते जिवापाड मेहनत घेतात आणि कौतुकाची थाप मिळवितात. त्यांची गरज लक्षात घेऊन कुणी आर्थिक मदत करतो, तर कुणी शालेय साहित्य, किराणा देतात. अशा मदतीतूनच या मूकबधिर विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रगतीचा अंकुर फुलताना दिसतो.\nमूकबधिर विद्यालयातील या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची चर्चा होत असताना शाळांमध्ये सादरीकरणाची परवानगी मागण्यात आली. आदल्यादिवशी या विद्यार्थ्यांविषयी सूचना देत मदतीचे आवाहन केले गेले. शिरपूरमधील हिरानगर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सूचनेनुसार मदतीसाठी पालकांकडून पैसे आणले. पण त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण पाहून आपल्याजवळील खाऊचे पैसेही या बालकलाकार मूकबधिर विद्यार्थ्यांना देऊन टाकले. संबंधित मूकबधिर विद्यार्थ्यांनी श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळ, आर. सी. पाटील विद्यालय यासह अन्य विविध शाळा आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक कार्यक्रम केले आहेत हे विशेष.\nशब्दाविना संवादाने मदतीची हाक\nमंचावर गीतांच्या आवाजाने अचूक ठेका धरणारे संबंधित मूकबधिर विद्यार्थी जणू शब्दाविना संवाद साधतात. टाळ्यांची दाद मिळवितात. समाज प्रबोधनपर नाटिकाही इशाऱ्यांद्वारे सादर करतात. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्‍ती, स्वावलंबनाचा आनंद उपस्थितांनाही थक्‍क करणारा ठरतो. कार्यक्रमानंतर मंचावरील बालकलाकार विद्यार्थी मूकबधिर असल्याचे कळते. त्यावेळी संवेदनशील मनांचे हात मदतीसाठी पुढे येतात.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\n​सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात\nदुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...\nधुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक\nएकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू\nमानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन\nभाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले\n'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/congress-tdp-cpi-form-alliance-in-telangana-5955971.html", "date_download": "2018-11-20T19:26:47Z", "digest": "sha1:52SAEPAWILQJGP4DPQFGIO7EV7VLOVPP", "length": 8479, "nlines": 58, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "congress tdp cpi form alliance in telangana | विधानसभा निवडणूक: तेलंगणात काँग्रेस, तेदेपा अन् डाव्यांची आघाडी, राष्ट्रपती राजवटीची मागणी", "raw_content": "\nविधानसभा निवडणूक: तेलंगणात काँग्रेस, तेदेपा अन् डाव्यांची आघाडी, राष्ट्रपती राजवटीची मागणी\nकाँग्रेस, तेदेपा आणि डाव्यांनी तेलंगणात विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.\n> आघाडीचे नेते म्हणाले की, टीआरएस आणि भाजपला हरवण्यासाठी एकत्र आलो. > तेदेपाने पक्षाच्या 35 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या राज्यात काँग्रेसशी हाथमिळवणी केली.\nहैदराबाद - काँग्रेस, तेदेपा आणि डाव्यांनी तेलंगणात विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी पहिल्या बैठकीनंतर राज्यपाल ईएसएल नरसिम्हन यांची भेट घेतली आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे आवाहन केले. तेलंगण राष्ट्र समिती प्रमुख आणि कार्यवाहक मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मागच्या काहीदिवसां पूर्वी विधानसभा भंग केली होती. यामुळे राज्यात डिसेंबरपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nकाँग्रेस, तेदेपा आणि डाव्या नेत्यांचे म्हणणे आहे की, चंद्रशेखर राव राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री आहेत. यामुळे निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत. राष्ट्रपती राजवटीनंतरच राज्यात निवडणुका घेतल्या जाव्यात. तेलुगू देशम पक्षाच्या 35 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, त्यांनी एखाद्या राज्यात काँग्रेसशी हाथमिळवणी केली आहे. टीआरए ने विधानसभा भंग केल्याच्या काही दिवसांनंतर 105 उमेदवारांची घोषणाही केली होती.\nकाँग्रेस नेते उत्तम कुमार रेड्डी म्हणाले- \"ते टीआरएस आणि भाजपला हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, अजून जागाची वाटणी होणे बाकी आहे.\" काँग्रेसचे तेलंगण प्रभारी आरसी खुंटिया म्हणाले- \"तेदेपाशी आमची कधी कटुता नव्हती.\" आंध्रला विशेष पॅकेजच्या मागणीवर तेदेपा एनडीएमधून वेगळी झाली होती. नायडू यापूर्वी अनेकदा काँग्रेससोबत दिसले.\nतेलंगणामध्ये पहिल्या विधानसभेसाठी मे 2014 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. यामुळे विधानसभेचा कार्यकाळ मे 2019 मध्ये पूर्ण होतो. राव यांना वर्षाच्या शेवटी होणाऱ्या 4 राज्यांच्या निवडणुकीसोबतच तेलंगणामध्ये निवडणुका हव्या आहेत. चंद्रशेखर राव यांनी लवकर निवडणुका घेण्यासाठी 6 सप्टेंबर रोजी विधानसभा भंग केली होती. विरोधी पक्षांनी टीआरएसच्या या निर्णयाला लोकशाहीविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.\nओवैसींनी निवडणूक टाळण्याचे केले आवाहन:\nऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी इलेक्शन कमिशनला लवकर निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे. ओवैसी म्हणाले की, राज्याच्या जनतेला अजून सरकार पाहिजे आहे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212354-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/145-diwali-2018/8627-diwali-celebration-festival-of-lights", "date_download": "2018-11-20T19:20:38Z", "digest": "sha1:7FXUAFYAMFDZCXBMZUTAIX6PKOYYVM7D", "length": 8870, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "तुम्हाला माहीत आहे, 'इथे' अशी साजरी होते दिवाळी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतुम्हाला माहीत आहे, 'इथे' अशी साजरी होते दिवाळी\nदिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. हा सण भारतात तर सर्वत्र साजरा होतो. तसंच भारताबाहेर नेपालमध्येही दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरी करतात. राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी हा सण साजरा केला जातो.\nदिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो.\nउत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात.\nराजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला,त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर 'घुड्ल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात. प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात. याच्या दुसर्‍या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.\nपंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीची दीपोत्सव करतात. तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात.\nगोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात.\nदक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.\nनेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.\nनोकियाच्या मोस्ट प्यॉप्युलर 3310 फोनचं 3G व्हर्जन लॉन्च\nजगातला पहिला स्पिनर मोबाईल फोन भारतात लाँच; फिचर्स स्मार्टफोनला टक्कर देणारे\nहजयात्रा अनुदान सरकारने केले पूर्णपणे बंद, सक्षमीकरण हा उद्देश\nभारताची मालिका विजयाकडे वाटचाल\nपाकिस्तानकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यात 4 जवान शहिद, आपल्याकडे असलेले मिसाईल्स फक्त 26 जानेवारीला प्रदर्शन करण्यापुरतेच\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212355-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/4534", "date_download": "2018-11-20T20:43:13Z", "digest": "sha1:2TXZQOKOZ6IZU4PQNQOJ64MB4UCAV7BR", "length": 16401, "nlines": 187, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आफ्रिकेत रहाणार्‍या मायबोलीकरांच्या गप्पा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आफ्रिकेत रहाणार्‍या मायबोलीकरांच्या गप्पा\nआफ्रिकेत रहाणार्‍या मायबोलीकरांच्या गप्पा\nआफ्रिकेत कुणी मायबोलीकर नाही का आफ्रिकेचा बी बी कुठे आहे.. आफ्रिकेचा बी बी कुठे आहे.. नेमस्तक कृपया हे पोस्ट योग्य तेथे हलवावे...\nखुद्द आफ्रिकेत यायला व्हीसा\nखुद्द आफ्रिकेत यायला व्हीसा लागत नाही, तर इथे यायला कुठला लागतोय.\nआफ्रिकेत यायला व्हीसा लागत\nआफ्रिकेत यायला व्हीसा लागत नाही ही माहिती नवीनच आहे माझ्यासाठी दिनेशदा. धन्स त्याबद्दल\nचला, आता फक्त पारपत्र काढतो आणि तिकीटासाठी एक रिकरिंग डिपॉझीट अकाउंट उघडतो.\nMH12 असाल तर वेगळ्या व्हिसा\nMH12 असाल तर वेगळ्या व्हिसा ची गरज नाही. फक्त एक तोंडी परीक्षा देउन अस्सल MH12कर आहात हे सिध्ध कराव लागेल\nअरे वा.. हे गप्पा पान झाले..\nअरे वा.. हे गप्पा पान झाले.. बरे झाले.\nअरे वा.. हे गप्पा पान झाले..\nअरे वा.. हे गप्पा पान झाले.. बरे झाले>>>>>>>>>तुमचा प्रत्येक धागा हे गप्पांचे पानच असते.\nमी पण टपकलेय इथे\nमी पण टपकलेय इथे\nआजची एक मजा. आम्हाला केनयातून\nआम्हाला केनयातून काँगोला एक्स्पोर्ट ऑर्डर पाठवायची होती. आधीची सँपल्स विमानाने पाठवली होती, पण यावेळी एक कंटेनर भरुन पाठवायचा आहे. मी माझ्या\nमदतनीसाला ट्रान्स्पोर्ट्स कडे चौकशी करायला सांगितले. तो माझ्यासमोरच फोन करायचा आणि ठेवून द्यायचा. मी विचारल्यावर म्हणाला, सगळे म्हणताहेत काँगोला इथून रस्त्याने जाता येत नाही.. (नकाशात तर जरा पल्याड दिसतो.) इथून मोंबासाला रस्त्याने, मग बोटीने पाठवावे लागेल. त्यात एक/दोन महिने जातील.\nमंदार, भारतीयांना केनयात यायला व्हीसा लागत नाही. इथे आल्यावर मिळतो (५० डॉलर्सना ) आणि आता लो कॉस्ट एअरलाईन, एअर अरेबिया (व्हाया अबुधाबी ) येते.\nमंदार, आता दिनेशदा एवढी\nमंदार, आता दिनेशदा एवढी माहिती पुरवताहेत तर तु जाच तिकडे.\nदिनेशदा, नैरोबी पासुन मसाई\nदिनेशदा, नैरोबी पासुन मसाई मारा किती लांब आहे\nहो रे, आणि एकदा केनयात\nहो रे, आणि एकदा केनयात आल्यावर. युगांडा / टांझानियात जायला व्हीसा लागत नाही. बाय रोड, बाय ट्रेन, बाय बोट जाता येते.\n(आताचे माहित नाही, पण पुर्वी नैरोबीतून एक ट्रेन किसुमुला जायची, मग तिथे ती ट्रेन एका बोटीत शिरायची मग ती बोट, व्हिक्टोरिया लेकमधून, इन्टेबे (युगांडा) ला जायची.)\nगंधर्वा, रोडने ७/८ तास लागतात. नैरोबी नॅशनल पार्क शहरापासून फक्त ८ किमी वर आहे. मसाई हे टोळीचे नाव तर मारा हे नदीचे नाव आहे. नैरोबी सोडल्यावर आपण रिफ्ट व्हॅलीत उतरतो. लेक नारोक, लेक नाकुरु, लेक व्हीक्टोरिया हे सगळे या व्हॅलीचाच भाग आहेत. आणि मसाई मारा पण त्यातच येते. रस्ता अगदी सपाटीवरुन जातो आणि छान आहे.\nमी पण आलो इकडे.... मंदार,\nमी पण आलो इकडे....\nमंदार, भारतीयांना केनयात यायला व्हीसा लागत नाही. इथे आल्यावर मिळतो (५० डॉलर्सना ) >>>>>>>>> हे, माहीतीच नव्हतं. माहीतीबद्दल आभार दिनेशदा...\nमंदार, भारतीयांना केनयात यायला व्हीसा लागत नाही. इथे आल्यावर मिळतो (५० डॉलर्सना ) >> सही\nरोडने ७/८ तास म्हणजे नॉट बॅड.\nरोडने ७/८ तास म्हणजे नॉट बॅड. एकदा ट्राय करयाल हरकत नाही. पण विचार करतोय क्रुगर आणि मसाई मारा मधे वेगळे काय आसेल.\n७/८ तास सुद्धा साध्या गाडीने.\n७/८ तास सुद्धा साध्या गाडीने. इथले टुअर ऑपरेटर्स त्यापेक्षा लवकर नेतात.\nमला अजून जमलेले नाही, पण ट्रेकिंगची आवड असेल तर माऊंट केनया ट्राय कर (आठवड्याभराचा ट्रेक आहे तो.) माऊंट एल्गॉन (युगांडा केनया सीमेवर ) पण फोटोत छान दिसतो.\nमसाई माराची झलक, नैरोबीच्या नॅशनल पार्कमधेच मिळू शकते.\nमायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.\nजोहान्सबर्गमध्ये कुणी मायबोलीकर आहेत का\nआहे ना .... तुम्ही कुठे\nआहे ना .... तुम्ही कुठे आहात\nआफ्रीका ग्रुप मधे सिक्रेट पान\nआफ्रीका ग्रुप मधे सिक्रेट पान कशासाठी उघडलंय \nएक पान उघडून त्यात नको त्या लोकांना नको म्हणत असताना बोलवून धर्मशाळा करायची आणि नंतर वेगळं पान म्हणून रडत बसायचं. आहे त्या पानावर स्वतःच्या शैलीतून लिहीण्याऐवजी जिथून हकालपट्टी झाली त्या पानावरच्या लोकांची उअबगवानी शैली कॉपी करायची. आपले ते हे वाले पाचकळ जोक्स मारत बसायचे, यामुळं त्या पानाचं प्रयोजन काय हे आपोआपच लक्षात आल्याने इंटरेस्ट जाणारच की.\nजोपर्यंत त्यांच्या पानावर येऊ देत होते तोपर्यंत आपण जगातले तीव्र बुद्धीवादी या गोड गैरसमजातून बाहेर पडले असतील तर ठीक. त्यात ते एक विदूषक प्रोफाईल. इतरांना सांगणार प्राणपणाने लढा दिला पाहिजे आणि यांची साथ करणा-यांना मरण्यासाठी सोडून पहिलं पळ काढणार. धन्य लोक आहेत.\nआग्गोबै , जामोप्याना तेंव्हा\nजामोप्याना तेंव्हा आफ्रिकेच्या जॉबची ऑफर होती.\nम्हणुन त्यानी हा धागा उघडला होता.\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212355-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://goshtamanasachi.blogspot.com/", "date_download": "2018-11-20T20:19:37Z", "digest": "sha1:VSPRXBUI6X5OR6TTKIPEQP2GDP2HJ565", "length": 2684, "nlines": 42, "source_domain": "goshtamanasachi.blogspot.com", "title": "गोष्ट माणसाची !", "raw_content": "\nमाझे पहिले पुस्तक : \" कवडसे \"\nमाझे पहिले पुस्तक : \" कवडसे \"\nया पुस्तकाची ही ई-प्रत\n( उजवीकडे -/+ आहे त्यावर क्लिक करून पानाचा आकार तुम्ही लहान/ मोठा करू शकाल. आणि पुस्तकाच्या पानावर जाऊन तुम्ही डावी /उजवी वा वर/खाली स्क्रोल करून वाचू शकाल .)\nफक्त टिक करा ::\nमाझे पहिले पुस्तक : \" कवडसे \"\nhttp://www.goshtamanasachi.blogspot.com/ या ब्लॉगमधे माझे जुने- नवे इतिहासावरचे लिखाण आपणास वाचायला, ऐकायला, पहायला मिळेल. लहान मुलांसाठी इतिहास कसा असावा याचा वेगळा प्रयोगही तुम्हाला तिथे बघायला, वाचायला मिळेल. :)\nhttp://chitrarati.blogspot.com/ : हा मी काढलेल्या प्रकाशचित्रांचा ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212357-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7496-kerala-floods-pm-narendra-modis-aerial-survey-kerala-flood-situation", "date_download": "2018-11-20T19:16:32Z", "digest": "sha1:ZB7GTWCYNU7I36XJMY4OMI6I3TPVWMAX", "length": 6602, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पूरग्रस्त केरळला मोदींची अशी भेट... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपूरग्रस्त केरळला मोदींची अशी भेट...\nकेरळमध्ये माजलेल्या पुराच्या हाहाकारात आतापर्यंत 324 बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच 2 लाखांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांचाशी झालेल्या बैठकीमध्ये मोदी यांनी केरळला दिली 500 कोटींची तातडीची मदत जाहीर केली. याआधी 100 कोटींची मदत देण्यात आली होती. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली.\n'केरळच्या जनतेला व्यापक मदत केंद्र पुरवित आहे, ज्यामुळे नागरिकांच्या जीवनात सामान्य स्थिती सुधारली जाईल.' असं ट्वीटही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.\nहल्ला घडविणारे त्याची निंदा कशी करतील- राहुल गांधींच पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र\nपंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद \nजपानचे पंतप्रधान करणार मोदींच्या गुजरातमध्ये रोड शो\nमोदी-शहा जोडगोळीला कुंचल्यातून फटकारा\nनागपूरमध्ये ‘मोदी एप्रिल फूल’ आंदोलन\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212357-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/divya-marathi-special", "date_download": "2018-11-20T19:25:33Z", "digest": "sha1:YATYOPEUNLXWDRF7S4MHRC2VZAMB34UI", "length": 3874, "nlines": 38, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Home", "raw_content": "\nडॉक्टर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून मोफत रुग्णसेवा, गरिबांवर उपचारांत पत्नी, दोन मुले (तिघेही डॉक्टर) करतात मदत\nडिस्नेचे मिकी माऊस हे पात्र झाले 90 वर्षांचे, मिकीच्या वाढदिवसानिमित्त वाचा काही रंजक माहिती\nचांदपुरींनी 120 जवानांच्या बळावर रात्रभर 2000 पाक सैनिकांना पिटाळले, सनी देओलने'बॉर्डर'मध्ये केली होती त्यांची भूमिका\nसंपूर्ण देशात महाअाघाडी हाेणे अशक्य, माेदींच्या ‘नामदार विरुद्ध कामदार’चे उत्तर देऊ शकतात मायावती : राजदीप\nभास्कर मुलाखत/ एक वर्ष सांगणार नाही.शुभ मुहूर्ताची वाट पाहत आहे...-न्या.चेलमेश्वर\n...तर वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता ढेपाळेल\nमहाभारत - 2019 जिकडे वारे तिकडेच वळतात सारे\n133 वर्षांपासून 165 वर्षे जुना जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित; पुढेही निर्णय अशक्य\nभाजपचा जाहीरनामा लोकांच्या स्मरणात, असाच जाहीरनामा विरोधकांचाही असावा, ज्यावर चर्चा होईल : रवीश कुमार\nऑनलाइन कोचिंगद्वारेही पूर्ण करू शकता आयएएस बनण्याचे स्वप्न\nदीपावली महापर्व जगात सर्वात प्राचीन, धनत्रयोदशीने आजपासून सर्वात मोठा दीपोत्सव सुरू\nकोर्टाच्या भीतीने यंदा 40% कमी फटाक्यांची निर्मिती, ग्रीन फटाक्यांनंतर बॅटरीवरील फटाक्यांचीही तयारी\nचार हजार कोटींचा नुसता चुराडा; गंगेत एक फूटही स्वच्छता नाही तसेच मोदींना हरवणे अवघड नाहीच : अरुण शौरी\nमोदींंनी सर्वांचा अपमान केला, स्वत:ला कृष्णापेक्षा श्रेष्ठ रणनीतिकार मानले :राहुल गांधी\nराज्यात आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेला देखील युतीची आमच्याइतकीच गरज आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212357-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55749", "date_download": "2018-11-20T20:43:03Z", "digest": "sha1:XQAUDDMMSM5I4LREJJ3TYFQSG2P4GFCY", "length": 8406, "nlines": 195, "source_domain": "www.maayboli.com", "title": "||मंगलमूर्ती मोरया|| | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /||मंगलमूर्ती मोरया||\n||गणपती बाप्पा मोरया| मंगलमूर्ती मोरया|| _/\\_\nगजानना तव रूप मनोहर _/\\_\n*फोटो ३३ - लेकीने केलेला प्ले डो चा गणोबा\n जबरदस्त कलेक्शन आहे तुझ्याकडे लाजो, __/\\__ खूप सुंदर\nअगदी गणपतीमय झालं वातावरण\nलेकीने स्वहस्ते बनवलेला गणोबा ही सुरेख \nमस्त आहेत सगळेच गणपती.\nमस्त आहेत सगळेच गणपती.\nकिती क्यूट आहेत सगळे गणपती\nकिती क्यूट आहेत सगळे गणपती\nवा , फार सुंदर. लेकीने\nवा , फार सुंदर. लेकीने केलेला खूप गोड.\nप्रचि १९ आणि ३३ खुपच आवडले\n जबरदस्त कलेक्शन आहे तुझ्याकडे लाजो,>>>>वर्षूदी +१\n जबरदस्त कलेक्शन आहे तुझ्याकडे लाजो + १११११\n ( कोल्हापूरची मंडळी आहेत ना \n जबरदस्त कलेक्शन आहे तुझ्याकडे लाजो,>>>> +१\nहा लाजोला छब्बू... चार\nहा लाजोला छब्बू... चार वर्षांपूर्वी आमच्या घरी केलेल्या गणपती मूर्तींच्या आरासीचा.. (बरेच गणपती नाहीयेत तरी ह्यात)\nवा लाजो मस्तच. गणपती बाप्पा\nझोपाळ्यावरचा बाप्पा खूपच आवडला.. लेकीने केलेला पण क्युट आहे अगदी\n जबरदस्त कलेक्शन आहे तुझ्याकडे लाजो,>>>> +११\nमला १०वा आणि १४ वा गणपती खुप\nमला १०वा आणि १४ वा गणपती खुप आवडला. वेगळाच आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212357-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/145-diwali-2018/8661-beware-of-adulterated-sweets", "date_download": "2018-11-20T19:31:41Z", "digest": "sha1:P37T6LXROMT3G7IDXD6LMWNJ7QHNDTSS", "length": 5515, "nlines": 122, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भेसळयुक्त मिठाईंपासून रहा सावधान... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभेसळयुक्त मिठाईंपासून रहा सावधान...\nदिवाळीमध्ये गोडधोड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये खवा, दुधापासून बनलेल्या मिठाईंचा समावेश सर्वाधिक असतो.परंतु सणासुदीच्या काळात रवा, मावा, तेल, बेसन आदी पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे.\nगेल्या काही दिवसांत शहरात एफडीएने धाड टाकून भेसळयुक्त खाद्यतेल, खवा, दूध इ. अन्नपदार्थांचा माल जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.\nत्यामुळे सणासुदीच्या दिवसांत नागरिकांनी मिठाई खरेदी करताना अधिक जागरुक राहण्याचे आवाहन एफडीएने केले आहे.\nतसेच नागरिकांनी मिठाई खरेदी करतावेळी दुकानदारांकडून बिलाची मागणी करावी.त्यामुळे जर कोणत्या व्यक्तीला विषबाधा झाली असेल तर दुकानदाराला याबाबत दोषी धरता येऊ शकते असे देखील सांगण्यात आले आहे.\nदुग्धजन्य पदार्थ घेताना अशी घ्या काळजी -\nमिठाई, दूध, दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना, ती ताजी आहे की नाही, याची खात्री करावी.\nबिलाशिवाय मिठाई खरेदी करू नयेत.\nखवा-मावा खरेदी करतानाही वास आणि रंग यावर लक्ष ठेवा.\nउघड्यावरील मिठाई, खवा खरेदी करू नये.\nमाव्यापासून तयार केलेले पदार्थ २४ तासांच्या आतच खावेत.\nआकर्षक रोषणाईने उजळला ऐतिहासीक मैसुर पॅलेस\nआता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का\nएक करंजी लाख मोलाची; शिवआधार चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम\nऐन दसरा-दिवाळी आधीच सोनं महागलं...\nऐन दिवाळीत बँका राहणार बंद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212358-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://janeeva.blogspot.com/2017/01/blog-post.html", "date_download": "2018-11-20T20:25:16Z", "digest": "sha1:7PXGYWVS44N6ZYQX3K4TKWEJVUSRDD5N", "length": 22954, "nlines": 139, "source_domain": "janeeva.blogspot.com", "title": "जाणीव: आवर्तन... माझी शाळा माझा जिव्हाळा", "raw_content": "\nआवर्तन... माझी शाळा माझा जिव्हाळा\nव्हॉट्सअॅपवर एक मेसेज वाचला... गाडी चालवताना समोरचं पाहायला मोठा विंडस्क्रीन असतो. पण मागचं पाहायला एक छोटा आरसा पुरतो... भविष्यातलं पाहायला मोठी दृष्टी हवी पण भूतकाळावर केवळ एक नजर टाकली तरी पुरते, अर्थात भुतकाळाचा फक्त आढावा घ्यायचा असतो, त्यात रमायचं नसतं अशा अर्थाचा तो मेसेज... सुरूवातीला हा मेसेज मला पटला. पण वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी माझ्या भूतकाळात संपूर्ण संध्याकाळ रमलो, रममाण झालो. हे केवळ मीच केलं असं नाही तर गेल्या 53 वर्षात डोंबिवलीत राहीलेल्या शेकडो जणांनी माझ्यासारखा अनुभव घेतला. आम्हा सर्वाना सांधणारा दुवा होता टिळकनगर विद्यामंदिर ही आमची शाळा.\n1964 साली आमच्या शाळेची स्थापना झाली. तेव्हापासूनच्या सर्व विद्यार्थ्यांना या शाळेत पुन्हा एकत्र बोलवावं असा विचार शाळेच्या संचालक मंडळाने प्रत्यक्षात उतरवला. तारीख ठरली 1 जानेवारी 2017, कित्येक महिने आधीपासूनच प्लॅनिंग सुरू झालं. नावही विद्यार्थ्यांनाच विचारण्यात आलं. अनेक पर्याय आले. त्यातून निवडलं गेलं 'आवर्तन' हे नाव, टॅगलाईनही ठरली, 'माझी शाळा, माझा जिव्हाळा'. संचालक मंडळ, माजी विद्यार्थी, शिक्षक वर्ग सर्वच जण कामाला लागले आणि साजरा झाला एक भव्य सोहळा.\nखरं म्हणजे हा उपक्रम प्रत्यक्षात आणणं हेच खरं तर मोठं आव्हान होतं. 1964 सालापासून शाळेतून शिकलेले लाखो विद्यार्थी शोधणे, त्यांच्या नावांचं संकलन करणे, लग्न होऊन गेलेल्या मुलींना त्यांच्या नव्या नावांसह शोधणे... केवढं प्रचंड काम, पण शाळेच्याच माजी विद्यार्थ्यांच्या विविध समित्यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलण्यात आलं. त्यासाठी मदत घेतली गेली ती इंटरनेटची... मंडप समिती, खानपान समिती, मनोरंजनाचे कार्यक्रम ठरवणारी समिती... कसल्या कसल्या समित्या स्थापन झाल्या. प्रत्येकाला जबाबदारी दिली गेली, त्यासाठी त्यांच्यावर विश्वास टाकला गेला आणि हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. खरं म्हणजे इथे अनेकांची नावं घेण्याचा मोह होतोय. पण कोणाचं नाव न घेऊन अन्याय नको म्हणून तो मोह टाळतोय.\nडॉ. महेश ठाकूरांनी वातावरण निर्मिती म्हणून एक व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू केला. आवर्तन या नावाचा... या ग्रुपवर या स्नेहसंमेलनाविषयी विविध गप्पा मारायला सुरूवात झाली. प्रसन्नकाका आठवले आपल्या सुंदर कविता करून शाळेची ओढ लावत होते. पर्यवेक्षिका मॅथ्यू बाईही शाळेच्या माजी विद्यार्थिनी असल्यामुळे लेखमाला लिहून शाळेची ओढ वाढवत होत्या. ग्रुपचा लोगो आमच्या बॅचच्या मिलिंद बडवेने तयार केला. दर विकेंडला आणि आठवड्यातूनही गरजेनुसार मीटींग होत होत्या, त्याचे अपडेट्स ग्रुपवर मिळत होते. यातून प्रचंड वातावरण निर्मिती होत होती. सुरूवातीला रजिस्ट्रेशन कमी होत होतं... रजिस्ट्रेशन समितीने प्रत्येक बॅचनुसार नोंदणीचेॆ आकडे ग्रुपवर टाकायला सुरूवात केली. त्यातून 'शाखेत चला' खेळ खेळल्याप्रमाणे सगळेजण आपापल्या माहितीतल्या बॅचमेट्सना रजिस्ट्रेशन करायला भाग पाडू लागले... असं करता करता उगवला 2017 सालचा पहिला दिवस 1 जानेवारी... त्यादिवशी पुन्हा शाळेत जायचं होतं...\nसंध्याकाळी चार वाजल्यापासून शाळेत विद्यार्थी जमायला सुरूवात झाली, अनेकांनी कित्येक वर्षांनी शाळेत परत प्रवेश केला होता. अनेक जण शाळेच्या जवळच राहायचे, पण कित्येक वर्षात बाहेरून जाताना फक्त शाळा पाहीली होती.. अनेक जण पालक म्हणून अनेकदा शाळेत आले होते, पण त्या दिवशी सगळे पुन्हा एकदा टिळकनगरी होऊन आले होते.. शाळेत शिरताना सर्वांचीच नजर टिळकांच्या पुतळ्याकडे जात होती. अनेकांचे हातही तेव्हासारखेच पटकन जोडले गेले. ओळखीचे चेहरे दिसत होते, मिल्या, पिके, वाशा, चंद्रू, टकल्या, पोटल्या अशा नावांनी एकमेकांनी हाका मारणं सुरू झालं... कित्येक वर्षांनी शाळेचे ग्रुप जमत होते, मिठ्या मारून पाठीत गुद्दे घालून प्रत्येकजण अक्षरशः मूल झाला. खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घालून ज्या शाळेत रोज आले त्या शाळेत आज सगळे रंगीबेरंगी ड्रेस घालून आले होते. पण प्रत्येकाच्या मनात मात्र तोच गणवेश होता. मुख्य कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी गटागटाने विविध बॅचची मुलं गप्पा मारत होती. शिक्षक वर्ग शाळेत प्रवेश करत होता. आपापल्या शिक्षकांना पाहून जवळपास प्रत्येकजण खाली वाकून नमस्कार करत होता. शिंपी सर आले, त्यांच्या भोवती एकदम गर्दी झाली, सर बिचारे आता थकलेत, त्यांना त्रास द्यायला नको या भावनेने... डोळ्याच्या कडा ओलावलेल्या, खाली वाकून पायांना स्पर्श करून प्रत्येक जण त्यांना भेटायला लागला. बर्वेबाई आल्या, त्यांना पाहून अनेक जण भितीने मागे सरकले, न जाणो बाई अजूनही सांगतील, भिडे उभा राहा, देव हा शब्द संपूर्ण चालवून दाखव... गांधीबाई आल्या... त्यांना पाहून पुन्हा भूमितीचा वर्ग आठवला, बंगाली बाई आल्या, त्यांना पाहून हिंदीचा वर्ग आठवला, मॅथ्यू बाई लांबवर आयोजनात दिसत होत्या, त्यांना पटकन जाऊन भेटण्याची हिंमत अजूनही होत नाही. शास्त्राच्या वर्गातलं त्यांचं शिस्तबद्ध शिकवण आणि केवळ करड्या नजरेतून निर्माण झालेला धाक अजूनही वाटतो... शोभा साळुंखे, मुग्धा साळुंखे बाईंना नजर शोधायला लागली. अत्रेबाई, मनिषा कुलकर्णी बाई, जोग बाई, मनिषा जोशी बाई,चौधरी सर, पाखरे बाई, सरतापे बाई, तामसे सर यांना पाहून पुन्हा वर्गात जाऊन बसावसं वाटलं. राठोड सर, गोखले बाई, कुलकर्णी सर, देशपांडे काकांच्या आठणवींनी भरून आलं. पळधे बाई आल्यावर पुन्हा सगळे जाऊन थेट त्यांना वाकून नमस्कार करायला लागले.. या शिक्षकांनी आमची आयुष्य केवळ घडवली नाहीत तर या आमच्या शाळेतल्या आईच आहेत सगळ्या...\nशाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सादर केलेला अप्रतिम गाण्याचा कार्यक्रम, नंतर सचिव आशीर्वाद बोंद्रे यांचं भाषण, मॅथ्यू बाईंचं उत्तम निवेदन, त्यानंतर चेरी ऑन द टॉप म्हणजे शाळेचे विद्यार्थी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, जगप्रसिद्ध स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांचं उत्तम भाषण झालं. त्यानंतर अल्पोपहार...\nशाळेत सगळे भेटले. आमचे मित्र भेटले, मैत्रिणी भेटल्या, शाळेत ज्या मुलींशी कधीही बोललोही नाही, त्यांच्याशी शेकहँड करून बोललो.. आधीच्या बॅचचे भेटले, नंतरच्या बॅचचे भेटले... दिवस तुफान गेला... शाळेचे पहिले मुख्याध्यापक श्री. पुरोहीत सर आले होते. त्यांचा सत्कार होताना संपूर्ण शाळा उभी राहीली, एक साथ नमस्ते असा गजर झाला... मात्र शाळेला घडवणाऱ्या बाजपेयी सरांची उणीव मात्र पदोपदी जाणवत होती... शाळा पुन्हा एकत्र येत होती. हा सुवर्ण दिन पाहायला बाजपेयी सर मात्र नव्हते...\nशाळेने सर्वांना एकत्र आणलं... माझ्या वर्गापाशी जाऊन आलो... काही दिवसांनी आमच्या शाळेची मूळ इमारत पाडणार आहेत. तिथे नवी इमारत बांधली जाणार आहे. आमचे वर्ग जातील, आमची शाळा पुन्हा दिसणार नाही. पूर्वी वर्गात मस्ती केली की आम्हाला पायाचे अंगठे धरून उभे करायचे. शाळेला एकच विनंती माझा वर्ग पाडू नका, मायेने शिक्षा होईल अशी जागा या जगात घराव्यतिरिक्त उरलेली नाही. आपल्याच पायाचे अंगठे धरून उभं राहायला, जमिनीवरच कायम राहायला लावणारी आमची ही हक्काची जागा आहे...\nशाळेतून परत निघालो. मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता... भाषण सुरू असताना बडबडायची सवय अजूनही गेली नाही, मित्रांना भेटल्यावर अजूनही मस्ती करावीशी वाटते, वर्गातली 'ती' शोधायची सवय अजूनही जागी आहे. शिक्षकांना पाहिल्यावर अजूनही भीती वाटते.. माझ्या वर्गाची शान अजूनही भावते... माझ्या शाळेचं पटांगण अजूनही भव्य वाटतं... वंदे मातरम सुरू झाल्यावर अजूनही भरून आलं... वंदे मातरम संपल्यावर आमच्या शाळेच्या त्या प्रसिद्ध पितळी घंटेचा आवाज मनात ऐकायला यायला लागला. शाळेत असताना घंटेचा तो आवाज हवाहवासा होता... आता मात्र मनात सुरू असलेल्या घंटानादाचे घण सांगत होते की बेटा अजूनही ती लहानपण जपलयस... ते हरवू नको... माझ्या शाळेची इमारत माझ्याशी बोलत होती... परत परत ये, मला भेट, बाहेर खुप चुका करतोस, शहाणपणा करतोस, त्याची शिक्षा म्हणून तुला अंगठे धरून उभं करेन, चांगलं काही केलंस तर कौतुकाने शाबासकीही देईन... पण परत ये... मला विसरू नकोस....\nअमित अप्रतिम लिहीलंय.. मी येऊ शकलो नाही.. खूप काही बघायला आणि अनूभवायला मी मूकलो. पण हा लेख वाचताना सगळ्या आठवणींनी कल्लोळ केलाय. रडू आवरंत नाहीये.. आपली शाळा,शिक्षक हे आपले आई वडिलंच असतात.. खरंचे..\nक्षणोक्षणी असते जाणीव मनाच्या सोबतीला, भावनांच्या संवेदना म्हणूनच जाणवतात मनाला\nसमुद्रकिनार्‍याला असते जाणीव फेसाळत्या थेंबांची,\nभरती ओहोटीत सोबत असलेल्या पाण्याच्या गहिर्‍या प्रेमाची\nरात्रीलाही जाणीव असते उगवत्या सुर्याची,\nकाळोखाच्या गर्भातून जन्मलेल्या प्रकाशाच्या किरणांची\nगरिबांना जाणीव असते माथ्यावरच्या ओझ्याची,\nश्रमासाठी भटकणार्‍या अनवाणी जड पावलांची\nश्रीमंतांना असते जाणीव हरवत चाललेल्या नात्यांची,\nचढाओढीत घुसमटलेल्या अतृप्त संसाराची\nश्वासापासून श्वासापर्यंत जाणीवच सोबत असते,\nमनाच्या कोपर्‍यांतल्या स्वप्नांना हळूच स्पर्शून जाते\nठाव मनाचा घेता घेता नकळत हरवून जाते,\nकधी सुखात, कधी दुःखात मनास गोठवून जाते\nगोठलेल्या मनाच्या संवेदना जाग्या होतात प्रीतीस्पर्शाने\nभावनांचे अर्थ शोधाया निघालेल्या आठवणीने\nजाणीवेच्या वाटेवरती अर्थ भावनांचे उमगले\nआता काही तरी शोधायचे आहे, जाणीवेच्या पलीकडले...\nडोंबिवली, जि.ठाणे, महाराष्ट्र, India\nस्वांड्या - एक किस्सा\nराज्याच्या राजकारणाचा पोत बदलतोय\nकसाब – एक दंतकथा...\nआवर्तन... माझी शाळा माझा जिव्हाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212358-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mazespandan.com/tag/gulmohar/", "date_download": "2018-11-20T19:25:13Z", "digest": "sha1:4STXGQDRVMNKVOTBRJ22IQKESYRLYO5N", "length": 47966, "nlines": 207, "source_domain": "mazespandan.com", "title": "gulmohar Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nएका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, “मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल\nवक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, “तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय\nअत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले, “तुम्ही कसे काय ओळखले\nवक्ते महाशय उत्तरले, “तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे –\nप्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात ‘पडणे’ असे म्हणतात.\nप्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, “I was swept off my feet”.\nहे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले. प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था – या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते.\nया ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात. नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it’s learning to love the person you found. आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात. स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.\nकारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली – जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे – ही आहे…..\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nमिताली काही दिवसासाठी राहायला माहेरी आली होती. माहेरी आलेल्या मुलीचे लाड जोरात चालू होते आणि सध्या तर काय मितालीची लाडकी आजी सुद्धा तिथे राहायला आली होती.. त्यामुळे मिताली जास्तच खुश… मितालीच्या आवडीचे पदार्थ तिची आई आणि आजी अगदी उत्साहानी करत होत्या. ह्या वेळी मिताली थोडी जास्तच दिवस राहायला म्हणून आलेली. आज घरात आई आजी आणि मिताली अशा तिघीच होत्या. बाबांची सुट्टी संपली असल्यामुळे बाबा ऑफिस ला गेले होते. मिताली हॉल मध्ये vacuum क्लिनर नि साफ सफाई करत होती… तिला स्वच्छतेची खूपच आवड होती. लग्नाआधी पण ती घर एकदम छान ठेवायची हि संधी साधून आईने मितालीला हाक मारली. “मनू … ए मनू … अग ऐकतियेस का ” मिताली कडून काहीच उत्तर नाही.. भाजी निवडत बसलेली आजी हे सगळं बघत होती. “मितालीsss” पण आज ती वेगळ्याच तंद्रीत होती.. विचार करत…\nशेवटी आईने मितालीच्या जवळ जाऊन तिला हलवले तेव्हा कुठे तिची तंद्री भंगली…\n“काय ग कॊणत्या विचारांमध्ये हरवलीयेस तुला आता अजिबात करमत नाही वाटतं अजय शिवाय.”\n“नाही ग आई. असं काही नाही. काय झालं बोल ना.”\n“अग मी कधीची हाक मारतेय तुला. तू आधी ते हातातलं बाजूला ठेव आणि इकडे ये अशी. बस आमच्याजवळ जरा” असं म्हणत आईने जवळपास ओढत मितालीला आजीजवळ बसवलं आणि स्वतः पण बसली. “अगं आई तो एकच कोपरा राहिलाय तेवढा तर…. ”\n“ते नंतर होईल ग. बस अशी जरा आमच्याजवळ….” आजीला सुद्धा बरं वाटलं अगदी …\n”मिताली… कसं चाललंय ग सगळं तिकडे जमतंय ना मनू तुला…. म्हणजे मला खात्री आहे अगदी तुझी … तू सगळं छान करत असशील… ” आई.\n“हो ग आई. मस्त एकदम.सगळं छान. सगळे खूप कौतुक करतात माझं. आणि अजय तर तुला माहितीच आहे. किती काळजी घेतो ते.”\n“हो हो. खरंय. जमवून घेतेस ना ग सगळ्यांशी\n“अग आई हो.. असं का विचारतीयेस. आपण बोलतो कि कितीदा फोनवर .”\n“हो अग फोनवर चेहरा नाही दिसत ग मनू… तू काय आणि आम्हाला त्रास नको म्हणून सगळं छान छानच सांगशील. माहितीये न मला. समोरासमोर जरा बर वाटतं ग तुला पण अजून सगळं नवीन आहे न म्हणून काळजी वाटते ग… नाही सगळे छानच आहेत ग तसे. चांगली माणसं मिळाली तुला. त्यामुळे तशी काळजी नाही मला.. तू सुद्धा सगळ्यांना धरून राहायचं बरं का.. तुला काही त्रास नाही हो घरी…. सगळ्यांचे स्वभाव अगदी छान आहेत. आई पण अगदी छान कौतुक करतात तुझं.” आई.\n“तुम्ही बसा दोघी.. मी जरा चहा ठेऊन आले आपल्याला .. “असं म्हणून डोळ्याच्या पाणावलेल्या कडा लपवत आई आत गेली.\nमितालीच्या मनात मात्र वेगळंच वादळ घोंगावत होतं. किती कौतुक करते आई त्यांचं कायम. मान्य आहे मला काहीच त्रास नाही. पण म्हणून दर वेळी सगळं बरोबरच असतं असं नाही ना. आणि ते करतात का तुमचं असं कौतुक तुम्ही सगळ्या गोष्टी करून. खरं तर अजयशी भांडून मिताली इकडे आली होती. दोघांच जमायचं छान खरं पण अधून मधून अशी भांडणं सुद्धा होत असत. भांडणाच कारण अगदी शुल्लक असायचं पण नंतर ते मोठ्या भांडणात कधी रुपांतरीत व्हायचं ते त्यांना कळत पण नसत. अजयच्या घरच्यांशी मिताली पटवून घेण्याचा मनापासून प्रयत्न करत होती पण काही गोष्टीत त्यांनी सुद्धा थोडं समजून घ्यायला हवं असं मितालीला वाटत होतं. पण अजयला असं सांगितल्यावर तो कायम घरच्या लोकांची बाजू घेत असे आणि मितालीलाच समजून घ्यायला सांगत असे. ह्यावेळी मात्र मिताली खूपच चिडली होती. ह्या आणि अशा अनेक मागच्या गोष्टी तिने अगदी लक्षात ठेवल्या होत्या. त्यामुळे दर वेळी मीच का समजून घ्यायचं मीच का बदलायचं हा प्रश्न तिला पडला होता. मितालीच्या मनात मोठ वादळ घोंगावत होतं… ती सकाळपासून हाच विचार करत होती… घरी बोलून दाखवलं तर घरचे काय आपल्यालाच समजावतील त्यामुळे घरी काही सांगायचं नाही असं ठरवलं होतं तिने.\n“काय ग गब्बू कसला विचार चाललाय” आजीच्या आवाजाने मितालीची तंद्री भंगली. “ते बघ तुझी आई गेली आत … मला काही सीक्रेट सांगायचंय का ” आजीच्या आवाजाने मितालीची तंद्री भंगली. “ते बघ तुझी आई गेली आत … मला काही सीक्रेट सांगायचंय का ” आजीने एकदम दबक्या आवाजात कुजबुजत मितालीला विचारले. मिताली आणि आजी एकमेकींना अगदी जवळच्या. लहानपणापासून ज्या गोष्टी डायरेक्ट आई बाबांकडून होकार मिळणार नाही अशा गोष्टी आजीकडून बरोबर सांगितल्या जायच्या. घरातलं सुप्रीम कोर्ट होतं ते. मिताली तर हाक मारताना पण सुप्रीम कोर्ट म्हणायची कधी कधी… अगदी सीक्रेट गोष्टी सुद्धा मिताली आजीसोबतच share करायची. अजय आणि मितालीचं लग्न पण तसंच झालं होतं.\nआजीचं बोलणं ऐकून मिताली हसली आणि म्हणाली “नाही ग आजी … सीक्रेट काही नाही .. मी ना आमच्या घरी पण असा vacuum क्लिनर आणायचा विचार करतेय ग … मस्त कोपरा न कोपरा स्वच्छ होतो … अगदी सोफा वगैरे पण ” आजीला पण आता कुठे हे सांगत बसा असं म्हणून मितालीने विषय बदलला.\nइतक्यात मितालीची आई तिघींना चहा घेऊन आली.\nचहाचा एक घोट घेत आजी म्हणाली “हम्म .. घे कि vacuum क्लीनर … घर साफ करायला ना … घाणेरडं घर … अस्वच्छ घर कुणाला आवडतं … पण २ घे”\n एक बास झाला कि आजी . ”\n“घर स्वच्छ राहावं म्हणून घेणारेस तर मन पण स्वच्छ करायला हवं ना सारखं …” प्रश्नार्थक चेहऱ्यांनी मितालीने आजीकडे बघितलं. “घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ राहावा म्हणून धडपडतेस ना गब्बू तशी आपल्या मनाची पण साफसफाई व्हायला हवी ग. त्यात काही कडवे अनुभव , कुणी वाईट बोललेलं असेल तर ते अधून मधून साफ करावं लागतं नाहीतर आपलं मन पण कायम कचकच करत राहतं ग. घरातल्या कचऱ्यासारखं… घरात खूप कचरा साठल्यावर कशी दुर्गंधी येते तशी आपल्या बोलण्यातून वागण्यातून कुणाला येऊ नये म्हणून साफ करायचं ग. काही डाग खूप खोलवर गेलेले असतात. लवकर निघत नाहीत. पण ते मोठे होण्याआधीच. लोकांना दिसू नयेत म्हणून प्रयत्नपूर्वक पुसून टाकायचे; जास्त जोर लावून. शेवटी कचरा करणारी.. डाग पाडणारी आपलीच माणसं असतात ग. घरात माणसंच नसतील तर कचरा होणार नाही पण त्या घरातसुद्धा आपल्याला आवडणार नाही ग. घरात कितीही माणसं आली. अगदी बाहेरची सुद्धा आणि कचरा करून गेली तरी आपण पुन्हा पुन्हा घरही साफ करतो आणि त्यांनासुद्धा परत बोलावतोच कि. तसंच आपल्या मनाचं पण… त्याच त्याच गोष्टी मनात साठवून ठेवायच्या नाहीत… कचरा आपण साठवतो का घरात रोजचा रोज फेकतोच ना… तसं मनाचं पण. रोज सकाळी उठलं कि नवीन सुरवात… फ्रेश वाटायला हवं ..आणि आपलं सतत स्वच्छ असणारं घर बघून नंतर लोक पण आपल्या घरी तशीच जपून वागतात… आपल्याला त्रास होऊ देत नाहीत.. कधी कधी दूरवरून आपल्याला कचरा वाटणारी गोष्ट जवळ जाऊन बघितली कि आपल्याला कळत कि अरे हि तर आपल्याला लागणारी गोष्ट आहे ,महत्वाची आहे.. त्यालाच गैरसमज म्हणतात… दर वेळी आपल्याला वाटत असत तेचं बरोबर नसत.तसं होऊ नाही द्यायचं… नाहीतर आपली महत्वाची गोष्ट… महत्वाची माणसं हरवून जातात.. आपला vacuum cleaner आपणच असतो. सतत मीच का साफ करायचं असं वाटून उपयोग नाही. दुसर्यांनी साफ सफाई करून आपल्याला उपयोग होत नाही… आपणच आपल्या मनाला समजू शकतो आणि स्वच्छ ठेऊ शकतो. आपण दुसर्यांच्या घरात किती कचरा आहे हे बघतो का किंवा साफ करतो का रोजचा रोज फेकतोच ना… तसं मनाचं पण. रोज सकाळी उठलं कि नवीन सुरवात… फ्रेश वाटायला हवं ..आणि आपलं सतत स्वच्छ असणारं घर बघून नंतर लोक पण आपल्या घरी तशीच जपून वागतात… आपल्याला त्रास होऊ देत नाहीत.. कधी कधी दूरवरून आपल्याला कचरा वाटणारी गोष्ट जवळ जाऊन बघितली कि आपल्याला कळत कि अरे हि तर आपल्याला लागणारी गोष्ट आहे ,महत्वाची आहे.. त्यालाच गैरसमज म्हणतात… दर वेळी आपल्याला वाटत असत तेचं बरोबर नसत.तसं होऊ नाही द्यायचं… नाहीतर आपली महत्वाची गोष्ट… महत्वाची माणसं हरवून जातात.. आपला vacuum cleaner आपणच असतो. सतत मीच का साफ करायचं असं वाटून उपयोग नाही. दुसर्यांनी साफ सफाई करून आपल्याला उपयोग होत नाही… आपणच आपल्या मनाला समजू शकतो आणि स्वच्छ ठेऊ शकतो. आपण दुसर्यांच्या घरात किती कचरा आहे हे बघतो का किंवा साफ करतो का नाही न… तसच मनाच पण आहे गब्बू.. आपण स्वतःच मन कायम स्वच्छ ठेवायचं.”\nमिताली अगदी आश्चर्याने आजीकडे बघत होती.. आणि हे सगळं मन लावून ऐकत होती. मितालीने आजीला पटकन मिठी मारली.. आईच्या डोळ्यात पण पाणी तरळले.. इतके वर्ष ह्या घराची साफसफाई आजीनी कशी छान केलीये आणि त्यामुळे आपल्याला किती सुख मिळालं ह्या घरात हे आईला अनुभवायला तर मिळालंच होतं आज त्याचे रहस्य पण कळाले होते… आईने सुद्धा आजीचा हात हातात घेतला. आजींना पण आईच्या एका डोळ्यातले थँक you आणि एका डोळ्यात सॉरी चे भाव वाचायला वेळ लागला नाही .. त्यांनी आईकडे बघून डोळ्यांनीच असू दे असुदे केले.\nआई डोळे पुसत आत गेल्यावर मितालीने आजीला विचारले “तुला कसं कळलं .. माझ्या मनात काय चाललंय ते … ”\n“सुप्रीम कोर्ट आहे न मी… ह्या कोर्टाला सगळं कळतं … ते नार्को वगैरे न करता “. असं म्हणत आजीने उगाच साडी असताना पण कॉलर ताठ केली..\n“आजी ग्रेट आहेस तू … “मिताली\n“आणि गब्बू ते क्लीनर ऍमेझॉन वरून घे छान स्वस्त असतात गोष्टी तिथे आणि तुला घरबसल्या मिळेल … माझ्या मोबाइलला ते करून घेतलंय मी … उगाच कधीतरी बघत बसते साड्या वगैरे ….”\nआता मिताली फक्त चक्कर येऊन पडायची बाकी होती ….\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nहृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार ..\n★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो….\n★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ….\n★ मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल….\n★ भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो…..\n★ वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते….\n★ गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम….\n★ बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं….\n★ जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा….\n★ हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे….\n★ तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात….\n★ प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन….\n★ जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”….\n★ आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे….\n★ गरूडइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते….\n★ तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका….\n★ केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो…\n★ तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा…\n★ वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं…\n★ ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”..\n★ आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं….\n★ जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”….\n★ पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते….\n★ नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल….\n★ जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही….\n★ आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो….\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nमराठी टेक्नॉलॉजी जगत : वसंत पुरुषोत्तम काळे विचार\nमागील काही दिवसापूर्वी वपु चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली. वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर सादर झाले.\nत्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून घेतले असता त्यांनी अप्लिकेशनची ठळक वैशिष्ठे विषद केली,\n★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी\n★ ५०० हून अधिक, दर्जेदार विचार\n★ वपुंचे विचार आणि पुस्तके/कादंबरी यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण\n★ प्रत्येक दिवशी नवीन विचार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी\n★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र\n★ वाचा वपुंच्या प्रत्येक पुस्तकाचा सारांश तसेच तुम्हाला हवे त्या पुस्तकामधील विचार वाचणे आता अगदी सोपे..\n★ अँपमधील विचारांमध्ये दुरुस्ती तसेच नवीन विचार सुचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा\n★ तुमच्या आवडत्या विचारांसाठी स्वतंत्र विभाग\n★ शेअर करा वपुंचे विचार WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर…\n★ अजून बरेच काही..\nपुढे बोलताना ते म्हणाले, “अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार हे व.पु. काळेंच्या लेखणीतुन आलेले आहेत. इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तके/कादंबरी समोर ठेवुन त्यातले निवडक आणि दर्जेदार विचार आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.”\nवपु अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या बद्दल थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर,\nआपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वपु काळे. व.पु. काळे यांना ‘सिद्धहस्त’, ‘प्रतिभासंपन्न’ अशी बिरुदे लावली गेली नाहीत. पण त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा फॅन क्लब तुफान होता. गरजा भागल्या तरी माणसाला जो अपुरेपणा जाणवतो, मार्गदर्शकाची जी सतत गरज भासते आणि छोट्या छोट्या माणुसकीच्या प्रत्ययांनी त्याला जो आधार मिळतो, तो वपुंनी मांडला. आपल्या मनातल्या भावना त्यांनी नेमक्या टिपल्या म्हणून वाचक त्यांना धन्यवाद देतात. कॉलेज तरुणांच्या डायऱ्यांची पाने त्यांच्या पुस्तकांतील विचारांनी, विधानांनी भरभरून जातात. मध्यमवर्गीय वाचकाच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणारा हा लेखक\nवपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्‍या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे…” वाचकप्रिय लेखक आणि एका वेगळ्याच संवेदनशील नजरेनं जग पाहणारा मनस्वी माणूस म्हणजे वपु.\n‘वपु विचार‘ या अँपच्या माध्यमातून वपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला आपल्यासर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या “AmeyApps” टीमचे स्पंदनकडून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या सदिच्छा\nअप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.\n(शब्दांकन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या संदर्भातील आमचा मागील लेख, व.पु.मय होताना..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212358-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/jalyukta-shivar-scheme-work-41365", "date_download": "2018-11-20T20:39:28Z", "digest": "sha1:RAA6QZRA6IEAKDCA2POFBD6WNX2DLVEY", "length": 13638, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalyukta shivar scheme work आठ हजार कामे... महिने फक्त दोनच! | eSakal", "raw_content": "\nआठ हजार कामे... महिने फक्त दोनच\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nसातारा - जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे दोन महिन्यांत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाची धांदल उडाली आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील तब्बल आठ हजार ७८५ कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.\nसातारा - जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे दोन महिन्यांत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाची धांदल उडाली आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील तब्बल आठ हजार ७८५ कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.\n‘जलयुक्‍त’ अभियानातच्या पहिल्या टप्प्यात २०१५- १६ मध्ये सातारा जिल्ह्याने भरीव कामगिरी केली. ‘जलयुक्‍त’च्या धर्तीवर अभियान राबविण्यासाठी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांना निमंत्रित केले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात जलयुक्‍त शिवार अभियानात साताऱ्याने कच खाल्याची स्थिती आहे. केवळ कोरेगाव तालुका व वेळे ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविले. सातारा जिल्हा अथवा जिल्हाधिकाऱ्यांना ते स्थान मिळविता आले नाही.\nदुसऱ्या टप्प्यात २०१६- १७ मध्ये जिल्ह्यातील २१० गावांचा समावेश आहे. सर्व शासकीय यंत्रणामार्फत कामे करण्याचा आराखडा बनविला गेला. त्यामुळे सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, वळण बंधारे, शेततळे, पाझर तलाव दुरुस्ती, सलग समतल चर, भूजल पुनर्भरण, ठिबक, तुषार सिंचन, दुरुस्तीची कामे, नदी पुनरुज्जीवन हे कामे हाती घेतली गेली. मात्र, अभियानात लोकसहभाग कमी असल्याने, तसेच शासकीय उदासीनता आल्याने कामे गतीने झाली नाहीत. आजवर केवळ दोन हजार २२४ कामे पूर्ण झाली असून, एक हजार ७१ कामे प्रगतिपथावर आहेत. अद्यापही सुमारे तीन हजार कामांना सुरवातही झालेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनापुढे तब्बल चार हजार कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान आहे. मुख्यमंत्र्यांकडून पुढील आठवड्यातच या कामांचा फेरआढावा घेतला जाणार असल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहे. लोकसहभाग, कंपन्या, संस्था, ट्रस्ट, बॅंकांकडून सामाजिक उत्तर दायित्वापोटी (सीएसआर) मिळणाऱ्या निधीचेही प्रमाण कमी असल्याने या कामांत अडथळे उभे राहात आहेत.\nसिमेंट नालाबांध, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, वळण बंधारे, शेततळे, पाझर तलाव दुरुस्ती, सलग समतल चर, भूजल पुनर्भरण, ठिबक, तुषार सिंचन, दुरुस्तीची कामे, नदी पुनरुज्जीवन.\nप्रस्तावित कामे ११ हजार ९\nकामे पूर्ण- दोन हजार २२४\nप्रगतिपथावरील कामे- एक हजार ७१\nसुरू न झालेली कामे- आठ हजार ७८५\nजलयुक्‍त शिवार अभियानच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना निवडणूक आचारसंहितांमुळे विलंब लागला. उर्वरित कामे मे, जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशीलत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यातीलही कामे मार्गी लावली जातील.\n- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी\nकामाच्या दर्जाचे व्हावे ऑडिट\nपुढील पावसाळ्यात चांगल्या पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला असल्याने त्याचा जलयुक्‍त शिवार अभियानास फायदा होईल. त्याचा विचार करूनच ही कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, कामे गतीने पूर्ण करण्याबरोबर त्याचा दर्जा राखणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कामे पूर्ण होताच, त्याचे तत्काळ त्रयस्थांकडून ऑडिट व्हावे, अशी अपेक्षाही नागरिकांतून व्यक्त होत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212358-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Women-judgments-are-crucial-in-municipal-elections/", "date_download": "2018-11-20T20:10:03Z", "digest": "sha1:FWNMUWVEXWN7PUDRYJCCQF6BHZSY6EF3", "length": 5124, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिका निवडणुकीत महिला मते निर्णायक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › पालिका निवडणुकीत महिला मते निर्णायक\nपालिका निवडणुकीत महिला मते निर्णायक\nस्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येत असून एकगठ्ठा मते मिळविण्याकडे उमेदवारांनी कसरत सुरू केली आहे. बहुतेक ठिकाणी पुरूषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. त्यामुळे महिलांच्या मतांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.\nजिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हेाणार्‍या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या 2,08,968 आहे. तर पुरूष मतदारांची संख्या 2,05,851 इतकी आहे. पाच वर्षांमागे 2013 मध्ये या संस्थांमध्ये निवडणूक झाली त्यावेळी महिलांची संख्या कमी होती. आता महिला मतदार वाढल्याने राजकीय पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार त्यांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी धडपड करत आहेत. महिला आता केवळ चूल आणि मूल यापुरत्या मर्यादित नसल्याची जाणीव राजकीय नेत्यांना होत आहे.\n2013 च्या निवडणुकीमध्ये 1,61,780 पुरूष आणि 1,56,072 महिला मतदार होत्या. पाच वर्षानंतर पुरूष मतदारांची संख्या 44,071 इतकी वाढली आहे. तर महिला मतदार 52,896 इतक्या वाढल्या आहेत. एकूण मतदारांची संख्या 96,967 इतकी वाढली आहे. एकूण 20 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.\nजिल्ह्यातील 14 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी चिकोडी नगरपालिका, कुडची नगर परिषद आणि रायबाग नगर पंचायतीत महिला मतदार कमी आहेत. चिकोडीत 16,600 पुरूष, 16,486 महिला मतदार आहेत. कुडचीत 10,758 पुरूष आणि 10,014 महिला आहेत. रायबागमध्ये 9,021 पुरूष आणि 8,354 महिला मतदार आहेत.\nलोकसंख्येच्या आधारावर प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली आहे. काही ठिकाणी प्रभाग संख्या वाढली आहे. 2013च्या निवडणुकीत 311 प्रभाग होते. यंदाच्या निवडणुकीत 343 प्रभाग आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212400-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/belgaons-family-accident-near-nipani/", "date_download": "2018-11-20T19:38:03Z", "digest": "sha1:7IP32FYQOB4BOF4V37O7TGJLEP6BDR5N", "length": 4269, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगावच्या कुटुंबाला निपाणीजवळ अपघात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगावच्या कुटुंबाला निपाणीजवळ अपघात\nबेळगावच्या कुटुंबाला निपाणीजवळ अपघात\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामागार्वर तवंदी घाटाक चिंदीपीर दर्गाहसमोर ट्रॅक्टरला कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात बेळगावच्या कुटुंबातील सहाजण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला.\nसंतोष अणवेकर, सोनिया संतोष अणवेकर (वय 35), शारदा मंजुनाथ अणवेकर (66), दत्तात्रय नार्वेकर (72), शुभांगी दत्तात्रय नार्वेकर (65), किशोरी (6), वन्शिका (वय 2) सर्व जण रा. संभाजीनगर वडगाव-बेळगाव अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सरकारी म. गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रॅक्टरचालक सत्याप्पा दुंडाप्पा मलकेरी (वय 48, रा. कणगला) हाही जखमी आहे.\nट्रॅक्टर उतारावर असताना चालकाने अचानक बे्रक लावला. त्यावेळी बेळगावहून कोल्हापूरकडे निघालेल्या कारने ट्रॅक्टरला मागून जोरात धडक बसली. त्याबरोबर ट्रॅक्टर रस्त्यावरच पलटी झाला. जखमींना पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक सचिन हुक्केरी यांनी रुग्णालयात दाखल केले. पोलिस उपनिरीक्षक अशोक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212400-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-vandalism-of-Sahyadri-was-continuous/", "date_download": "2018-11-20T19:37:42Z", "digest": "sha1:YVVR5KWJDW3XKBN3VGEHW53XDHV4MY5E", "length": 8125, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...अन्यथा पश्‍चिम घाटात केरळची पुनरावृत्ती : अभ्यासकांचे मत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ...अन्यथा पश्‍चिम घाटात केरळची पुनरावृत्ती : अभ्यासकांचे मत\n‘सह्याद्री’च्या घाटमाथ्याचा विध्वंस सुरूच\nकोल्हापूर : विजय पाटील\nजगातील अतिसंवेदनशील मानल्या जाणार्‍या प्रदेशांपैकी पश्‍चिम घाटमाथ्याची श्रीमंती सह्याद्री रांगांच्या रूपाने महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहे. या पश्‍चिम घाटाचे संरक्षण करायला हवे यासाठी केंद्र सरकारने कस्तुरीरंगन समितीचा अहवाल स्वीकारला. आता राष्ट्रीय हरित लवादाने पश्‍चिम घाटामध्ये कोणत्याही कामाला पर्यावरणाची मान्यता देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण, परवानगी देणार नसले तरीही अवैध उत्खनन, जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे भविष्यात केरळसारखी अवस्था होऊ शकेल त्यामुळेच या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे मत अभ्यासकांनी व्यक्‍त केले आहे.\nपश्‍चिम घाट हा जगातील आठ अतिसंवेदनशील जैवविविधता प्रदेशांपैकी एक आहे. पश्‍चिम घाटी पर्वतरांग आहे. यामध्ये 30 टक्के भाग हा जंगलव्याप्‍त आहे. देशाच्या एकूण भूभागापैकी फक्‍त 5 टक्के परिसर हा पश्‍चिम घाटाचा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू व गुजरात या राज्यांचा काही भाग हा पश्‍चिम घाटाच्या नैसर्गिक वैभवाने व्यापला आहे. डोंगरमाथ्याची ही रांग महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रूपाने डौलाने उभी आहे.\nदुर्मिळ जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात पश्‍चिम घाट हा महत्वाचा मानला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात पश्‍चिम घाटाचे वैभव आहे. पश्‍चिम घाटाचे संवर्धनाच्या निमित्ताने डॉ. माधव गाडगीळ समितीचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला होता. यानंतर कस्तुरीरंगन समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्विकारला. या अहवालानुसार संवेदनशील, मध्यम आणि अतीसंवेदनशील असे प्रकार करण्यात आले. यापैकी 37 टक्के क्षेत्रावर कोणतेही काम करु नये असे स्पष्ट करण्यात आले.\nपश्‍चिम घाटामुळे पोषक हवामान राहते हे आता सर्वमान्य आहे. यासह अनेक भागांत यामुळेच पाऊस चांगला बरसतो. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पश्‍चिम घाटाचे संवर्धन ही गरज आहे. पण खनिज उत्खननाच्या नावाखाली डोंगर पोखरले जात आहेत. बेकायदेशीर जंगलतोड रोखली जात नाही. जंगलातून रस्त्यांची कामे करण्यासाठी मागणी वाढू लागली आहे. मानवी हस्तक्षेपाने पश्‍चिम घाटाचे मातरे सुरु आहेच. पण आता किमान राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाने यामध्ये काहीतरी फरक पडेल असे मानायला हरकत नाही. दुस-या बाजूला कर्नाटकने घालण्यात आलेल्यानिर्बंधाबाबत फेरआढावा घ्या अशी मागणी केली आहे. गोवा आणि गुजरात सरकारने या अहवालावर मौन बाळगून कसलेही मत नोंदवले नाही. राष्ट्रीय हरित लवादाने जरी निर्णय दिला तरीही याबाबतच्या कार्यवाहीचे घोडे वेग घेत नाही असे दिसते. कारण पश्‍चिम घाट हा जंगल आणि पर्वतरांगाचा आहे. म्हणजे दुर्गम आहे. याचाच गैरफायदा तस्करांपासून अवैध व्यावसायिकांकडून घेतला जातो.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212400-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Suicide-by-a-youth-in-Dharavi/", "date_download": "2018-11-20T19:38:40Z", "digest": "sha1:KWPCNAEUTCVYK35GKPCMGKQRIR464HUD", "length": 3819, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मित्राच्या विरहाने धारावीतील तरुणाची गळफासाने आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मित्राच्या विरहाने धारावीतील तरुणाची गळफासाने आत्महत्या\nमित्राच्या विरहाने धारावीतील तरुणाची गळफासाने आत्महत्या\nमित्राच्या विरहामुळे शोकाकूल असलेल्या गणेश सुरेश खंदारे (21) या तरुणाने राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केल्याची घटना धारावी संत कक्कया मार्गावरील शिवशक्ती नगरमध्ये रविवारी सायंकाळी घडली. त्याच्या मित्रानेही नोव्हेंबर महिन्यात आत्महत्या केली होती. गणेश व अमित कटके जिवलग मित्र होते. नोव्हेंबरमध्ये अमितने आत्महत्या केली होती. याचा धक्का गणेशला बसला होता. तेव्हापासून तो तणावाखाली होता. ‘मी लांबच्या प्रवासाला निघालो आहे, उद्या माझे मोठे बॅनर लावा.’ असे त्याने रविवारी दुपारी गळफास घेण्यापूर्वी इतर मित्रांना सांगितले. घरी गेल्यानंतर जेवणासाठी आईला नकार देत तो माळ्यावर झोपायला गेला. काही मिनिटांतच गणेशने गळफास लावल्याचे दिसले.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212400-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/bakari-id-Decision-of-online-lease-The-possibility-of-Tuesday/", "date_download": "2018-11-20T19:56:35Z", "digest": "sha1:CNIYI56UU5FNFCHGPMGJBEAQHWV6KWWY", "length": 4825, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुर्बानीच्या ऑनलाईन परवान्याबाबत आज फैसला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुर्बानीच्या ऑनलाईन परवान्याबाबत आज फैसला\nकुर्बानीच्या ऑनलाईन परवान्याबाबत आज फैसला\nबकरी ईदनिमित्ताने महापालिकेच्या ऑनलाईन परवन्याचा फैसला मंगळवारी होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी याच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी मंगळवारी 21 ऑगस्टला निश्‍चित केली आहे.\nमागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पालिकेला यापुढे ऑनलाईन परवानगी देऊ नका, असा आदेश दिला आहे. परंतु त्यापूर्वी दिलेल्या परवान्यांचे काय असा प्रश्‍न उपस्थित झाला असून त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.\n22 ऑगस्टच्या रोजी बकरी ईदच्या पार्श्‍वभमीवर मुस्लिम बांधव मोठ्याप्रमाणात बकर्‍यांची आणि मेंढ्यांची कत्तल करतात. देवनार पशुवध केंद्रावर या दिवशी मोठा ताण पडतो. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने 22 ते 24 ऑगस्टदरम्यान तात्पुरती परवानगी दिली.\nपालिकेन दिलेली परवानगी ही बेकायदा आहे, असा दावा करून या परवानगीला अनुसरून काढण्यात आलेल्या दोन नोटिसांना आव्हान देणारी जनहित याचिका जीव मैत्री ट्रस्टने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.\nपालिकेने अंतराळवीर नील आर्म स्ट्राँगच्या नावे बकर्‍याच्या कुर्बानीसाठी ऑनलाईन परवानगी दिल्याचे उघड झाल्यानंतर न्यायालयाने ऑनलाईन परवाना थांबविण्याचे आदेश पालिकेला दिले आहे.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212400-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Education-Extension-Officer-take-bribe-in-jalgavon/", "date_download": "2018-11-20T19:40:07Z", "digest": "sha1:MUMWKZK36NHWP2JX7Z3BEK7EMCZLC5DZ", "length": 4399, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षण विस्तार अधिकारी लाच घेताना जाळ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › शिक्षण विस्तार अधिकारी लाच घेताना जाळ्यात\nशिक्षण विस्तार अधिकारी लाच घेताना जाळ्यात\nशाळेच्या वार्षिक तपासणीचा अनुकूल अभिप्राय देणे व वैद्यकीय बिल मंजुरीच्या शिफारशीसाठी 3 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुक्ताईनगर येथील शिक्षण विस्तार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका शिक्षकाने याबाबत तक्रार दिली होती.\nयाबाबत अधिक माहिती अशी, शाळेच्या वार्षिक तपासणीला आणि वैद्यकीय बिल मंजुरी शिफारशीला अनुकूल अभिप्राय दिला म्हणून मुक्ताईनगर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जगतसिंग दगडू पाटील ( 38 रा. प्लॉट नं.38/2 राम निवास जानकी नगर जळगाव ) यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. जगतसिंग पाटील यांनी 3500 रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती 3 हजार रूपये देण्याचे ठरले होते. आज पंचायत समिती कार्यालयात लाच घेताना दुपारी 3.30 वाजता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. यामुळे शिक्षण खात्यात एकच खळबळ उडाली आहे.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212400-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Three-security-guards-are-police-Hitting-in-pune/", "date_download": "2018-11-20T19:51:49Z", "digest": "sha1:TX4WKHHQV57Y3CCC5GFIGEZURK3CRJVR", "length": 7150, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीन सुरक्षा रक्षकांना पोलिसाची मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › तीन सुरक्षा रक्षकांना पोलिसाची मारहाण\nतीन सुरक्षा रक्षकांना पोलिसाची मारहाण\nसुरक्षेच्या कारणास्तव ओळखपत्र मागितल्याचा कारणावरून साध्या वेशातील पोलिसांनी महापालिकेच्या सुरक्षारक्षकांशी हुज्जत झातल्याचा आणि त्यानंतर पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनाच पोलिसांनी मारहाण करून पोलिस ठाण्यात नेल्याचा प्रकार शनिवारी महापालिकेत घडला. या प्रकारानंतर पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाणीच्या निषेधार्थ पालिकेच्या प्रवेशदारासमोर ठिय्या आंदोलन केले.\nमहापालिकेत येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्र असल्याशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. पालिकेच्या अतिक्रमण विभागासाठी काम करणार्‍या साध्या वेशातील पोलिसांना शनिवारी दुपारी अडीचच्या दरम्यान महापालिकेतील सुरक्षा रक्षकांनी अडवले आणि वाहन पार्किंगमध्ये लावण्यास सांगितले. त्यावेळी त्या दोघांनी आम्ही पोलिस आहोत’ असे सांगितले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याकडे ओळखपत्र दाखविण्याची मागणी केली. तू ओळखपत्र मागणारा कोण’ असे म्हणत पोलिसांनी ओळखपत्र दाखविण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिस आणि सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाला.\nत्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या दोघांना आपल्या वरिष्ठांकडे नेले. त्यानंतर दोन सुरक्षारक्षक, त्यांचे वरिष्ठ आणि पोलिस कर्मचारी हे तिघेही लिफ्टने अतिक्रमण विभागासाठी नियुक्त असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली धाडगे यांच्याकडे जाऊ लागले. संबंधित पोलिस कर्मचार्‍याने लिफ्टमध्ये स्वतःच्या शर्टची बटणे तोडली. धाडगे यांच्याकडे गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी आपणास मारहाण केल्याचे आपल्या वरिष्ठ धाडगे यांना सांगितले. त्यानंतर कोणतीही शहानिशा न करता धाडगे यांनी दोन सुरक्षा रक्षकाना आणि त्यांच्या वरिष्ठांना मारहाण केली आणि सुरक्षारक्षकांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेल्याची माहिती पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी दिली.\nयासंदर्भात माहिती घेण्यासाठी पोलिसांकडे गेलेल्या वार्ताहरांना उपस्थित पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. या प्रकारानंतर सर्व सुरक्षारक्षक मनपा भवनाच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये जमा झाले. झालेल्या प्रकाराची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. मात्र ठाण्यात गेल्यानंतर शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दोघांनाही समजावून सांगितले. त्यामुळे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली नाही.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212400-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Astronomer-Anand-ghaisasi/", "date_download": "2018-11-20T20:02:46Z", "digest": "sha1:PTYXT5NMF6JEJL7QTUHCXDU3OVXUSCJH", "length": 6565, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रहण म्हणजे केवळ सावल्यांचा खेळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ग्रहण म्हणजे केवळ सावल्यांचा खेळ\nग्रहण म्हणजे केवळ सावल्यांचा खेळ\nसार्‍या अवकाशातच रोज ऊन-सावलीचा खेळ सुरू असतो. आता आपल्याकडे दिवस आहे तर अमेरिकेत रात्र आहे. म्हणजे आपली सावली अमेरिकेत पडली आहे. मग आपल्या सावलीचा त्रास अमेरिकेतील माणसांना का होत नाही. ग्रहणाचेही तसेच आहे. सूर्य आणि चंद्राच्यामध्ये पृथ्वी आल्याने तिची सावली चंद्रावर पडते. त्यालाच चंद्रग्रहण म्हणतात. म्हणजेच ग्रहण हा केवळ सावल्यांचा खेळ आहे, असे प्रतिपादन खगोलशास्त्रज्ञ डॉ. आनंद घैसासी यांनी केले.\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगली शाखेतर्फे आयोजित ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण’ या जनप्रबोधन मोहिमेअंतर्गत ‘प्रश्‍न तुमचे उत्तर आमचे’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, अवकाशातील ग्रह, तार्‍यांवर पडणार्‍या सावल्यांना घाबरून ग्रहण पाळणे शहाणपणाचे आहे का, असा प्रश्‍न त्यांनी केला. आपण रोजच पृथ्वीच्या सावलीतून जातो. मग आपल्यावर त्याचा परिणाम का होत नाही, असेही ते म्हणाले.\nखरेतर अवकाशात घडणार्‍या ग्रहणांमुळे संबंधित ग्रह, तार्‍याभोवती असणारे ग्रह, लघुग्रह आपणाला दिसतात. अशा ग्रहणांची खगोलशास्त्रज्ञ वाटच पाहत असतात. भारतात अनेक ठिकाणी गरोदर स्त्रियांना ग्रहणाचे वेध पाळणे बंधनकारक केले जाते. मात्र यामुळे गर्भाला धोका निर्माण होऊ शकतो. ग्रहणामुळे गर्भावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, असेही डॉ. घैसासी यांनी सांगितले.\nग्रहण पाळल्यामुळे अनेकदा गरोदर स्त्रियांना गर्भासह प्राणाला मुकावे लागल्याची उदाहरणे आहेत. नांद्रे, हरिपूर येथे अंनिसतर्फे याबाबत प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक स्त्रियांनी ग्रहण न पाळण्याचा निर्णय घेतल्याचे प्रा. प. रा. आर्डे यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी डॉ. नितीन शिंदे, संजय अष्टेकर, शंकर शेलार, डॉ. नरेंद्र माळी यांचा सत्कार करण्यात आला. अंनिसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वंजाळे यांनी स्वागत केले. प्रा. प. रा. आर्डे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सचिव आशा धनाले यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी अ‍ॅड. के. डी. शिंदे, डॉ. महावीर अक्कोळे, संजय बनसोडे, त्रिशला शहा, प्रवीण कोकरे, आण्णा गेजगे आदी उपस्थित होते. राहुल थोरात यांनी आभार मानले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212400-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/The-boy-burnt-his-father-s-house-in-nanded/", "date_download": "2018-11-20T20:15:38Z", "digest": "sha1:D7IEO37NCSBAS3KDHYZ7BM2YAMZ5IIP5", "length": 4013, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलाने लावली पित्याच्या घराला आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मुलाने लावली पित्याच्या घराला आग\nमुलाने लावली पित्याच्या घराला आग\nवाटणी देत नसल्याच्या कारणावरून पुत्रानेच पित्याच्या घराला रागाच्या भरात आग लावल्याची घटना शहरातील हनुमानगड परिसरातील विेशनाथनगर शुक्रवारी घडली आहे. वाटणीच्या कारणावरून पिता-पुत्रामध्ये गत अनेक दिवसांपासून भांडणे चालू होती. शुक्रवारी मध्यरात्री साहेबराव लालू सूर्यवंशी व त्यांचा मुलगा बालाजी साहेबराव सूर्यवंशी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरत बालाजी सूर्यवंशी याने त्याचे वडील राहत असलेल्या हनुमानगड परिसरातील विेशनाथनगर येथील घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. या आगीत साहेबराव सूर्यवंशी यांचे दार व चौकट जळून खाक झाले.\nमुलाने लावली पित्याच्या घराला आग\nप्रमोद महाजनांच्या कुटुंबात जमिनीचा वाद पेटला\nखासदार सातव यांच्या अटकेचे हिंगोलीत तीव्र पडसाद\nभारतीय सैन्यातील सुभेदार मुरलीधर शिंदेंवर अंत्यसंस्कार\nजवानांच्या वाहनाला दिंद्रुडजवळ अपघात, ९ जवान जखमी\nसारंगी महाजनांच्या आरोपाने वादाला नवे वळण\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212400-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/dance-bar-permission-80-form-reject-41024", "date_download": "2018-11-20T20:55:35Z", "digest": "sha1:HJQALL42HWD26H3OOOL5EBMQUHRSQYCH", "length": 7244, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "dance bar permission 80% form reject डान्स बार परवान्याचे 80 टक्के अर्ज फेटाळले | eSakal", "raw_content": "\nडान्स बार परवान्याचे 80 टक्के अर्ज फेटाळले\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nमुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डान्स बारच्या परवान्यासाठी करण्यात आलेले 80 टक्के अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील 60 टक्के अर्जांत लिहिलेल्या बारच्या संभाव्य जागांची पाहणी पोलिसांमार्फत करण्यात आली. त्यात त्या योग्य नसल्याचे आढळले. अर्ज करण्यात आलेल्या बारनी 26 अटी पूर्ण करणे आवश्‍यक असते. सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी उठवल्यानंतरही त्याविरोधात भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दणका देत बारमालकांना परवाना देण्यास सांगितले होते. आता 14 ते 15 अर्ज बाकी असून, त्यांचीही पडताळणी करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212400-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment?start=396", "date_download": "2018-11-20T19:19:55Z", "digest": "sha1:XJAGABBOLPKUGT355FJH3IMFN7R2UR2G", "length": 6290, "nlines": 162, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ल्याचा रागही आलाय अन् दुःखही झालयं – अक्षय कुमार\nशहीद झालेल्या 25 जवानांच्या कुटुंबियांना विवेक ओबेरॉय घर देणार\nज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचे निधन\nजगभरातील 50 हजार 500 स्क्रिनवर एकाच वेळी तो प्रदर्शित झाला सलमान खानचा ट्युबलाईट\nसोलापुरातील 12 वर्षाची तेजस्वी सर्वात कमी वयाची डायरेक्टर\nसलमान खानच्या घराजवळील शौचालय हटवण्याचे महापौरांचे आदेश\nनवोदित अभिनेत्री अंजली श्रीवास्तवची राहत्या घरी आत्महत्या\nएका दिवशी पाच मराठी चित्रपट रिलीज\nबाहुबलीचे लेखक छोट्या पडद्यावर आणणार शिवाजी महाराजांवर आधारित मालिका\nसनीच्या आगमनामुळे लातुरचे वातावरण झाले हॉट\nकान्समध्ये ऐश्वर्याच्या सिंड्रेलाच्या लूकची चर्चा\nते मोठ्या हौसेने बाहूबली सिनेमा पहायला गेले अन्...\nअक्षय कुमार, सायना नेहवालला नक्षलवाद्यांकडून धमकी\nअमिताभ बच्चन - ऋषी कपूर 26 वर्षांनंतर एकत्र\nदबंग स्टार सलमान खानच्या घरासमोरील सार्वजनिक शौचालय हटवण्यास BMC चा नकार\nसोनू निगमने ट्विटरला का ठोकला रामराम\nमुंबईत जस्टिन बिबरचा मोस्ट अवॅटेड कॉन्सर्ट\nकाजोलची बीफ पार्टी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212401-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mp-shetty-considers-chief-minister-128790", "date_download": "2018-11-20T20:48:51Z", "digest": "sha1:WOWPQOPENRA5TAKBYWZ7YH3FMMU5DOLT", "length": 9667, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "MP Shetty considers Chief Minister खासदार शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत | eSakal", "raw_content": "\nखासदार शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत\nशनिवार, 7 जुलै 2018\nमुंबई - पदापेक्षा अभिव्यक्‍तीस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, असे सांगत खासदारकीचा राजीनामा देण्याची सकाळी तयारी दाखवणाऱ्या खासदार गोपाळ शेट्टी यांनी सायंकाळी विचार बदलला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्याने राजीनाम्याचा विचार बदलल्याचे शेट्टी यांनी सांगितले.\nमुंबई - पदापेक्षा अभिव्यक्‍तीस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, असे सांगत खासदारकीचा राजीनामा देण्याची सकाळी तयारी दाखवणाऱ्या खासदार गोपाळ शेट्टी यांनी सायंकाळी विचार बदलला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्याने राजीनाम्याचा विचार बदलल्याचे शेट्टी यांनी सांगितले.\nस्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्‍चनांच्या सहभागाविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर पक्षनेतृत्वाने शेट्टी यांना कानपिचक्‍या दिल्या होत्या, त्यामुळे ते नाराज होते. महापालिकेत भाजपकडून पहिले उपमहापौरपद मिळवणारे शेट्टी पक्षातील ज्येष्ठ सदस्य आहेत. \"कोणत्याही पदापेक्षा मला व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. या स्वातंत्र्यावर गदा आणणारे पद मला नको. पक्षाने सांगण्याआधी राजीनाम्याची तयारी आहे. लवकरच माझा निर्णय जाहीर करेन,' असे नाराज असलेले शेट्टी म्हणाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी फोन केला. कॉंग्रेसच्या आरोपांचा आपण एकत्र सामना करू, त्यासाठी तुम्ही सोबत हवे आहात. त्यामुळे राजीनाम्याचा विचारही करू नका, अशी समजूत मुख्यमंत्र्यांनी काढल्याचे त्यांनी \"सकाळ'ला सांगितले. मालवणी येथे शिया कब्रस्तान कमिटीच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यलढ्यात हिंदू-मुस्लिम खांद्याला खांदा लावून लढले; मात्र ख्रिश्‍चनांचा यात सहभाग नव्हता, असे वक्तव्य त्यांनी केले होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212401-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-stone-crusher-royalty-72583", "date_download": "2018-11-20T20:56:00Z", "digest": "sha1:HQKULPG3ZG22JGGMVVK24ORMAOGXPKF3", "length": 10369, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news stone crusher royalty दगड खाणींची ‘रॉयल्टी’ परस्पर कापली | eSakal", "raw_content": "\nदगड खाणींची ‘रॉयल्टी’ परस्पर कापली\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nसांगली - शिराळा तालुक्‍यात पाटबंधारे विभागाच्या जागेतील खाणीतील दगड वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या कामासाठी वापरला गेला होता. त्या दगडाची ‘रॉयल्टी’ कपात करूनच ठेकेदाराची बिले अादा केली होती, अशी यंत्रणेच्या डोळ्यांत धूळफेक करणारी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.\nसांगली - शिराळा तालुक्‍यात पाटबंधारे विभागाच्या जागेतील खाणीतील दगड वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या कामासाठी वापरला गेला होता. त्या दगडाची ‘रॉयल्टी’ कपात करूनच ठेकेदाराची बिले अादा केली होती, अशी यंत्रणेच्या डोळ्यांत धूळफेक करणारी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. खाण पट्टा मंजुरी आणि रॉयल्टी ठरवून ती वसूल करण्याचा अधिकार पाटबंधारे विभागाला कुठून मिळाला, हा संशोधनाचा विषय आहे.\nतासगाव, कवठेमहांकाळ, मिरज आणि इतर ठिकाणीही रस्त्यांच्या कामाचे ठेकेदारांचे स्टोन क्रशर मालक आहेत. त्यांनीच खाण पट्टे घेतले आहेत. त्यातही बेहिशेबी दगड उचलला गेला असून त्याची वरवरची चौकशी केली जात आहे. खाण पट्ट्याची शास्त्रीय पद्धतीने मोजणी अपेक्षित असताना क्रशरला सील ठोकून एक वही (रजिस्टर) घातल्यानंतर ते पुन्हा काढले जाईल, अशीच चिन्हे आहेत.\nपालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या आढावा बैठकीत शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी दगड लुटीवर भर दिला होता. त्यात शिराळा तालुक्‍यातील वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या हद्दीत खणी काढून दगड उचलला गेल्याचा आरोप त्यांनी केला. या विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना त्याची कबुली दिली; मात्र तो दगड या योजनेच्या कामासाठीच ठेकेदाराने वापरला होता, अशी पुष्टी जोडली. त्याच्या ‘रॉयल्टी’चे काय यावर त्यांनी ती आम्ही बिलांतून वजा केली आहे, असे सांगण्यात आले. अर्थातच पाटबंधारे हा स्वतंत्र विभाग आहे. महसूल वसुलीचा त्यांना अधिकार नाही. खाण पट्टा मंजुरीचे अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. भले शासकीय योजनेसाठी लागणारा दगड असला तरी त्याची रॉयल्टी भरावीच लागते. मग पाटबंधारे विभागाच्या खुलाशाचा अर्थ काय यावर त्यांनी ती आम्ही बिलांतून वजा केली आहे, असे सांगण्यात आले. अर्थातच पाटबंधारे हा स्वतंत्र विभाग आहे. महसूल वसुलीचा त्यांना अधिकार नाही. खाण पट्टा मंजुरीचे अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. भले शासकीय योजनेसाठी लागणारा दगड असला तरी त्याची रॉयल्टी भरावीच लागते. मग पाटबंधारे विभागाच्या खुलाशाचा अर्थ काय हाच प्रकार टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेत झाला आहे का, याची आता चौकशी करण्याची गरज आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212403-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Property-tax-arrears-foe-aurngabad-municipal-corporation/", "date_download": "2018-11-20T20:25:14Z", "digest": "sha1:O4EY4HW4K6QGMS4RVQDDAUOZMMTTQMDF", "length": 6346, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " थकीत मालमत्ता करासाठी मनपाचे ‘अभय’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › थकीत मालमत्ता करासाठी मनपाचे ‘अभय’\nथकीत मालमत्ता करासाठी मनपाचे ‘अभय’\nकर भरण्यासाठीची नागरिकांची उदासीनता विचारात घेऊन मनपा प्रशासनाने थकीत मालमत्ता करासाठी अभय योजना लागू करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास थकबाकीवरील व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येईल. मनपा आयुक्तांनी या योजनेचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे मंजुरीस्तव पाठविला आहे.\nशासनाच्या नियमानुसार मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर दर महिन्याला 2 टक्के व्याज आणि विलंब शुल्क आकारले जाते. शहरात आधीच मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात मनपाने 230 कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु प्रत्यक्षात 89 कोटींचीच वसुली झाली. मालमत्ता कर वसूल न होण्यामागे शास्ती हे देखील एक कारण असल्याचेप्रशासनाचे मत आहे.\nसध्या मालमत्ता कराची मूळ थकबाकी 222 कोटी रुपयांची असून त्यावर 120 कोटी रुपयांचे व्याज आणि विलंब शुल्क आकारण्यात आलेले आहे.\nचालू वर्षाची मागणी 90 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे आता थकबाकी वसुलीसाठी मनपा प्रशासनाने पुणे मनपाच्या धर्तीवर शहरात अभय योजना राबविण्याचे ठरविले आहे.\nयाअंतर्गत थकबाकीची संपूर्ण रक्कम 31 मार्चपूर्वी भरल्यास त्या रकमेवरील व्याज पूर्णपणे माफ केले जाणार असून विलंब शुल्कातही 75 टक्के माफी दिली जाणार आहे. हा प्रस्ताव मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी सर्वसाधारण सभेकडे मंजुरीस्तव सादर केला आहे.\nया प्रस्तावावर मनपाच्या सभेत 15 फेब्रुवारी रोजी चर्चा होणार आहे.\nतीन वर्षांपूर्वीही झाला होता ठराव\nसर्वसाधारण सभेने याआधी 21 फेब्रुवारी 2015 रोजी मालमत्ता करावरील संपूर्ण व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यावेळी या ठरावाची अंमलबजावणी केल्यास मनपाचे सुमारे 22 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार होते. हेच कारण पुढे करीत तसेच या ठरावाची अंमलबजावणी केल्यास मालमत्ता कर वेळेवर भरण्याची आवश्यकता नाही असा संदेश जाईल, असे सांगत तत्कालीन मनपा आयुक्तांनी सर्वसाधारण सभेचा हा ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र यावेळी मनपा आयुक्तांनीच हा ठराव सभेसमोर ठेवला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212933-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Resolution-of-not-taking-chindam-lawyer/", "date_download": "2018-11-20T19:33:25Z", "digest": "sha1:BWSZFB35S5X7TOBFKGKQLL2TISNSYGGH", "length": 4804, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " छिंदमचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › छिंदमचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव\nछिंदमचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव\nअहमदनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाबत पालिका कर्मचार्‍याबरोबर बोलताना आक्षेपार्ह विधान करणारा अहमदनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव पुणे जिल्हा बार असोसिएशनने एकमताने मंजूर केला आहे, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे मावळते अध्यक्ष राजेंद्र दौंडकर यांनी दिली.\nश्रीपाद छिंदम याने अहमदनगर पालिका येथील कर्मचार्‍याशी बोलताना शिवजयंतीच्या अनुषंगाने वाईट उद‍्गार काढल्याची तक्रार कर्मचार्‍याने कामगार संघटनेला दिली होती. त्यानंतर पालिका कर्मचार्‍याबरोबर छिंदम याची फोनवरील संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटले. पुण्यातही या घटनेचे पडसाद उमटले. या प्रकरणात छिंदमला अटक होऊन नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.\nकारागृहामध्येही इतर कैद्यांनी छिंदमला मारहाण केली होती. त्यामुळे त्याची रवानगी नाशिक रोड कारागृहात करण्यात आली आहे.\nया प्रकरणात छिंदम याचे अहमदनगर बार असोसिएशनने वकीलपत्र घेण्यास नाकारले. त्याच पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशनेदेखील छिंदम याचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. नुकत्याच झालेल्या सभेमध्ये पुणे जिल्ह्यातील वकिलांनी छिंदम याचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अ‍ॅड. दौंडकर यांनी दिली.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nशहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा\nत्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ : कोहली\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212933-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/no-survey-of-dangerous-buildings/", "date_download": "2018-11-20T20:15:55Z", "digest": "sha1:ET7NO26ZS4BHFRDQOC75ES6POJ2OKFHR", "length": 11198, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धोकादायक इमारतींचा सर्व्हेच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › धोकादायक इमारतींचा सर्व्हेच नाही\nधोकादायक इमारतींचा सर्व्हेच नाही\nशहरातील पेठांमध्ये असलेल्या धोकादायक वाड्यांची माहिती महापालिका प्रशासनाकडे आहे, मात्र शहराच्या उपनगरामधील ओढे आणि नाल्यालगत बांधलेल्या धोकादायक इमारतींची माहितीच पालिका प्रशासनाकडे नसल्याचे समोर आले आहे. धोकादायक इमारतींचा अद्याप सर्व्हेच करण्यात आला नसून हे काम एखाद्या एजन्सीमार्फत करावे लागणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. दरम्यान प्रशासनाकडे फक्त अनधिकृत बांधकामांची माहिती असून अशा बांधकामांना नोटीसा बजावण्याचे केले जात आल्याचेही सांगण्यात आले आहे.\nशहरातील व उपनगरातील अनेक ओढे आणि नाल्यांची रुंदी कमी करून, खड्ड्यांमध्ये भराव टाकून इमारती बांधण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी ओढ्यावर स्लॉब टाकून त्यावर इमारत बांधल्या आहेत. मध्यवर्ती शहरापेक्षा उपनगरांमध्ये हे प्रमाण मोठे आहे. प्रशासनातील अधिकारी अणि बांधकाम व्यावसायिक यांची मिलीभगत आणि संगणमत यामुळे असा धोकादायक बांधकामांचे प्रमान वाढले आहे. उपनगरांमधील बहुतेक ओढे आणि नाले बुजवून त्यावर पाच-सहा मजली इमारती बांधण्यात आल्या आहेत. या पैकी बहुतांशी इमारती या अनधिकृत स्वरुपाच्या आहेत. अधिकार्‍यांना मलिदा मिळत असल्यामुळे या इमारतींवर कारवाई केली जात नाही.\nमहापालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या 11 गावांमध्येही मोठ्या प्रमाणात अशी बांधकामे झालेली आहेत. या गावांमध्येतर मोकळी जागाच पहायला मिळत नाही. संपूर्ण ओढे, नाले अरुंद व निमुळते झालेले आहे. पावसाच्या पाण्याला वाट मिळत नसल्याने ते घरांमध्ये घुसल्याचे आणि ओढे नाल्यातील पाण्यामुळे पाया खचल्याने इमारती कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे अशा इमारतींमध्ये राहणार्‍या नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण होत असताना महापालिका प्रशासनाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे वारंवार समोर येत आहे.\nकेशवनगर, मुंढवा येथील ओढ्याच्या बाजूला असलेली एक दुमजली इमारत पडल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआकराच्या सुमार घडली. या पार्श्‍वभूमीवर शहर व उपनगरातील ओढे-नाल्या लगतलच्या धोकादायक इमारतींची नोंद महापालिकेकडे आहे का, हे दैनिक ‘पुढारी’ने पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अशी नोंदच पालिका प्रशासनाकडे नसल्याचे समोर आले. या बाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर उत्तरे देताना पालिका अधिकार्‍यांकडून वारंवार पेठांमधील धाकादायक वाड्यांचीच माहिती दिली जात होती. उपनगरांमधील ओढे, नाले, टेकड्यांवरील धोकादायक इमारतींबद्दल कसलीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालिका प्रशासनाने वाड्याशिवाय इतर धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. पालिकेच्या बांधकाम खात्याकडेही धोकादायक इमारतींची वेगळी अशी नोंद नाही. या विभागाकडे फक्त अनधिकृत इमारतींचीच माहिती आहे.\nशहरातील 276 वाड्यांवर कारवाई\nशहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या 17 पेठांमध्ये जवळपास 7 हजार वाडे आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त वाड्यांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. दरवर्षि पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासनाकडू पाहणी करून धोकादायक वाड्यांना नोटीसा देऊन कारवाई करण्याचे काम केले जाते. यंदा शहरातील 286 धाकादायक वाड्यांपैकी 276 वाड्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे. उर्वरीत 10 वाड्यांसंबंधी प्रकरणे न्यायालयात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे. यापुढेही वाड्यांची पाहणी करून नोटीस देण्याची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.\nइमातचींच्या साहित्याचे परीक्षणच नाही\nइमातच बांधण्यापूर्वी त्यासाठी वापरल्या जाणार्‍या सिमेंट, वाळी, दगड, विठा, माती, लोखंड यांचे प्रयोग शाळेत परीक्षण केल्यानंतर इमारत किती वर्षे वापरण्यास योग्य आहे हे निश्‍चित केले जाते. यासंबंधीचे परीक्षण करून घेणे बंधनकारक असताना बहुतेक विल्डरांकडून साहित्याचे परीक्षण करून घेतले जात नाही. उपलब्ध होऊल ते साहित्य वापरून इमारत बांधून नगरिकांना सदनिका विकल्या जातात. शासकीय कामासाठीही ठेकेदारांकडून साहित्याचे परीक्षण न करता अनेकवेळी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. बाधकाम परवाना देताना आणि काम पूर्णत्त्वाचा दाखला देताना या गोष्टी तपासणे गरजेचे असताना याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केली जात असल्याचे चित्र आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212933-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-RTE-entry-point-fraud-issue/", "date_download": "2018-11-20T20:17:53Z", "digest": "sha1:T6MGRWJEM7DLP3PPSOWTOPXVBOTWAEWH", "length": 7464, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरटीई एन्ट्री पॉईंट वरून शाळांकडून फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आरटीई एन्ट्री पॉईंट वरून शाळांकडून फसवणूक\nआरटीई एन्ट्री पॉईंट वरून शाळांकडून फसवणूक\nशिक्षणहक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेत साडेतीनशेपेक्षा अधिक शाळांनी त्यांच्या पूर्व प्राथमिक (नर्सरी, ज्युनियर, सीनियर केजी) या एन्ट्री पॉइन्ट वर्गाची नोंदणी केली नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. शाळांना प्रवेशाचा एन्ट्री पॉइंट ठरविण्याचा अधिकार दिल्याने त्यांनी आर्थिक फायद्यासाठी पूर्व प्राथमिकच्या वर्गांची नोंदणीच केली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना पूर्व प्राथमिक प्रवेश मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने या शाळांची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी आरटीई कृती समितीतर्फे करण्यात आली आहे.\nपुणे जिल्ह्यातील आरटीईसाठी नोंदणी केलेल्या शाळांपैकी 561 शाळांनी प्रवेश प्रक्रियेत एन्ट्री पॉइंट इयत्ता पहिलीचा दाखविला आहे. यापैकी 360 शाळांनी पूर्व प्राथमिक वर्गाची नोंदणीच केलेली नाही. यामध्ये सर्वाधिक शाळा या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरात आहेत. प्रत्यक्षात केवळ 108 शाळांकडेच इयत्ता पहिलीचा वर्ग आहे. या प्रकारामुळे प्रवेश प्रक्रियेत सामील झालेल्या मुलांना या वर्गामध्ये प्रवेश घेण्याची संधीच मिळणार नाही. शाळांना एन्ट्री पॉइंट ठरविण्याचा अधिकार दिल्याने पूर्व प्राथमिकच्या वर्गांची जाणीवपूर्वक नोंदणी केली नसल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे तक्रार करण्यात आली आहे.\nमात्र, याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या शाळांनी पूर्वप्राथमिकच्या वर्गांची नोंदणी न केल्यास त्या जागा प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये दिसणार नाही. या कारणाने पूर्वप्राथमिकचे शिक्षण घेण्यापासून मुले वंचित राहणार असून त्यांना नाईलाजाने पहिलीत प्रवेश घ्यावा लागणार असल्याचे प्रा. शरद जावडेकर यांनी सांगितले. आरटीई प्रवेश प्रक्रियेत आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना न्याय मिळण्यासाठी 16 जानेवारी 2018 चा शाळांनी प्रवेश स्तर ठरविण्याचा निर्णय मागे घ्यावा, पूर्व प्राथमिक वर्गासाठी आरटीई कायद्यानुसार एन्ट्री पॉइंट असावा, पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या शाळांच्या शुल्काची प्रतिपूर्ती सरकारने करावी, अशा मागण्यांसाठी आरटीई कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी मधुकर निरफराके, विशाखा खैरे, जावडेकर, सुरेखा खरे, दादासाहेब सोनवणे, शाम गायकवाड, मालती गाडगीळ उपस्थित होते.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212933-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-The-body-of-the-girls-buried-and-Removing-for-the-post-mortem/", "date_download": "2018-11-20T19:56:24Z", "digest": "sha1:2F5YFGTYHIXAMMBRYKTOX4W4FNPR55IX", "length": 4488, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली : युवतीचा दफन केलेला मृतदेह काढून शवविच्‍छेदन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगली : युवतीचा दफन केलेला मृतदेह काढून शवविच्‍छेदन\nसांगली : युवतीचा दफन केलेला मृतदेह काढून शवविच्‍छेदन\nवाळवा : पुढारी ऑनलाईन\nवाळवा तालुक्यातील शिगाव येथे शनिवारी १९ वर्षीय युवतीने आत्‍महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेबाबत संशय व्यक्‍त करण्यात आल्याने आज पोलिसांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्‍छेदन केले. या घटनेमुळे परिसरात युवतीच्या मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.\nदरम्यान, या १९ वर्षीय युवतीने शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्या केली. बदनामीच्या भीतीपोटी कुटुंबीयांनी मृतदेहाचे दफन केले. मात्र, आत्‍महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यानंतर अज्ञाताने आष्‍टा पोलिसांना या घटनेची माहिती दिली.\nपोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी व पंचांनी घटनास्‍थळी भेट दिली. दफन केलेल्या युवतीचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. तसेच मृतदेहाचे आष्‍टा येथील ग्रामीण रुग्‍णालयात शवविच्‍छेदन करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुन्‍हा दफन केले. या घटनेचे पोलिसांनी व्‍हिडिओ चित्रीकरण केले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212933-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-khatav-devotees-from-donat-58-lakhs-on-sevagiri-rath/", "date_download": "2018-11-20T20:20:52Z", "digest": "sha1:XB2SLGVWFAWKM4CPTDJ2XMANPKCS6CLB", "length": 5000, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : सेवागिरींच्या रथावर ५८ लाखांच्या देणग्‍या अर्पण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : सेवागिरींच्या रथावर ५८ लाखांच्या देणग्‍या अर्पण\nसातारा : सेवागिरींच्या रथावर ५८ लाखांच्या देणग्‍या अर्पण\nइतर राज्यासह महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातून पुसेगावात आलेल्या भाविक-भक्तांनी एकाच दिवसात 58 लाख 43 हजार 852 रूपयांची देणगी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर मनोभावे अर्पण केली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रथावरील देणगीत 7 लाख 64 हजार 601 रूपयांची वाढ झाली आहे. श्री सेवागिरींच्या 70 व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार दि 17.डिसेंबर रोजी पुसेगाव ता.खटाव येथे सेवागिरी रथोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. रथ मिरवणुकी दरम्यान रथावर अमेरीका,इंग्लंडसह विविध देशातील परदेशी चलनांच्या नोटा भाविकांकडून अर्पण करण्यात आल्‍या आहेत\nरथोत्सवाच्या दिवशी पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढत होती. रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी नोंटाच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती. सकाळी 11 वाजल्यापासून गर्दीत प्रचंड वाढ होऊन बघताबघता महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकाळून गेला.यंदा दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्‍याचे दिसून आले.\nसातारा : सेवागिरींच्या रथावर ५८ लाखांच्या देणग्‍या अर्पण\nइथे कोयत्यांवरही होतात समस्यांचे वार...\nराज्यपालांचे ‘महावस्त्र’ उदयनराजेंच्या गळ्यात\nसेवागिरी महाराजांचा रथोत्सव उत्साहात\nदेगाव तलावाची गळती निघणार कधी\nतळदेव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212933-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/nirupam-is-responsible-for-attack-on-me-273611.html", "date_download": "2018-11-20T19:32:06Z", "digest": "sha1:4IZLE76OJD2LYCEQTL5SQVTXWBMV5CEJ", "length": 13909, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निरूपम यांच्या चिथावणीमुळेच माझ्यावर हल्ला-सुशांत माळवदे", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nनिरूपम यांच्या चिथावणीमुळेच माझ्यावर हल्ला-सुशांत माळवदे\nआयबीएनलोकमतला दिलेल्या मुलाखतीत हा हल्ला ठरवून झाला असल्याचं माळवदे यांनी सांगितलं आहे. या हल्ल्यामागे संजय निरूपम यांचा हात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी लाठ्या काठ्या इमारतीत आधीपासूनच लपवून ठेवले असल्याची माहिती सुशांत माळवदे यांनी दिली आहे\nमुंबई,04 नोव्हेंबर: मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांच्या चिथावणीमुळेच माझ्यावर हल्ला झाल्याचा सनसनाटी आरोप मनसेचे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी काही फेरीवाल्यांनी सुशांत माळवदेंवर हल्ला केला होता.\nआयबीएनलोकमतला दिलेल्या मुलाखतीत हा हल्ला ठरवून झाला असल्याचं माळवदे यांनी सांगितलं आहे. या हल्ल्यामागे संजय निरूपम यांचा हात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी लाठ्या काठ्या इमारतीत आधीपासूनच लपवून ठेवले असल्याची माहिती सुशांत माळवदे यांनी दिली आहे.\nसुशांत माळवदे हे मालाड स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेले होते त्यावेळी फेरीवाल्यांनी लाठ्या काठ्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरच मनसे आणि फेरीवाले आणि मनसे पुन्हा आमनेसामने आलेत.\nसध्या मुंबईत मनसेची फेरीवाला विरोधी मोहीम सुरू आहे. अनेक ठिकाणाहून फेरीवाल्यांना मनसेने मुंबईत हटवले आहे.यातच काही दिवसांपूर्वी काही फेरीवाल्यांनी सुशांत माळवदेवर हल्ला केला होता. या हल्ल्यावर सगळीकडूनच टीकेची झोड उठली होती. याआधीच मनसेनेही या हल्ल्यामागे निरूपम यांचा हात असल्याचा आरोप केला होता. माळवदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212933-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/59789", "date_download": "2018-11-20T19:31:23Z", "digest": "sha1:RMSRSAPV7JUBWOXYKHTGHLOLAMQAYFO4", "length": 19949, "nlines": 243, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पोस्ट (POST) म्हणजे काय ? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पोस्ट (POST) म्हणजे काय \nपोस्ट (POST) म्हणजे काय \nसोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण वेगवेगळ्या सोशल साईट वर ज्या गोष्टी अपलोड करतो त्याला आपण पोस्ट (POST) म्हणतो. कोणी फोटो पोस्ट करतात तर कोणी व्हिडीओ, कोणी व्यवसायाची माहिती पोस्ट करतात तर कोणी आपली सामाजिक कामे लोकांपुढे पोचवण्यासाठी पोस्ट करतात आणि सध्या तर काही लोकसमूह आपली वैयक्तिक भावनासुद्धा या सोशल मीडियावर व्यक्त करतात. वैयक्तिक आणि व्यवसाईक दृष्ट्या या सोशल मीडिया चा वापर सारेच करत असतात पण नक्की पोस्ट म्हणजे काय याचा शब्दाचा सोशल मीडिया मध्ये खूप मोठा अर्थ आहे. चला बघूया…\nसोशल मीडिया मार्केटिंग मध्ये Target Audience कोण आहेत. ज्या लोकांना तुमची माहिती पोचली पाहिजे तो कोणत्या प्रकारचा लोकसमूह असेल याची तुम्हाला माहिती असणे खूप गरजेची आहेत.\nसोशल मीडिया मध्ये तुम्ही जर पाऊल ठेवलाय आणि ज्या लोकसमूहाला तुम्ही भेट देताय त्याचा उद्दिष्ट काय आहे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. विक्री, माहिती पुरवणे, समाज सेवा इत्यादी प्रकारची उद्दिष्टे असतात त्या पैकी तुमचे उद्दिष्ट काय आहे \nगरज असलेल्या लोकसमूहापर्यंत पोचण्यासाठी काही योजना आखले का त्यांच्यापर्यंत तुमची माहिती कोणत्या प्रकारे पोचेल याची आखणी केले का \nसोशल मीडिया मार्केटिंगसाठी किंवा त्या लोकसमूहापर्यंत पोचण्यासाठी कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरणार याची माहिती तयार करा.\nजेव्हा या गोष्टी तुम्ही स्पष्ट कराल तेव्हा तुमच्या सोशल मार्केटिंग योग्य स्वरूप येईल, योग्य वेग प्राप्त होईल आणि तुमचे POST योग्य ठिकाणी पोचेल.\nचांगले आहे.अजून लिहा. पी ओ टी\nपी ओ टी बर्‍यापैकी करत असतोच, एस कसे साध्य करायचे याबद्दल लिहा.\nहे एक्सप्लेनेशन मला INDIA आणि SIR च्या एक्सप्लेनेशन सारखे वाटतेय.\nसोशल मीडीया मॅनेजमेंटमध्ये पोस्ट म्हणजे काय यावर असेच पीळ मारून शिकवतात. एमबीए टाईप अभ्यासक्रमांमध्ये याचा हल्ली बोलबाला आहे. सुरूवातीला पोरं सोशल मीडीया एक्झिक्युटीव्ह म्हनून हुरळून जातात, नम्तर दिवसभर कंपनीह्च्या पोस्टीला वेगवेगळ्या अकाऊंटने लॉगिन ज्करून लायकी ठोकायचे काम करावं लागतं, पगार तर वाढत नाही, आणि कंपनीची अवस्था वाईट आली की सर्वात आधी जाणार्‍यांमध्ये यांचा नंबर लागतोच. तस्मात, सोशल मीडीया मार्केटिंग या नावाला फार भुलण्यात काही अर्थ नाही.\nतसंही माझ्या माहितीनुसार फेसबूक \"पोस्ट\" ही संज्ञा वापरतं. इतर सोशल मीडीया वेगवेगळ्या संज्ञा वापरतात. त्यांचे पण फुलफॉर्म कुणीतरी तयार करेलच.\nऑर्कूटवर पण पोस्टच करायचे\nऑर्कूटवर पण पोस्टच करायचे ना\nअसे प्रतिसादाचे चार प्रकार असतात.\nप्रतिसाद: मस्त साती आणि\nप्रतिसाद: मस्त साती आणि अंतरंगी\nआजकाल हा फुलफॉर्म करण्याचा प्रकार खूप पहायला मिळतो.\nधाग्याचा उद्देश: सोशल मिडियाचा योग्य वापर - पोस्ट कशा असाव्या हा चांगलाच आहे.\nपण त्यासाठी POST चा एक फुलफॉर्म तयार करुन त्यातच तो बसवावा का\nफुलफॉर्म बसवलाच पाहिजे असे\nफुलफॉर्म बसवलाच पाहिजे असे काही नाही...\nमला हि पद्धत आवडली म्हणून या पद्धतीमध्ये तुम्हाला ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न केला.\nअंतरंगी आणि साती... खूप छान\nअंतरंगी आणि साती... खूप छान\nmi_anu मला आपला ईमेल आयडी\nमला आपला ईमेल आयडी द्याल तर तुम्हाला एक वर्ड फाईल मेल करतो. त्या मध्ये स्ट्रॅटेजि आखू शकता आणि त्याची तुम्हाला मदत होईल.\nनंदिनी ताई... तुम्ही म्हटल्याप्रमाणे खूप साऱ्या कंपनीची अशी अवस्था असतेच. मी स्वतः: या फिल्ड मध्ये असल्या कारणाने याबद्दल मला कल्पना आहे.\nहे एक्सप्लेनेशन मला INDIA आणि\nहे एक्सप्लेनेशन मला INDIA आणि SIR च्या एक्सप्लेनेशन सारखे वाटतेय.>> हो ना कशाचाही बळच फुल फॉर्म करायचा\nस्मार्ट प्रोजेक्ट आणि फास्ट\nस्मार्ट प्रोजेक्ट आणि फास्ट माहिती आहे ना\nफेस ड्रूपिंग,आर्म वीकनेस,स्पीच डिफिकल्टिज,टाईम(म्हणजे टाईम न घालवता ९११ डायल करा, भारतात असाल तर शेजार्‍याला डायल करा.)\nSMART हे शक्यतो Goals साठी\nSMART हे शक्यतो Goals साठी वापरले जाते,\nमंगलाष्टकात वधु वराचे व्याह्यांची नावे गुंफता येत असतीलच तुम्हाला. येखांदा शाम्पल युंद्याच....\nनावे द्या, श्याम्पल देतो.\nनावे द्या, श्याम्पल देतो.\nहे एक्सप्लेनेशन मला INDIA आणि\nहे एक्सप्लेनेशन मला INDIA आणि SIR च्या एक्सप्लेनेशन सारखे वाटतेय.\nइंडीया चा फुलफॉर्म सोशल मिडीयात \"Independent Nation Declared In August\" असा अनेक वेळा वाचलाय, खरा आहे का तो\nहोय, खरं आहे. इस्ट इंडिया\nइस्ट इंडिया कंपनीची स्थापना करताना कुठल्यातरी ऑगस्टमधे स्वातंत्र्य द्यायचं असं ठरवून टाकलं होतं त्यांनी.\n- प्रतिसाद सौजन्य - एक अड्डेकर.\nनावे द्या, श्याम्पल देतो.\nअभिषेक, ऐश्वर्या, अमिताभ, जया, श्वेता. लिहा मंगलाष्टक आता ::फिदी:\nअनावर झाली 'प्रतीक्षा' हिट ची\nअनावर झाली 'प्रतीक्षा' हिट ची ||\nमिडास राजा करेल स्पर्श याची ||\nतातडीने लिहा कथा नव्या 'धूम' ची ||\nभरोश्याची पुंजी मिळावी स्वतः:ची ||\nजरी मिळाली ताडमाड वारश्याने उंची ||\nआताची वेळ मिड लाईफ क्रायसिस ची ||\n(वृत्त मीटर बीटर आम्ही मानत नै, पहिले कापऱ्या आणि नंतर गळा बसल्यावर, गाडीवर हात बसतो तसा दमदार सूर काढून हे पण तालासुरात म्हणणाऱ्या एखाद्या काकू नक्कीच शोधता येतील.)\nइंडीया चा फुलफॉर्म सोशल\nइंडीया चा फुलफॉर्म सोशल मिडीयात \"Independent Nation Declared In August\" असा अनेक वेळा वाचलाय, खरा आहे का तो\nदीपा अंतिम फेरीत पोचली त्या दिवशीच अंतिम फेरी 14ला आहे हे कळले होते, तरी दुसऱ्या दिवसापासून निम्म्या पब्लिकने तिचा फोटो, ऑलिम्पिक निकाल वगैरे सगळे फोटोशॉप करून तिला सुवर्णपदक मिळाले हे सांगायला सुरुवात केली आणि उरलेल्या निम्मया पब्लिकने ते मेसेज दुसर्यांना पाठवून हे खरे आहे का विचारायला सुरवात केली. वरचा प्रतिसाद वाचून नेमके हेच आठवले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212933-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/637", "date_download": "2018-11-20T19:42:51Z", "digest": "sha1:SGKFZQ5A34B7Z54PZPC7AN2MPDEEX7V2", "length": 6064, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हॉलंड : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हॉलंड\nमोन्रोव्हिया, लायबेरिया ते अबर्डीन, स्कॉट्लंड व्हाय डेन हेल्डर...\nसध्या कामानिमित्त आफ्रिकेतील लायबेरिया देशातील मोन्रोव्हीया पोर्ट येथून निघून स्कॉट्लंडला जात आहे. वाटेत हॉलंड येथे डेन हेल्डर पोर्ट मध्ये ३-४ दिवस थांबणार आहे. ह्या प्रवासाचे फोटो इथे देत जाईन..\n१. आमची बोट मोन्रोव्हीया पोर्ट मध्ये येताना...\n२. अखेर धक्याला लागली...\nRead more about मोन्रोव्हिया, लायबेरिया ते अबर्डीन, स्कॉट्लंड व्हाय डेन हेल्डर...\nफ्रान्सचे दिवस... आणि फ्रान्सच्या रात्री\nएकदा सिंगापुरातील ग्रंथालयात पायाच्या टाचा वर करुन कपाटातून पुस्तके काढत असताना एक पुस्तकं माझ्या पायापाशी पडले. मी नमस्कार करुन ते पुस्तक सरळ करुन वाचले तर त्यात मला काही फोटो आढळले. ते कृष्णधवल फोटो पाहुण माझे मन आतल्या आत कुठल्या तरी हळव्या स्पर्शानी विरघळले. त्यात काही पत्राचा भाग होता जो कुठल्या तरी अगम्य भाषेत लिहिला होता. मग मी मुखपृष्ठावर नजर टाकली तर नाव दिसले 'The Diary of a Young Girl - Anne Frank'. मी ते पुस्तक तिथल्या तिथेच उभ्यानी वाचायला सुरवात केली आणि पुस्तकाशी समरस होऊन गेलो. जेवढी पाने तिथल्या तिथे वाचली ती वाचून मला अगदी तरल भावनिक आनंद मिळाला. मी ते पुस्तक घरी आणले.\nRead more about फ्रान्सचे दिवस... आणि फ्रान्सच्या रात्री\nRead more about हॉलंडमधलं आयुष्य\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212933-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7443?page=5", "date_download": "2018-11-20T19:31:36Z", "digest": "sha1:M4TPIWJ6FSHER5IYBCY7V4BDFZN7PQKO", "length": 15767, "nlines": 205, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संशोधन/अभ्यास : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संशोधन/अभ्यास\nतमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक सर्वात शुध्द द्रविड भाषा सर्वात शुध्द द्रविड भाषा म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड\nकामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.\nअशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.\nआरण्यक - मिलिंद वाटवे\nएक आणखी पुस्तकं वाचुन संपवल..नाही संपल म्हणुया..\nश्री मिलिंद वाटवे यांच 'आरण्यक'..\nखरतर लॅपटॉप बंद करुन ठेवलेला परत उघडला ते लिहिण्यासाठी. पुस्तक संपल्यावर ज्या काही भावना मनात उठतात त्या शिळ्या व्हायला नको म्हणुन लिहायला बसली.\nखुप आवडावं, मनात रुतुन बसावं असं हे पुस्तक मला स्वतःला तरी वाटलं नाही पण एक प्रचंड ओढ मात्र जाणवली ते वाचताना..माणुस तल्लीन होऊन जातो तसं काहीसं..\nRead more about आरण्यक - मिलिंद वाटवे\nकालचं डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी लिहिलेलं पहिलंवहिलं पुस्तक 'वृक्षगान' वाचुन काढलं.\nयेथे असलेल्या निसर्गप्रमी माबोकर शांकलीकडून याबद्दल ऐकलं होत आणि वाचायच पक्क केलं.\n५० सुक्ष्मकथा: मेँदुला खुराक पुरवणारा कथांचा एक भन्नाट प्रकार\nसुक्ष्मकथा म्हणजे अतिशय छोट्या कथा. इंग्रजीमध्ये हा प्रकार ten words story, twenty words story, nanofiction वगैरे नावांनी मिरवतो. मराठीमध्ये एवढ्या छोट्या कथा लिहण्याचा प्रयत्न फार क्वचित झाला आहे.\nRead more about ५० सुक्ष्मकथा: मेँदुला खुराक पुरवणारा कथांचा एक भन्नाट प्रकार\nसोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका\nसोनी TV वर हिंदीतून २३ जानेवारी २०१७ पासून रोज (सोम-शुक्र) संध्याकाळी ७:३० वाजता भव्य दिव्य \"पेशवा बाजीराव\" मालिका सुरु झाली आहे. पहिला एपिसोड मी बघितला. एका तासाचा होता. मला खूप आवडला. एखादा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट बघतोय असेच वाटत होते.\nउत्तम आणि श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत. कलाकारांचा अभिनय छान वाटला. एडिटिंग टाईट आहे. कथा रेंगाळत नाही यात घटना खूप नाटकीय पद्धतीने पेश केल्या आहेत तरीही त्यामुळेच बघायला इंटरेस्ट वाटतो नाहीतर मग अशा ऐतिहासिक कथा डॉक्युमेंटरी वाटण्याची भीती असते.\nRead more about सोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका\nस्पेसएक्स - मंगळ ग्रहावर पहिल मानवी पाउल ...\nस्पेस एक्स, टेस्ला मोटर्स आणि मस्क :\nमंगळ ग्रहावर जर पहिला मानव कोणी नेईल तर असा विश्वास वाटतोय ते काम स्पेसएक्स (SpaceX) च करेल...\nमी अगदी सुरवाती पासुन मस्क साहेब व ते करत असलेल्या कामचा फॅन आहे...\nत्यांच्या पेपाल च्या स्थापने पासुन ते SpaceX पर्यंत चा प्रवास मला तरी थक्क करतो..\nRead more about स्पेसएक्स - मंगळ ग्रहावर पहिल मानवी पाउल ...\nगडकरी यांचा पुतळा पाडल्याचा निषेध करणाऱ्यांनी जरा आनंद यादवांची पण आठवण ठेवा\nराम गडकरी यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिलेला राजसन्यास नाटकातील काही मजकूर वादग्रस्त असूनही केवळ त्यांच्या इतर लिखाणामुळे त्यांची थोरवी कमी होत नाही. पुतळा पाडणे हे निषेधार्हच. धिक्कार करायचाच असेल तर केवळ त्या ठराविक लिखाणाचाच व्हायला हवा. मंजूर.\nRead more about गडकरी यांचा पुतळा पाडल्याचा निषेध करणाऱ्यांनी जरा आनंद यादवांची पण आठवण ठेवा\n२. नोव्हे. १९८९ ते १९९३ ची सुरूवात\nनोव्हेंबर १९८९ मधल्या पाक विरूद्धच्या सामन्यापासून ते १९९३ च्या इंग्लंडविरूद्धच्या भारतातील सिरीज चा हा काळ. सचिन बद्दल आधी ऐकलेले व हाईप झालेली त्याची इमेज ही प्रत्यक्षात तितकीच, किंबहुना जास्तच भारी आहे असे सर्वांच्या लक्षात आले.\nRead more about सचिननामा-२: शिखराकडे\nसचिन तेंडुलकर च्या कारकीर्दीतील विविध फेजेस बद्दल अनेकदा सोशल नेटवर्क्स वर चर्चा होत असे, अजूनही होते. सुमारे २३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमधे त्याचा खेळ, त्याच्या भोवतालची टीम, प्रतिस्पर्धी कसे बदलत गेले, त्याचे यश-अपयश, खेळाबद्दलचा अॅप्रोच याबद्दल सलग माहिती एकत्र करावी असे अनेक दिवसांपासून वाटत होते. हाच प्रयत्न येथे करत आहे.\nमुंबईपासच्या प्रस्तावित शिवस्मारकातील पुतळ्यातील घोड्याच्या पावलांच्या ठेवणीविषयी\nसध्या, सर्वदूर बातम्यांमधे, मिडियामधे मुंबईजवळ उभारल्या जाणार असलेल्या शिवस्मारकाबाबत बरेच वाचायला बघायला मिळते आहे. उद्याच त्या स्मारकाचे भूमिपूजन/पायाभरणी आहे.\nन्युज मिडियामध्ये, प्रस्तावित शिवस्मारकातील छत्रपत्री शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे छोटेखानी मॉडेल (प्रतिरूप) बघण्यात आले.\nया प्रतिरूपाप्रमाणे, शिवराय बसलेले दाखविलेल्या अश्वाचे पुढील दोनही पाय हवेत उचललेले (झेप टाकण्याच्या अविर्भावात) दाखविले आहेत.\nदेवतांच्या मूर्ति बसविण्याव्यतिरिक्त \"व्यक्तिचा पुतळा /मूर्ति\" करुन बसवण्याची पद्धत भारतात पूर्वी कधीच नव्हती.\nRead more about मुंबईपासच्या प्रस्तावित शिवस्मारकातील पुतळ्यातील घोड्याच्या पावलांच्या ठेवणीविषयी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120212933-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathisoybean-cultivation-broad-base-and-furrows-agrowon-maharashtra-10054", "date_download": "2018-11-20T20:36:00Z", "digest": "sha1:A63H63AUBL2EVUSWXMWVLATNTYFGYFCG", "length": 25663, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,soybean cultivation on broad base and furrows , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी\nरुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी\nरुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी\nरुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी\nडॉ. भगवान आसेवार, डॉ. आनंद गोरे, डॉ. मदन पेंडके\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nसोयाबीनच्या ३ किंवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सरी यामुळे कमी पावसाच्या काळात मूलस्थानी जलसंवर्धन आणि अधिक पावसाच्या काळात अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. ओलावा जास्त काळ टिकून राहतो, उत्पादनात वाढ होते.\nसोयाबीनच्या ३ किंवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सरी यामुळे कमी पावसाच्या काळात मूलस्थानी जलसंवर्धन आणि अधिक पावसाच्या काळात अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. ओलावा जास्त काळ टिकून राहतो, उत्पादनात वाढ होते.\nपावसाचा दीर्घकालीन खंड किंवा अधिकच्या पावसामुळे साचून राहणारे पाणी यामुळे पीकवाढ व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो, उत्पादनात घट येते. अशावेळी पडणा­ऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, पीकवाढीसाठी अनुकूल जमीन तयार करण्यासाठी रुंद वरंबा सरी लागवड पद्धत फायदेशीर ठरते.\nसोयाबीनच्या ३ किंवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सरी यामुळे एकीकडे कमी पावसाच्या काळात मूलस्थानी जलसंवर्धन आणि अधिक पावसाच्या हंगामात अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. तसेच ओलावा जास्त काळ टिकून राहतो, उत्पादनात वाढ होते.\nमराठवाड्यामध्ये मध्यम ते भारी जमिनीचे प्रमाण अधिक आहे. कमी पावसात ओलावा कमी होऊन भेगा पडणे किंवा कमी दिवसांत किंवा सर्वसाधारण अधिक पाऊस झाल्यामुळे अशा जमिनीमध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान होते. अशा वेळी पावसाचे प्रमाण, तीव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन विविध पिकांची लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने (बीबीएफ पद्धत) करावी.\nरुंद वरंबा सरी पद्धतीचे फायदे :\nपावसाचे पाणी स­ऱ्यांमध्ये मुरते. मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकास लाभ होतो. विशेषत: पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात फायदा होतो. त्याची तीव्रता कमी होते.\nअधिक पाऊस झाल्यास किंवा अधिकचे पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यास बीबीएफ पद्धतीमधील रुंद वरंब्यासोबतच्या दोन्ही बाजूंकडील सऱ्यांमुळे मदत होते.\nजमिनीची चांगली मशागत होऊन पेरण्यांसाठी चांगले वरंबे तयार होतात. गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. त्यामुळे बियाण्याची चांगली उगवण होते. पिकाची पुढील वाढ जोमदारपणे होते.\nबीबीएफ यंत्राच्या साह्याने आवश्यक रुंदींचे वरंबे दोन्ही बाजूंनी स­ऱ्यांसह तयार करणे, पेरणी आणि खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी होतात.\nमजुरांची तसेच ऊर्जेची बचत होते. बीबीएफ यंत्राने पेरणी करण्याची क्षमता परिस्थितीनुसार सरासरी ५ ते ७ हेक्टर क्षेत्र प्रतिदिन अशी आहे.\nबीबीएफ पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीच्या (सपाट वाफे पद्धत) तुलनेत सरासरी २० ते २५ टक्क्यांपर्यंत अधिक जलसंधारण होते. २० ते २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात वाढ मिळू शकते.\nअांतरमशागत करणे शक्य होते. उगवणीपूर्व तणनाशकांचा वापर केल्यास प्रभावी तणनियंत्रण होते.\nरुंद वरंबा सरी तयार करण्याची पद्धत :\nहैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विकसित केलेले बीबीएफ यंत्र ट्रॅक्टरचलित आहे.\nरुंद वरंबा सरी यंत्रामध्ये ३० ते ४५ सें. मी. अंतराच्या बदलासह चार फण आणि ३० ते ६० सें.मी. रुंदीच्या सरीच्या बदलासह १५० ते १८० सें.मी. अंतरावर कमी जास्त करता येणारे दोन सरींचे फाळ आहेत. या यंत्राद्वारे गरजेनुसार ६० सें.मी. ते १५० सें.मी. रुंदीचा रुंद वरंबा तयार करून त्यावर पिकाच्या ३० ते ४५ सें.मी. अंतरावर २ ते ४ ओळी घेता येतात.\nतयार झालेल्या रुंद वरंब्यावर टोकणयंत्राने बियाणे व खते पेरणी करता येतात. यंत्रामध्ये पिकाच्या दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर शिफारस केलेल्या अंतरानुसार कमी जास्त करता येते. हेक्टरी आवश्यक झाडांची संख्या ठेवता येते.\nसोयाबीन पिकाच्या एका रुंद वरंब्यावर तीन ते चार ओळी आवश्यक अंतरानुसार घेता येतात.\nआवश्यक रुंदीचे रुंद वरंबे तयार होण्यासाठी ठराविक अंतरावर खुणा करून (म्हणजेच दोन फाळांत आवश्यक अंतर ठेवावे) त्यावर ट्रॅक्टरला जोडलेले बीबीएफ यंत्र बाजूने चालवावे. या वेळी सरीच्या फाळांमुळे तयार होणा­ऱ्या दोन्ही बाजूंच्या स­ऱ्या (आवश्यकतेनुसार) ३० ते ४५ सें.मी. रुंदीच्या पडतात. त्या गरजेनुसार कमी जास्त रुंदीच्या ठेवता येतात.\nसोयाबीन पिकांची पारंपरिक सपाट वाफे, सरी वरंबा आणि रुंद वरंबा सरी पद्धत अशा तीन पद्धतींनी एकाच दिवशी पेरणी केली.\nसपाट वाफे पद्धत व सरीवरंबा पद्धतीच्या तुलनेत रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये सोयाबीनची सरासरी उगवण दोन दिवस अगोदर, तसेच जोमदार झाल्याचे दिसून आले.\nपीक काढणीनंतर सपाट वाफे पद्धतीने घेतलेल्या सोयाबीनच्या १०० दाण्यांचे वजन ११.५ ग्रॅम, सरी वरंबा पद्धतीध्ये ११.९ ग्रॅम आणि रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये १२.३ ग्रॅम आढळून आले. अशा प्रकारे सोयाबीन १०० दाण्याचे वजन रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये सपाट वाफे पद्धतीपेक्षा ७.६ टक्के अधिक तर सरी वरंबा पद्धतीपेक्षा ३.६ टक्के अधिक मिळाले.\nसोयाबीनचे हेक्टरी उत्पादन सपाट वाफे पद्धतीमध्ये ९९७ किलो/हे., सरी वरंबा पद्धतीमध्ये ११७४ किलो/हे. आणि रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये सर्वाधिक १३१२ किलो/हे. मिळाले.\nरुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये सपाट वाफे पद्धतीपेक्षा ३१ टक्के अधिक आणि सरी वरंबा पद्धतीपेक्षा ११ टक्के अधिक उत्पादन मिळाले.\nरुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये घेतलेल्या सोयाबीन पिकापासून सर्वाधिक एकूण आर्थिक उत्पन्न हेक्टरी रुपये ३९,७७६ मिळाले, तर सर्वाधिक निव्वळ उत्पन्न हेक्टरी रुपये १५,१७१ मिळाले. त्या खालोखाल एकूण आर्थिक उत्पन्न हेक्टरी रुपये ३५,६०२, तर निव्वळ उत्पन्न हेक्टरी रुपये ८,९१२ सरी वरंबा पद्धतीने घेतलेल्या सोयाबीनमध्ये मिळाले. तर सर्वांत कमी एकूण आर्थिक उत्पन्न हेक्टरी रुपये ३०,४४९, तर निव्वळ हेक्टरी उत्पन्न रुपये ५,९२६ सपाट वाफे पद्धतीमध्ये आढळून आले.\nरुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये घेतलेल्या सोयाबीन पिकामध्ये सर्वाधिक पावसाच्या पाण्याची वापर कार्यक्षमता मिळाली.\nबीबीएफ पद्धतीमुळे बियाण्यात २० टक्के बचत झाली. त्याच वेळी हेक्टरी झाडांची संख्या २० टक्क्यांनी कमी झाली. परंतु रुंद वरंब्यामुळे वरंब्याच्या दोन्ही बाजूंच्या ओळींतील झाडांना मिळालेला फायदा तसेच सर्वसाधारणपणे पिकांची चांगली उगवण, जोमदार वाढ, जलसंधारण, हवा खेळती राहणे, कीड व रोगांचा कमी प्रादूर्भाव,अधिक पावसाच्या दिवसांत पाण्याचा निचरा यामुळे जवळपास ३१ टक्के अधिक उत्पादन वाढ दिसून आली.\nसंपर्क : डॉ.भगवान आसेवार, ९४२००३७३५९\n(अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nसोयाबीन ओला पाऊस बीबीएफ यंत्र कोरडवाहू\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213144-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-inauguration-of-the-golden-temple-of-vellur-in-pune-rajaram-mandal/", "date_download": "2018-11-20T19:51:41Z", "digest": "sha1:2LBQ4MUYJAVEQ74WUX5YE25F72VBIRQW", "length": 10004, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजाराम मंडळाच्या वेल्लूर येथील गोल्डन टेम्पल सजावटीचे उद्घाटन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराजाराम मंडळाच्या वेल्लूर येथील गोल्डन टेम्पल सजावटीचे उद्घाटन\nसदाशिव पेठेतील श्रीमंत छत्रपती राजाराम मंडळाचे यंदा १२७ वे वर्ष ; वेल्लूर येथील मंदिराची प्रतिकृती\nपुणे : सदाशिव पेठेतील श्रीमंत छत्रपती राजाराम मंडळ यंदा १२७ वे वर्ष साजरे करीत असून त्यानिमित्ताने दक्षिण भारतातील वेल्लूर येथील गोल्डन टेम्पलची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यंदाच्या सजावटीच्या उद््घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते झाले.\nयावेळी स्वरदा बापट, नगरसेवक राजेश येनपुरे, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, आशुतोष आगाशे, मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, उपाध्यक्ष अरुण गवळे, संग्राम शिंदे, मंगेश झोरे, सुधाकर जराड, सुनिल निंबाळकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.\nदक्षिण भारतातील वेल्लूरची गोल्डन टेम्पलची प्रतिकृती प्रख्यात कलाकार अमन विधाते यांनी साकारली आहे. मंदिराची प्रतिकृती ७२ फूट लांब, ३४ फूट रुंद आणि ६० फूट उंच आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला कारंजे बसविण्यात आले असून प्रत्यक्ष वेल्लूर येथील मंदिरात आल्याचा भास भाविकांना होत आहे. मंदिरात आकर्षक झुंबर, शेकडो रंगीबेरंगी दिवे बसविण्यात आले असून आकर्षक विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.\nपालकमंत्री गिरीष बापट म्हणाले, यंदाच्या वर्षी आपण हा गणेशोत्सव दारू आणि डॉल्बीमुक्त साजरा करायचा आहे. त्याचे गांभिर्य लक्षात घेवून मंडळांनी पोलिसांना व पालिकेला सहकार्य करावे. या आनंदोत्सवाला कुठेही गालबोट लागू न देता आनंदाने साजरा करू. छत्रपती राजाराम मंडळाच्या देखाव्याची संकल्पना सुरेख आहे. पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात राजाराम मंडळाच्या देखाव्याचे आकर्षण आहे. धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक आशय लक्षात घेवून विविध उफक्रम मंडळातर्फे राबविले जातात.\nगणेशोत्सवात स्तनपानगृहाचा उपक्रम कौतुकास्पद – आ. मेधा कुलकर्णी\nयुवराज निंबाळकर म्हणाले, मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील विविध धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती साकारण्यात येत आहेत. पुणेकरांना आणि पुण्यात येणा-या गणेशभक्तांना त्या धार्मिक स्थळांचे याची देही याची डोळा दर्शन घेता यावे, याकरीता जशीच्या तशी संपूर्ण प्रतिकृती साकारली जाते, असेही त्यांनी सांगितले.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213144-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-solapur-police-station-work-women-responsibility-101749", "date_download": "2018-11-20T20:25:06Z", "digest": "sha1:OS75PGAUJWFP5SMTQW5WQMW4T7HTN6RW", "length": 10718, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news solapur police station work women responsibility महिलांनी सांभाळला आयुक्तालय अन्‌ पोलिस ठाण्यांचा कारभार! | eSakal", "raw_content": "\nमहिलांनी सांभाळला आयुक्तालय अन्‌ पोलिस ठाण्यांचा कारभार\nगुरुवार, 8 मार्च 2018\nमहिला कर्मचाऱ्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने महिला दिनी ठाणे अंमलदार पदाची जबाबदारी महिलांकडे देण्यात आली होती.\nसोलापूर : सगळीकडेच महिला दिनाचा उत्साह असताना पोलिस तरी यात मागे कसे राहतील. गुरुवारी सर्वच पोलिस ठाण्यांत, आयुक्तालयात गुलाबपुष्प देऊन महिला पोलिसांचे स्वागत करण्यात आले. पोलिस आयुक्तालयाचा आणि पोलिस ठाण्यांचा कारभार महिलांकडे सोपविण्यात आला होता.\nमहिला कर्मचाऱ्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने महिला दिनी ठाणे अंमलदार पदाची जबाबदारी महिलांकडे देण्यात आली होती. महिला कर्मचाऱ्यांनी उत्साहाने पोलिस ठाण्यांचा कारभार सांभाळला. पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार पदाचा पदभार महत्त्वाचा समजला जातो. दिवसभरात पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या घटनांची नोंद केली जाते. सदर बझार, जेलरोड, फौजदार चावडी, सलगर वस्ती, जोडभावी पेठ, एमआयडीसी, विजापूर नाका पोलिस ठाण्यांमध्ये आम्ही रोजच महिला कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कामाबद्दल सन्मान करतो. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्याकडे कार्यालयीन कामकाज सोपवून कामाचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला असल्याचे सांगण्यात आले.\nपोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी आयुक्त पदाचा पदभार पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांच्याकडे सोपविला होता. आयुक्त तांबडे यांनी गुलाब पुष्प देऊन उपायुक्त गिते यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.\nसदर बझार पोलिस ठाणेच्या हवालदार अनिता जाधव यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले, 'सकाळपासून आम्ही पोलिस ठाण्याचा कारभार उत्साहाने सांभाळला. यामुळे महिला कर्मचाऱ्यांचे धाडस वाढलं आहे. दवाखाना नोंदी, किरकोळ गुन्ह्यांच्या नोंदी आणि लाच प्रकरणातील जुन्या गुन्ह्याची नोंद स्टेशन डायरीला केली. महिला दिनी सर्वांकडून सन्मान मिळाला.' तर जेलरोड पोलिस ठाणेच्या पोलिस नाईक वनिता शिंदे म्हणाल्या,\n'पोलिस दलात भरती होऊन आम्हाला महिलांचे प्रश्‍न सोडविण्याची संधी मिळाली आहे. आज महिला दिनी पोलिस ठाण्याचा कारभार सांभाळून आनंद वाटला. महिला पोलिसांना रोजच सन्मान मिळतो, पण आजच्या दिवशी अधिकच छान वाटले.'\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213144-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/highsecondary.asp", "date_download": "2018-11-20T20:10:02Z", "digest": "sha1:KSTXEQFRF2VJZT6OLDVAECWFBYN5KACE", "length": 4195, "nlines": 35, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nउच्च माध्यमिक विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0) उच्च माध्यमिक स्तरावरील वैयक्तिक मान्यताप्राप्त माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांची महिती सादर करणॆबाबत. 1) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी ) साठी असलेले प्रमाणित दर. 2) सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत सुधारित वेळापत्रक. 3)डीबीटी पोर्टलवर सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती भरणेबाबत. 4) MAHADBT या ऑनलाईन शिष्यवृत्त्यांचे पोर्टल बाबत.. 5) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी) साठी असलेले प्रमाणित दर.\nउच्च माध्यमिक शिक्षण विभाग\nउच्च माध्यमिक विभाग १\nउच्च माध्यमिक विभाग २\nउच्च माध्यमिक विभाग ३\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213200-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esahity.com/23252335238123352366.html", "date_download": "2018-11-20T19:25:29Z", "digest": "sha1:4GQEN5DKFNCGR3GJKSUJRECEELJWZI6T", "length": 3134, "nlines": 83, "source_domain": "www.esahity.com", "title": "कट्टा", "raw_content": "\nकट्ट्यावर आपले हार्दिक स्वागतआहे.\nइथे आपण आपले लिखाण पोस्ट करू शकता.\nइतरांच्या लिखाणावर प्रतिक्रिया देऊ शकता.\nइथले निवडक लिखाण ई साहित्य प्रतिष्ठानच्या नियतकालिकांतून (नेटाक्षरी , इत्यर्थ, बालनेटाक्षरी, ईश्टाप वगैरे) प्रसिद्ध केले जाते.\n26 जानेवारी 2017 पासून ई साहित्य प्रतिष्ठानची ebook Whatsapp Broadcast सेवा सुरू झाली.\nपहिले पुस्तक \"शामची आई \" लेखक : साने सुरुजी\nत्या अंतर्गत आपल्याला दर आठवड्याला एक नवीन मराठी ई पुस्तक Whats app द्वारे पाठवले जाईल.\nकृपया आपले नांव नोंदण्यासाठी 7710980841 या नंबरवर whatsapp करून आपले नांव व गाव कळवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213200-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/breaking-news?start=90", "date_download": "2018-11-20T19:55:06Z", "digest": "sha1:AFOR4LE5I325EFH6KODXXQLKILV7UEE4", "length": 5914, "nlines": 157, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Breaking News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nIndvsWI विंडिजविरुद्ध भारताचा सलग आठवा विजय\nबुलढाण्यात फटाक्यामुळे 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू\nछगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी\nमालोगावमधील नागछाप झोपडपट्टीत भीषण आग\nसामनामधून मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल\nसिंहगडावरील सेल्फीचा मोह तरुणाला पडला महागात\nशिवसेनेची टीका म्हणजे ‘विनाशकालीन विपरीत बुद्धी’- अजित पवार\nभारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी विजय\nमुरूड-जंजिरा किल्ल्यावर फडकला कायमस्वरूपी तिरंगा\nदेशातील दहशतवादाशी लढण्यासाठी वेदाकडे वळायला हवं - सत्यपाल सिंह\nसलग बाराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरकपात\nतिहेरी तलाकवर बंदी असतानाही घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार\nप्रवाशांनो, रागावर नियंत्रण ठेवा\n92व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी 'यांची' निवड\nINDvsWI विराट कोहलीचा धमाकेदार विक्रम\nसीबीआय लाचखोर प्रकरणात अखेर सरकारचं हस्तक्षेप\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213200-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://erail.in/hi/trains-between-stations/mumbai-central-BCT/vasind-VSD", "date_download": "2018-11-20T19:44:11Z", "digest": "sha1:JLWJPA6PNFVHJMVK5IS3AHM3P6TSWJRQ", "length": 5186, "nlines": 69, "source_domain": "erail.in", "title": "मुंबई सेंट्रल से वासिंद ट्रेनें", "raw_content": "\nसे स्टेशन तक स्टेशन Loading.... सामान्य कोटा तत्काल प्रीमि.तत्काल विदेशी टूरिस्ट डिफेन्स महिला निचली बर्थ युवा विकलांग ड्यूटी पास पार्लियामेंट श्रेणी 1A-प्रथम वातानुकूलित 2A-द्वितीय वातानुकूलित 3A-तृतीय वातानुकूलित CC-वातानुकूलित कुर्सीयान FC-प्रथम श्रेणी SL-शयनयान 2S-द्वितीय श्रेणी\nछ. शिवाजी महाराज टर्मिनस से\n96401 मुंबई छ. शिवाजी कसारा लोकल 00.15 02.09 01.54hr\n96403 मुंबई छ. शिवाजी कसारा लोकल 04.15 06.09 01.54hr\n96405 मुंबई छ. शिवाजी कसारा लोकल 05.00 06.54 01.54hr\n96505 मुंबई छ. शिवाजी असंगांव लोकल 05.12 07.06 01.54hr\n96507 मुंबई छ. शिवाजी असंगांव लोकल 06.02 07.58 01.56hr\n95401 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 06.55 08.23 01.28hr\n95501 मुंबई छ. शिवाजी असंगांव फास्ट 07.18 09.00 01.42hr\n96511 मुंबई छ. शिवाजी असंगांव लोकल 07.42 09.36 01.54hr\n95403 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 08.33 10.02 01.29hr\n95503 मुंबई छ. शिवाजी असंगांव फास्ट 09.25 10.54 01.29hr\n95405 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 09.41 11.10 01.29hr\n95407 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 10.16 11.46 01.30hr\n95409 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 11.46 13.14 01.28hr\n95411 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 12.33 14.03 01.30hr\n95505 मुंबई छ. शिवाजी असंगांव सेमी फास्ट 13.04 14.45 01.41hr\n96515 मुंबई छ. शिवाजी असंगांव लोकल 13.30 15.26 01.56hr\n95413 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 14.25 15.50 01.25hr\n95507 मुंबई छ. शिवाजी असंगांव सेमी फास्ट 14.42 16.23 01.41hr\n96517 मुंबई छ. शिवाजी असंगांव लोकल 15.00 16.54 01.54hr\n95415 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 15.40 17.19 01.39hr\n95509 मुंबई छ. शिवाजी असंगांव सेमी फास्ट 16.17 17.56 01.39hr\n95417 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 16.52 18.34 01.42hr\n95511 मुंबई छ. शिवाजी असंगांव फास्ट 17.18 18.51 01.33hr\n95513 मुंबई छ. शिवाजी असंगांव फास्ट 17.41 19.12 01.31hr\n95419 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 18.25 19.55 01.30hr\n95515 मुंबई छ. शिवाजी असंगांव फास्ट 18.35 20.07 01.32hr\n95421 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 19.18 20.48 01.30hr\n95517 मुंबई छ. शिवाजी असंगांव सेमी फास्ट 20.00 21.43 01.43hr\n95423 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 20.50 22.21 01.31hr\n96519 मुंबई छ. शिवाजी असंगांव लोकल 20.56 22.51 01.55hr\n96409 मुंबई छ. शिवाजी कसारा लोकल 21.32 23.28 01.56hr\n95425 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 22.50 00.34 01.44hr\nमानचित्र PNR खोज ट्रेन खोज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213200-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/nirmal-dindi-pimpale-saudagar-129265", "date_download": "2018-11-20T20:54:58Z", "digest": "sha1:ABTPJAWQBXRMNZY37JY55UICFIJ4HUGZ", "length": 8351, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "nirmal dindi in pimpale saudagar पिंपळे सौदागर येथे निर्मल दिंडीचे आयोजन | eSakal", "raw_content": "\nपिंपळे सौदागर येथे निर्मल दिंडीचे आयोजन\nसोमवार, 9 जुलै 2018\nनवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागर येथील लोकमान्य हास्य क्लब व निर्मला कुटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हास्य क्लबचे सभासद, गृहनिर्माण सोसायट्यांमधिल नागरिक व शालेय विद्यार्थी यात सहभागी झाले होते.\nनवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागर येथील लोकमान्य हास्य क्लब व निर्मला कुटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हास्य क्लबचे सभासद, गृहनिर्माण सोसायट्यांमधिल नागरिक व शालेय विद्यार्थी यात सहभागी झाले होते.\nयावेळी नागरिकांनी विठ्ठल रूक्मिणीची वेषभुषा परिधान करून निर्मल दिंडीतून नागरिकांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. शालेय विद्यार्थ्यांनी निर्मल भारत, निर्मल राज, निर्मल गाव व निर्मल परिसर याला अनुसरून घोषवाक्ये लिहलेली पताका आणल्या होत्या. यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, संजय कुटे, विजय पाटील, जयनाथ काटे, सुभाष देसाई, दिपक मिरासे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213200-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/child-marriage-stop-41294", "date_download": "2018-11-20T20:03:41Z", "digest": "sha1:3AOR6FCLAU4MIDPJ6GKWIMFDBQNZXZZA", "length": 11642, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Child marriage stop बंगाली पिंपळात रोखला पोलिसांनी बालविवाह | eSakal", "raw_content": "\nबंगाली पिंपळात रोखला पोलिसांनी बालविवाह\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nगेवराई - लग्नघरी लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, अवघ्या काही मिनिटांत विवाहाचा विधी पूर्ण होणार होता; मात्र पोलिसांनी ऐन विवाहाच्या वेळी येऊन तालुक्‍यातील बंगाली-पिंपळा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला.\nचकलांबा पोलिसांना एका सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. 21) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऐन विवाहाप्रसंगी पोलिसांनी लग्न मंडपात येऊन हा विवाह थांबविला, त्यानंतर हा प्रकार वऱ्हाडी मंडळींसह ग्रामस्थांच्या लक्षात आला. यानंतर पोलिसांनी वऱ्हाडींचे समुपदेशन केल्यानंतर नातेवाइकांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.\nगेवराई - लग्नघरी लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, अवघ्या काही मिनिटांत विवाहाचा विधी पूर्ण होणार होता; मात्र पोलिसांनी ऐन विवाहाच्या वेळी येऊन तालुक्‍यातील बंगाली-पिंपळा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला.\nचकलांबा पोलिसांना एका सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. 21) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऐन विवाहाप्रसंगी पोलिसांनी लग्न मंडपात येऊन हा विवाह थांबविला, त्यानंतर हा प्रकार वऱ्हाडी मंडळींसह ग्रामस्थांच्या लक्षात आला. यानंतर पोलिसांनी वऱ्हाडींचे समुपदेशन केल्यानंतर नातेवाइकांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.\nतालुक्‍यातील बंगाली-पिंपळा येथे एक शेतकरी कुटुंब वास्तव्यास आहे. अशिक्षित असणाऱ्या या कुटुंबातील एका अल्पवयीन युवतीचा विवाह शेवगाव (जि. नगर) तालुक्‍यातील गोळेगाव येथील एका मुलाशी ठरला होता. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विवाहाची सर्व तयारी झाली होती. दरम्यान, चकलांबा पोलिसांना बंगाली-पिंपळा येथे बालविवाह होत असल्याची माहिती एका सामाजिक संस्थेमार्फत मिळाली. त्यानंतर तत्काळ चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलिस उपनिरीक्षक एन. एम. शेख, पोलिस हवालदार परसराम मंजुळे, मुकुंद एकसिंगे, बी. डी. सानप, श्री. खताळ यांनी बंगाली-पिंपळा येथे धाव घेतली. त्यावेळी विवाहाला फक्त 15 ते 20 मिनिटांचा अवधी बाकी होता. तत्पूर्वी पोलिसांनी संबंधित बालविवाह थांबविला. यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलिस उपनिरीक्षक एन. एम. शेख यांनी वधू-वरांचे पालक व नातेवाइकांचे समुपदेशन केले. बालविवाह हा कायद्यानुसार गुन्हा असून, त्याचे दुष्परिणाम पोलिसांनी नातेवाइकांना समजावून सांगितले. पोलिसांच्या या भूमिकेमुळे मुलीच्या वडिलांनी विवाह न करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पोलिसांनी 18 वर्षांनंतर मुलीचा विवाह करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस दिली. 18 वर्षांपूर्वी मुलीचे लग्न करणार नाही, असे हमीपत्रदेखील पोलिसांनी लिहून घेतले. या घटनेची चकलांबा पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213209-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/power-saving-the-need-for-time/", "date_download": "2018-11-20T19:49:30Z", "digest": "sha1:L5LGHMDZX2BIXTGCIDSWH4X5BP2U7H7J", "length": 16957, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लेख- विजेची बचत, काळाची गरज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलेख- विजेची बचत, काळाची गरज\nबारामती- दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. अशात गर्मीपासून सुटका करण्यासाठी एसी, कुलर व पाण्याची मोटार यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या उपकरणांचा वापर करतानाच वीज बचतीच्या काही किरकोळ गोष्टी लक्षात ठेवल्यास वीज बचतीसोबत अपव्यय टळेल आणि भरमसाठ बिल आल्याचीही चिंता मिटेल.\nनियोजन न केल्यास काही गोष्टींची तूट मोठ्या प्रमाणावर निर्माण होते आणि त्यामुळे विकासालाच नव्हे तर दैनंदिन व्यवहारालाही खीळ बसू शकते अशा दोन गोष्टी म्हणजे वीज व पाणी. पाण्याच्या बाबतीत पावसाच्या पाण्याचे योग्य नियोज, संचय तर वीज ही निर्माण करून तिचे वितरण करावे लागते. या दोन्हींमध्ये त्यांचा योग्य वापर होणे गरजेचे असते. अन्यथा भरमसाठ वापर केल्यास या संसाधनाची टंचाई निर्माण होते. त्यासाठी पाणी व विजेचा योग्य वापर व्हायला हवा. याची समज प्रत्येकाला येणे गरजेचे आहे.\nआपला देश कितीही प्रगत असला तरी कित्येक खेडेगावांत सुखसुविधांचा अभाव आहे. त्यातलीच एक सुविधा म्हणजे वीज. आजही अनेक गावे अंधारात आहेत. शहरी भागांत राहणारी मंडळी बऱ्याचदा विजेचा अपव्यय करतात. तो कमी केला आणि वीजबचतीची सवय लावली तर अंधारात जगणाऱ्यांनाही वीज मिळेल. विज्ञानानुसार वीज निर्माण करावी लागते. वीज साठवून ठेवणारी काही उपकरणे व यंत्रणा महागड्या आहेत. विजेचं उत्पादन आणि वहन यासाठी लाखो किलोमीटरच्या वाहिन्यांचं जाळं आणि उपकेंद्रं उभारावी लागतात. ज्या धातूमधून वीज वाहून नेली जाते, त्या धातूमुळे काही प्रमाणात विजेची घट होते. याचाच अर्थ असा की विजेचे वहन करताना वीज वाया जाते. यासाठी सगळ्यांनी विजेचा योग्य वापर केला तर विजेची बचत होईल आणि ज्यांच्या घरात वीज नाही, त्यांना टी देऊन त्यांची घरे उजळतील.\nयासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. सर्वांनी विजेची बचत करणे आपले कर्तव्य ठरते. प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत सुसूत्रता आणल्यास विजेच्या मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते.\nआज वाढत्या शहरीकरणाच्या युगात जवळपास प्रत्येक घरात दूरचित्रवाणी संच आणि मोबाईल फोन आहेत. टीव्हीचा वापर करणाऱ्या प्रत्येकाने ती बंद करताना स्टँडबाय मोडवर ठेवून रिमोटचा वापर करण्याऐवजी भिंतीवर लावलेले बटन बंद करावे. त्याचप्रमाणे मोबाईल फोन चार्ज झाल्याबरोबर बंद करावा. आज शहरांमध्ये बहुमजली इमारतींमध्ये लिफ्टचा वापर होतो. तथापि, लिफ्टमधील पंखा गरज नसताना बंद ठेवल्यास विजेचा अपव्यय टाळता येतो. तसेच सर्वच मोठ्या शहरांमध्ये मॉल्स उभे आहेत. या मॉल्समधील रोषणाई करणारे होर्डिंग्ज अहोरात्र सुरू असताना लिफ्टचा अमर्याद वापर केला जातो. त्यालाही थोडा आळा घातल्यास हमखास वीज बचत होऊ शकते. दूरचित्रवाणी संच रिमोट कंट्रोलविना थेट बंद केले तर 8 ते 20 वॅट विजेची बचत होऊ शकते. शौचालय व स्नानगृहात सुमारे 40 वॅटचे बल्ब असतात. त्या ठिकाणी 2-2 वॅटचे बल्ब वापरले तर 76 वॅट विजेची बचत होऊ शकते. देवघर व देवांच्या तैलचित्रांसमोरचा छोटा दिवा 22 वॅटपेक्षा कमी नसतो. तेथे 2-4 वॅटचा बल्बही पुरेसा आहे. पंख्याच्या जुन्या रेग्युलेटरऐवजी इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वापरल्यास 8 ते 15 वॅटची बचत होते. संगणक बंद करताना बटन वापरले तर 6-7 वॅट वीज वाचते. घर व इतर ठिकाणच्या स्वीच बोर्डावरील इंडिकेटर काढले तर विजेची बचत होते. फ्रिजमधील रेग्युलेटर 4 ते 5 च्या दरम्यान ठेवायला हवे. त्यामुळे एका घरासाठी 750 वॅटऐवजी 275 ते 300 वॅटमध्ये विजेची गरज भागते.\nबऱ्याच शासकीय तसेच खासगी कार्यालयांमध्ये दिवे, पंखे, संगणक विनाकारण सुरू असतात. काम नसेल तेव्हा ते बंद केल्यास वीज बचत होईल. दालनामध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक हवा, वारा, उजेड येईल अशी सोय केल्यास वीजवापर आटोक्यात येईल. दिवे व ट्यूब्ज यांच्यावर धूळ साचू देऊ नये. एलईडी दिव्यांमुळे अधिक बचत होत असल्याने त्यांचाच वापर करावा. पंखे वेळोवेळी स्वच्छ करावेत. कारण धुळीमुळे त्यांची कार्यक्षमता घटते. स्नानानंतर केस सुकवण्यासाठी पंख्यांचा वापर करू नये. एअरकंडिशनरकरिता पंख्याच्या सहापट वीज लागते म्हणून शक्य असेल तर एअरकंडिशनरचा वापर टाळावा. उष्ण, कोरड्या हवामानात एअरकंडिशनरपेक्षा कुलरचा वापर उपयुक्त ठरतो. यानंतरही एअरकंडिशनर वापरत असाल तर महिन्यातून एकदा त्यातला एअर फिल्टर साफ करावा. खोलीतून बाहेर पडण्याच्या अर्धा तास आधी ए.सी. बंद करावा. त्यामुळे गारव्यात विशेष फरक पडत नाही. ए.सी.चे तापमान नेहमी 24 ते 26 अंशादरम्यान ठेवावे.\nपाण्याचा पंप वापरतानाही मोठ्या प्रमाणावर वीज बचत केली जाऊ शकते. आयएसआय मार्क असलेला पंप विकत घ्यावा. सुयोग्य क्षमता व उपयुक्त प्रकारचाच पंप निवडा. पंपाला अनुरूप ठरेल अशी मोटर बसवा. मोटरला संयुक्तिक असा स्टार्टर बसवा. पीव्हीसी पाईप तसेच अल्प रोधनाचा व्हॉल्व वापरावा. पंप प्रणालीतील जलगळती टाळा. ऑटोमॅटिक वॉटर लेव्हल कंट्रोलरचा वापर करा. आयएसआय मार्कचे योग्य क्षमतेचे शन्ट कॅपॅसिटर बसवा. पंपसेट नियमित लुब्रिकेट करा. शक्यतो पंप विजेच्या उच्चतम मागणीच्या वेळी वापरणे टाळा.\nप्रत्येक नागरिकाने चंगळ थांबवून विजेचा गरजेपुरताच वापर केल्यास देशात कधीही वीजटंचाई जाणवणार नाही आणि सर्वांना पुरेशी वीज मिळेल. प्रत्येक जबाबदार नागरिकाने वीज बचतीची मोहीम आपल्या घरापासून कार्यालयापर्यंत राबवायला हवी. वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मिती आहे. तीच काळाची गरज आहे.\n– ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, बारामती परिमंडल\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213210-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/army-attacks-naga-militants-270818.html", "date_download": "2018-11-20T20:02:25Z", "digest": "sha1:6YLJ47BRCNNVAV7GLPE3D2A32DUZJQKM", "length": 3992, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - म्यानमार सीमेवर नागा दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय लष्कराची धडक कारवाई–News18 Lokmat", "raw_content": "\nम्यानमार सीमेवर नागा दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय लष्कराची धडक कारवाई\nभारतीय लष्कराने म्यानमारच्या सीमा भागातल्या नागा दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केलाय. त्यात अनेक उग्रवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय. एनएससीएन अर्थात खापलांग या नागा संघटनेच्या उग्रवाद्यांचा हा तळ होता. म्यानमान सीमाभागातील लांग्खू गावात लष्कराने ही धडक कारवाई केलीय.\n27 सप्टेंबर : भारतीय लष्कराने म्यानमारच्या सीमा भागातल्या नागा दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केलाय. त्यात अनेक उग्रवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय. एनएससीएन अर्थात खापलांग या नागा संघटनेच्या उग्रवाद्यांचा हा तळ होता. म्यानमान सीमाभागातील लांग्खू गावात लष्कराने ही धडक कारवाई केलीय.म्यानमार सीमाभागात याच नागा उग्रवाद्यांकडून भारतीय जवानांवर गोळीबार केला त्याला प्रत्युत्तर म्हणून लष्कराकडून ही कारवाई करण्यात आलीय त्यात 70 हून अधिक सैनिक सहभागी झाले होते. यापूर्वी 2015सालीही लष्कराने नागा बंडखोरांवर अशाच पद्धतीने कारवाई केली होती. त्यानंतर आज पुन्हा लष्कराने नागा उग्रवाद्यांना ठार केलंय.\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213210-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/27608", "date_download": "2018-11-20T20:34:38Z", "digest": "sha1:LSCVRIZTOOPS2NDA7LR5DXJTKSLUOB5L", "length": 48733, "nlines": 218, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग २ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग २\nदुसरा बाजीराव आणि रायगड - भाग २\nदुसरा बाजीराव आणि रायगड - भाग १\nपेशवेपदाच्या सामन्यात शेवटी दुसरा बाजीराव यशस्वी झाला. (डिसेंबर १७९६) दुसर्‍या बाजीरावला पेशवेपद मिळाल्यामुळे मराठ्यांची मध्यवर्ती सत्ता निस्तेज बनली. मराठे सरदारांमध्ये दुही व एकमेकांविषयी संशय व द्वेष निर्माण होऊन बजबजपुरी माजली. दुसर्‍या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतल्यामुळे यशवंतराव होळकरांसारख्या तडफदार सरदारांची घोर निराशा झाली. स्वत: यशवंतराव मराठा मंडळाचा ढासळू पहाणारा डोलारा सावरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता. पंरतु बाजीरावाला मनातून यशवंतरावाची भीती वाटत होती. अशा अस्थिर राजकीय परस्थितीत दुसर्‍या बाजीरावाला शिवाजी महाराजांच्या राजधानीविषयी - रायगडाविषयी- विलक्षण प्रेम वाटू लागले. डोंगरी किल्ल्यांच्या सहाय्याने आपण सर्व संकटावर मात करू असा फाजील आत्मविश्वास त्याच्या ठायी निर्माण झाला. शिवाजीमहाराजांनी रायगडावरून राजकारण केले तसे आपल्यालाही करता येणे शक्य आहे असे त्याला वाटू लागले. परंतु बाजीरावाचे हे मनोरथ त्याच्या भयगंडातून निर्माण झाले होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी डोंगरी किल्ल्यांचा उपयोग करून घेण्याचे शिवाजीमहाराजांचे असामन्य कर्तॄत्व बाजीरावाजवळ मुळीच नव्हते.\nदुसर्‍या बाजीरावाला डिसेंबर १७९६ मध्ये पेशवेपद मिळाले होते. पेशवेपदावर येताच बाजीरावाने दौलतराव शिंद्यांशी सख्य जोडले आणि नाना फडणीसास अटकेत टाकले. दौलतराव शिंदे आणि सर्जेराव घाटगे यांची पुण्यामध्ये दहशत निर्माण केली. बाजीराव नेहमी शिंद्याच्या वर्चस्वाखाली वागत होता. नाना फडणीसाची सुटका करून बाजीरावाने त्यांना पुन्हा कारभारी नेमले. परंतु नाना फडणीसाचा लवकरच मृत्यू झाल्यामुळे (मार्च १८००) बाजीरावाचा आधरच तुटला. त्यावेळेचा पुण्याचा इंग्रज वकील पामर याने लॉर्ड वेलस्लीला नाना फडणीसाच्या मृत्यूच्या संदर्भात कळविले होते. \"नाना फडणीसाच्या मृत्यूबरोबर मराठेशाहीचे शहाणपण लयास गेले.\" वस्तुस्थिती तशीच होती. भेदरलेला बाजीराव स्वत: कोणतेही निर्णय घेण्यास असमर्थ होता.\nएप्रिल १८०१ मध्ये बाजीरावने एक विचीत्र कृत्य केले. यशवंतराव होळकराचा भाऊ विठोजी होळकर याला पुण्यात आणून हत्तीच्या पायाखाली ठार मारले. या घटनने यशवंतराव प्रक्षुब्ध होणे स्वाभाविक होते. याच सुमारास बाजीरावाने रास्ते, पटवर्धन, प्रतिनीधी, होळकर इत्यादी मातब्बर सरदारांच्या जहागीर्‍या जप्त करण्याचे हुकूम काढले. ही विनाशकाले विपरीत बुद्धी होती. यशवंतराव होळकराने पुण्यावर हल्ला करण्याचे ठरविले. अशावेळी दुसर्‍या बाजीरावाला रायगडची आठवण झाली. आपल्या कुटुंबातील स्त्रीयांना सुरक्षिततेसाठी त्याने रायगडाकडे धाडले. सवाई माधवरावाची पत्नी यशोदाबाई हिलाही बंदोबस्तामध्ये रायगडला ठेवण्यात आले.\nदरम्यान यशवंतराव होळकर झंझावाती वेगाने पुण्यापर्यंत आला. ऑक्टोबर १८०२ मधे त्याने बाजीराव व शिंदे यांच्या संयुक्त फौजांचा पराभव केला. बाजीरावाने रायगडच्या रोखाने पळ काढला. यशवंतरावाने त्याच्या पाठलागावर फौज पाठविली. बाजीरावाला पुण्यात आणून पुन:स्थिरस्थावर करण्याचा यशवंतरावाचा हेतु होता. परंतु बाजीरावाला यशवंतरावाची अतिशय भिती वाटत होती. रायगडच्या परिसरात होळकरांच्या फौजेने दहशत निर्माण केली. तेव्हां बाजीराव रायगड सोडून सुवर्णदुर्गाकडे गेला आणि तेथून ७ डिसेंबर १८०२ रोजी वसईला इंग्रजांच्या आश्रयास गेला. ३१ डिसेंबर १८०२ रोजी इंग्रजांबरोबर तह करून बाजीरावाने तैनाती फौज स्विकारली व मराठ्यांचे स्वातंत्र्य लिलावात काढले.\nबाजीराव रायगडहून पळून गेल्याचे कळताच यशवंतराव हताश झाला. त्याने रायगडचा वेढा काढून घेतला. पण बाजीरावाची मात्र अशी समजूत झाली की रायगड अभेद्य असल्यामुळे यशवंतरावाला जिंकता आला नाही. या समजुती मुळे बाजीरावाला 'तख्ताच्या जागे' विषयी अधिकच प्रेम व विश्वास वाटू लागला. पुन: कधी संकट आल्यास रायगडचा आश्रय घेऊन प्रतिकार करता येईल याची खूणगाठ बाजीरावाने मनाशी बांधली.\nवसईचा तह झाल्यावरही बाजीरावाला सुरक्षितता वाटत नव्हती. सिंहगडावर असलेली रत्नशाला बाजीरावाने रायगडावर हलवली. आपले खास दागिने व जडजवाहीर त्याने रायगडच्या रत्नशालेत ठेवले. इंग्रजानी १८०५ पर्यंत शिंदे व होळकर यांच्याशी युद्ध करून त्यांन नामोहरण केले, यशवंतराव होळकर मात्र १८११ पर्यंत इंग्रजांबरोबर एकाकीपणे झुंज देत होता. बाजीरावाला यशवंतरावाची भीती कायम वाटत होती. १८११ मध्ये यशवंतराव जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणार होता. या बातमीने बाजीरावाचे धाबे दणाणले. त्याला पुन्हा रायगडची आठवण आली आणि त्याला थोडा धीर आला. यावेळी तर सातरच्या छत्रपतीनेही दुर्गम रायगडच्या आश्रयाला जावे असे बाजीरावाला वाटत होते.\nबाजीरावाने १७ फेब्रुवारी १८११ रोजी सातारच्या छत्रपतींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की यशवंतराव जेजुरीच्या दर्शनाचे निमित्त करून येत असला तरी त्याचा अंत:स्थ हेतू वेगळा असावा. तेव्हां आपण रायगडच्या आश्रयास जावे हे उत्तम.\nबाजीरावाच्या पत्रावरून त्याच्या संशयी व भेकड वृत्तीची कल्पना येण्यासारखी आहे. यशवंतराव सातार्‍याला जाऊन दुसर्‍या कुणासाठी पेशवाईची वस्त्र आणील याचा संशय बाजीरावाला येत होता म्हणून महाराजांनी रायगडावर जावे अशी त्याची घाई होती. स्वत: बाजीराव मात्र विजयदुर्गाला जाणार होता कारण तेथे टोपीकर इंग्रज त्याच्या संरक्षणासाठी तयार होते.\nयाच पत्रात आपल्या भित्रेपणाचे प्रदर्शन करताना बाजीराव शिवाजीमहाराजांनी रायगडावरून दौलती केल्याचा दाखला देतो.\nरायगडासारख्या अद्वितीय किल्ल्याचा उपयोग बाजीरावाला लपण्यासाठी बिळाप्रमाणे करायचा होता. त्याच भित्रेपणामुळे त्याला जास्तीत जास्त दुर्गम व सुरक्षित जागा हवी होती. त्या पत्रातील उल्लेखाप्रमाणे यशवंतरावाचे जेजुरी दर्शन झालेच नाही. मराठेशाहीचा डोलारा सावरण्यासाठी पाण्याबाहेरील माशाप्रमाणे तळमळणारा हा झुंझार वीर शेवटी २८-१०-१८११ रोजी कालवश झाला. बाजीरावाची भीती संपली पण १८११ मध्ये बाजीरावाला नव्या भीतीला सामोरे जावे लागले. कर्नल क्लोजच्या जागी पुण्याचा रेसिडन्ट म्हणून एलफिस्टन याची नेमणूक झाली. त्याने पुण्यात येताच बाजीरावाच्या हलचालींवर कडक नियंत्रणे बसवली. गंगाधर शास्त्री पटवर्धन यांच्या खूनास त्रिंबकजी डेंगळे यास जबाबदार धरून एलफिस्टनने बाजीरावावर ही ठपका ठेवला आणि शेवटी जून १८१७ मध्ये बाजीरावर 'पुण्याचा तह' लादून एलफिस्टनने त्याचे उरलेसुरले स्वातंत्र्यही संपुष्टात आणले. अशाप्रकारे नरडीला नख लागल्यावर बाजीरावाला जाग आली. तेंव्हा पुन्हा त्या अभेद्य रायगडाचे स्मरण झाले असल्यास नवल नाही.\nशेवटचा लढा देण्यासाठी बाजीरावाने तयारी सुरू केली. त्याच्या हलचाली लक्षात घेऊन इंग्रजानी सैन्याची जमवाजमव केली. युद्धाला तोंड फुटले. बाजीरावाची बाजू एवढी कमकुवत होती की त्याचा पराभव होणार हे सांगण्यासाठी जोतीष्याची गरज नव्हती. तरी पण रायगडावर बाजीरावाचा विलक्षण विश्वास. जणू काही इंग्रजांच्या सामर्थ्याची खच्ची करण्याची जबाबदारी एकट्या रायगडावर होती.\nबाजीरावने रायगडच्या रक्षणासाठी अरबांची शिबंदी ठेवली होती. आपली पत्नी वाराणशीबाई हिलाही त्याने रायगडावर पाठविले होते. दागीने जडजवाहीर रायगडला सुरक्षित ठेवण्यात आले होते. पण किल्ला झुंझविण्याची ताकद बाजीरावामध्ये नव्हती. रायगडच्या नैसर्गिक तटबंदी किल्ल्याचे रक्षण करतील असेच त्याला वाटत होते.\nयुद्ध सुरू झाल्यावर कोकणात इंग्रजानी मराठ्यांचे गड घेण्यास सुरूवात केली,\nबाजीराव अजूनही रायगडाबद्दल निर्धास्त होता. एका पत्रात तो लिहतो \"कोकणात प्रसंग गुदरला आहे. पण किल्ले रायगड मजबूत असून तेथील संरजाम पोख्त आहे.\" रायगडावरील १००० ची शिबंदी किल्ला लढवू शकेल असा जबरदस्त आत्मविश्वास बाजीरावाला वाटत होता. स्वत: मात्र पुरंदर, सिंहगड, माहुली अशा किंल्ल्यांवरून पळत होता.\nत्याचा सेनापती बापू गोखले याने जानेवारी १८१८ कोरेगावला इंग्रजांविरूद्ध विजय मिळवला परंतू फेब्रुवारी १८१८ मध्ये पंढरपूरजवळ अष्टी येथे जनरल स्मिथने बापू गोखलेचा पराभव केला. याच लढाईत गोखले मारला गेला. बाजीराव गर्भगळीत होऊन उत्तर भारताकडे पळत सुटला. रायगडचे रक्षण तेथील शिबंदी करू शकेल असा विश्वास यावेळी बाजीरावाला होता किंव्हा नाही कोण जाणे, कारण मेजर हॉल याने एप्रिल १८१८ मध्ये रायगडाला वेढा देऊन चारी बाजूंनी नाकेबंदी केली. रायगडाजवळ असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवण्यात इंग्राजानी यश मिळविले. तेथून भडीमार करून त्यांनी वास्तू उध्वस्त करण्यास प्रारंभ केला. रायगड हवालदील झाला.बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई इंग्रजांना शरण आली.\nअखेरीस १० मे १८१८ रोजी हिंदवी स्वराज्याचा झेंडा रायगडावरून उतरला गेला, आणि ट्रमपेट व बिगूल यांच्या आवाजात युनियनजॅक वर चढला.\nरायगड इंग्रजांनी ताब्यात घेतला. मराठ्यांचे स्वातंत्र्य संपले. शिवाजीमहाराजांची तख्ताची जागा परक्यांच्या स्वाधीन झाली. अभेद्द रायगड शेवटी दुर्दैवी ठरला.\nशिवाजीमहाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हाही डोंगरी किल्ल्यांचे महत्व कमी झालेले होते. तरी पण आपले ध्येय सिध्दिस नेण्यासाठी डोंगरी किल्ल्यांचा महाराजांनी योजनापूर्वक उपयोग करून घेतला.\nदुसरा बाजीराव काही शिवाजीप्रमाणे युग पुरुष नव्हता. परंतु संरक्षणासाठी त्याला रायगडासारख्या किल्ल्यांचा उपयोग होऊ शकला असता. तेवढे धैर्यही त्याच्या जवळ नव्हते. लपून राहाण्यासाठी उत्तम जागा या दृष्टीने तो मावळ्-कोकणातील किल्ल्यांकडे वळला. हा लपंडाव केव्हा ना केव्हा तरी संपणारा होताच. या लपंडावात रायगडाचा उपयोग बाजीरावाने भोंज्याच्या दगडाप्रमाणे केला.\nदुसरा बाजीराव आणि रायगड - भाग २\nमस्त.. पण 'शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हाही डोंगरी किल्ल्यांचे महत्व कमी झालेले होते.' हे वाक्य काही पटले नाही. जरा स्पष्ट कराल का\nमहत्व संपले होते मग त्या युगपुरुषाने इतके धन किल्ल्यांच्या मागे का खर्च केले असावे नव्याने किल्ले का बांधले असावेत नव्याने किल्ले का बांधले असावेत माझ्यामते दोणारी किल्ल्यांचे महत्व पेशवे काळातही अभाधित होते. आकाशात पहिले विमान उडाले तेंव्हा कुठे किल्ल्यांचे संरक्षणदृष्ट्या महत्व संपले.\nभटक्या, तस लिहिण्यामागे, १)\n१) शिवाजीमहाराजान्च्या जवळपास दोनशे वर्षे आधीच दौलताबादच्या किल्ल्याची हार - त्यामुळे गड अभेद्य असू शकतात या विश्वासाला तडा\n२) नन्तरच्या कालखण्डात निरनिराळ्या पातशाह्यान्नी दूरवरुन तुलनेत \"सपाटप्रदेशातून\" केलेला केवळ उत्पन्नासाठीचा सत्ताकारभार\n३) इन्ग्रजान्चे १८१८ नन्तर किल्ले उद्ध्वस्त करण्याचे जे धोरण सलग पाच वर्षेपर्यन्त राबवुन जवळपास यच्चयावत किल्ले / त्यान्च्या वाटा पुन्हा वस्ती न होण्याइतपत उध्वस्त केले होते त्याच धोरणासदृष्य पातशाह्यान्नी त्यान्चे काळात महाराष्ट्रात गडकिल्ले उभे राहू न देणे/न उभारणे याची सन्गत लावता येते.\n४) शिवाजी महाराजान्नी मात्र गडकोटान्चे महत्व तत्कालिक युद्ध व शस्त्रादी परिस्थितीस अनुसरुन ओळखले व चिलखताप्रमाणे स्वराज्यात गडकोटान्ची रचना नव्याने/दुरुस्त करुन केली.\n५) विमानाच्या शोधाचा अन किल्ल्यान्च्या/तटबन्दीचा सम्बन्ध फारसा लावता येणार नाही. कारण दुसर्‍या महायुद्धापूर्वी फ्रेन्चान्नी देखिल मॅजिनो तटबन्दी उभारली होती व तिचा नाश विमान्नान्मुळे नव्हे तर शत्रूने त्या तटबन्दीला बगल देऊन मागिल व पुढिल बाजुने कैचीत पकडल्यामुळे झाला हा नजिकचा इतिहास आहे.\n६) स्वतन्त्र सत्तास्थाने पुन्हा निर्माण होऊ नयेत या करता गडकोट उद्ध्वस्त करण्याचे व ते केलेले पाप झाकण्यासाठी पुरातत्व खात्याच्या कायद्यान्च्या मार्फत किल्ल्यान्ची डागडुजी न होऊ देता स्थिती जैसे थे ठेवण्याचे इन्ग्रजान्चेच धोरण पुढे नेहेरूगान्धीन्च्या सरकारनेही राबवल्यामुळे स्वराज्याच्या असन्ख्य किल्ल्यान्ची दुरावस्था आजही अबाधीत आहे.\nदुसर्या बाजीरावाबद्दल एक कादंबरी वाचनात आली (मंत्रावेगळा), परंतु त्यातील तपशील काही वेगळेच सांगतात.\nहा पेशवा नादान होता व त्याने केलेल्या वसईच्या तहानेच स्वराज्याचे सार्वभौमत्व संपुष्टात आले यात शंका नाही परंतु त्याच्यावर पळपुटे पणाचा आरोप करणे योग्य वाटत नाही.\nत्याने जाग आल्यावर का होईना पण थोडाफार प्रतिकार जीव लाऊन केलाच.\nपण परिस्थिती तोपर्यंत हाताबाहेर गेलेली होती आणि त्याचा काही एक उपयोग झाला नाही.\nवर उल्लेख केलेल्या पुस्तकात एकदा रायगड स्वत: बाजीरावाने इंग्रजांकडे गहाण ठेवल्याचा उल्लेख आहे. (त्रिंबकजी डेंगळे यांना पकडून देण्याच्या बदल्यात). परंतु इंग्रज फौज प्रत्यक्षात रायगडावर पोहोचू शकली नव्हती.\nबाजीराव याचे रायगडावर एवढा विश्वास असता तो असे काही करेल असे वाटत नाही.\nकुणाकडे अधिक तपशील असल्यास जाहीर करावा.\n|| जय भारत |\nवर उल्लेख केलेल्या पुस्तकात\nवर उल्लेख केलेल्या पुस्तकात एकदा रायगड स्वत: बाजीरावाने इंग्रजांकडे गहाण ठेवल्याचा उल्लेख आहे. (त्रिंबकजी डेंगळे यांना पकडून देण्याच्या बदल्यात). परंतु इंग्रज फौज प्रत्यक्षात रायगडावर पोहोचू शकली नव्हती.<<<< '\nकादंबरी' लिहताना कादंबरीचा लेखक आपल्याला हवा तसा इतिहास लिहण्यास मोकळा असतो.\nआणि अशाच कादंबरीकारांमुळे (अपवाद) मराठा इतिहास अनेक असत्य प्रकरण आली आहेत. जसे भवानी तलवार, सुबेदाराची सून, तानाजी प्रकरण, शंभुराजांच्या जिवनातील गोदावरी, सोयराबाईला भिंतीत चिणून मारणे असे अनेक प्रसंग आहेत ज्यांचा ऐतिहासिक कागद पत्रात कुठेही उल्लेख नाही.\nदुसर्या बाजीरावाबद्दल एक कादंबरी वाचनात आली (मंत्रावेगळा) >>>> बरोबर\nना. स. इनामदारांची कादंबरी आहेही. खर तर ही लेख मालिका सुरु झाल्या पासूनच ही कादंबरी मनात घोळत होती.\nत्रिंबकजी डेंगळे आणि दुसरे बाजीराव ह्या दोघांच्या कारकिर्दीवर आधारीत आहे. त्यामधील वर्णन आणि एकंदरीत कादंबरीचा सुर ..... स्वराज्य वाचवण्याची शेवट पर्यत झालेली ह्या दोघांची छुपी धडपड असे म्हणावे लागेल.\nजसे दुसरया बाजीरावाने इग्रजांना दाखवलेला ... छानशौकी वरील खर्च हा खरतर सैन्य उभरणी साठी होता इ.\nखर खोटे माहित नाही, जाणकार ह्या वरही प्रकाश टाकतीलच --- पण एवढे निश्चीत आहे की ज्याअर्थी कादंबरी झाली त्याअर्थी काही तरी दखल घेण्यासारखे नक्कीच आहे\nपण वेताळ तुमचे आभार ह्या आडवाटेच्या विषयाला हात घातल्या बद्द्ल\nमी पण एक कादंबरी वाचली आहे\nमी पण एक कादंबरी वाचली आहे त्रिंबकजी डेंगळे यांच्या बद्दलची. तुम्ही म्हणता तीच आहे का ते आठवत नाहीये.\nपण त्यामधे देखील बाजीराव कसा नाकर्ता होता आणि त्रिंबकजी, गोखले, पानसे, इ. लोकांनी राज्य राखण्याचे कसे शर्थीचे प्रयत्न केले होते ते दिले आहे.\nकादंबरी' लिहताना कादंबरीचा लेखक आपल्याला हवा तसा इतिहास लिहण्यास मोकळा असतो.>>>>\nसहमत, परंतु सामान्य वाचकांमध्ये इतिहासाची साधने शोधून अभ्यास करण्याची कुवत आणि वेळही नसतो. तेव्हा इतिहास लोकांसमोर ठेवण्याचे कार्य ह्या ऐतिहासिक कादंबर्याच करतात. ह्या कादंबर्यांचीही निरपेक्ष समीक्षा व टीका (अर्थातच कादंबरीकाराची जात व धर्म न पाहता) करणे गरजेचे होऊन बसले आहे.\nनाहीतर अजून शंभर वर्षांनी 'मंत्रावेगळा' हे दुसर्या बाजीरावाचे आत्मचरित्र होते व त्यातील सर्व घटना खर्याच आहेत असा समज होण्याची शक्यता जास्त.\nबाकी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद \nह्या कादंबर्यांचीही निरपेक्ष समीक्षा व टीका (अर्थातच कादंबरीकाराची जात व धर्म न पाहता) करणे गरजेचे होऊन बसले आहे.\nभटक्या तुला १०००० मोदक\nमला माहीती अशी हवी होती की नानासाहेब (दुसरे) हे दुसर्या बाजीरावाचे दत्तक पुत्र ना. हे दत्तक विधान कधी झाले आणि नंतर इंग्रजांनी ते रद्दबातल कधी ठरवले.\nकादंबरीकारांनी नुकसान केले हे\nकादंबरीकारांनी नुकसान केले हे खरेच आहे. यावर उपाय म्हणून संशोधकांनी\nलोकाभिमुख होणे गरजेचे आहे. केवळ याच क्षेत्रात नाही तर अनेक क्षेत्रात\nसंशोधन कधी सामान्य जनतेसमोर आलेच नाही.\nसंशोधनकारांनी पण सामान्य लोकांना सहज समजेल इतकेच नव्हे तर\nत्यांना ते वाचनीय वाटेल, असे लिहिले पाहिजे.\nमहेश तुम्ही म्हणता ती कादंबरी बहुदा ’झेप’ असावी. वाचतोय वेताळा, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत\nविशाल, झेप नाही, मी जी वाचली\nविशाल, झेप नाही, मी जी वाचली होती ती \"त्रिंबकजी डेंगळे\" यांच्या व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी होती. मोठी नाही, छोट्या पुस्तकाएवढी आहे. त्यामधे बडोद्याच्या गायकवाडांचे पटवर्धन वकील पुण्यात येतात, त्यांचा खुन होतो मग इंग्रज त्याचा आळ डेंगळे यांच्यावर घेऊन फितुरांच्या सहाय्याने त्यांना कैद करून नेतात, इ. उल्लेख होते.\nप्रतिसादा बद्दल सर्वांचे अभार...\nपक्का भटक्या, >>आकाशात पहिले\n>>आकाशात पहिले विमान उडाले तेंव्हा कुठे किल्ल्यांचे संरक्षणदृष्ट्या महत्व संपले.\nमी या विधानाशी पूर्णपणे असहमत आहे आज द्रोणाचार्य वापरूनही नाटो अफगाणिस्तानातले युद्ध जिंकू शकत नाही. दीड दीड लाख सैन्य नक्की काय करतंय तिथे आज द्रोणाचार्य वापरूनही नाटो अफगाणिस्तानातले युद्ध जिंकू शकत नाही. दीड दीड लाख सैन्य नक्की काय करतंय तिथे फारसे किल्ले नाहीत त्या प्रदेशात. सह्यदुर्गांची तर बातच सोडा. असा काही हल्ला झालाच तर विमानवेधी तोफांनी आकाश भाजून काढले जाईल.\nहे आपलं माझं मत.\nह्या कादंबर्यांचीही निरपेक्ष समीक्षा व टीका (अर्थातच कादंबरीकाराची जात व धर्म न पाहता) करणे गरजेचे होऊन बसले आहे.\nनाहीतर अजून शंभर वर्षांनी 'मंत्रावेगळा' हे दुसर्या बाजीरावाचे आत्मचरित्र होते व त्यातील सर्व घटना खर्याच आहेत असा समज होण्याची शक्यता जास्त. >>>>\nसहमत. जे करतात त्यांना जनता नेहमीच जातीय चष्म्यातून पाहते. हे मात्र नाकारता येत नाही. आपल्याकडे एकदा तो माणूस मोठा ठरला की त्या माणसाच्या चुकाही लोक चुका आहेत असे माणायला तयार नसतात.\n>>> ...तर विमानवेधी तोफांनी\n>>> ...तर विमानवेधी तोफांनी आकाश भाजून काढले जाईल.\nकालंच अफगाणी तालिबान्यांनी नाटोचं एक चिनूक्स पाडलं. तेही विमानभेदी तोफा नसतांना. त्यात नाटोचे ३१ सैनिक आणि ७ अफगाणी लोक मेले. नाटोने सैन्य घुसवल्यापासून (इ.स. २००१) पासून अफगाणिस्थानातली एका हल्ल्यात झालेली नाटोची ही सर्वोच्च हानी आहे. भाकीत एव्हढ्या लवकर आणि इतक्या ढळढळीतपणे खरं होईलसं वाटलं नव्हतं\nहा एकवेळ काकतालीय न्याय धरला तरी किल्ल्यांच्या उपयुक्ततेचा मुद्दा ठळकपणे अधोरेखित होतो.\n\"त्याचा सेनापती बापू गोखले\n\"त्याचा सेनापती बापू गोखले याने जानेवारी १८१८ कोरेगावला इंग्रजांविरूद्ध विजय मिळवला\" -हे पटले नाही.माझ्या माहिती प्रमाणे १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमा जवळ इंग्रजांच्या 6०० ते ७०० सैनिकांनी जे बहुत करून बहुजन समाजातील होते ,त्यांनी पेशावांच्या ३०००० सैन्याचा पराभव केला .\nअजूनही हजारो नवबौद्ध १ जानेवारी हा दिवस कोरेगाव भीमाच्या विजय स्तंभापाशी जमून पेशव्यांवरचा विजय दिन म्हणून साजरा करतात.\nकृपया स्पष्टीकरण करावे ही विनंती .....\nआता बरेच दिवसांनी हा धागा वर\nआता बरेच दिवसांनी हा धागा वर आणण्याचे कारण म्हणजे मी 'मायबोली'चा आजच सदस्य झालो आहे आणि हा मूळ धागा आत्ताच पाहिला.\nदुसरा बाजीराव, रायगड आणि बाजीरावच्या रायगडावर ठेवलेल्या संपत्तीचे पुढे काय झाले ह्यावरच बरीच नवी माहिती मला books.google.com येथील तत्कालीन पुस्तकांमधून आणि अन्य साहित्यातून मिळाली होती, जी मी \"'नासक' नावाचा हिरा आणि दुसर्‍या बाजीरावाची संपत्ति\" अशा शीर्षकाखाली http://mr.upakram.org/node/3380 येथे प्रकाशित केली आहे. बाजीरावच्या मालकीचा मोठा खजिना, जो त्याच्या नारो गोविंद औटी नावाच्या विश्वासू माणसाच्या ताब्यात होता आणि त्याच्याकडून इंग्रजांनी सिंहगड खाली करून घेतांना जप्त केला त्याची कथा, तसेच बाजीरावाची बरीच संपत्ति, 'नासक' नावाच्या हिर्‍यासह, जी इंग्रजांनी नशिकमध्ये एका वाड्याची खणती करून ताब्यात घेतली, तिची नंतर विल्हेवाट कशी लावली असे मनोरंजक तपशील त्या लेखनात जिज्ञासू वाचकांना वाचावयास मिळतील.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213210-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-the-incidents-and-stories-in-the-saisachcharit-relating-to-lord-shiva-shivaratri/", "date_download": "2018-11-20T20:02:36Z", "digest": "sha1:QZEQ7WGGAJW3EBL2D5C2KYJSLI6UNYBW", "length": 7285, "nlines": 97, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Shivaratri.", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व./The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.\nआम्ही सर्व जण आतुरतेने वाट बघत होतो तो फोरेम तुम्ही सुरू केला… काल श्रावणातील शिवरात्री (Shivaratri)होती आणि त्याच दिवशी तुम्ही फोरमवर पहिला विषय शिवाचाच दिलात……खूप खूप श्रीराम त्याबद्दल…. आम्हा सर्वांना या फोरमचा फारच उपयोग होणार आहे आणि आम्ही तो नक्की करून घेऊच…. पण फोरम सुरू व्हायची वाट बघताना तो आल्यावर त्यावर कसे आणि काय पोस्ट करायचे याचा विचारच केला नव्हता… काय टाकावे यातच खूप वेळ झाला…. शेवटी म्हटले काही तरी नक्कीच टाकले पाहीजे…. म्हणून ठरविले आणि सुरु केले…. साईचरित्रात शिवाचा उल्लेख झाला……\nएकाचे नाव घ्यावे आणि आपसुकच दुसरे नाव यावे तसे मला तरी साईचरित्रातील शिव म्हटले म्हणजे शिवाचा कट्टर भक्त मेघा याचेच नाव आले.\nआणखी एक कथा आठवली ती म्हणजे त्रिपुंडाची कथा ज्यात….\n दादांनी बाबांचे पूजन केलें मग दादा बाबांचे पुजेस निघाले येतां का विचारिलें तयांसी॥५२॥ दादांसमवेत पंडित गेले येतां का विचारिलें तयांसी॥५२॥ दादांसमवेत पंडित गेले दादांनी बाबांचे पूजन केलें दादांनी बाबांचे पूजन केलें कोणीही न तोंवर लावाया धजलें कोणीही न तोंवर लावाया धजलें गंधाचे टिळे बाबांस ॥५३॥ कोणी कसाही येवो भक्त गंधाचे टिळे बाबांस ॥५३॥ कोणी कसाही येवो भक्त कपाळीं गंध लावू न देत कपाळीं गंध लावू न देत मात्र म्हाळसापती गळ्यासी फांसीत मात्र म्हाळसापती गळ्यासी फांसीत इतर ते लावीत पायांतें॥५४॥ परी हे पंडित भोळे भाविक इतर ते लावीत पायांतें॥५४॥ परी हे पंडित भोळे भाविक दादाची तबकडी केली हस्तक दादाची तबकडी केली हस्तक धरूनिया श्रीसाईंचे मस्तक रेखिला सुरेख त्रिपुंड॥५५॥ – साईचरित्र अध्याय – ११\nया कथेत पंडीत बाबांना त्रिपुंड काढतात आणि त्रिपुंड हे शिवाचे नाम आहे इतकेच मला महित आहे आणखी कोणी मला याबद्द्ल माहीती देऊ शकाल तर कृपया द्यावी…..\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213213-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/casseroles/expensive-jaypee+casseroles-price-list.html", "date_download": "2018-11-20T19:59:43Z", "digest": "sha1:MXK7YLD56NMTCZ2IHVNFB6LCGLFZRKF2", "length": 16974, "nlines": 410, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग जयपी कॅस्सेरोल्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive जयपी कॅस्सेरोल्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive जयपी कॅस्सेरोल्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 2,590 पर्यंत ह्या 21 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग कॅस्सेरोल्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग जयपी कॅसूरेल India मध्ये जयपी 1200 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1 Rs. 449 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी जयपी कॅस्सेरोल्स < / strong>\n1 जयपी कॅस्सेरोल्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,554. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 2,590 येथे आपल्याला जयपी 850 मला 1250 मला 1750 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकॉ उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 16 उत्पादने\nजयपी 850 मला 1250 मला 1750 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकॉ\nजयपी 800 मला 1200 मला 1700 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकॉ\nजयपी 1000 मला 1500 मला 2000 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीचो\nजयपी 750 मला 1000 मला 1500 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकॉ\nजयपी 800 मला 1200 मला 1500 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकॉ\nजयपी 850 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर पॅक ऑफ 2\n- कॅपॅसिटी 850 ml\nजयपी कुकीजची 850 मला 1250 मला 1750 मला कॅस्सेरोळे सेट\nजयपी 1000 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर पॅक ऑफ 2\n- कॅपॅसिटी 1000 ml\nजयपी 800 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर पॅक ऑफ 2\n- कॅपॅसिटी 800 ml\nजयपी 600 मला 800 मला 1200 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलो\nजयपी 1750 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1750 ml\nजयपी 750 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर पॅक ऑफ 2\n- कॅपॅसिटी 750 ml\nजयपी 1200 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1200 ml\nजयपी 1500 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nजयपी कुकीजची 850 मला 850 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर\nजयपी 600 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 600 ml\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213213-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://cuiler.com/166281-", "date_download": "2018-11-20T19:16:43Z", "digest": "sha1:U5BM6WTSIKLD6T7KZWCX2KIJMOGPAV7Y", "length": 8627, "nlines": 25, "source_domain": "cuiler.com", "title": "मिमल: व्यवसायांसाठी सर्वोत्कृष्ट स्क्रीन स्कॅपर सेवा", "raw_content": "\nमिमल: व्यवसायांसाठी सर्वोत्कृष्ट स्क्रीन स्कॅपर सेवा\nस्क्रीन स्क्रेपर ही एक प्रगत सेवा आहे जी विविध वेबसाइटवरून डेटा काढण्यास मदत करते. हे मुळात दोन आवृत्तीत येते: बेसिक स्क्रीप स्क्रॅपर्स आणि प्रोफेशनल स्क्रीन स्क्रॅपर. मूलभूत स्क्रीन स्क्रॅपर हे स्टार्टअप आणि फ्रीलांसरकरिता योग्य आहे, आणि व्यावसायिक संस्करण व्यवसाय आणि शीर्ष ब्रांडसाठी चांगले आहे. स्क्रीन स्क्रॅपरमध्ये प्रॉक्सी सर्व्हर असतो आणि HTTP आणि HTTPS विनंती दोन्ही हाताळते. त्यात एम्बेडेड स्क्रिप्टिंग इंजिने आहेत आणि ColdFusion, PHP आणि Java सह वापरली जाऊ शकतात. सर्वात प्रसिद्ध स्क्रॅपर सेवा डेटा स्क्रॅपिंग साठी खाली नमूद केल्या आहेत - setting route list mikrotik default.\nडेटा स्क्रॅपर (एक क्रोम विस्तार):\nडेटा स्क्रेपर एक व्यापक आणि उपयुक्त स्क्रॅपिंग प्रोग्राम आहे. हे मुख्यतः सूची आणि सारण्यांवरील माहिती काढते आणि डेटा एक्सलएस, JSON आणि CSV स्वरूपांमध्ये आयात करते. त्याची देय आवृत्ती व्यवसायांसाठी योग्य आहे, आणि आपल्याला या प्लगइनचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रोग्रामिंग कौशल्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त आपल्या Chrome ब्राउझरमध्ये ही प्लगिन जोडावी लागेल आणि इच्छित वेब पृष्ठांवरील डेटा स्क्रॅप करणे प्रारंभ करा.\nवेब स्कॅपर (एक फायरफॉक्स विस्तार):\nवेब स्कॅपर Firefox वापरकर्त्यांसाठी चांगली आहे आणि आपल्याला साइटमॅप्स तयार करण्यास परवानगी देते. या सेवेसह, आपण सहजपणे आपल्या साइटवर क्रॉल करू शकता आणि त्याचे शोध इंजिन क्रमवारीत वेळेत सुधारू शकता. फक्त हा विस्तार आपल्या फायरफॉक्सवर जोडा आणि डायनॅमिक वेबसाईटवरून डेटा सहजपणे काढा. हे फ्रीवेयर आहे आणि प्रारंभीसाठी योग्य आहे.\nस्कॅपी हे आणखी एक स्क्रीन स्क्रॅपिंग सेवा आहे जी पीडीएफ फाइल्स, वेबसाइट्स, खाजगी ब्लॉग्स आणि प्रतिमा. हे तो एक इष्ट स्वरूपात रूपांतरीत करते आणि आपण स्वच्छ आणि स्वच्छ परिणाम मिळवून देतो. आपण काढू इच्छित डेटा हायलाइट केला पाहिजे आणि प्रारंभ करण्यासाठी \"निभावणे\" पर्यायावर क्लिक करा. स्क्रॅप आपल्या यूझर-फ्रेंडली इंटरफेससाठी ओळखला जातो आणि आपण JQuery आणि XPath वापरून नवीन कॉलम जोडू शकता. आपण आपला डेटा Google दस्तऐवज आणि XSL फाइल सहजतेने कॉपी किंवा निर्यात करू शकता.\nऑक्टोपारस हे त्याच्या वापरकर्ता-फ्रेंडली इंटरफेससाठी सर्वोत्तम ओळखले जाते आणि एक शक्तिशाली स्क्रीन स्क्रॅपिंग सेवा आहे. हे कुकीज, AJAX आणि JavaScript सह स्थिर आणि गतिमान दोन्ही साइट हाताळते. आपण आपल्या हार्ड ड्राईव्हवर डेटा सहजपणे डाउनलोड करू शकता आणि एकाच वेळी विविध स्क्रॅपिंग कार्ये तयार करू शकता. ऑक्टोपार पासवर्ड-संरक्षित साइट्स आणि पृष्ठांकित वेब पृष्ठे देखील हाताळू शकते. आपण हे प्लगइन वापरून बल्क कार्ये करू शकता आणि Octoparse API द्वारे माहिती मिळवू शकता. व्हिज्युअल स्कॅपर व्हिज्युअल स्कॅपर हे एका व्यापक स्क्रीन स्क्रॅपिंग सेवा आहे जे एका व्यापक पॉईंट-आणि-क्लिक इंटरफेससह वापरतात आणि वेगवेगळ्या वेब पृष्ठांमधून डेटा गोळा करण्यासाठी वापरला जातो.आपण सहजपणे इच्छित वेबसाइटवरून रिअल-टाइम डेटा मिळवू शकता आणि प्राप्य केलेली माहिती CSV, JSON, SQL आणि XML फायली म्हणून निर्यात करू शकता. हे विंडोज वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे आणि आपण डेटा दिवसातून (40) वेब पेजेस पर्यंत पोहोचवू शकता. व्हिज्युअल स्क्रॅपर व्हिडिओ आणि प्रतिमामधील माहिती सहजपणे गोळा करू शकता आणि आपल्या आवश्यकतेनुसार ती भिरकावू शकता. हा प्रोग्राम विनामूल्य आणि सशुल्क दोन्ही आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे आणि उपक्रम आणि मोठ्या आकाराच्या व्यवसायांसाठी उपयुक्त आहे.\nया सर्व स्क्रीन स्क्रॅप सेवा आपल्याला वाचण्यायोग्य आणि स्केलेबल डेटा मिळवतात आणि एकाच वेळी अनेक कार्ये हाताळू शकतात, एक वेळ आपला वेळ आणि ऊर्जा वाचवू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213217-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6236-corrupt-man-will-not-get-passport", "date_download": "2018-11-20T19:33:17Z", "digest": "sha1:QAJAQLLZHD5PVIKPPDM4DZWLW6HSYVA6", "length": 4446, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आता भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट नाही - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआता भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट नाही\nज्या सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल असेल. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट न देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.\nभ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललंय.\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213217-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/photos/7222-katrina-kaif-35th-birthday-celebration", "date_download": "2018-11-20T20:24:01Z", "digest": "sha1:6PZGKQUNPMGYRE37SOHQ7CLUG2UQZB3V", "length": 4347, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Happy Birthday Kat, पाहा कतरिनाचे आकर्षित फोटो... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nHappy Birthday Kat, पाहा कतरिनाचे आकर्षित फोटो...\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213217-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-33400", "date_download": "2018-11-20T20:19:51Z", "digest": "sha1:HQHVTBQOQPFTS6X3RAX3XWFQAZF7FBJO", "length": 10442, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang युद्धावशेष... (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 4 मार्च 2017\nगुरमेहर इतकेच म्हणाली, की\nतिच्या वडलांना नाही मारले\nतिच्या वडलांना नाही मारले,\nगुरमेहर इतकेच म्हणाली, की\nमी ह्यांना घाबरत नाही.\nमी त्यांनाही घाबरत नाही.\nमी कुणालाच घाबरत नाही.\nह्याचा अर्थ एवढाच की\nगुरमेहर इतकेच म्हणाली, की\nतिच्या वडलांना नाही मारले\nतिच्या वडलांना नाही मारले,\nगुरमेहर इतकेच म्हणाली, की\nमी ह्यांना घाबरत नाही.\nमी त्यांनाही घाबरत नाही.\nमी कुणालाच घाबरत नाही.\nह्याचा अर्थ एवढाच की\nएवढे बोलून ती पळून गेली\nआपल्या गावाला किंवा गेलाबाजार\nसत्य नेहमी असेच वागते...\nअसतात युद्धात मारले गेलेले.\nमग अनाथ, पोरके सत्य\nआणि आपला चेहरा दाखवून\nपुन्हा दडून बसते अज्ञात ठिकाणी.\nसत्य दिसले रे दिसले की\nदोन गोष्टी हमखास होतात.\nरात्रभर ठणकत राहतात आवाज\nभरगच्च भरून वाहू लागतात\nभळभळा वाहू लागते जखम\nपिकत असतो अमरत्वाचा शाप\nसत्य निघते भरडून चांगले\nपरंतु, त्या जात्याचा खुंटा\nतो मात्र अज्ञातच राहातो,\nपीठ तेवढे तो घेऊन जातो...\nपण युद्धे ही एक\nहे गुरमेहरला कोणी सांगावे\nतोवर सत्याने अज्ञात ठिकाणी\nतोंड काळे केलेलेच बरे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213217-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports?start=162", "date_download": "2018-11-20T20:03:47Z", "digest": "sha1:QM2TJ4ZIQ7RPNFZM2WRIB3KIMKE43WIX", "length": 4244, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "स्पोर्टस् - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकार अपघातात मोहम्मद शमी जखमी\nमैदानावर वृद्धीमान साहाचं वादळ , अवघ्या 20 चेंडूंमध्ये ठोकलं शतक\nतो मी नव्हेच, हार्दिक पांड्याचे स्पष्टीकरण\nदीपिकासोबत काम करण्यास विराटचा नकार\nआयपीएलसाठी विराटचा नवा हेअरकट\nपत्नीच्या गंभीर आरोपानंतर शमीला फटका\nहार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\n‘राष्ट्रकुल म्हणजे ऑलिंपिकची पहिली पायरी’ - कुस्तीपटू सुशीलकुमार\nआयसीसी क्रमवारी; कोहली दुसऱ्या, तर पुजारा सहाव्या स्थानवर\nहिरो बनण्याची संधी गमावली: विजय शंकर\nशम्मीच्या आयपीएल समावेशावर प्रश्नचिन्ह\nआणखी एक बॉलिवूड-क्रिकेट जोडी, चर्चांना उधाण\nसिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nश्रीलंकेमध्ये 10 दिवसांची आणीबाणी, सामना रद्द होण्याची शक्यता\nभ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चीट\nट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात\nअमित ठाकरे कबड्डीच्या मैदानात\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213221-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-11-20T20:02:33Z", "digest": "sha1:BA7X7L2H5GITQ3VU2YXLBHTLBTI7LRSJ", "length": 9628, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रमेश वांजळे - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. २००९ – १० जून, इ.स. २०११\n१२ नोव्हेंबर, इ.स. १९६५\nअहिरेगाव, (ता. हवेली), पुणे जिल्हा\n१० जून, इ.स. २०११\nकुदळे पाटील, रेशी डॅशी, भारत सहकारी बँगेजवळ, सिंहगड रोड, वडगांव खुर्द, ता. हवेली, जि,. पुणे. (हयात असताना)\nरमेश वांजळे (१२ नोव्हेंबर, इ.स. १९६५ - १० जून, इ.स. २०११) हे मराठी राजकारणी होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या उमेदवारीवर खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उभे राहून ते इ.स. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींतून विधानसभेवर निवडून गेले होते.\nरमेश वांजळ्यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पंचायत समितीपासून राजकारणास सुरुवात केली. २५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या वांजळे यांनी इ.स. २००२ मध्ये हवेली पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले होते. त्यांच्या पत्नीही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. इ.स. २००२-२००७ या काळात ते हवेली पंचायत समितीचे सदस्य होते; तर त्यापैकी इ.स. २००२-२००४ या कालखंडात हवेली पंचायत समितीचे उपसभापती होते[१]. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री (कै.) रामकृष्ण मोरे यांचे वांजळे निष्ठावंत कार्यकर्ते होते. इ.स. २००९ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. विधानसभेच्या इ.स. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून मनसेची उमेदवारी मिळाली. ऐन वेळी पक्षबदल करूनही ते पहिल्याच प्रयत्नात चांगल्या मताधिक्‍याने विजयी झाले. इ.स. २००९ च्या निवडणुकींनंतर भरलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राची अधिकृत भाषा असलेल्या मराठीऐवजी हिंदीतून आमदारपदाची शपथ घेणार्‍या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांच्यासमोरचा माईक हिसकावून घेतल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते [२].\nअंगावरील अडीच किलो सोन्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या वांजळे यांनी अल्पावधीत महाराष्ट्रात आपली प्रतिमा निर्माण केली होती. हवेली तालुक्‍यातील अहिरे गावचे सरपंच ते खडकवासला मतदारसंघाचे आमदार असा राजकीय पल्ला त्यांनी गाठला. अंगावर सोन्याचे भरपूर दागिने घालत असल्याने त्यांचा उल्लेख काही जण गोल्डमॅन असा करत.\n१० जून, इ.स. २०११ रोजी हृदयाघाताच्या तीव्र झटक्याने पुण्यात त्यांचे निधन झाले.[३]\n↑ \"मनसेचे आ. रमेश वांजळे यांचे निधन\". News18 Lokmat (mr-IN मजकूर). 2018-04-10 रोजी पाहिले.\n↑ \"हिंदीतून शपथ घेणाऱ्या आझमींना मनसेचा 'धक्का'\" (मराठी मजकूर). सकाळ. ९ नोव्हेंबर, इ.स. २००९.\n[१] महाराष्ट्र टाइम्स June 11, 2011\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील राजकारणी\nइ.स. १९६५ मधील जन्म\nइ.स. २०११ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213221-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%AC", "date_download": "2018-11-20T20:48:56Z", "digest": "sha1:NDHHLQQW2YU3PAERZNZEXC7CXHTD2Y5B", "length": 11247, "nlines": 395, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "सगळे लेख - Wiktionary", "raw_content": "\nपुढील शब्दाने सुरू होणारे लेख दाखवा:\nइथे संपणारी पाने दाखवा:\n(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविक्शनरीविक्शनरी चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चासूचीसूची चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nमागील पान (करून) | पुढील पान (அகட்டுப் பானை)\nबराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे\nमराठी विक्शनरी प्रकल्प पाने\nयंग मातंग युवा संघ\nविकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari\nशर्ट (सदरा) पॅन्ट मद्धे \"इन\" करणे\nसोनोपंत दांडेकर महाविद्यालय (पालघर)\nह्वा षि चि षांग न्येन या ता साइ\nमागील पान (करून) | पुढील पान (அகட்டுப் பானை)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213221-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-mumbai-dabbawala-share-my-dabba-i-71643", "date_download": "2018-11-20T20:06:24Z", "digest": "sha1:I5MU4XXMCL3TGVT2VJMAHHRHDV5GFRGD", "length": 11889, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news mumbai dabbawala Share My Dabba i मुंबईच्या डबेवाल्यांची ‘रोटी’ भागवतेय गरिबांची भूक | eSakal", "raw_content": "\nमुंबईच्या डबेवाल्यांची ‘रोटी’ भागवतेय गरिबांची भूक\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\n‘शेअर माय डबा’ उपक्रमासाठी संपर्क\nमुंबई शहर ः सुभाष तळेकर ९८६७२२१३१० / कैलास शिंदे - ८४२४९९६८०३\nमुंबई पूर्व उपनगर ः ज्ञानेश्‍वर कणसे - ८४२४०८६९३५ / पवन अग्रवाल - ९८२१७४३१०६\nमुंबई पश्‍चिम उपनगर ः दशरथ केदारी - ८६५२७६०५४२ / विठ्ठल सावंत - ९८२१९५९४९७\nमुंबई - डबा संस्कृतीचे महत्त्व जगभर पसरविणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनी सुरू केलेल्या ‘शेअर माय डबा’ चळवळीतून अन्नदानाचे लक्षणीय काम केले जात आहे. पार्टी-लग्नाच्या कार्यक्रमांमधून उरलेले अन्न फेकून देण्याऐवजी ते गरजू-गरिबांना वाटून रोटी बॅंकेचा अनोखा संदेश डबेवाले समाजाला देत आहेत. दोन वर्षांपासून सुरू झालेला ‘रोटी’ उपक्रमाने आज चांगलाच वेग घेतला असून अनेक उपाशीपोटी जीवांना त्यामुळे दिलासा मिळत आहे.\nगरिबाची भूक आणि श्रीमंतांच्या घरच्या वाया जाणाऱ्या अन्नात काहीतरी मध्यममार्ग काढण्याच्या हेतूने ‘शेअर माय डबा’ची संकल्पना अस्तित्वात आली. दर वर्षी आपण कोट्यवधी रुपयांचे खाण्यायोग्य अन्न वाया घालवितो किंवा फेकून देतो. लग्न समारंभ, पार्ट्या, हॉटेल, मॉल, कॅन्टीन आदी अनेक ठिकाणी जादा अन्न अक्षरशः फेकून दिले जाते. असे अन्न वाया जाऊ देण्यापेक्षा ते गरजू व्यक्तींच्या पोटात जाण्याच्या उद्देशाने मुंबईतील डबेवाल्यांनी ‘रोटी बॅंक इंडिया’ मोहीम सुरू केली, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी मोहीम सुरू केली तेव्हापासून आम्ही वेगवेगळ्या विभागांतील डबेवाल्यांनी स्थानिक कॅटरर्स, हॉलवाले आणि अशा काही ठिकाणांशी संपर्क साधला व त्यांना रोटी बॅंकची संकल्पना सांगितली. त्यांच्याकडून आम्हाला उरलेल्या जेवणाचे पॅकेटस्‌ मिळायचे. जे आम्ही आमच्या सायकलला लावून गरीब वा बेघर मुलांना वाटायचो. अर्थात, हे करताना डबे पोहोचविण्याच्या आमच्या कामात आम्ही खंड केला नाही. आमचे काम सांभाळूनच आम्ही ही मोहीम राबवितो. आता अनेक कॅटरर्स-हॉलवाले-धार्मिक विधी करणारे अनेकजण स्वतःहून आमच्याशी संपर्क साधतात आणि उरणारे अन्न गरीबांसाठी देतात, असेही ते म्हणाले.\nलोअर परळ, भायखळा, अंधेरी, ग्रॅन्ट रोड, मुलुंड, मालाड आदी विविध भागांमध्ये रोटी बॅंकेचे काम सध्या सुरू आहे. ‘शेअर माय डबा’चा व्याप वाढत असून, संघटनेला महाविद्यालय-कार्यालयांच्या कॅन्टीनमधूनही अन्न नेण्यासाठी बोलाविण्यात येते; मात्र आम्हाला सगळीकडे जाता येत नाही.\nआमच्या मर्यादित मनुष्यबळामुळे शक्‍य आहे तेवढेच काम चोख करण्याचा आमचा प्रयत्न असतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अन्नवाटपाचे काम जगन्नाथाच्या रथासारखे आहे. जेवढे करू तेवढे कमी. आम्ही त्यात खारीचा वाटा उचलत असलो तरी लोकांनी स्वतःहून असे अन्नदान गरजूंपर्यंत केले तर अनेकांची भूक भागू शकेल, अशी अपेक्षाही त्यांनी मांडली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213221-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathipallet-feed-manufacturing-technology-agrowon-maharashtra-10161", "date_download": "2018-11-20T20:28:58Z", "digest": "sha1:ZOKLAU26TSYKPC3D2VSZBRXTNYOOZF5D", "length": 14482, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,pallet feed manufacturing technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nबाएफ, उरुळी कांचन, पुणे.\nमंगळवार, 10 जुलै 2018\nदळलेले, योग्यप्रकारे मिक्‍स केलेले पशुखाद्य पावडर स्वरूपात काढून पॅक करता येते; परंतु ते पशुखाद्य जर गोळी पेंड स्वरूपात बनवायचे असेल तर पेलेट यंत्राची गरज असते. पेलेट मिलची क्षमता ही ग्रायंडरच्या क्षमतेनुसार असावी.\nदळलेले, योग्यप्रकारे मिक्‍स केलेले पशुखाद्य पावडर स्वरूपात काढून पॅक करता येते; परंतु ते पशुखाद्य जर गोळी पेंड स्वरूपात बनवायचे असेल तर पेलेट यंत्राची गरज असते. पेलेट मिलची क्षमता ही ग्रायंडरच्या क्षमतेनुसार असावी.\nग्रायंडरची क्षमता थोडीशी पेलेट मिलपेक्षा जास्त असावी, जेणेकरून पेलेट मिलला माल कमी पडणार नाही. पेलेट मिलमधून गोळी बनविण्यासाठी त्यामध्ये डाय असते. या डायच्या आकारानुसार गोळी पेंडचा आकार बनवता येतो. उदा. ः३ मि.मी. ३.५ मि.मी.,४ मि.मी., ६ मि.मी., ८ मि.मी., १० मि.मी. आकाराची गोळी पेंड तयार करता येते.\nगोळी पेंड बनविण्यासाठी पेलेट मिलला वाफेची गरज असते. गोळी पेंड बनवण्यासाठी दळलेल्या व मिक्‍स केलेल्या पशुखाद्यातून वाफ जावी लागते. ही वाफ बॉयलरमधून मिळवली जाते. या बॉयलरमधून येणाऱ्या वाफेचे तापमान हे ८० ते ८५ अंश सेल्सिअस इतके असते. ही वाफ दळलेल्या व मिक्‍स केलेल्या पशुखाद्यात मिसळली जाते व त्यापासून गोळी पेंड बनवली जाते. बॉयलर हा डिझेल एलडीओ हा प्रकारच्या इंधनावर चालतो.\nगोळी पेंड हे ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानामुळे अति गरम असतात. त्यांना थंड करणे गरजेचे असते, त्यामुळे कुलर गरजेचे आहे.\nथंड झालेली गोळीपेंड नंतर चाळून त्यातील पावडर बाजूला केली जाते. त्यासाठी चाळण्या मिळतात. थंड झालेली गोळी पेंड चाळल्यानंतर पोत्यामध्ये पॅक करून शिलाई केली जाते.\nसंपर्क : डॉ. मनोजकुमार आवारे,\nबाएफ, उरुळी कांचन, पुणे.\nपशुखाद्य यंत्र machine डिझेल इंधन\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213222-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/tech/7451-twitter-lite-app-now-in-ndia", "date_download": "2018-11-20T19:27:07Z", "digest": "sha1:AMEGIFESXROYZZ77JAM3J5UGC5TK37KY", "length": 6207, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "ट्विटर लाइट अॅप आता भारतातही उपलब्ध... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nट्विटर लाइट अॅप आता भारतातही उपलब्ध...\nट्विटरने आपल्या डेटा-फ्रेंडली ट्विटर लाइट या एंड्रॉयड अॅपला आणखी 21 देशांमध्ये उपलब्ध केले आहे.\nयामध्ये भारताचे नावदेखील आहे. या अॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करू शकणार आहात.\nट्विटर लाइट या अॅपला 2G आणि 3G नेटवर्क लक्षात ठेवून बनवण्यात आले आहे. ज्याचा वापर देशतील अनेक भागात केला जातो. ट्विटर लाइटची इंस्टॉलेशन साइज 3MB आहे.\nया अॅपमुळे डेटा आणि स्पेसचीही बचत होते. तसेच ट्विटर लाइट अॅप स्लो नेटवर्कमध्येही जलदगतीने लोड होते. ट्विटर लाइट गुगल प्ले स्टोरवर आता 45 देशासांठी उपलब्ध आहे.\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\nसोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nम्हणून आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार...\nसतत स्टेट्स अपडेट करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213222-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/1692469/chatrapati-shivaji-maharaj-345-rajyabhishek-sohala-raigad-photo-feature/", "date_download": "2018-11-20T20:16:23Z", "digest": "sha1:XOJGENZ3QH5RL3ILRTZ3XTMG6OTO52DB", "length": 8265, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: chatrapati shivaji maharaj 345 rajyabhishek sohala raigad photo feature | छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने रायगड दुमदुमला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nछत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने दुमदुमला रायगड\nछत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने दुमदुमला रायगड\nढोल ताशांचा गजर, वैदिक मंत्रोच्चार आणि शंखनादाच्या गजरात रायगड किल्ल्यावर ३४५ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील हजारो शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते. (प्रतिनिधी: हर्षद कशाळकर)\nसकाळी साडे नऊच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. यानंतर मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या सिहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. नंतर शिवाजी महाराजांच्या पालखीतील मुर्तीला पंचामृत, सप्तगंगा स्नान घालण्यात आले. नंतर या मुर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले.\nया वेळी संभाजीराजेंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लवकरच रायगडाच्या तळाशी नवीन रायगड उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.\nया चैतन्यमय सोहळ्या हजारो शिवभक्त नागरिक , महिला पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213222-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/navratri-2018/8263-the-magical-festivities-of-navratri-all-across-india", "date_download": "2018-11-20T20:10:37Z", "digest": "sha1:2W4R7UQGSCRJCAEJI2QEVPWPKY3HI7AB", "length": 8372, "nlines": 142, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आजपासून नवरात्रोत्सवाची सुरूवात, शक्ती अन् श्रेष्ठतेचा 'आजचा रंग निळा' - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआजपासून नवरात्रोत्सवाची सुरूवात, शक्ती अन् श्रेष्ठतेचा 'आजचा रंग निळा'\nदेशभरात आज नवरात्रोत्सवाला सुरूवात होत आहे. आदिशक्तीच्या या उत्सवाचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळतोय. घरोघरी आणि घटस्थापना होत आहे. नवरात्रींच्या नऊ दिवस नऊ रंग आणि नऊ रुप घेऊन दुर्गा माता अवतरणार आहे.\nनवरात्रीच्या पूर्वसंध्येला अंबाबाईच्या मंदिराला नेत्रदीपक रोषणाईचा साज चढवण्यात आला.यामुळे मंदिर उजळून निघाले आहे. संपूर्ण मंदिराला मनमोहक अशी आकर्षक विद्युत रोषणाई केली.\nतसंच मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात भाविकांची गर्दी नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून पाहायला मिळत आहे. सर्वच भाविकांमध्ये घटस्थापनेचा उत्साह दिसून येतोय.\nआज मुंबादेवीचं मंदिर पहाटे 5.30 वाजता भाविकांसाठी खुलं ठेवलं असून रात्री 11 पर्यंत देवीचं दर्शन घेता येणार आहे. दरम्यान सुरक्षिततेचीही विशेष काळजी मंदिरात घेण्यात येत आहे.\nमुंबादेवी मंदिराची सुरक्षा लोकमान्य टिळक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे आहे.\nश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही घटस्थापना होणार आहे. विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीने सर्व मंदिर सजवण्यात आले.\nफक्त मंदिरच नाही तर विठुरायाच्या मूर्तीला ही तुळशीने सजवण्यात आले असून हिरव्या तुळशीच्या पेहराववर लाल जर्द फुलांची माळ उठून दिसतेय, तर रुक्मिणी मातेचा गाभारा हा सुवासिक फुलांनी सजवण्यात आला आहे.\nतुळशीची सजावट करण्यात आल्याने मंदिर गाभाऱ्याला तुळशी वनाच स्वरूप आलं आणि परिसर तुळशी फुलांच्या सुवासाने दरवाळून निघाला आहे.\nया सजवटीमुळे मंदिरातील वातावरण प्रसन्न झाले असून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213223-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/indias-success-in-creating-its-own-microprocessor/", "date_download": "2018-11-20T20:04:03Z", "digest": "sha1:X7UDT4BUW5BOULL6NJPSX7626I3XBWJV", "length": 7845, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वत:चा मायक्रोप्रोसेसर तयार करण्यात भारताला यश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वत:चा मायक्रोप्रोसेसर तयार करण्यात भारताला यश\nचेन्नई – भारताचा पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर लवकरच आपल्या मोबाइल, सर्व्हिलान्स कॅमेरा आणि स्मार्ट मीटर्सना बळ पुरविणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रासने शक्‍ती नावाच्या या मायक्रोप्रोसेसरचा विकास केला आहे.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था, चंदीगढच्या सेमी कंडक्‍टर प्रयोगशाळेत मायक्रोचिपसह या मायक्रोप्रोसेसरची निर्मिती करण्यात आली आहे. या कामगिरीमुळे आयात करण्यात आलेल्या मायक्रोचिपवरील निर्भरता कमी होणार आहे. या मायक्रोचिपमुळे सायबर हल्ल्यांचा धोका देखील घटणार आहे.\nसद्यःकाळात डिजिटल इंडियात असंख्य ऍप्सना कस्टमाइज्ड प्रोसेसर कोरची आवश्‍यकता भासते. आमच्या नव्या डिझाईनसह या सर्व गोष्टी अत्यंत सोप्या होणार असल्याचा दावा आयआयटीएमच्या राइज लॅबचे मुख्य संशोधक कामकोटी विजीनाथन यांनी केला आहे. हे मायक्रोप्रोसेसर उच्च वेगाच्या प्रणाली आणि सुपर कॉम्प्युटर्सना संचालित करण्यासाठी वापरले जातात अशी माहिती देण्यात आली.\nया मायक्रोप्रोसेसरने भारतात अगोदरच अनेक ग्राहक मिळविले आहेत. आयआयटी मद्रास याकरता 13 कंपन्यांच्या संपर्कात आहे. आता संबंधित पथक पराशक्‍तीसह तयार असून हा सुपर कॉम्प्युटरमध्ये वापरला जाणारा अत्याधुनिक मायक्रोप्रोसेसर आहे. हा सुपर स्केल प्रोसेसर डिसेंबर 2018 पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकहे कबीर : खरी फलप्राप्ती\nNext articleअतिरिक्त आयुक्तांच्या नियुक्तीचा फेरविचार करावा\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nद्रमुककडून तामिळनाडु सरकारचे कौतुक\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213223-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/marathi-news-raigad-news-women-success-story-101693", "date_download": "2018-11-20T20:46:34Z", "digest": "sha1:LQCFRGBQPFVJNB7DEKRTTR4ACLC54ZGN", "length": 11237, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Raigad news women success story तिने दुग्ध व्यवसाय करून केली परिस्थितीवर मात | eSakal", "raw_content": "\nतिने दुग्ध व्यवसाय करून केली परिस्थितीवर मात\nगुरुवार, 8 मार्च 2018\nलिलाबाईचे सासर रोहा तालुक्यातील नागोठणे जवळ आहे. पती काळुराम याचे आकस्मिक निधन झाले. पतीच्या निधना मुळे ती कोलमडुन गेली. सासरी तिला खास आसा आधार नसल्यामुळे ती आपल्या वाशिवली धनगर वाडीत सहा वर्षाच्या मुलाला आणि दुस-या लहानग्याला घेऊन भावाकडे आली. भावाने तिला आधार दिला.\nरसायनी : पतीचे अकरा वर्षा पुर्वी आकस्मिक निधन झाले. सुरवातीला ती हतबल झाली. दोन लहान मुलासाठी जगले पाहिजे आणि धाडसाने उभी राहिली. वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दितील धनगर आदिवासी वाडीतील लिलाबाई कोकरे या महिलेने दुग्ध व्यवसाय करून परिस्थितीवर मात केली आहे. त्यामुळे लिलाबाईची जिद्द वाखण्यासारखी आहे. लिलाबाई कडे साधे रेशनकार्ड नाही. तर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कुठल्याच सरकारी योजनाचा अद्याप बिलकुल लाभ तिला मिळालेला नाही.\nलिलाबाईचे सासर रोहा तालुक्यातील नागोठणे जवळ आहे. पती काळुराम याचे आकस्मिक निधन झाले. पतीच्या निधना मुळे ती कोलमडुन गेली. सासरी तिला खास आसा आधार नसल्यामुळे ती आपल्या वाशिवली धनगर वाडीत सहा वर्षाच्या मुलाला आणि दुस-या लहानग्याला घेऊन भावाकडे आली. भावाने तिला आधार दिला. जगण्यासाठी तिने दुग्ध व्यावसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला तीने म्हशी पाळल्या. वाडी पासुन साधारण आठ किलोमीटर अंतरावर मोहोपाडा परीसरात घरोघरी दुधाचा रतीब टाकु लागली. कामात मदतीला कुणाचा आधार नव्हता त्यामुळे तिची सुरवातीला खुप आबळ होत होती.\nआज मितीला तिच्याकडे पाच सहा म्हशी आहेत. मोठा मुलगा कल्पेश अकरावीत आणि छोटा मुलगा दिपेश आठवीत शिकत आहे. मुल मोठी झाली आहे. ते कामात मदत करत आहे. म्हशीना वैरण आणि इतर खाद्य सर्वच विकत घ्यावा लागत आहे. महागाई मुळे दुग्धव्यावसाय परवडत नाही. रेशन कार्ड नाही त्यामुळे तिला स्वस्त धान्याच्या दुकानात धान्या मिळत नाही. रेशन कार्ड मिळावे आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा आशी लिलाबाईची मागणी आहे. दरम्यान पतीच्या निधना नंतर लिलाबाईने परिस्थितीवर जिद्दीने मात केली आहे. हा आर्दश इतरांना घेण्या सारखा आहे.\nमहागाई मुळे रिक्षा टॅक्सी चालकांवर परिणाम\nकल्याण : सध्याची महागाई त्यात रिक्षा टॅक्सी सुट्टे साहित्य महाग आणि परिवहन शुल्कात वाढ यामुळे टॅक्सी, रिक्षा चालकांना व्यवसाय करणे...\nवर्तमान राजवटीला या आठवड्याच्या अखेरीस (26 मे) चार वर्षे पूर्ण होतील आणि खऱ्या अर्थाने देश व जनता राजवटीच्या अखेरच्या निवडणूक वर्षात प्रवेश करेल....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213223-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/breaking-a-dalit-group-come-forward-for-pull-out-from-sc-st-status-in-tamilnadu/", "date_download": "2018-11-20T19:52:37Z", "digest": "sha1:AMZ7BH44ZGQELRR2GAOY7G4D67G6LVNQ", "length": 8211, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आरक्षण म्हणजे कलंक, अनुसूचित जातीतून आम्हाला वेगळे करा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआरक्षण म्हणजे कलंक, अनुसूचित जातीतून आम्हाला वेगळे करा\nटीम महाराष्ट्र देशा- आरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटना मोठ मोठी आंदोलने करतात आणि राजकीय पक्ष याचं भांडवल करून मते मिळवतात हि वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही. मात्र आता देशात दलितांचा असाही एक समूह आहे ज्यांना अनुसूचित जाती, जमातीच्या सूची बाहेर पडायचे आहे. तामिळनाडूमधील दलित समाजाच्या काही सदस्यांनी यासंदर्भातील मागणी केली असून या मागणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.\nदेवेंद्र कुला वेल्लार जातीशी संबंध असलेल्या या समूहाचे सुमारे एक लाखांहून अधिक सदस्य आहेत. या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी ६ मे रोजी ते आपल्या मागणीसाठी पुठिया तामिळगाम पक्षाच्या फलकाखाली आंदोलन करणार आहेत. पक्षाचे सदस्य विरधुनगर येथे एकत्रित येतील आणि अनुसूचित जातीतून आम्हाला वेगळे करा अशी मागणी करणार आहेत. पुठिया तामिळगाम पक्षाचे नेते कृष्णास्वामी म्हणाले की, समाजात देवेंद्र कुला वेल्लार समाजाच्या लोकांबरोबर अस्पृश्यता पाळली जाते. त्यामुळे त्यांना आपली ही ओळख पुसायची आहे.\nनेमकं काय म्हणणे आहे या सदस्यांचे\nआरक्षण एका कलंकाप्रमाणे आहे. या कलंकामुळे समाजात निष्कासनाचा त्रास सहन करावा लागतो. दलितांकडे फक्त ‘व्होट बँक’ म्हणूनच पाहिले जाते. आम्हाला हे आता बदलायचे आहे. त्यामुळे आम्हाला या प्रवर्गातून स्वत:हून बाहेर पडायचे आहे.\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213226-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-2/", "date_download": "2018-11-20T19:55:42Z", "digest": "sha1:RPOIA6DGOE4E5EJWGNKG523PYNJKZQN6", "length": 6995, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्हा: सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या वाणिज्यचा 100 टक्के निकाल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे जिल्हा: सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या वाणिज्यचा 100 टक्के निकाल\nओतूर – ओतूरच्या सावित्रीबाई फुले विद्यालचा इयत्ता बारावी (मार्च 2018) परीक्षेचा निकाल लागला असून वाणिज्य (कॉमर्स) शाखेत एकूण 45 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 45 विद्यार्थी पास झाले असून वाणिज्य शाखेचा शेकडा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच कला शाखेत एकूण प्रविष्ट विद्यार्थी 40 पैकी 35 विद्यार्थी पास झाले असून शेकडा निकाल 87.50 टक्के लागला आहे.\nकला शाखेत प्रथम प्रतिक्षा बाबाजी कुमार 74.76 टक्के, द्वितीय जयश्री किसन भगत 74.61 टक्के, तृतीय अक्षदा चंद्रकांत मुठे 73.53 टक्के मिळवून पास झाली आहे. तर, वाणिज्य शाखेत प्रथम धनश्री सुभाष घाडगे 80.30 टक्के, द्वितीय श्रृतिका सिताराम उर्किर्डे 75.53 टक्के आणि तृतीय मुस्कान रज्जाक इनामदार 73.38 टक्के मिळाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संरथेचे अध्यक्ष विशाल तांबे, उपाध्यक्ष श्रीहरी तांबे, सचिव वैभव तांबे, प्राचार्य दिलीप बोबडे यांनी हार्दिक अभिनंदन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविश्वजीत कदम यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ\nNext articleपालघर लोकसभा पोटनिवडणूक, मतमोजणीला सुरुवात\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213228-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T19:54:55Z", "digest": "sha1:THKQXHKG27ZQ44MRKGIQZAJ5HR74YR2D", "length": 7526, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुस्लिम लीगचा आमदार ठरला अपात्र | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुस्लिम लीगचा आमदार ठरला अपात्र\nकोची – केरळातील मुस्लिम लीगच्या आमदाराला निवडणूक प्रचार काळात धर्माचा वापर केल्याबद्दल अपात्र ठरवण्याचा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. के. एम. शाजी असे या आमदाराचे नाव आहे. ते कोझीकोडे मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. या निकालानुसार केरळ विधानसभेच्या सभापतींनी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती कार्यवाही करावी अशी सुचनाही उच्च न्यायालयाने केली आहे. त्यावेळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढणारे डाव्या आघाडीचे उमेदवार एम. व्ही निलेशकुमार यांनी त्यांच्या निवडीला आव्हान दिले होते.\nया निवडणूकीत शाजी हे 2287 मतांनी निवडून आले आहेत पण त्यांनी हा विजय भ्रष्ट आणि गैरमार्गाने मिळवलेला आहे असा आरोप निलेशकुमार यांनी आपल्या याचिकेत केला होता. त्यांनी मुस्लिम मतदारांना धर्माच्या आधारे मतदान करण्याच आवाहन केले होते व त्याचे पुरावे निलेशकुमार यांनी कोर्टात सादर केले होते. जे इस्लामवर विश्‍वास ठेवत नाहींत अशा उमेदवारांना मतदान करू नका असे आवाहन करणारे शाजी यांचे निवडणूक प्रचार पत्रकही त्यांनी कोर्टात सादर केले होते. या निकालाला आव्हान देणारी याचिका सादर केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेंद्रात सत्ता मिळाल्यास नोटाबंदीची चौकशी\nNext articleसातारा : ऊसदर आंदोलन पेटले\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी केरळमध्ये मोठे आंदोलन\nदर्शन न घेताच तृप्ती देसाई परतल्या\nशबरीमाला प्रकरण : तृप्ती देसाईंना विमानतळावरच अडवले\nशबरीमला बाहेर महिलांना रोखण्यासाठी पुन्हा आंदोलन\nराहुल गांधींच्या शबरीमला प्रकरणातील वक्तव्याचे केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून स्वागत\nरेहाना फातीमा यांची बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213228-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0/", "date_download": "2018-11-20T19:53:38Z", "digest": "sha1:EIO35UEYJTK5UASXMXAQRXRAFRUVJDFW", "length": 10422, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वृक्षप्राधिकरण समिती बैठकीत आयुक्तांना “नो इंटरेस्ट’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवृक्षप्राधिकरण समिती बैठकीत आयुक्तांना “नो इंटरेस्ट’\nवृक्ष लागवडीचा आराखडा तयार होणार कधी\nराज्य सरकारच्या धोरणानुसार राज्यात 13 कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पुणे शहरात 60 हजार झाडे लावण्याचे प्रस्तावित असून, त्याचा आराखडा तयार करणे आवश्‍यक आहे. वृक्ष प्राधिकरणाची बैठकच होत नसल्याने या आराखड्याबाबत निर्णय होत नाही. तसेच या समितीला 25 कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद आहे. ही तरतूद किती खर्ची पडली. त्यातील किती निधी शिल्लक आहे, कोणती कामे प्रस्तावित आहेत, याची समितीला माहिती मिळणे आवश्‍यक आहे. मात्र, प्रशासनाकडून बैठकच घेण्यात येत नसल्याने समितीचे कामकाज चालत नसल्याची टीका वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आदित्य माळवे आणि संदीप काळे यांनी केली आहे.\n60 दिवस उलटूनही बैठक होत नसल्याने प्रश्‍न\nपुणे – वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत आयुक्तांना “इंटरेस्टच’ नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे 60 दिवस उलटूनही वृक्षप्राधिकरणाची बैठक न झाल्याने सदस्य संतापले आहेत. या बैठकांमध्ये वृक्ष तोडीच्या परवानगीबाबत सदस्यांकडून अनेक प्रश्‍न उपस्थित होत असल्याने प्रशासन जाणीवपूर्वक ही बैठक घेत नसल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात येत आहे.\nमहापालिका आयुक्तांना 25 झाडे तोडण्यापर्यंतची परवानगी देण्याचे अधिकार प्राप्त असल्याने या बैठका घेण्याची प्रशासनाला आवश्‍यकता भासत नसल्याची खरमरीत टीका वृक्ष प्राधिकरण समितीतील सदस्यांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने सोमवारी वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे रजेवर असल्याने ही बैठक होवू शकली नाही. समितीची बैठक 45 दिवसांत घेणे बंधनकारक आहे. राज्य सरकारने काढलेल्या नवीन आदेशानुसार तर ही बैठक 21 दिवसांत होणे अपेक्षित आहे. मात्र, 60 दिवस उलटूनही महापालिका प्रशासनाकडून बैठक आयोजित केली नाही.\nराज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार 25 झाडे तोडण्यापर्यंतचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांना ही बैठक घेण्याची गरज वाटत नाही. मात्र, ही बैठक होत नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. या बैठकांमध्ये सदस्यांकडून झाडे तोडण्याला परवानगी देण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. प्रशासनाकडून परवानगी दिल्याबाबत आक्षेप नोंदवण्यात येत असल्याने ही बैठक होणार नाही, याकडे प्रशासनाचा कल दिसतो आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीतही प्रशासनाने दिलेल्या परवानग्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, अशी माहिती सदस्यांकडून देण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसियाचीनजवळ 36 किमी लांबीचा चिनी रस्ता\nNext articleपुणे: लोखंडी गजाने मारहाण; तिघांना पोलीस कोठडी\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\nशासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती\nविविध भूमिकांमधून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213228-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/dev-dharma/athavdyache-bhavishya/page/5/", "date_download": "2018-11-20T19:57:12Z", "digest": "sha1:VTWEER4CCVWJGVHZEJN223ZYII34JCFG", "length": 19655, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "आठवड्याचे भविष्य | Saamana (सामना) | पृष्ठ 5", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nआठवड्याचे भविष्य – २० मे ते २६ मे २०१८\n>> नीलिमा प्रधान मेष - प्रभाव वाढेल राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांनी कोणती खेळी खेळली म्हणून ते पुढे गेले याचा विचार करा. तुमचा प्रभाव...\nभविष्य – रविवार १३ मे ते १९ मे २०१८\n>> नीलिमा प्रधान मेष - सहकार्य लाभेल राजकीय क्षेत्रात थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे योजना व दौरे यशस्वी होण्यास मदत होईल. सामाजिक प्रतिष्ठा व लोकांचे प्रेम यांच्या...\n>> नीलिमा प्रधान मेष - सकारात्मक घटना घडतील ग्रहांची साथ चांगली असते तेव्हा यश मिळते. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचा प्रभाव वाढेल. तुमच्या नेतृत्वाची व विचारांची गरज भासेल....\nभविष्य – रविवार २९ ते शनिवार ५ मे २०१८\n>> नीलिमा प्रधान मेष - आर्थिक सहाय्य लाभेल राजकीय, सामाजिक कार्याचा अंदाज बरोबर घेता येईल. नव्या पद्धतीने डावपेच टाकता येतील. उत्साह वाढेल. व्यवसायाला नवा फंडा देणारे...\nभविष्य – रविवार २२ ते शनिवार २८ एप्रिल २०१८\n>> नीलिमा प्रधान मेष - सकारात्मक घटना घडतील राजकीय क्षेत्रात गुप्त कारस्थाने तुमच्या विरोधात होतील. तुमची प्रतिष्ठा कायम राहील. तुमचे डावपेच टाकत राहा. सामाजिक कार्यातील उणिवा...\nरविवार १५ एप्रिल ते शनिवार २१ एप्रिल २०१८\n>>नीलिमा प्रधान मेष - वर्चस्व सिद्ध होईल क्षेत्र कोणतेही असो, तुमच्या कार्याच्या कक्षा व्यापक स्वरूप घेतील. राजकीय क्षेत्रात वर्चस्व सिद्ध होईल. अक्षयतृतीयेदिवशी तुमच्या सामाजिक कार्याचा आरंभ...\nभविष्य – रविवार १५ ते शनिवार २१ एप्रिल २०१८\n>> मानसी इनामदार मेष - अध्यात्मात रमाल अध्यात्माकडे कल वाढेल. या आठवड्यात एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे. दत्तगुरूंचे स्मरण करा, त्यांचे पूजन करा. व्यवसायातील...\nभविष्य- रविवार ८ ते शनिवार १४ एप्रिल २०१८\n>>नीलिमा प्रधान मेष -कार्याला दिशा मिळेल तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. राजकीय क्षेत्रात तुम्ही टाकलेले डावपेच प्रभावी ठरतील. सामाजिक कार्यात लोकांना प्रेमाने जिंकता येईल. योजना गतिमान...\nभविष्य – रविवार ८ ते शनिवार १४ एप्रिल २०१८\n>> मानसी इनामदार मेष - कल्पकतेचा वापर मन विनाकारण अस्थिर राहील. पण चिंतेचे कारण नाही. यश मिळेल. कल्पकतेचा वापर कराल. घरच्यांची साथ लाभेल. नव्या व्यवसाय उद्योगात...\nवाचा येत्या आठवड्याचे भविष्य\n>> नीलिमा प्रधान मेष - सतर्क राहा राजकीय क्षेत्रात चौफेर विचार करून डावपेच तयार करा. सामाजिक क्षेत्रात तुमचे नाव भलत्याच प्रकरणात जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व...\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213228-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/athatho/", "date_download": "2018-11-20T19:54:30Z", "digest": "sha1:R6XI4MNR5UFDRDE7QVZBGTZNQSALUWCO", "length": 14510, "nlines": 139, "source_domain": "blogs.maharashtratimes.indiatimes.com", "title": "अथातो Post by best bloggers in Marathi - Maharashtra Times Blog", "raw_content": "\nभारतीय रेल्वेने बऱ्याच काळाने सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांच्या दृष्टीने फार मोलाची कामगिरी बजावली आहे. आणि तिचा दृश्य परिणामही लगेच दिसायला लागला आहे. भारतीय रेल्वेचे एकूण १६ विभाग आहेत. या १६ विभागांमधील तब्बल १२ विभागांमध्ये आता…\nआज दिवाळी अंकांचा जल्लोष दिसत असला तरी मराठीतील दर्जेदार नियतकालिके एकेक करून अस्तंगत होत आहेत. हा विरोधाभास संपवायचा तर आधुनिक माध्यमांना सोबत घेऊन मराठी नियतकालिकांना कात टाकावीच लागेल… सध्या महाराष्ट्रात दिवाळीचा आणि त्याचबरोबर दिवाळी अंकांचा…\nसरदार आणि श्वेत क्रांती\nOctober 29, 2018, 11:06 pm IST सारंग दर्शने in अथातो | सामाजिक, राजकारण\nसरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ चा. सरदारांच्या यंदाच्या जयंतीला त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हा पुतळा १८२ मीटर उंचीचा आणि जगातील सर्वांत उंच असणार आहे. त्यासाठी…\nफटाक्यांचा प्रश्न वारंवार का येतो\nसर्वोच्च न्यायालयाने देशभरात फटाके वाजवण्यासंबंधी अनेक बंधने घातली असली तरी बंधने पाळली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. खंडपीठाने फटाके वाजवण्याची वेळ सायंकाळी केवळ दोन तासांची ठेवली आहे आणि तेही कमी प्रदूषण होणारे आणि कमी आवाज…\nभारतीय न्यायव्यवस्था सक्षम कधी होणार\nभारतीय न्यायालयांमध्ये कसे कोट्यवधी खटले आजही पडून आहेत आणि ते आजच्या वेगाने निकाली निघत गेले तर त्यासाठी कशी आणखी कित्येक दशके लागू शकतात, याचे अभ्यास अनेकदा प्रकाशित होत असतात. आज दाखल झालेला खटला जर आणखी…\nसिक्कीम भारताला काय शिकवतो\nसिक्कीम हे काही फार मोठे राज्य नाही. अगदी छोटेसे राज्य आहे ते. किती छोटे तर देशातील सर्वांत छोट्या राज्यांमधले शेवटून तिसरे असणारे राज्य. याचा अर्थ भारतीय संघराज्यातील सिक्कीमपेक्षा मोठी अशी केवळ दोनच राज्ये देशात आहेत….\nआपण शहाणे कधी होणार\nभारत हा अत्यंत प्राचीन देश आहे आणि आपल्या संस्कृतीबद्दल आपल्याला स्वाभाविकच अभिमानही आहे. पण इंग्रजीमध्ये कल्चर आणि सिव्हिलायझेशन असे दोन शब्द वापरले जातात आणि त्यांचा अर्थ भिन्न आहे. सिव्हिलायझेशन या शब्दापासूनच सिव्हिक्स, सिव्हिलाइज्ड आदी शब्द…\nपद्म पुरस्कांनी कात कशी टाकली\nपुढच्या वर्षी २६ जानेवारीला जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी सुमारे पन्नास हजार नामांकने आली आहेत. यात विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत. ही सारी नावे आत्ता गृहखात्याकडे आली आहेत. आधीच्या यादीवर नजर टाकली तर २०१० मध्ये प्राप्त झालेल्या…\nराम तेरी गंगा मैली हो गयी…\nया नवरात्रात जे भक्त गंगेच्या किनारी जातील आणि गंगेची आरती मनोभावे म्हणतील त्या साऱ्यांना या गंगेसाठीच स्वत:चे प्राण देणाऱ्या तीन गंगाभक्त साधूंचे स्मरण झाल्याशिवाय राहणार नाहीत. यातले एक म्हणजे ‘अविरल’ गंगेसाठी नुकताच प्राणत्याग केलेले जी….\nमध्ययुगीन जहराचा वर्तमान काळ…\nOctober 5, 2018, 10:49 pm IST सारंग दर्शने in अथातो | सामाजिक, राजकारण\nगुजरातमधून आलेली बातमी विषण्ण करणारी आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले असल्याने ती खरी असणार, असे गृहित धरायला हरकत नाही. खरेतर, तेथे जे घडते आहे, तसे देशात ठिकठिकाणी घडत असणार. पण हे अहमदाबादपासून केवळ ७६ किलोमीटर…\nसारंग शंतनू दर्शने गेली ३१ वर्षे मराठी पत्रकारितेत असून सध्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वरिष्ठ साहाय्यक संपादक आहेत. त्यांची आजवर स्वतंत्र, भाषांतरित आणि संपादित अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘अटलजी’ : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी, ‘शोध राजीव हत्येचा’, ‘कुमार माझा सखा’, ‘दुसरा गांधी’, ‘मीरा आणि महात्मा’ ही त्यातली काही पुस्तके आहेत. आधुनिक सामाजिक व्यवहार, संस्कृतिविचार, भारतीय राजकारण, स्वयंसेवी चळवळी, भारतीय राष्ट्रवाद, गांधीविचार आणि आधुनिक भारत, पर्यावरण ,चीनची वाटचाल, भारतविद्या हे त्यांच्या आवडीचे काही विषय आहेत. ‘अथातो...’ या ब्लॉगमध्ये ते एकीकडे आधुनिक होत चाललेल्या आणि दुसरीकडे काही हजार वर्षांच्या इतिहासाचा वारसा सांभाळणाऱ्या भारताच्या वाटचालीवर अनेक अंगांनी नजर टाकतील.\nसारंग शंतनू दर्शने गेली ३१ वर्षे मराठी पत्रकारितेत असून सध्या. . .\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nसरदार पटेल आणि भारतीय मुसलमान\nअरुणा ढेरे यांचे अभिनंदन करताना…\nपर्याय न देणारी ‘परिवार’शाही\nविरल आचार्य यांचा दणका\n india पुणे ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का mumbai शिवसेना भाजप श्रीमंतीसाठीची विकृत वाटचाल election congress राजकारण चारा छावण्यांचे अनय-जोगळेकर राजकारण नाशिक maharashtra राजकारण चारा छावण्यांचे विजय-चोरमारे काँग्रेस नरेंद्र-मोदी bjp भारत कोल्हापूर राजेश-कालरा भाजपला झालंय तरी काय mumbai शिवसेना भाजप श्रीमंतीसाठीची विकृत वाटचाल election congress राजकारण चारा छावण्यांचे अनय-जोगळेकर राजकारण नाशिक maharashtra राजकारण चारा छावण्यांचे विजय-चोरमारे काँग्रेस नरेंद्र-मोदी bjp भारत कोल्हापूर राजेश-कालरा भाजपला झालंय तरी काय\nनवे लेखक आणखी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213228-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/khatta/", "date_download": "2018-11-20T19:15:41Z", "digest": "sha1:JEJGIMEQABGRXD4M4C4273THXQZVGSEW", "length": 13461, "nlines": 139, "source_domain": "blogs.maharashtratimes.indiatimes.com", "title": "तरंग Post by best bloggers in Marathi - Maharashtra Times Blog", "raw_content": "\nबऱ्याच शहरांमधून नामकरणाच्या मागण्या येत आहेत. क्वचितच एखादे नामकरण संयुक्तिक असू शकते. पण आता जी नामकरणाची लाट आली आहे, ती सगळी नामकरणे झाली, तर देशात काय गुणात्मक फरक पडणार आहे, तेच कळायला मार्ग नाही. देशापुढील…\nव्यवसाय सुलभतेत अजून आपल्याला बरीच मजल मारायची आहे. पंतप्रधानांची ५९ मिनिटांत एक कोटीचे कर्ज ही योजना लघु आणि मध्यम श्रेणीतील उद्योजकांना अतिशय उपयोगी ठरेल. अशा उपाययोजनांची चर्चा जास्त व्हायला हवी. त्याऐवजी राम मंदिराचा, काही पुतळ्यांचा…\nथोर लोकांची स्मारके तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात झाली पाहिजेत. त्यांचे विचार प्रत्यक्षात आणायला आपला खारीचा वाटा उचलायला हवा. तरीही काही भव्यदिव्य स्मारक करण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही, पण ते करताना सगळ्यांच्या सोयीचा विचार व्हायला हवा….\nOctober 21, 2018, 12:32 am IST अशोक पानवलकर in तरंग | विज्ञान तंत्रज्ञान, शिक्षण, crime\nइंटरनेट आणि त्यावरील समाजमाध्यमांमुळे आपण एखाद्या देशाचे नव्हे, तर अवघ्या जगाचे नागरिक झालो आहोत. देशाचा नागरिक म्हणून आपल्यावर जी बंधने असतात, त्यापेक्षा जगाचा नागरिक म्हणून कितीतरी अधिक असतात. म्हणूनच समाजमाध्यमांचाच नव्हे, तर एकंदरीतच इंटरनेटचा वापर…\nपुढील महिन्यापासून ‘एल निनो’चा प्रभाव जाणवेल. त्यामुळे यंदाचा हिवाळा उष्ण असण्याची शक्यता आहे. आधीच खरीप हंगाम हातातून गेला आहे. आता रब्बीचा हंगामही संकटात येण्याची दाट शक्यता असल्याने राज्यावरील दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. प्रशांत…\nनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी गेल्या आठवड्यात काही ऐतिहासिक निकाल दिले. ‘आधार’ वैध आहे का, सरकारी नोकरीमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना बढती देताना आरक्षण द्यावे का, बाबरी मशीद-राम जन्मभूमी वाद घटनापीठाकडे सोपवावा का,…\nपृथ्वीवरची वनराई कमी होत असल्याचा परिणाम प्राणिसृष्टीवर होत आहे. मानवाच्या घुसखोरीमुळे दोघांमधला संघर्ष वाढीला लागला आहे. जगभरातून अनेक प्राणी नामशेष होण्याच्या बातम्या वाढत आहेत. यात भारतातून वाघ, सिंह, हत्ती, गेंडा यांसारख्या प्राण्यांना धोका असल्याच्या बातम्याही…\nविकसनशील भारतात महिलांना सन्मान देण्याचा विकसित दृष्टिकोन का दिसत नाही स्त्री कोणत्याही वयाची असो, तिला या प्रकाराला तोंड द्यावेच लागते. ते रोखायचे असेल तर कायदे उपयोगी पडतात हे खरे असले तरी मानसिकता बदलायला हवी हे…\nSeptember 9, 2018, 7:21 am IST अशोक पानवलकर in तरंग | सामाजिक, राजकारण\nअमेरिकेतले आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीवर जोरदार टीका करणारा निनावी लेख नुकताच प्रसिद्ध केला. त्यावरून जगभर खळबळ माजली आहे. ट्रम्प यांच्या राजकीय स्थानावर, त्यांच्या लोकांमधील प्रतिमेवर या लेखाचा काय परिणाम…\nइंडोनेशियातील आशियाई स्पर्धेत भारताची कामगिरी आधीच्या तुलनेत चांगली झाली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आयुष्य काढत असतानाही केवळ खेळावरचे प्रेम आणि अमाप जिद्द या जोरावर अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत पदके मिळविली. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे….\nअशोक पानवलकर हे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक असून गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ ते पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. तंत्रज्ञान, क्रीडा, राजकारण अशा विविध विषयात त्यांनी लेखन केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यांना पहिला मनोहर देवधर स्मृती पुरस्कार देऊन गौरविले आहे. आपल्या भोवतीच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचे सामान्य माणसाच्या जगण्यावर उठणारे तरंग टिपणारे हे सदर.\nअशोक पानवलकर हे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक असून गेल्या ३५ वर्षांहून. . .\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nसरदार पटेल आणि भारतीय मुसलमान\nअरुणा ढेरे यांचे अभिनंदन करताना…\nपर्याय न देणारी ‘परिवार’शाही\nविरल आचार्य यांचा दणका\ncongress नाशिक maharashtra अनय-जोगळेकर election कोल्हापूर श्रीमंतीसाठीची विकृत वाटचाल काँग्रेस राजेश-कालरा पुणे क्या है \\'राज\\' विजय-चोरमारे भाजपला झालंय तरी काय विजय-चोरमारे भाजपला झालंय तरी काय bjp shivsena ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का bjp shivsena ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का राजकारण चारा छावण्यांचे भाजप नरेंद्र-मोदी राजकारण india शिवसेना राजकारण चारा छावण्यांचे भारत mumbai\nनवे लेखक आणखी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213239-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/asaduddin-owaisi-says-not-beat-36599", "date_download": "2018-11-20T20:36:17Z", "digest": "sha1:XNX7N2PXNFUSJVAEXRSOJZXNVJQUK6HX", "length": 11155, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Asaduddin Owaisi says not beat मारहाणीच्या वृत्ताचा ओवेसींकडून इन्कार | eSakal", "raw_content": "\nमारहाणीच्या वृत्ताचा ओवेसींकडून इन्कार\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nनवी दिल्ली: \"एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्याने आज संसद भवनाच्या परिसरात मारहाण केल्याची चर्चा रंगली होती. संबंधिताने तसा दावा केला असला तरी, असा कोणताही प्रकार घडल्याचा ओवेसी यांनी \"सकाळ'शी बोलताना इन्कार केला. तसेच कडेकोट बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली असलेल्या संसदेच्या परिसरात अशा प्रकाराची नोंद नसल्याचे संसदेच्या सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले.\nनवी दिल्ली: \"एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्याने आज संसद भवनाच्या परिसरात मारहाण केल्याची चर्चा रंगली होती. संबंधिताने तसा दावा केला असला तरी, असा कोणताही प्रकार घडल्याचा ओवेसी यांनी \"सकाळ'शी बोलताना इन्कार केला. तसेच कडेकोट बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली असलेल्या संसदेच्या परिसरात अशा प्रकाराची नोंद नसल्याचे संसदेच्या सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले.\nसंसदेच्या वाहनतळ भागात ओवेसी यांना दुपारी एका आगंतुकाकडून मारहाण झाल्याची बातमी पसरली. संबंधित व्यक्ती, हेमंत गोडसे यांचा नाशिक येथील कार्यकर्ते गोरख खर्जुल असल्याचेही कळाले. गोडसे यांच्या स्वीय सहायकासमवेतच खर्जुल हा संसदेचे कामकाज पाहण्यासाठी आला होता. ओवेसी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आपण हे कृत्य केल्याचा दावा त्याने केला आहे. या कथित प्रकरणानंतर तो गोडसे यांच्या निवासस्थानी होता; परंतु हेमंत गोडसे यांनी या घटनेबाबत कानावर हात ठेवले. आपण दुपारी तीनला दिल्लीत पोचलो असल्यामुळे या प्रकाराची माहिती नाही; परंतु असे काही घडले असेल तर ते गैर आहे. अशी मारहाण निषेधार्ह असून लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे, असे गोडसे यांनी सांगितले.\nदुसरीकडे, ओवेसी यांनीही मारहाणीचा दावा फेटाळला. निवासस्थानी जाण्यासाठी आपण वाहनतळावर पोचलो असता एका व्यक्तीने रस्ता अडवून अपशब्द बोलत हुज्जत घालणे सुरू केले. संसद भवनाच्या आवारात खासदाराने असे वाद घालणे योग्य दिसत नसल्याने त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करून आपण गाडीत जाऊन बसलो. मात्र, त्या व्यक्तीने पुन्हा गाडीसमोर येण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला चुकवून आपण संसदेच्या आवारातून बाहेर पडलो. मारहाण झालेली नाही, असे ओवेसी यांनी सांगितले, तर सुरक्षा यंत्रणांनीही अशा घटना निदर्शनास आली नसल्याचे सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213239-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-4-death-accident-72474", "date_download": "2018-11-20T19:56:22Z", "digest": "sha1:F37SO362GJGEMHUOX2J6LG5AMG27II5Q", "length": 15458, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news 4 death in accident भरधाव जीपच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेले चारजण ठार | eSakal", "raw_content": "\nभरधाव जीपच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेले चारजण ठार\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - रोजच्यासारखे मॉर्निंग वॉकला निघालेल्या सहा जणांना जालन्याकडे भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण जखमी झाले. जालना रोडवरील केंब्रिज शाळेजवळ शनिवारी (ता. १६) सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, हनुमान चौक भागातील एकाच गल्लीतील चार मित्रांच्या अपघाती मृत्यूने चिकलठाण्यावर शोककळा पसरली.\nऔरंगाबाद - रोजच्यासारखे मॉर्निंग वॉकला निघालेल्या सहा जणांना जालन्याकडे भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण जखमी झाले. जालना रोडवरील केंब्रिज शाळेजवळ शनिवारी (ता. १६) सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, हनुमान चौक भागातील एकाच गल्लीतील चार मित्रांच्या अपघाती मृत्यूने चिकलठाण्यावर शोककळा पसरली.\nपोलिसांनी सांगितले, की चिकलठाणा येथील भागीनाथ लिंबाजी गवळी (वय ४५), नारायण गंगाराम वाघमारे (वय ७३), दगडूजी बालाजी ढवळे (६०), अनिल विठ्ठल सोनवणे (वय ४५) ही अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत. तर लहू बकाल आणि विजू करवंदे हे जखमी झाले. तत्पूर्वी, अनेक वर्षांपासून दहा ते पंधरा मित्रांचा ग्रुप दररोज पहाटे पाचला जालना रोडवर फिरायला जातो. चिकलठाणा गावाबाहेर गेल्यावर राममंदिराच्या मैदानावर व्यायाम करुन ते परततात. मात्र, शनिवारी पावसामुळे मैदानात चिखल झाल्याचे पाहून मॉर्निंग वॉकला गेलेल्या या सहा मित्रांनी व्यायाम न करता परत जाऊ, अशी चर्चा करत असतानाच केम्ब्रिज शाळेच्या चौकातून भरधाव येणाऱ्या (एमएच २७ एसी ५२८२) स्कॉर्पिओने पाठीमागून जोराची धडक दिली. यात जीपने गवळी, वाघमारे, ढवळे, सोनवणे या चौघांना चिरडत नेले व रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये जाऊन ती चारचाकी फसली.\nया अपघातानंतर कारचालक पसार झाला. अपघात झाल्याची वार्ता चिकलठाणा परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना अपघाताची माहिती दिली. एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त गाडीला हटवून जखमींना रस्त्याशेजारच्या पाण्याच्या नालीतून बाहेर काढून घाटीत हलवले. घाटीत डॉक्‍टरांनी तपासून चार जणांना मृत घोषित केले. दरम्यान, स्कॉर्पिओच्या चालकाचा शोध सुरु आहे.\nयाप्रकरणी बेदरकार गाडी चालवणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, उपनिरीक्षक संदीप शिंदे, विलास पूर्णपात्रे, संजय मुंडेल, रत्नाकर बोर्डे हे तपास करीत आहेत.\nनारायण वाघमारे व अनिल सोनवणे यांच्या पार्थिवावर चौधरी कॉलनी येथील स्मशानभूमीत दुपारी अडीचच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. दगडूजी ढवळे व भागीनाथ गवळी यांच्यावर चिकलठाणा गावाच्या पूर्वेकडील स्मशानभूमीत दुपारी तीनच्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडले.\nखासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपायुक्त वर्षा ठाकूर, महापौर भगवान घडामोडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, डॉ. कानन येळीकर, डॉ. सुरेश हरबडे यांनी घाटीत नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले.\nमुलांचे शिक्षण सुरु असताना वडिलांची अकाली एक्झीट\nदगडूबा ढवळे हे कंपनीतील निवृत्त कामगार होते. त्यांना दोन मुले, दोन मुली आहेत. मोठा मुलगा वकील असून लहान मुलगा वकिलीचे शिक्षण घेत आहे. अनिल सोनवणे हे टेलरिंग व्यवसाय करीत होते. त्यांचा मुलगा हा पॉलिटेक्‍निकचे शिक्षण घेत असून मुलीचे लग्न झाले आहे. भागीनाथ गवळी हे दुपारच्या सत्रात रिक्षा चालवत. सकाळी त्यांचा मुलगा रिक्षा चालवतो. शनिवारी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही रिक्षा घेऊन बाहेर पडला.\nतासाभरातच वडिलांचा अपघात झाल्याचे त्याला कळले. तर नारायण वाघमारे हे शेतमजुरी करत असून त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत.\nवेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू\nऔरंगाबाद - जिल्ह्यात शनिवारी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला. वाळूजजवळ कार कंटेनरवर धडकून सोलापूरचा शिक्षक दगावला, तर पिता-पुत्र जखमी झाले. अजिंठ्याजवळ बाळापूर वळणावर टेंपो, कारच्या धडकेत एकजण ठार, तर तिघे जखमी झाले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213240-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/minor-child-abuse-incidents-rise-in-mumbai-1656161/", "date_download": "2018-11-20T19:54:11Z", "digest": "sha1:APGSGXN3LSMCKBUXYNYB7VC5KGRNIIA7", "length": 19126, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "minor child abuse incidents rise in Mumbai | तुमचे मूल सुरक्षित आहे का? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nतुमचे मूल सुरक्षित आहे का\nतुमचे मूल सुरक्षित आहे का\n२०१६ मध्ये नोंदविलेल्या एकूण ६२८ बलात्काराच्या घटनांपैकी ४५५ घटना अल्पवयीन मुलींवर घडलेल्या आहेत\nअल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ मुलांसह पालकांनी सजग राहण्याचा सल्ला\nखेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये कधी नातलगांकडून तर कधी परिचित-अपरिचित व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचाराला बालकांना सामोरे जावे लागत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नालासोपाऱ्यात राहणारी एक पाच वर्षांची मुलगी गुजरातमध्ये नवसारी रेल्वे स्थानकात मृतावस्थेत सापडली होती. त्यापाठोपाठच विरारमधील एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. दोन्ही प्रकरणांत महिलांचा संबंध असल्याचे उघड झाले. त्याहूनही विशेष म्हणजे, मुलांच्या पालकांशी असलेल्या वादातून हे प्रकार घडल्याचेही समोर येत आहे. अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या अनेक घटनांमागे हेच प्रमुख कारण असल्याचे दिसून येत असल्याने आपल्या पाल्याच्या सुरक्षेसाठी पालकांनी सजग राहण्याची गरज पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.\nमुंबईमध्ये २०१६ मध्ये नोंदविलेल्या एकूण ६२८ बलात्काराच्या घटनांपैकी ४५५ घटना अल्पवयीन मुलींवर घडलेल्या आहेत. २०१५ मध्ये हे प्रमाण ६३ टक्के असून २०१६मध्ये यामध्ये नऊ टक्क्यांनी वाढ होऊन ७२ टक्के झाले आहे. तर राष्ट्रीय गुन्हेगारी अहवाल २०१६ नुसार, २०१५च्या तुलनेमध्ये २०१६ मध्ये बालकांवर झालेल्या गुन्ह्य़ांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यभरात नोंदविलेल्या एकूण गुन्ह्य़ांच्या घटनांपैकी १९.३८ टक्के गुन्हे हे बालकांवर झालेल्या लैंगिंक शोषणाचे असून मुंबईमध्ये २०१६मध्ये ४६४ गुन्हे दाखल झालेले आहेत.\nबालके १२ वर्षांची होईपर्यंत त्यांची सर्व जबाबदारी ही पालकांची असते, परंतु नोकरी करत असल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे बऱ्याचदा ही मुले एकटी वावरत असतात. याचाच गैरफायदा उचलण्यात येतो. अपहरण, लैंगिक शोषणासारख्या प्रकरणांत दोषी आढळलेल्या व्यक्ती बहुतांश वेळा कुटुंबाच्या परिचयातील असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी माहिती ठेवणे गरजेचे असल्याचे राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले. आपले मूल आपण विश्वासार्ह व्यक्तीकडेच सोपवले आहे का,याची खातरजमा नियमित करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.\nमागील काही वर्षांमध्ये बालकांवर घडणाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाल्याचे राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालामधून स्पष्ट झाले असले तरी गुन्हे नोंदविण्याचे प्रमाण वाढल्याने ही आकडेवारी वाढत आहे. बालकांच्या सुरक्षिततेसोबतच अशा गुन्ह्य़ांना बळी पडलेल्या मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध (पॉस्को) कायद्याची अंमलबजावणीही योग्यरीतीने होत नसल्याचे ‘सेव्ह चिल्ड्रन’ या संस्थेचे बालकांची सुरक्षितता या विषयाचे सल्लागार प्रभात कुमार यांनी मांडले. या कायद्यान्वये मुलांना मोकळेपणाने व्यक्त होता यावे यासाठी पूरक असे कोर्ट उभारावेत, भाषेची अडचण येऊ नये यासाठी खास प्रशिक्षक असावेत, तसेच मुलांवरील दडपण दूर करण्यासाठी समपुदशेक असावेत, अशा अनेक बाबींची पूर्तता अद्याप झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. चाइल्ड राइट अ‍ॅण्ड यू (क्राय) संस्थेने काही महिन्यांपूर्वी झोपडपट्टी भागात केलेल्या अभ्यासात मुलामुलींनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात असुरक्षित वाटत असल्याचे नोंदविले होते. यात विशेषत: काही मुलींनी मैत्रिणी सोबत नसतील तर शाळेत जाणे टाळल्याचे म्हटले होते.\n* मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि मुलांचे म्हणणे ऐका. त्यांच्याशी वारंवार गप्पा मारत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे, याचा मागोवा घ्या.\n* मुलाचे विचार, कल्पना, कामगिरी आदी गोष्टींना प्रोत्साहन द्या. निराशाजनक किंवा तुलनात्मक विधाने करून त्यांचा हिरमोड करू नका.\n* मुलांच्या कोणत्याही वर्तनावरून तुम्ही रागावले असल्यास शांत झाल्यावर त्यांच्याशी याबाबत चर्चा करा. शारीरीक शिक्षा करून शिस्त लावता येते हा गैरसमज आहे.\n* परिचित किंवा अपरिचित व्यक्तींच्या वागण्यामुळे अस्वस्थ किंवा असुरक्षित वाटत असल्यास अशा कृतींना नाही म्हणण्याचा हक्क मुलांना आहे, असे त्यांना वारंवार सांगा.\n* असुरक्षित किंवा अस्वस्थ वाटत असल्यास तुमच्याशी मोकळेपणाने बोलण्यास त्यांना सांगा. अशावेळी पालक म्हणून तुम्ही उपस्थित नसाल तर त्यावेळी कोणत्याही मोठय़ा व्यक्तीची मदत घेणे फायदेशीर असल्याचे मुलांना पटवून द्या.\nराज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी गृहनिर्माण संस्थांकडून सुरक्षा उपाययोजनांवरही बोट ठेवले. सोसायटय़ांच्या आवारात सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे याबाबत सूचना देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सोसायटय़ा ‘आमच्याकडे आतापर्यंत असे काही घडले नाही’ असे सांगत सुरक्षेकडे कानाडोळा करतात. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.\nदुसऱ्या व्यक्तीने तुमच्या शरीराचे अंतर्भाग पाहणे, त्यांना स्पर्श करणे किंवा त्याविषयी बोलणे चुकीचे असून असे कोणी करत असल्यास त्याला ठामपणे नकार देऊन तेथून निघून जावे, हे मुलांना समजावणे आवश्यक आहे.\n– शार्लिन मुंजेली, संचालक, अर्पण संस्था (लोकसहभाग)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213240-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/8497-alok-verma-hearing-today-congress-movements", "date_download": "2018-11-20T19:45:23Z", "digest": "sha1:SBIA3DGYAG2MWEMUZTCCACHF7CF4QACC", "length": 6849, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सीबीआय कारवाईप्रकरणी काँग्रेसचं देशभर आंदोलन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसीबीआय कारवाईप्रकरणी काँग्रेसचं देशभर आंदोलन\nसीबीआय कारवाईप्रकरणी काँग्रेस निदर्शने करत आहे. दिल्लीच्या सीबीआय मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुंबईतही या मुद्यावर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत.\nराफेल घोटाळा दडपण्यासाठी मोदी सरकारने मध्यरात्री सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.\nमुंबईच्या बीकेसीमधील सीबीआयच्या कार्यालयावर निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवल्याने तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम आणि सचिन सावंत चरणसिंग सपरा या काँग्रेस कार्यकर्यांना ताब्यात घेण्यात आले.\nसीबीआयच्या मुंबई, लखनऊमधील कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे.\nसीबीआयमधील वादावरुन काँग्रेस आक्रमक\nराहुल गांधी दिल्लीत उतरले रस्त्यावर\nसीबीआयचा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या दारी, सुनावणीला सुरुवात\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nनवरात्रीत नारायण राणे भाजपमध्ये घटस्थापना करणार\nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nनांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा गड राखला; भाजप 2 तर शिवसेना एका जागेवर\nमाझ्या 'त्या' ऑफरने काँग्रेस घाबरली होती - पंतप्रधान मोदी\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213248-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/4917-aditya-thakre-post-will-be-invrease", "date_download": "2018-11-20T20:17:43Z", "digest": "sha1:Y42DLRBB62FZRBXFQB2UWBSVV3FO4AYM", "length": 7238, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आदित्य ठाकरेंची नेतेपदी वर्णी - गुलाबराव पाटील यांनी केली घोषणा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआदित्य ठाकरेंची नेतेपदी वर्णी - गुलाबराव पाटील यांनी केली घोषणा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nनिवडणूक आयोगाच्या नियमानुसार राजकीय पक्षांना संघटनात्मक निवडणुकांची औपचारिकता पार पाडावी लागते. या अनुषंगाने शिवसेनेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी पार पाडली.\nदरम्यान, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना बढती देण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. दरम्यान आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेतेपदी वर्णी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे.\nआदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर, मनोहर जोशी, सधीर जोशी यांचही नेतेपद कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, एकनाथ शिंदेंना नेतेपद देण्यात अलेले नाही.\nशिवसेनेच्या कार्यकारणी बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुधीर जोशी यांच्यासारखे ज्य़ेष्ठ नेते आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत काम करतील.\n2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने व्यूहरचना निश्चित केली जाईल. एकहाती सत्ता हे आगामी काळात शिवसेनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nसमृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा- उद्धव ठाकरे\nमलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी\nधनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213248-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/khed-break-fail-due-to-bus-accident/", "date_download": "2018-11-20T20:25:28Z", "digest": "sha1:PYP7I3N3R5X35NSXXVNC6KZX5EOTSUYL", "length": 5132, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ब्रेक निकामी होऊन एसटीला अपघात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ब्रेक निकामी होऊन एसटीला अपघात\nब्रेक निकामी होऊन एसटीला अपघात\nतालुक्यातील वाडी जैतापूर येथून खेडच्या दिशेने रविवार, दि.8 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास येणार्‍या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने धाकटे मांडवे गावानजीक बस रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. या अपघातात चालकासह तिघेजण गंभीर जखमी तर नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींवर चिपळूण येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nवाडी जैतापूर येथून प्रवासी घेऊन रविवार, दि. 8 रोजी बस खेडला येण्यासाठी दुपारी 1 च्या सुमारास निघाली. चालक दीपक पार्टे (50,रा. बोरघर, ता. खेड) यांनी मांडवे गावाजवळून उतारात बसवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक दाबले असता ते निकामी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चालक पार्टे यांना काही समजण्यापूर्वीच बस दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास एका वळणावर रस्ता सोडून बाजूला नेली.\nया अपघातात चालक पार्टे बसच्या स्टेअरींग जवळच अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या नजीकच्या ग्रामस्थांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालक पार्टे यांना बाहेर काढले. घटनास्थळावरून जखमींना शासनाच्या 108 या आपत्कालीन रूग्णवाहिकांनी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.\nबसचे वाहक सचिन माने (34, रा.खेड), प्रवासी शेवंती कदम (46, रा. शिंगरी), काशिराम कासार (70), वंदना शेलार (50), रमेश रेवणे, भागोजी शेलार (21), बबन चव्हाण (58), रंजना जाधव (43), मनिषा बांद्रे (35, सर्व रा. वाडी जैतापूर) आदी जखमींवर कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनास्थळी पोलिस कर्मचारी सी. टी. कांबळे यांनी पंचनामा केला.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213248-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/nitin-aage-murder-case/", "date_download": "2018-11-20T19:37:01Z", "digest": "sha1:NJYW63O3SLUV3H2MCUVKKVICXOMOIXVV", "length": 5075, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फितुरांविरोधात न्यायालयात जाणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › फितुरांविरोधात न्यायालयात जाणार\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nअहमदनगर जिल्ह्यामधील खर्डा येथील नितीन आगे या मागासवर्गीय तरुणाच्या हत्येप्रकरणी 13 साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील 9 आरोपी निर्दोष सुटले आहेत. याबाबत राज्य सरकार फितूर साक्षीदारांवर कारवाई होण्यासाठी अहमदनगर सत्र न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.\nनितीन यांचे वडील राजू आगे यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.\n13 फितूर साक्षीदारांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी राज्य सरकार सत्र न्यायालयात दाद मागणार असून, त्याबाबतचा प्रस्तावही विधी व न्याय विभागाकडून सादर करण्यात येत आहे. तसेच सत्र न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असून, त्याबाबतची कार्यवाहीदेखील सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आगे यांना सांगितले. नितीन आगे हत्याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत दलित संघटनांनी आंदोलन छेडले आहे.\nमहिला उद्योजकांसाठी विशेष धोरण\nअवकाळी पावसामुळे मुंबईला भरली हुडहुडी\nबडोदा बँक दरोड्यातील ११ जणांना अटक\nकारखाने घोटाळा; तक्रारीचे काय झाले\nठाणे जिल्हा परिषदेत काँग्रेसने उघडले खाते\nशशी कपूर अनंतात विलीन\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213248-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dilip-joshi-article-on-music-dance/", "date_download": "2018-11-20T19:28:11Z", "digest": "sha1:A2IVAJIDLQKCBN7Q23DGJBY4CHY7OIJ2", "length": 25503, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : नाच नाचूनि… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nलेख : नाच नाचूनि…\nमनभावन सूर आणि लय, तालावर पावलं थिरकणं ही कलासक्त मनाची सहजस्फूर्त प्रतिक्रिया असते. जरा आठवून पहा आवडीचं गाणं लागलं की, आपण नकळत कामाच्या टेबलावरही ताल धरतो किंवा पावलं आपोआप थिरकतात. हे अगदी किंचित काळ घडतं. कारण ती वेळ, जागा काही नृत्यसंगीताची मैफल नसते आणि आपणही कोणी कलाकार नसतो, परंतु एखाद्या गोष्टीत प्रावीण्य मिळवून पदकं प्राप्त करता आली नाहीत तरी अनेक कला प्रकारांची आवड आणि त्यांना दाद देण्याची रसिकता मात्र आपल्यात असू शकते. आपलं असं रसिकत्व आपल्यालाच नव्हे तर कलावंतांनाही सुखावून जाते. ज्ञानेश्वरांनी ग्रंथरचनेच्या आरंभीच म्हटलंय ‘वक्ता हा वक्ताचि नव्हे श्रोतेविण’ म्हणजे श्रोतेच नसतील तर उत्तम वक्ता किंवा कोणताही कलाकार ती सादर कोणासमोर करणार तेव्हा आपल्यासारख्या सामान्यांचं कलेच्या प्रांतातील रसिकगण म्हणून मोल महत्त्वाचं असतं.\nमात्र केवळ आत्मानंदासाठीही कलेची जोपासना करता येते. स्वतःपुरतं वाद्यवादन किंवा गाणं अथवा अन्य कलेत रमणारे अनेक असतात. त्यांना त्याच्या सादरीकरणाची ओढ नसते. आपल्या मनाला आनंद मिळाला की, खूप झालं असं त्यांना वाटतं. काही का असेना, कोणतीही कला माणसाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे आनंद देते, प्रसन्न करते हे महत्त्वाचं.\nसध्याचं जग ताणतणावाचं आहे. तथाकथित प्रगती खूप दिसतेय. अर्थात ही प्रगती पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसापर्यंत पोचलेली आहे असं अजिबात नाही. अंतराळात उड्डाण करण्याचं स्वप्न बघणारी माणसं जशी पृथ्वीवर आहेत तशीच आदिम अवस्थेत जेमतेम अन्न, वस्त्र्ा, निवाऱ्यानिशी राहणारी माणसंसुद्धा आहेत. ही विषमता तर विविध रूपात ठायी ठायी दिसते.\nत्यातून प्रश्न येतो तो पूर्वीच समर्थांनी विचारलेला आहे ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ आणि त्यांनीच उत्तर दिलंय की ‘विचारी मना तूच शोधोनि पाहे’. विचारशील मनानेच या प्रश्नाचं खरं उत्तर शोधायचंय. ‘कसे आहात’ आणि त्यांनीच उत्तर दिलंय की ‘विचारी मना तूच शोधोनि पाहे’. विचारशील मनानेच या प्रश्नाचं खरं उत्तर शोधायचंय. ‘कसे आहात’ या प्रश्नाला समोरची व्यक्ती किंवा आपणही अनेकदा ‘मजेत’ असं उत्तर सहजतेने देतो. त्याक्षणी ते ठीकच असतं, परंतु अंतर्मनात अनेक प्रश्न खदखदत असतात. काही पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह. मनावर ताण यायला नकारात्मक भाव अर्थातच अधिक कारणीभूत असतात. काही वेळा सगळं चांगलं चाललेलं असतं (किंवा भासतं) म्हणजे उत्तम नोकरी, भरपूर पैसा, सर्व काही, पण त्याचंही टेन्शन अनेकांना असह्य होऊ लागतं. यातून तरुण वयातच एक प्रकारची उदासीनता जाणवू लागते. ती नेमकी कसली ते समजत नाही, पण अस्वस्थता असते खरी. यावर उपाय म्हणजे चांगल्या सख्ख्या मित्रांशी संवाद साधून मनात साचलेल्या अस्वस्थतेचा निचरा (व्हेन्ट) करणं किंवा आवडतं संगीत ऐकणं, निसर्गाच्या सान्निध्यात फिरून येणं अथवा मंद तालावर नाचणं\nपाश्चात्त्य तरुणाईला क्लबमध्ये वगैरे नृत्याची सवय असते. आपल्याकडे दक्षिण हिंदुस्थानात पूर्वापार नृत्यपरंपरा घराघरात जोपासली गेली. ओडिशामध्येही अशी परंपरा मोठय़ा प्रमाणात आढळते. संगीत आणि नृत्य हा आदिमानवापासून ते प्रगत माणसांपर्यंतच्या भावभावनांचा आविष्कार आहे. आपल्याकडील अनेक आदिवासींचे विविध प्रकारचे नाच असतात. त्यांच्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर ते कधी महिन्यातून ठरावीक दिवशी तर काही आदिवासी रोज रात्री समूह नृत्य करतात. तनामनाचा थकवा घालवण्यासाठी आणि उद्याचा उत्साह वाढवण्यासाठी असं नृत्य पोषक ठरतं. आपल्याकडचं कोळीनृत्य, नवरात्रातील रासक्रीडा, गणपतीत लेझीमच्या तालावरचा नाच किंवा पंढरीच्या वारीत पाऊल धरून ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात चाललेली दिंडी या साऱ्यामध्ये नृत्याचा अंतर्भाव आहे. मन प्रसन्न करणारा भावही आहे.\nम्हणूनच मनःशांतीसाठी कुणीही पदन्यास करावा असं एक नवीन संशोधन म्हणतंय. त्यात नवीन काय म्हणा, पण ठरावीक लोकांवर प्रयोग करून पाश्चात्त्य मंडळी निष्कर्ष काढतात, मग त्याला संशोधन म्हणावं लागतं. ते चांगलं आहे एवढं मात्र खरं. मनाची उदासीनता उतारवयात अधिक सतावू लागते हे खरंच. तरुण वयात टेन्शन येतं तसं जातंही, पण ‘संध्याछाया भिवविती हृदया’ असं वाटू लागलं की, पंचाईत होते. या वाढत्या वयातल्या निरोगी लोकांचे म्हणजे साठ ते सत्तर वयोगटातल्या आजी-आजोबांचे तीन गट करून त्यांना जलद चालणे, थोडा व्यायाम आणि हलकं, मंद नृत्य अशी कामं देण्यात आली. त्यापैकी मंद नृत्य करणाऱ्यांची उत्साहाची, प्रसन्नतेची पातळी सर्वाधिक भरली. कदाचित आपणही या वयात नाचू शकतो या कल्पनेनेच असेल, पण ही ज्येष्ठ मंडळी सुखावली. उदासीनतेचं मळभ मनावरून दूर झालं तर संध्याछायासुद्धा ‘सुखविती हृदया’ असं म्हणता येईल. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध गोंधळ महर्षी राजारामबापू कदम यांना भेटलो होतो. मुलाखत झाल्यावर ते म्हणाले, ‘उद्याच्या कार्यक्रमाला या’ आणि त्या कार्यक्रमात त्यांनी अप्रतिम ‘गोंधळ’ केला. गोंधळ नृत्यात लीलया थिरकणारी त्यांची पावलं त्यावेळी शंभर वर्षांची होती आणि आम्ही सारेच नतमस्तक झालो होतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललेख : रेपो रेटचे वधारणे\nपुढीलम्हशीने घेतला पाच तोळे सोन्याचा घास\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : बालपणीचा काळ\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213248-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/honeypreet-was-in-delhi-on-monday-afternoon-lawyer-pradeep-arya/", "date_download": "2018-11-20T19:59:28Z", "digest": "sha1:P5JWQMOZK3GPQO5CC2O5343P6BPMHIFN", "length": 19865, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "बाबाच्या ‘हनी’चा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nबाबाच्या ‘हनी’चा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nसोमवारी हनीप्रीतने पोलीस यंत्रणांच्या नाकावर टिच्चून दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. हनीप्रीतने दाखल केलेला अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.\nहनी आली…पळाली पण पोलिसांना नाही दिसली\nहनीप्रीतचा वकील प्रदीप कुमार आर्य यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ३ आठवड्यांसाठी अटकपूर्व जामीनाची मागणी केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने हनीप्रीतच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी करताना, हा अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात कसा दाखल केला असा प्रश्न केला. याला उत्तर देताना वकिलाने, दिल्लीमध्ये हनीप्रीतचे घर आहे आणि तिला अटक होण्याची भिती वाटत असल्याचे सांगितले. मात्र न्यायालयाने हनीप्रीतने सरेंडर करावे असे सांगितले आहे. त्यानंतर न्यायालयाने हनीप्रीतचा अर्ज फेटाळला आहे.\n बाबा राम रहीमला उघडं पाडलं\nमुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी वकिलाला हनीप्रीत सध्या कुठे आहे असा प्रश्न विचारला. यावर वकिलाने हनीप्रीतच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. पंजाब आणि हरयाणामधील ड्रग्ज माफियांकडून हनीप्रीतच्या जीवाला धोका आहे असे वकिलाने सांगितले.\nयाआधी हरयाणा पोलिसांनी हनीप्रीतविरोधात अटक वॉरंटसह दिल्लीमधील ग्रेटर कैलाश परिसरामधील घरावर छापा टाकला. मात्र हनीप्रीतने याआधीच पोबारा केल्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. छापेमारीबाबत पोलिसांना सांगितले की, हनीप्रीतने दाखल केलेल्या जामीन अर्जामध्ये ग्रेटर कैलाश परिसरात असणाऱ्या घराचा पत्ता देण्यात आला होता. पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा टाकला ती डेराची संपत्ती आहे आणि राजीव मल्होत्रा नावाच्या माणसाकडे त्याच्या देखरेखीची जबाबदारी आहे. राम रहिम दिल्लीमध्ये आल्यानंतर याच ठिकाणी थांबत होता, असे पोलिसांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलटी-२० मालिकेसाठी टाय ‘इन’, कमिन्स ‘आऊट’\nपुढीलसाखर झोपेतील ३७ जणांचे प्राण घेणाऱ्या ड्रायव्हरला १० वर्षांची शिक्षा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213248-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/karmayog/", "date_download": "2018-11-20T20:25:22Z", "digest": "sha1:6SDCDI7KLXYQNGNMK7WDIJ23YHIAKS46", "length": 20604, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "कर्मयोग | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\n<< प्रतिमा ओतूरकर >>\nदेवाला नवस बोलणं ही आम बाब… पण या इच्छेला जेव्हा\nप्रयत्नांची जोड मिळते तेव्हा ती इच्छा फलद्रुप होतेच.\nहिंदुस्थानी मुळातच श्रद्धाळू असतात. देव या संकल्पनेवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. संकट आले की आपल्या दैवताच्या उपासनेने, नामस्मरणाने मानसिक बळ मिळते, आधार मिळतो व संकटावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नात भर पडते ही श्रद्धा… आणि श्रद्धा ही डोळस हवी. पण संकटाच्या वेळी देवाला नवस बोलणे हे कितपत योग्य… यावर मतमतांतरे असू शकतात. देवाला ‘माझे हे काम कर’ अशी करूणा भाकणे, मागणी करणे, प्रार्थना करणे यात काहीच चूक नाही. परंतु संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांची जोड हवीच.\nआज आपल्या देशातच नव्हे तर जगात आर्थिक विषमता आहे. लाखो बालके कुपोषित आहेत. हाच पैसा जर अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांना दान केला तर देवदेवतांनाच दिल्यासारखा होईल ना देवावर श्रद्धा ठेवल्याने माणसाला मानसिक बळ मिळते. देव आपल्या बऱया-वाईट वागण्याचा लेखाजोखा ठेवतो व त्याप्रमाणे फळ देतो या विश्वासातून माणूस अधिकाधिक चांगले कर्म करण्यासाठी प्रवृत्त होत असतो. संकटावर मात करण्याचे बळ भक्तीतून मिळते. आपल्या चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळेल या विश्वासाने तो नीतीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणून देवाला मनोभावे नमस्कार करावा, नतमस्तक व्हावे. यश मिळविण्यासाठी जरूर तितके प्रामाणिक प्रयत्न करावे आणि निर्धास्त राहावे. चांगल्या गोष्टींचा संकल्प करावा व तो प्रयत्नाने तडीस न्यावा. हीच खरी भक्ती. हीच खरी श्रद्धा.\nएखादे काम व्हावे असे आपल्याला वाटणे किंवा परीक्षेत पास व्हावे यासाठी देवाला नवस बोलून ‘मी तुला हे काम झाले तर एवढे किलो पेढे देईन वा इतके सोने देईन’ असे देवालाच आमीष दाखविणे हे कितपत योग्य आहे गणेशोत्सवाच्या काळात अमुकच एक गणपती नवसाला पावतो म्हणत रांगेत उभे राहायचे, त्यातही सेलिब्रिटींची वेगळी रांग आणि सामान्य भक्तांसाठी वेगळी रांग बघून हसावे की रडावे तेच कळत नाही.\nकाम होण्यासाठी वा परीक्षेत पास होण्यासाठी नवस बोलून देवालाच आमीष दाखविले जाते. पण आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी प्रयत्नांची जोड हवीच. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ हे खरे आहे. ‘दे हरी खाटल्यावरी’ ही धारणा चुकीचीच. नवस पूर्ण झाला म्हणून एका भक्ताने सोन्याचे सिंहासन एका देवाला अर्पण केले किंवा सोन्याचा मुकूट दिला अशी बातमी वाचतो. नवस पूर्ण झाला म्हणून लाखो रुपये एखाद्या मंदिरात दान केले जातात. हे कशाचे प्रदर्शन आहे भक्तीचे वा श्रद्धेचे अजिबात नाही. यातून त्या व्यक्तींची मानसिक दुर्बलताच दिसून येते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलयुवराज, धोनीचे शतक; इंग्लंडपुढे ३८२चे आव्हान\nपुढीलआयजी इंटरनॅशनलच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी सोनू सूद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213248-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/author/bhavesh-brahmankar/", "date_download": "2018-11-20T19:16:32Z", "digest": "sha1:CAPTNWC7EP6SJ2WFCNTWSPBXANSWMHCC", "length": 13909, "nlines": 146, "source_domain": "blogs.maharashtratimes.indiatimes.com", "title": "bhavesh brahmankar Blog Post - Maharashtra Times Blog", "raw_content": "\nभावेश ब्राह्मणकर हे महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत चीफ रिपोर्टर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून ते पत्रकारितेत आहेत. पर्यावरण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असून त्यासंबंधीचे लेखन ते करीत असतात. निसर्गायन या सदराद्वारे ते पर्यावरणातील सकारात्मक प्रयत्नांची दखल घेत आहेत.\nगेल्या दोन दशकांपासून पर्यावरणीय समस्यांबाबत वारंवार बोलले जात आहे. किंबहुना पर्यावरणीय समस्यांमुळे विविध प्रकारच्या आपत्तींना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्रही निर्माण झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी सर्वांवर येऊन ठेपली आहे. सरकारकडे तर…\nNovember 15, 2018, 11:28 am IST भावेश ब्राह्मणकर in निसर्गायन | सामाजिक, राजकारण\nमुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवारकडे पाहिले जाते. यंदा दुष्काळी स्थिती असल्यामुळे सहाजिकच सर्वांच्या भुवया उंचावल्या असून यंदा याठिकाणी पाणी साठलेले असेल असे वाटणे स्वाभाविक आहे. पण, गेल्या चार वर्षात उत्तर महाराष्ट्रामध्ये या योजनेचे नक्की…\nNovember 11, 2018, 8:13 am IST भावेश ब्राह्मणकर in निसर्गायन | विज्ञान तंत्रज्ञान, शिक्षण\nस्वातंत्र्यानंतर भारताची आजवरची जी वाटचाल आहे. त्यात मोठे योगदान देणारी संस्था म्हणून वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ओळखली जाते. सोनालिका हे ट्रॅक्टरची निर्मिती असो की कोळसा खाणींच्या ठिकाणी नंदनवन फुलविण्याचे काम असो परिषदेने अफलातून…\nOctober 28, 2018, 9:22 am IST भावेश ब्राह्मणकर in निसर्गायन | विज्ञान तंत्रज्ञान\nभारताला समुद्र किनाऱ्यांमुळे मौलिक अशी सागरी जीवसृष्टी लाभली आहे. तिचा अभ्यास करुन संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच कोची येथील केंद्रीय सागरी सजीव संसाधने आणि जीवशास्त्र केंद्राचे कामकाज जाणून घेणे आवश्यक आहे. …\nOctober 21, 2018, 3:26 pm IST भावेश ब्राह्मणकर in निसर्गायन | विज्ञान तंत्रज्ञान\nज्या पृथ्वीवर आपण राहतो तिच्याविषयी मानवाला नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळेच सातत्याने विविधांगाने तिचा अभ्यास केला जातो. राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान अभ्यास केंद्र अनेक वर्षांपासून वैशिष्ट्यपूर्ण असे काम करीत आहे. नेमके काय करते हे केंद्र\nतीर्थाटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या पर्यटनवृद्धीसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. सांघिक आणि निश्चित मार्गाने हे प्रयत्न नसले तरी वेगवेगळ्या पातळींवरील यत्नांचा परिपाक मात्र आशादायी असे चित्र निर्माण करीत आहे. अशाच प्रकारे प्रयत्नरत राहिले तर…\nउत्तर आणि दक्षिण ध्रुव हा बर्फाळ प्रदेश आहे. पण, तेथे भारताने संशोधन केंद्र स्थापन केले आहे. तेथे संशोधनाची काय गरज असा प्रश्न सहाजिकच निर्माण होऊ शकतो. पण, भारताचे अर्थकारण ज्यावर अवलंबून आहे त्या मान्सूनचा अभ्यास…\nभारतातील पक्षी विज्ञानाचे माहेरघर म्हणून डॉ. सलीम अली पक्षी विज्ञान आणि नैसर्गिक इतिहास केंद्राची ओळख आहे. पक्षी विश्वाचा सखोल अभ्यास करुन जैविक विविधतेला अबाधित ठेवण्याचे काम हे केंद्र करीत आहे. तसेच, विविध प्रकारचे अभ्यासक्रम राबवून…\nOctober 3, 2018, 11:48 am IST भावेश ब्राह्मणकर in निसर्गायन | राजकारण, देश-विदेश, Economy\nभारत सरकारने फ्रान्सकडून राफेल विमानांच्या खरेदीचा करा केला आहे. या विमानांची निर्मिती ओझर एचएएलमध्ये होणार होती. पण, आता ती नागपूरमध्ये रिलायन्सच्या कारखान्यात होणार आहे. त्यामुळे एचएएल संकटात सापडले आहे, ते बंद पडणार आहे, असा कांगावा…\nपुण्यात असलेले केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र नक्की काय करते, असा प्रश्न अनेकांना पडतो. गेल्या शंभर वर्षांपासून देशाच्या विकासात संस्थेने योगदान दिले आहे. शिवाय आपल्या संशोधन कार्यातून संस्थेने जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे….\nगरज सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nसरदार पटेल आणि भारतीय मुसलमान\nअरुणा ढेरे यांचे अभिनंदन करताना…\nपर्याय न देणारी ‘परिवार’शाही\nविरल आचार्य यांचा दणका\n भारत काँग्रेस राजकारण राजकारण चारा छावण्यांचे श्रीमंतीसाठीची विकृत वाटचाल नाशिक कोल्हापूर bjp राजेश-कालरा congress राजकारण चारा छावण्यांचे शिवसेना भाजपला झालंय तरी काय पुणे election ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का पुणे election ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का maharashtra mumbai india shivsena अनय-जोगळेकर भाजप विजय-चोरमारे नरेंद्र-मोदी\nनवे लेखक आणखी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213248-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/government-responsibility-water-26834", "date_download": "2018-11-20T20:36:42Z", "digest": "sha1:DVEWOQU5IX4DKWPA43YH6XNB2EVG3ZQY", "length": 25560, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Government responsibility for water पाण्याची जबाबदारी सरकारचीच | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nसामान्य मतदारांना पालिका प्रशासनाकडून नेमके काय हवे आहे, हे जाणून घेण्याचा ‘सकाळ’चा प्रयत्न आहे. काही जाणकार, तज्ज्ञ, सेलिब्रिटी अन्‌ लोकप्रतिनिधी ‘सकाळ’च्या परळ कार्यालयात येऊन विविध विषयांवर मते मांडत आहेत. पाण्यासारख्या गंभीर विषयावर झालेल्या चर्चासत्रातूनही अनेक मुद्दे पुढे आले...\nसामान्य मतदारांना पालिका प्रशासनाकडून नेमके काय हवे आहे, हे जाणून घेण्याचा ‘सकाळ’चा प्रयत्न आहे. काही जाणकार, तज्ज्ञ, सेलिब्रिटी अन्‌ लोकप्रतिनिधी ‘सकाळ’च्या परळ कार्यालयात येऊन विविध विषयांवर मते मांडत आहेत. पाण्यासारख्या गंभीर विषयावर झालेल्या चर्चासत्रातूनही अनेक मुद्दे पुढे आले...\nमुंबईत ज्या ज्या व्यक्तीला गरज आहे तिला पाणी मिळायला हवे. मग तो अनधिकृत घरात राहणारा का असेना, त्याची पाण्याची गरज भागली गेली पाहिजे, अशी भूमिका महापालिकेने ठेवायला हवी. पाण्याच्या वाटपात विषमता होता कामा नये; मात्र नागरिकांनीही तितक्‍याच जबाबदारीने पाण्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रशासनाने पाणीवापराची विशिष्ट मर्यादा ठरवायला हवी किंवा जादा वापरावर कर आकारायला हवा. महापालिकेची पाणीयंत्रणा आशियात सर्वोत्तम असल्याने तिचे खासगीकरण न करता मजबुतीकरण केले पाहिजे, अशा महत्त्वाच्या सूचना मान्यवरांनी मांडल्या. ‘सकाळ’तर्फे मुंबईतील पाण्याच्या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.\nपाणी विषयावर काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सीताराम शेलार, शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर, अभिनेते अरुण कदम आणि प्रल्हाद कुडतरकर आदी मान्यवर चर्चासत्रासाठी उपस्थित होते. गरजू माणसाला पाणी द्यायला हवे, हे साधे समीकरण आहे; पण पाण्यावर राजकारण होते हे दुःखद आहे, असे मत ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकाफेम अभिनेते प्रल्हाद कुडतरकर यांनी व्यक्त केले. लालबाग-परळमध्ये एकीकडे चाळीतील रहिवाशांना पाण्यासाठी हंडा घेऊन बाहेर पडावे लागते आणि टोलेजंग टॉवरसाठी मात्र भरपूर पाणी मिळते, हे समीकरण विचित्र आहे, असे ते म्हणाले.\nपाण्याशी संबंधित गुन्हे घडतात; पण पोलिस ठाण्यापर्यंत ते पोचत नाहीत. पाणी जपून वापरण्याचीही सर्वांची तितकीच जबाबदारी आहे.\nघर अधिकृत असो किंवा अनधिकृत, सर्वांना पाणी मिळणे गरजेचे आहे. पाणीकपात असली तरी दूरदृष्टी ठेवून त्याचे नियोजन सरकारने करणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सीताराम शेलार यांनी व्यक्त केले. झोपडी भागात पाणीपट्टी चुकवली जाते, हा गैरसमज आहे, असेही शेलार म्हणाले. झोपडीवासीय प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरतात. त्यामुळे झोपडीवासीयांविरोधातला असलेला पाणीपट्टी थकबाकीचा आरोप चुकीचा आहे, असेही त्यांनी सांगितले. पाण्याशिवाय काहीच नाही. आवश्‍यक तितकेच पाणी वापरा, असा संदेश मराठी विनोदी अभिनेते अरुण कदम यांनी दिला. नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनीही स्वस्त आणि पुरेपूर असा पाणीपुरवठा महापालिकेकडून केला जात असल्याचे मत मांडले.\nसीताराम शेलार (सामाजिक कार्यकर्ता)\nमुंबईची पाणीवाटपाची यंत्रणा ब्रिटिशकालीन असली तरीही ती अद्ययावत आहे. पाणी व्यवस्थापनात मुंबई महापालिका अग्रस्थानी आहे. संपूर्ण आशियात मुंबई महापालिकेचे व्यवस्थापन उत्तम आहे. अगदी सिंगापूरच्या तोडीस तोड आहे. विभागामार्फत पुढच्या २० ते २५ वर्षांसाठीचे नियोजन करून दूरदृष्टीने काम करण्यात आले आहे, हे अभिमानास्पद आहे.\nमनुष्यबळाअभावी कायम जल विभागाचे खच्चीकरण करण्यात आले आहे. १५ वर्षांपासून महापालिकेतील भरती स्थगित करण्यात आली आहे. निवृत्त होण्याच्या बेतात असलेल्या अधिकाऱ्यांची रवानगी जल विभागात होते. त्यामुळे विभागाला नेतृत्व नाही अशीच स्थिती अनेक वर्षांपासून आहे. शहर वाढते आहे; पण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सेवा पुरवण्यासाठी तितकेसे मनुष्यबळ जल विभागात नाही.\nनागरिकांना नको तो माज\nशहरातल्या नागरिकाला पाणी वाचविण्याबाबत काही देणेघेणे नाही, याची खंत आहे. पाण्याची नासाडी करणारे नागरिक माजलेले आहेत, असे खेदाने म्हणावे लागते. मी पाण्याचे बिल देतो तर ते वाटेल तसे वापरणार, अशी काही जणांची मानसिकता आहे. ९७ टक्के मुंबईचे पाणी बाहेरून येते. तीन टक्के पाणी मुंबईच्या तलावांतून येते. त्या तलावांचीही काळजी घेतली जात नाही. पवई, विहार आदी तलावांची विविध प्रकल्पांमुळे दुरवस्था झाली आहे. शहरातील २२७ तलाव, साडेचार हजार ते सहा हजार विहिरी आणि चार नद्यांची काळजी घेण्यात आलेली नाही. तलावांच्या परिसरातील काँक्रीटीकरण हे मारक आहे. काँक्रीटीकरणामुळे पावसाचे पाणी झिरपणे बंद होते. त्यामुळेच असे सुशोभीकरण आणि काँक्रीटीकरण टाळल्यास पावसाचे पाणी अधिक झिरपण्यास मदत होऊ शकेल.\nमुंबईत पाण्याचे विषम वाटप होते आणि विषम पद्धतीने करही आकारण्यात येतो. दहा इमारतींना तरणतलावाची परवानगी दिलेली आहे. महापालिका पाण्यासाठी अनुदान देते. पाण्याच्या वापरानुसार दर ठरलेले नसल्याने पाणीवापराचे महत्त्वच लोकांना कळत नाही. अनेक ठिकाणी बांधकामासाठीही पिण्याचे पाणी वापरले जाते ही खंत आहे. माणसाला दररोज ५० लिटर पाणी लागते. प्रतिमाणसी पाणी वापरासाठीचा १३५ लिटरचा निकष आहे. महापालिकेत झोपडपट्टी पातळीवर ४५ लिटर आणि इमारतींसाठी कमाल १४५ लिटर पाण्याचा निकष मंजूर आहे. मानवतेच्या आधारावर महापालिकेने आतापर्यंत सरकारी वा खासगी आस्थापनांनाही पाणी दिले आहे. झोपडपट्टीतच पाण्याची चोरी होते हा गैरसमज आहे. झोपडी भागात पाण्याची जोडणी देण्यात येत नाही. त्यामुळेच राजकीय पक्ष कार्यकर्ते याचा फायदा घेतात आणि यातूनच पाणीमाफिया तयार होतात. झोपडीवासीय पाणी बिल भरत नाहीत हा दुसरा गैरसमज आहे. सरकारी आणि खासगी आस्थापना हे कोट्यवधीचे थकबाकीदार आहेत.\nपाण्याच्या समान वाटपासाठी कायदा हवा\nसचिन तेंडुलकर पाणीबचतीचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर होतो आणि पाणीबचतीचा संदेश देतो. दुसरीकडे प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण आदींसारख्या अभिनेत्री साबणाच्या जाहिरातीत पाण्याचा वापर करतात. हा मार्केटिंगचा प्रकार आहे. म्हणूनच महापालिकेनेही पाणीबचतीसाठी आक्रमक पद्धतीने मार्केटिंग करण गरजेचे आहे. मूलभूत गरजांच्या वापरासाठी पाणी पुरवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे; पण पाण्यासाठी महाराष्ट्रात कोणताच कायदा नाही. म्हणूनच पाण्यासाठी कायदा होणे गरजेचे आहे. पाण्याचे समान वाटप होण्यासाठी त्याचा फायदा होईल.\nरस्तेदुरुस्ती गैरव्यवहारात जेव्हा दोन मुख्य अभियंत्यांना अटक झाली तेव्हा मला व्यक्तिश: प्रचंड दुःख झाले. रस्तेबांधणी हे शास्त्र आहे. त्यात हयगय केली तर चांगले परिणाम दिसत नाहीत. त्यासाठी प्रत्येक कामात व्हिजिलन्स ठेवण्याबरोबरच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. महापालिकेतील रस्त्याचे काम करणारे अधिकारी गाडीतून फिरतात. हे अधिकारी रस्त्याने फिरले, तरच त्यांना रस्त्याची अवस्था कळू शकेल.\n‘१९१६’ क्रमांकावर तक्रार करा\nमी पूर्वी एक उपक्रम केला होता. ज्या इमारतीत पाणीगळती होत असे, तिथे मी एक फलक लिहीत असे. पाणीगळती असेल, तर पुढील क्रमांकावर प्लंबरशी संपर्क साधा, असा तो फलक होता. आता १९१६ क्रमांकावर पाणीगळतीची तक्रार करायची असेल, तर तो महापालिकेचा चांगलाच उपक्रम आहे. खरे पाहता, पाणीसमस्या काय किंवा अन्य प्रश्‍न काय... ते निर्माणच होऊ नयेत म्हणून मतदारांनी जागरूक राहायला हवे. भावनिक होऊन मतदान करू नये. काम करणाऱ्यालाच मत द्यावे. मतदानावर बहिष्कारही घालू नये.\nपाण्यासंबंधित गुन्हे नोंदवायला हवेत\nयंदा पाऊस पडलाय तर भरपूर पाणी वापरू... पाणीकपात कशासाठी, असा सामान्य माणसाला नेहमी पडणारा प्रश्‍न आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून आपण पाणी आणि पावसाचा इतकाच विचार करतो. कितीही पाऊस पडला तरी हिवाळ्यात पुन्हा पाण्याची अडचण जाणवायला लागते. लालबाग-परळसारख्या भागात आजही रहिवाशांना पाणी मिळविण्यासाठी हंडा घेऊन फिरावे लागते. मुंबईत रोजच उभ्या राहत असलेल्या टोलेजंग इमारतींना मात्र भरपूर पाणी मिळते. हे कसे त्यावर उपाय शोधला पाहिजे. पाणी पुरवून वापरण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पाण्याचा योग्य वापर करण्याची प्रत्येकाला सवय लागली पाहिजे. काही ठिकाणी वरच्या मजल्यावर पाणी चढत नाही म्हणून रहिवासी मोटर लावतात. त्या हिशेबाने मोटर लावणे ही गरज आहे; पण खरे पाहता तो गुन्हा आहे. पाण्यासंबंधित गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल होत नाहीत, ही खंत आहे.\nकिशेारी पेडणेकर, (नगरसेविका, शिवसेना)\nठाणे , ता.१९ : लघुत्तम, लघु व मध्यम विकास संस्था, एमएसएमई, चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रियल असोसिएशन यांच्या सहकार्याने नॅशनल व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम-वेंडेक्‍स २०१६ आणि एमएसएमई मंथन २०१६ शुक्रवार (ता.२०) ते रविवारी (ता.२२) पर्यंत येथील गावदेवी मैदानात होणार आहे. सकाळी १० वाजता उद्‌घाटनानंतर सायंकाळपर्यंत सत्रे होतील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213248-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ability-generate-income-kvks-technique-dr-lakhan-singh-11976", "date_download": "2018-11-20T20:43:31Z", "digest": "sha1:PEDGZDPA7S2JIFDQBGINRMVO2QQ4KMAH", "length": 15189, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Ability to generate income in KVK's technique: Dr. Lakhan Singh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘केव्हीके‘च्या तंत्रात उत्पन्न वाढविण्याची क्षमता : डॉ. लाखन सिंह\n‘केव्हीके‘च्या तंत्रात उत्पन्न वाढविण्याची क्षमता : डॉ. लाखन सिंह\nरविवार, 9 सप्टेंबर 2018\nसोलापूर : ‘‘कृषिविज्ञान केंद्राने विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत प्रयोग करावेत. छोटी छोटी; पण महत्त्वाची अशी ही तंत्रे आहेत, त्यांची क्षमता उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाची आहे. त्या माध्यमातून शेतीमालाचे उत्पन्न दुप्पट करण्याची संधी आपल्याला मिळेल,'''' असे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंह यांनी सांगितले.\nसोलापूर : ‘‘कृषिविज्ञान केंद्राने विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत प्रयोग करावेत. छोटी छोटी; पण महत्त्वाची अशी ही तंत्रे आहेत, त्यांची क्षमता उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाची आहे. त्या माध्यमातून शेतीमालाचे उत्पन्न दुप्पट करण्याची संधी आपल्याला मिळेल,'''' असे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंह यांनी सांगितले.\nशबरी कृषी प्रतिष्ठान संचालित कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक झाली. संस्थापिका ऊर्मिला गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संचालिका वैशाली गलांडे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. व्ही. एम. अमृतसागर, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, बॅंक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक रमेश साखरे, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. दैवज्ञ, राजाभाऊ देशमुख, धनंजय शेळके, अनिता माळगे, मुमताज मुलाणी उपस्थित होते.\nडॉ. लाखन सिंग म्हणाले, ‘‘कृषि विज्ञान केंद्राचे काम या परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरते आहे. शास्त्रज्ञ-शेतकरी संवादातूनच चांगले काही निर्माण होऊ शकते.'' विषय विशेषज्ञ प्रदीप गोंजारी, अमोल शास्त्री, समाधान जवळगे, विकास भिसे, डॉ. प्रकाश कदम, सौ. अनिता सराटे-शेळके, राजेंद्र नेहे, राजेंद्र वावरे, डी. एन. मूर्ती यांनी विषयाचे सादरीकरण केले.\nसोलापूर शेती उत्पन्न भारत सिंह विजयकुमार\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nखरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...\nदुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nसोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...\nकृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213253-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-shivsena-agitate-gram-tur-issue-akola-district-8382", "date_download": "2018-11-20T20:25:37Z", "digest": "sha1:BWIZUFZDFDT3HXQRDAO76CUBD2QUUUCM", "length": 14060, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, shivsena agitate on gram-tur issue in akola district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहरभरा-तूर खरेदी प्रश्नावरून शिवसेनेचे आंदोलन\nहरभरा-तूर खरेदी प्रश्नावरून शिवसेनेचे आंदोलन\nशनिवार, 19 मे 2018\nअकोला : जिल्ह्यात तूर खरेदी बंद असून हरभरा खरेदीसुद्धा जोमाने सुरू नाही. याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी (ता. १८) साडेचारशेपेक्षा अधिक शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात अांदोलन केले. अाक्रमक शिवसैनिकांनी मार्केटिंग अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर अाणून हरभरा, तूर वाहिली.\nअकोला : जिल्ह्यात तूर खरेदी बंद असून हरभरा खरेदीसुद्धा जोमाने सुरू नाही. याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी (ता. १८) साडेचारशेपेक्षा अधिक शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात अांदोलन केले. अाक्रमक शिवसैनिकांनी मार्केटिंग अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर अाणून हरभरा, तूर वाहिली.\nराज्यात १५ मेपासून तूरखरेदी थांबलेली अाहे. जिल्ह्यात लाखो क्विटंल तूर शेतकऱ्यांकडे पडून अाहे. ज्यांनी विक्री केली त्यांना चुकारेही मिळालेले नाहीत. हरभरा खरेदी अत्यंत संथगतीने सुरू असून, लवकरच या खरेदीचीही मुदत संपत अाहे. या दोन्ही मुद्यांवर जाब विचारण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले. टेबल खुर्चीवर तूर-हरभरा फेकण्यात अाला. अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढून प्रतिकात्मक तूर वाहण्यात आली. या वेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत शासकीय धोरणांचा निषेध केला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, श्रीरंग पिंजरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या वेळी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nतूर श्रीरंग पिंजरकर आंदोलन agitation\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213253-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/kejriwal-%E2%80%98dares%E2%80%99-rahul-expose-pm-21121", "date_download": "2018-11-20T20:42:24Z", "digest": "sha1:DCTUGHEZWIC4X2WNM7ITQN7N2UUIAGRS", "length": 8843, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kejriwal ‘dares’ Rahul to expose PM. राहुलजी, मोदींविरुद्धचे पुरावे दाखवाच- केजरीवाल | eSakal", "raw_content": "\nराहुलजी, मोदींविरुद्धचे पुरावे दाखवाच- केजरीवाल\nबुधवार, 14 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची माहिती व पुरावे असतील तर ते उघड करावेत, असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.\nभाजप आणि काँग्रेस मैत्रीपूर्ण लढती करत आहेत असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.\nकेजरीवाल म्हणाले, \"मोदी यांचा भ्रष्टाचारात वैयक्तिक सहभाग असल्याची कागदपत्रे राहुल गांधी यांच्याकडे खरोखरच असतील तर त्यांनी संसदेच्या बाहेर का उघड केले नाहीत\nनवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची माहिती व पुरावे असतील तर ते उघड करावेत, असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.\nभाजप आणि काँग्रेस मैत्रीपूर्ण लढती करत आहेत असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.\nकेजरीवाल म्हणाले, \"मोदी यांचा भ्रष्टाचारात वैयक्तिक सहभाग असल्याची कागदपत्रे राहुल गांधी यांच्याकडे खरोखरच असतील तर त्यांनी संसदेच्या बाहेर का उघड केले नाहीत\nमैत्रीपूर्ण लढतींमध्ये भाजप म्हणत आहे की काँग्रेसच्या विरोधात त्यांच्याकडे ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण आहे. तसेच, काँग्रेस म्हणत आहे की, भाजपविरोधात त्यांच्याकडे सहारा, बिर्ला प्रकरणे आहेत. पण दोघेही ते उघड करीत नाहीत, असे केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213253-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-samarth-cinema-close-106507", "date_download": "2018-11-20T20:08:30Z", "digest": "sha1:A5T5SWFGVDJYAEJOSS5FTTJFBWJBZJYO", "length": 14707, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news samarth cinema close चित्रपट रसिकांअभावी ‘समर्थ’ची एक्‍झिट! | eSakal", "raw_content": "\nचित्रपट रसिकांअभावी ‘समर्थ’ची एक्‍झिट\nशनिवार, 31 मार्च 2018\nसातारा - मुकद्दर का सिकंदर, शराबी, क्रांतीपासून हीरो, मिस्टर इंडिया, अंधा कानून, राजा हिंदुस्थानी आणि अगदी अलीकडच्या सैराटपर्यंत या चित्रपटगृहाने चंदेरी दुनियेतील सुवर्णकाळ अनुभवला. गुरुवारी दुपारी तीनचा ‘जगावेगळी अंत्ययात्रा’ या चित्रपटाचा खेळ ‘समर्थ’चा अखेरचा खेळ ठरला. सात प्रेक्षकांच्या साक्षीने या ‘खेळा’ची सांगता झाली. त्यानंतर ‘समर्थ’चा पडदा पडला तो कायमचाच\nसातारा - मुकद्दर का सिकंदर, शराबी, क्रांतीपासून हीरो, मिस्टर इंडिया, अंधा कानून, राजा हिंदुस्थानी आणि अगदी अलीकडच्या सैराटपर्यंत या चित्रपटगृहाने चंदेरी दुनियेतील सुवर्णकाळ अनुभवला. गुरुवारी दुपारी तीनचा ‘जगावेगळी अंत्ययात्रा’ या चित्रपटाचा खेळ ‘समर्थ’चा अखेरचा खेळ ठरला. सात प्रेक्षकांच्या साक्षीने या ‘खेळा’ची सांगता झाली. त्यानंतर ‘समर्थ’चा पडदा पडला तो कायमचाच\nकालच चित्रपटगृहाचा पडदा, साउंडसिस्टिम, प्रोजेक्‍टर, डिजिटल यंत्रणा आदी किमती साहित्य चित्रपटगृहमालकांनी अन्यत्र हलविले. थिएटर बंद करण्यात येत असल्याचे ‘समर्थ’चे मालक प्रकाशशेठ चाफळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. साताऱ्यात पूर्वी सात चित्रपटगृहे होती. प्रथम प्रभात (गुरुवार परजासमोर), पाठोपाठ चित्रा (यादोगोपाळ पेठ), मग कृष्णा (जुना मोटारस्टॅंड), जय-विजय (२००८), राधिका (डिसेंबर २०१५) ही चित्रपटगृहे बंद पडली. गेल्या काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत असलेल्या ‘समर्थ’नेही अखेर मान टाकली साताऱ्यातील सातपैकी सहावे चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड गेले.\n‘समर्थ’चे पूर्वीचे नाव ‘आनंद’ होते. प्रतापगंज पेठेत, हमरस्त्याला लागून असलेल्या वाड्याच्या इमारतीत हे चित्रपटगृह चालायचे. नंतर बंद पडलेले चित्रपटगृह ट्रस्टी कंपनीकडून अप्पासाहेब व बापूसाहेब या चाफळकर बंधूंनी चालवायला घेतले. १७ जुलै १९७९ रोजी ‘मुकद्दर का सिकंदर’ हा पहिला चित्रपट नव्या ‘समर्थ’ बाहेर झळकला.\nराजवाड्यापासून हाकेच्या अंतरावर ही सर्व चित्रपटगृहे होती. राजवाडा हे पूर्वी शहराचे मध्यवर्ती व मुख्य बाजारपेठेचे केंद्र होते. ‘जय-विजय’ काय ते एवढे एकच थोडे लांब होते. करमणुकीची फारशी साधने नव्हती. ८५-८७ नंतर दूरदर्शनचा प्रसार वाढला. अशा काळात थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे हाच रसिकांपुढे पर्याय असायचा. त्यामुळे ग्रामीण भागातील रसिक रविवार- गुरुवारी, तसेच सुटीच्या इतर दिवशी, सणासुदीनिमित्त शहरात चित्रपट पाहायला येत. रविवारी, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चित्रपट पाहायला जाण; मध्यंतरात ‘समर्थ’लगत ‘युनिक’ कोल्ड्रिंक्‍समध्ये सोडा पिणे हा सातारा व पंचक्रोशीतील नागरिकांचा शिरस्ता होता.\nअमिताभचा शराबी, अंधा कानून, मनोजकुमार- दिलीपकुमारचा क्रांती, हिरो, राजा हिंदुस्तानी... अशा एक ना अनेक चित्रपटांचे फलक तब्बल २५ आठवडे ‘समर्थ’वरून उतरले नाहीत. गेल्या चार- पाच वर्षांत मात्र चित्रपटगृह व्यवसायाला उतरती कळा लागली. ‘समर्थ’ने तर प्रेक्षकांअभावी सायंकाळी सहा व रात्री नऊचे प्रयोग महिन्याभरापासून बंदच ठेवले होते. सुमारे सव्वासहाशे प्रेक्षक क्षमता असलेल्या या चित्रपटगृहात ५० प्रेक्षकांच्या साक्षीने काल दुपारी १२ चा ‘बबन’ या चित्रपटाचा खेळ झाला. दुपारी तीन वाजता सात प्रेक्षकांच्या साक्षीने झालेला ‘जगावेगळी अंत्ययात्रा’चा खेळ ‘समर्थ’मध्ये अखेरचा ठरला. चित्रपटगृहाची इमारती जीर्ण झाली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे थिएटर जाऊन त्याठिकाणी टोलेजंग इमारत उभी राहील. त्यात एखादे मिनी थिएटरही भविष्यात होऊ शकते. तथापि, मनात घर करून राहिलेल्या ‘समर्थ’च्या आठवणी इतक्‍या सहजी पुसल्या जाणार नाहीत, हे मात्र नक्की \nपूर्वी तो वाडा होता. १९७८ मध्ये आम्ही नूतनीकरण करून ‘समर्थ’ सुरू केले. आता ही इमारत जीर्ण झाली आहे. नियमांतील सुधारणांमुळे या जागेवर नव्याने बांधकाम करता येत नाही आणि वारंवार सुधारणा करण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे नुकसानीपोटी आम्ही चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेवर सध्यातरी कोणतेही नियोजन नाही.\n- प्रकाशशेठ चाफळकर, मालक, समर्थ चित्रपटगृह\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213253-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/towards-medical-hub-25185", "date_download": "2018-11-20T20:24:54Z", "digest": "sha1:UQSI2563YKUOOZVN75FPGWWIXBBEDTPI", "length": 25608, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Towards medical hub मेडिकल हबच्या दिशेने! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 9 जानेवारी 2017\nडिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.\n२४ व २५ जानेवारी २०१७\nअधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा\nसांगलीच्या आरोग्य सेवेला सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आहे. इंग्रजांच्या काळात पहिली ओपन हार्ट सर्जरी झाल्याचा इतिहास आहे. मिरजेतील मिशन हॉस्पिटलला शतकोत्तर इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ते महाराष्ट्रातील अग्रगण्य हॉस्पिटल म्हणून ओळखले जात होते. आजही मिरजेत काही घराणी तीन-चार पिढ्या या क्षेत्रात कार्यरत आहेत.\nसांगली-मिरजेची मेडिकल हबच्या दिशेनेच वाटचाल सुरू आहे.\nतेव्हापासून आजवर सांगली-मिरजेची आरोग्य सेवा ही नेहमीच मुंबई-पुण्यानंतर उच्च दर्जाची राहिली आहे. आजही जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मोठ्या संख्येने आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील जवळपास सर्वच नवीन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज हॉस्पिटल सांगली, मिरजेत असल्याने पश्‍चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील रुग्ण उपचारासाठी या दोन शहरांमध्ये येतात. जिल्ह्यात आज अत्याधुनिक आयसीयू, सुसज्ज ओपीडी असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आता सांगली-मिरजेसह तालुक्‍याच्या ठिकाणीही होत आहेत. तेथे अनेक दुर्धर आजारांवर उपचार होत आहेत. त्यामुळे नागरिकांना आता पुण्या-मुंबईला जाण्याची गरज पडत नाही. मेंदू, किडनी, हार्ट, दंत, नेत्र, पोट, प्लास्टिक सर्जरी, ऑर्थोपेडिक अशा सर्व प्रकारच्या आजारावर आज या दोन्ही शहरांत आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असल्याने ही दोन्ही शहरे मेडिकल हबच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सांगलीत आता दुर्बिणीतून केल्या जाणाऱ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही होत असल्याने रुग्णांना चांगली सोय झाली आहे. हृदयावरील वेगवेगळ्या उपचारपद्धतीही येथे उपलब्ध असल्याने त्याचाही फायदा रुग्णांना होत आहे. सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल, भारती मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, मिशन हॉस्पिटल यांसह जिल्ह्यात सुमारे एक हजारहून अधिक हॉस्पिटल आहेत.\nॲलोपॅथीबरोबरच आयुर्वेद आणि होमिओपॅथीमधील वैद्यकीय व्यावसायिकही मोठ्या संख्येने आहेत. सांगलीत आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय असल्याने या शाखेतील उपचार पद्धतीही चांगल्या फोफावल्या आहेत. आयुर्वेद डॉक्‍टरांनीही चांगलाच जम बसवल्याचे दिसून येते. सांगली-मिरजेत नियमितपणे विविध विषयांवरील वैद्यकीय परिषदा होत आहेत. त्याचाही फायदा येथील डॉक्‍टरांना होताना दिसतो.\nशिवाय राजीव गांधी आरोग्य योजनेतही शहरातील सुमारे १७ हॉस्पिटल असल्याने त्याचाही फायदा होत आहे. गेल्या तीन वर्षात सुमारे ९५ कोटी रुपयांच्या चाळीस हजारावर शस्त्रक्रिया या योजनेंतर्गत करण्यात आल्या आहेत.\nएकीकडे खासगी आरोग्य सुविधा चांगल्या जोमाने वाढत असताता शासकीय आरोग्य सुविधा मात्र संथ गतीने मिळत आहेत.\nशासनाची आरोग्य सेवा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. वेळेत उपचार न होणे, औषधे उपलब्ध नसणे, वैद्यकीय अधिकारी निवासी नसणे, सुविधा नसणे यासारख्या अनेक बाबींमुळे शासकीय आरोग्य यंत्रणेची असून अडचण नसून घोटाळा अशी अवस्था आहे. खरे तर आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यासाठी शासन सतत काही नवीन योजना आणत असते मात्र त्या ग्रामीण भागात तळागाळातील घटकांपर्यंत पोचत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.\nजिल्ह्यात आजघडीला ३२० उपकेंद्रे, ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १२ उपजिल्हा रुग्णालये आणि २ ग्रामीण रुग्णालये आहेत. याशिवाय सांगली आणि मिरजेत शासकीय रुग्णालय आहे. यातील वसंतदादा शासकीय रुग्णालय हे जिल्ह्याचे सर्वोपचार रुग्णालय म्हणून ओळखले जाते. आजही याठिकाणी सर्व विभाग अस्तित्वात असले तरी अत्याधुनिक सुविधांची वानवा आहे. सीटी स्कॅन यंत्रणा, डायलिसिस यंत्रणा, सक्षम हृदयरोग विभाग, मेंदू, किडनी या अवयवयांच्या आजारावरील उपचार होत नाहीत. ठराविक उपचारानंतर रुग्णाला खासगी रुग्णालयात घालवणे (पाठवणे नव्हे) असेच चालते हा अनुभव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो.\nसांगली-मिरजेला मेडिकल हब म्हणून मान्यता मिळाली आहेच. मात्र या दोन्ही शहरांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने त्या पुरवण्याकडे लक्ष दिल्यास येथील वैद्यकीय व्यवसाय केवळ राज्यापुरता मर्यादित न राहता तो जगभरात लौकिकपात्र होईल अशी गुणवत्ता जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात आहे.\nक्षयरोग, मलेरिया, डेंगीवरील प्रभावी उपचार सुविधा कोल्हापुरात आहेत; पण स्वच्छतेच्या अभावामुळे डासांची निर्मिती होते. त्यामुळे परिसर स्वच्छता हा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे भविष्यात घनकचरा व्यवस्थापनला महत्त्व देणे आवश्‍यक आहे. त्याबरोबर भटक्‍या मोकाट कुत्र्यांकडून घेतले जाणारे चावे ही गंभीर आहे. वरवर किरकोळ वाटणाऱ्या समस्येवरील उपचारांचा खर्च मोठा आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त गरजेचा आहे.\nशासकीय रुग्णालयांत उपचाराला येताना अनेक रुग्णांना येथील कोंदटपणा नकोसा वाटतो. हे चित्र बदलण्यासाठी सीपीआरमधील वैद्यकीय सुविधा अधिक लोकाभिमुख केली आहे. समाजातील सर्वच स्तरांतील व्यक्तींना येथे उपचार घेता येतात. त्यामध्ये सीटीस्कॅन मशीन, हृदय शस्त्रक्रिया विभाग, आयसीयूमध्ये अत्याधुनिक मशीन बसविली आहेत. तसेच विभागालाही आलिशान लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.\nसांगलीत आज सुपर स्पेशालिटी तज्ज्ञांची संख्या चांगली आहे. दोन मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमुळे चांगले उपचार मिळतात. त्यामुळे सांगली, मिरजेची आज मेडिकल हब अशी ओळख झाली आहे. रस्ते, रेल्वेची सोय झाल्यास इतर राज्यांतील रुग्णही या ठिकाणी येऊ शकतील. महानगरांच्या तुलनेत येथील उच्च दर्जाचे उपचार स्वस्तात उपलब्ध असल्याने त्याचा फायदा मिळू शकतो.\nकिशोरवयीन मुलांमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक बदलांविषयी गोंधळाची स्थिती असते. त्यातून अनेक मुलांमध्ये निर्माण होणारा न्यूनगंड, भय किंवा लैंगिक माहितीचा अभाव यांतून भविष्यात मानसिक गुंतागुंतीची समस्या निर्माण होते. अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या दूर होण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन स्तरावर समुपदेशन गरजेचे आहे. त्यासाठी समुपदेशनाच्या कक्षा रुंदावाव्यात.\nडॉ. पी. एम. चौगुले\nजिल्हा परिषदेने गेल्या दीड वर्षांत आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. त्यामुळे आज प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे यांच्यात चांगल्या सुधारणा झाल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवण्यातही जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला. आता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नावीन्यपूर्ण योजनेतून कॅंटीन सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या केंद्रांचेही महत्त्व वाढेल.\nकोकणात ५० टक्के रुग्ण व्यसनाधीनतेने बळी पडतात. तसेच कोकणातील स्त्रियांच्या आरोग्यावर किशोरवयापासून उपचार करण्याची आवश्‍यकता आहे. येथील किशोरवयीन मुली, नवविवाहिता, प्रौढा व वृद्ध महिलांच्या आरोग्याची स्थिती चिंताजनक आहे. त्याचे सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहिले तरच कोकणात २० वर्षांनंतरची सुदृढ पिढी निर्माण होईल. त्यातून कोकण समृद्ध बनेल.\nगरोदर माता मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात वाढते आहे. त्यासाठी गावोगावी स्त्री-रोगतज्ज्ञांमार्फत गरोदर महिलांची आरोग्य तपासणी व वेळोवेळी औषधोपचाराला भविष्यात प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री मातृत्व अभियान कोल्हापुरात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यातून जिल्ह्यातील गरोदर मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.\nआधुनिक आरोग्य सेवा पुरवणारी प्रमुख केंद्रे आहेत. येथे सर्व आजारांवरील आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सुविधा व जवळपास सर्वच शाखांतील तज्ज्ञ उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नागरिकांना त्याचा फायदा होतो. शासनाने दळणवळणाच्या तसेच पायाभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या उपलब्ध करून दिल्यास येथील वैद्यकीय सुविधा आणखी उत्तम होतील.\nमरेपर्यंत गोळ्या, औषधे, इंजेक्‍शने घेत राहून सर्व रिपोर्टस्‌ नॉर्मल ठेवणे ही आजची आरोग्याची व्याख्या झाली आहे. उत्तम आरोग्य कशात दडले आहे हे वैद्य, डॉक्‍टर किंवा सामान्य नागरिकांना समजेनासे झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, संधिवात, थायरॉईड, पीसीओडीसारखे आजार जे अन्य चिकित्सा प्रणालीने कधीही बरे होणारे आहेत, त्यांना आयुषची चिकित्सा सुरू करण्यास कायदेशीर संमती द्यावी.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213253-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=2952", "date_download": "2018-11-20T19:19:45Z", "digest": "sha1:FPZCD6C4IU43ESQBFNFDN4RTXHG3A4EC", "length": 6512, "nlines": 161, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'संघर्ष' यात्रेतील नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून उठाबशा काढाव्यात - बच्चू कडू\nमुंबईतील आणखी एक तरुण ISIS मध्ये सहभागी झाल्याचा संशय\nमंत्रालयातील ‘त्या’ अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या बनावट सह्या केल्या अन्\nभारिप कार्यकर्त्यांकडून राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\nखासदार श्रीकांत शिंदे डॉक्टरच्या भूमिकेत\nमुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळावरून उडणाऱ्या विमानांचे एकाचवेळी अपहरण करण्याची धमकी\nमराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने दिलं प्रतिज्ञापत्र\nमुंबईत उभी राहणार बुर्ज खलिफापेक्षाही मोठी इमारत; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती\nअफझलखान परवडला पण, हे तर त्यांचे बाप निघाले; बच्चू कडूंचं सदाभाऊ खोतांना आव्हान\nमशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का- सोनू निगमचं आक्षेपार्ह ट्विट\nबेस्टच्या ताफ्यात येणार नविन बसेस\nहेमा मालिनी चित्रपटात जास्त दारु पितात- बच्चू कडूंची सारवासारव\nआंतरजातीय विवाह करण्याऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी\nमुलगी नकोशीच; महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर आठ टक्क्यांनी घसरला\nमित्राला दारु पाजून, कपडे काढून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nआणखी 3 दिवस राज्याला उन्हाचा तडाखा\nसंजय दत्त विरोधात अजामीनपात्र वॉरंट\nदिवा रेल्वे स्थानकात रूळावर लोखंडी रूळ प्रकरणी 5 जण पोलिसांच्या ताब्यात\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213257-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/stop-useing-chemical-fertiliser-more-in-farm-it-may-be-harmfull-to-body/", "date_download": "2018-11-20T20:29:52Z", "digest": "sha1:ROFFPBDI5SNFTI67QGSKAOXOWKLHN6HV", "length": 19262, "nlines": 248, "source_domain": "www.saamana.com", "title": "विषमुक्त अन्न – काळाची गरज | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nमुख्यपृष्ठ ब्लॉग आहार विहार\nविषमुक्त अन्न – काळाची गरज\n>>डॉ. नम्रता महाजन भारंबे\n२-३ महिन्यांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये एक बातमी झळकली होती. ‘किटकनाशके फवारणीमुळे २० शेतकऱ्यांचा मृत्यू व ४९ शेतकरी अत्यवस्थ’, ही बातमी होती महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील. अशा घटना महाराष्ट्राबाहेर देखील आहेत. पण आपण अशा बातम्यांकडे किती जाणीव पूर्वक बघतो\nसाधारणपणे ५० वर्षांपूर्वी (१९६७-६८ ते १९७७-७८) हिंदुस्थानमध्ये हरितक्रांती घडून आली व भारत सुजलाम सुफलाम बनला. अन्न-धान्याचा तुटवडा संपून समृद्धता आली. या हरितक्रांतीमध्ये शेतामध्ये रासायनिक खते, किटकनाशके, उत्पादनवाढीसाठी संकरीत वाणाचे बी-बियाणे यांचा वापर सुरू झाला. मग आता नेमके काय झाले आधुनिकीकरण होत असतांना शेतीमध्ये अधोगती का होत आहे आधुनिकीकरण होत असतांना शेतीमध्ये अधोगती का होत आहे हे वाचताना कदाचित असं वाटू शकतं की आपला याच्याशी काय संबंध हे वाचताना कदाचित असं वाटू शकतं की आपला याच्याशी काय संबंध आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर, थांबा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर, थांबा कारण याचा थेट संबंध आपल्याशी आहे; आपल्या आरोग्याशी आहे. आयुर्वेदामध्ये अन्नाला औषध मानले आहे. अॅलोपॅथीचे जनक हिप्पोक्रेट्स यांनी देखील ”Let food be thy medicine and medicine be thy food” असे म्हटले आहे.\nहरितक्रांतीनंतर उत्पादनवाढीच्या हव्यासापायी बेसुमार खतांचा व किटकनाशकांचा उपयोग सुरू झाला. खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणार धान्ये, फळे, भाज्या यांच्यामध्ये रासायनिक खते व किटकनाशकांचे अंश उरतात. खतांमधील रासाययिक अंश व किटकनाशकांमधील विषारी अंश आपल्या खाण्यातून रक्तात पोहचतात व शरीराला अपाय करतात. या खतांमुळे फक्त अन्नधान्यच दूषित होत आहे असे नाही, तर त्यामुळे पाणी, हवा देखील दूषित होत आहे. किटकनाशकांमुळे शेतांमध्ये मधमाश्या येत नाही. मधमाश्या या बीजप्रसारासाठी आवश्यक असतात. एकूणच निसर्गाचा समतोल बिघडत आहे.\nकॅन्सर सारख्या दुर्धर व्याधी, जीवनशैलीशी निगडीत मधुमेह, स्थौल्य, हृदयरोग इ. विकार, हॉर्मोन्सचे असंतुलन, वंध्यत्व या सर्व आजारांचे मूल आपल्या आहारात दडलेले आहे. पंजाबमधील भटिंडा ते राजस्थान मधील बिकानेर शहरामध्ये धावणारी ‘कॅन्सर ट्रेन’ हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. ही ट्रेन १२ डब्यांची आहे आणि आता येथे अजून एका ट्रेनची गरज आहे. हीच कथा केरळ मधील ‘कासारगोड’ जिल्हाची. काजूच्या झाडांवर हेलिकॉप्टर मधून एंडोसल्फानची फवारणी करण्यात आली होती. याच्या विषाची झळ अजूनही तेथील लोक सोसत आहेत.\nप्रत्येक गोष्ट पारखून घेणारे आपण भाजीपाला-फळे, डाळी, धान्य, तेल, तूप, दूध, साखर, गुळ इ. रोजच्या खाण्याच्या वस्तू आपण पारखून घेतो का या गोष्टी ब्रॅण्डेड असण्याचा हट्ट आपण धरतो का या गोष्टी ब्रॅण्डेड असण्याचा हट्ट आपण धरतो का या सर्व गोष्टी नेमक्या कुठे, कशा पिकतात किंवा तयार होतात या सर्व गोष्टी नेमक्या कुठे, कशा पिकतात किंवा तयार होतात त्यासाठी नैसर्गिक खते व किटकनाशके वापरली आहेत की रासायनिक त्यासाठी नैसर्गिक खते व किटकनाशके वापरली आहेत की रासायनिक या प्रश्नांची उत्तरे शोधणे आता आवश्यक झाले आहे.\nग्राहकांनी विषमुक्त अन्नाची मागणी करणे व शेतकऱ्यांनी देखील विषमुक्त अन्नाचा पुरवठा करण्याचा संकल्प करावा आणि येणारे वर्ष आरोग्यदायी करण्याकडे एक यशस्वी पाऊल टाकावे.\nआपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected]\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसोमवंशी क्षत्रिय समाजाचा क्रीडा महोत्सव; खेळाडूंचा दणदणीत प्रतिसाद\nपुढील७ लग्न करणारा ‘लग्नाळू’ हवालदार निलंबित\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213257-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/home-sweet-home-rima-lagu-mohan-joshi-303135.html", "date_download": "2018-11-20T19:28:45Z", "digest": "sha1:WA6F7L6CNLNQ5CQTBZ5CPAFZ4KDUC3JS", "length": 14327, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : 'होम स्वीट होम'च्या टीझरनं जागवल्या रिमा लागूंच्या आठवणी", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nVIDEO : 'होम स्वीट होम'च्या टीझरनं जागवल्या रिमा लागूंच्या आठवणी\nहोम स्वीट होम' या मराठी चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमिस्ट्री बघायला मिळते.\nमुंबई, 31 आॅगस्ट : 'होम स्वीट होम' या मराठी चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमिस्ट्री बघायला मिळते. 'होम स्वीट होम' या चित्रपटाच्या टीझरमध्ये रीमा आणि मोहन जोशी यांच्या नात्याचा गोडवा दाखवलाय,सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची'नात्याचे रुटीन चेकअप' सांगणारी त्यांच्याच आवाजातील सुंदर कविता आहे. नात्यात संवादाचे प्रेशर जपणे असेल, खाण्यासंबंधीचे पथ्य असेल किंवा दाम्पत्यातील खट्याळपणा असेल, अशा सर्वच बाबी टीजरमध्ये कवितेच्या रूपाने सादर केल्या आहेत. ३५ वर्षे एकाच घरात वास्तव्य केलेल्या दाम्पत्याच्या मनात घराविषयी असणारे स्थान टीझरमध्ये उल्लेखिले आहे. टीझरच्या शेवटी प्रसाद ओक, विभावरी देशपांडे आणि हृषिकेश जोशी दारातून डोकावताना दिसतात. या टीझरमुळे दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांच्या आठवणी जागवल्यात.\nअभिनेता, लेखक हृषीकेश जोशी 'होम स्वीट होम' मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे, या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री रिमा तसेच मोहन जोशी, हृषिकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'होम स्वीट होम' ची कथा हृषिकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे. संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी,गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे.\nनात्यातला गोडवा आपल्याला या सिनेमात पाहता येईल. 'होम स्वीट होम' येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. रिमा लागूंचा हा शेवटचा सिनेमा ठरलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213257-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/adopt-concepts-youth-work-36445", "date_download": "2018-11-20T20:56:51Z", "digest": "sha1:Q3ZNHY4DARXMMDQILLP4WACZBEMSTFTS", "length": 10270, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Adopt concepts of youth work तरुणांच्या संकल्पनांचा कामकाजात अवलंब - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nतरुणांच्या संकल्पनांचा कामकाजात अवलंब - मुख्यमंत्री\nगुरुवार, 23 मार्च 2017\nमुंबई - राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या तरुणांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात चर्चा केली.\nमुंबई - राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या तरुणांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात चर्चा केली.\nप्रशासनाला तरुणांकडून नवनव्या संकल्पना मिळाव्यात, प्रशासन आणि तरुणांमध्ये सुसंवाद वाढावा आणि तरुणांचा सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्राशी संपर्क वाढावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली \"सीएम फेलोशिप' योजना यशस्वी होताना दिसत आहे. या योजनेसाठी निवडण्यात आलेल्या तरुणांच्या विविध संकल्पनांचा प्रशासकीय कामकाजात निश्‍चितच अवलंब केला जाईल, असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राज्यभरातील कल्पक अशा 44 तरुणांची या फेलोशिपसाठी निवड करण्यात आली असून, मागील सात महिन्यांपासून ते कार्यरत आहेत. या कालावधीतील आपले अनुभव या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.\nफडणवीस म्हणाले, की विविध क्षेत्रांचा विकास करताना तो शाश्वत होईल यावर भर देण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये शाश्वत काम करण्याबरोबरच लोकांची मानसिकता बदलण्यावर भर देण्यात येत आहे. जलयुक्त शिवारमधून जी गुंतवणूक करण्यात येत आहे, त्यामधून शेतीचा शाश्वत विकास होऊ शकेल.\nया कार्यक्रमामुळे प्रशासकीय कामकाज जवळून पाहण्याची व त्यामध्ये योगदान देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व \"फेलों'नी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.\nसंग्रामपूर तालुक्‍यात \"मागेल त्याला शेततळे' योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तेथील लोकांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213257-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mazespandan.com/category/life/", "date_download": "2018-11-20T19:25:06Z", "digest": "sha1:HHGEGLGNJW3X25HEPROQ6PRT7KOFZNQ2", "length": 50116, "nlines": 225, "source_domain": "mazespandan.com", "title": "Life Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nवेडी ही बहीणीची माया..\nभावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.\nजरुर वाचा आणि मित्रांना पाठवा…\nहरवून बसला माझा भाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ……\nवाहिनी च्या पदरा आड लपला\nएक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ……\nनको दादा साडी मला\nदेवा ला करते विनवणी\nसांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ….\nकाम गेलं तुझ्या दाजीचं\nम्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते\nतळ हातावरले फोड बघून\nदादा चढउतार होतात जीवनात\nतू घाबरुन नको जाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. …\nउचलत नाहीस फोन म्हणून\nनसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ\nदादा सांग ना रे\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. …\nआई बाबा सोडून गेले\nवाईट वाटते शेजारी येतात जेव्हा त्यांचे भाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ….\nकाकूळती ला आला जीव\nमनात राग नको ठेऊ\nदादा सांग ना रे\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nआपणच आपला करावा विचार\nआपणच आपला करावा विचार\nफेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात.\nएका साध्या काठीला फेव्हिक्विकचे चार थेंब लावून दोन मिनिटांत मासे पकडणारा तो खेडवळ माणूस पाहिला की, त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक वाटल्यावाचून राहत नाही.\nस्मार्ट वर्क करण्याचं कसब ही तशी सोपी गोष्ट नाही. पण, बहुतेकांना तेच जमत नसतं. लिहिता येणं आणि शैलीदार लेखन करणं यांत जसा फरक आहे, तसाच फरक काम करण्याच्या पद्धतीतही दिसून येतो.\nसाक्षरतेच्या दृष्टीकोनातून अशिक्षित माणसं व्यवहारज्ञानाच्या बाबतीत मात्र पुष्कळ चतुर निघतात, हे सत्य तर कुणीच नाकारू शकणार नाही.\nलिहिता-वाचता न येणाऱ्या माणसांनीच रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग असे दुर्गम आणि अजिंक्य किल्ले उभारले, पुष्करणी बांधल्या, बारा-बारा मोटांच्या विहिरी बांधल्या. तीन-तीनशे वर्षे ऊन, वारा, पाऊस, समुद्राच्या लाटा यांना अखंड तोंड देत उभी असणारी बांधकामं करणारी माणसं साक्षर नव्हती, पण चतुर मात्र नक्कीच होती.\nआता मात्र परिस्थिती उलटी फिरली आहे. पुस्तकी साक्षरता आली खरी, पण व्यवहारातलं चातुर्य मात्र गमावलं.\nदेवगिरी किल्ल्यावर अमुक एका ठिकाणी टाळी वाजवली की तमुक ठिकाणी तो आवाज कसा पोहोचतो, याचं कोडं आजही भल्याभल्यांना उलगडलेलं नाही. अजिंठ्याची चित्रं आणि त्यांचे रंग, कोणार्क-हंपी ची शिल्पकला, काडेपेटी एवढ्या डबीत मावणारी अख्खी नऊवारी अस्सल रेशमी साडी, तांब्या-पितळेच्या नक्षीदार वस्तू पाहिल्या की, भारतीय बुद्धिमत्तेचं मनोज्ञ दर्शन घडतं.\nकोल्हापूरचा देवीचा किरणोत्सव आजही तोंडात बोटं घालायला लावतो. ते मंदिर घडवणारे शिल्पकार कोणत्या महाविद्यालयातून शिकलेले होते सालारजंग वस्तुसंग्रहालयासारखी ठिकाणं पालकांनी आवर्जून पहावीत आणि डोळसपणे आपल्या मुलांना दाखवावीत अशी आहेत. कारण, ती केवळ कला-कुसर नाही, तर भारतीय बुद्धिमत्तेचा तो आविष्कार आहे. केरळीयन पंचकर्म आणि अभ्यंग ज्यांनी विकसित केलं, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आवाका आपण लक्षात घेतला पाहिजे. पंचांग ही आपल्या खगोलशास्त्रीय बुद्धिमत्तेची पावतीच आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर सर्वसंगपरित्याग करायला शिकवणारी आपली संस्कृती आज सबंध जगाच्या दृष्टीनं अभ्यासाचा विषय आहे. हीच तर आपल्या बुद्धिमत्तेची कमाल आहे.\nकोणत्याही विद्यापीठाच्या पदवीच्या प्रमाणपत्रापेक्षा व्यवहारातलं प्राविण्य हे कैक पटींनी अवगत करायला कठीण असतं. म्हणूनच, ते दुर्मिळ असतं.\n“येरागबाळ्याचे काम नोहे” असं जगद्गुरू संत तुकोबारायांनी म्हटलं आहे, त्यांचा गर्भितार्थ आपण समजून घेतला तर बेरोजगारीसारखी समस्या आपल्याला भेडसावणार नाही. दुसऱ्याचं अंधानुकरण न करता ज्यानं-त्यानं स्वत:चा वकुब ओळखावा, मग जीवघेणी स्पर्धा, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यांचा त्रासच नाहीसा होईल, हेच तुकोबाराय सांगत असावेत.\nआपण मात्र ते समजून न घेता, केवळ ‘घोका आणि ओका’च्या स्पर्धा भरवत बसलो आहोत.\nअर्जुन, एकलव्याचा वारसा सांगणारा आपला देश आज तिरंदाजीमध्ये जागतिक स्तरावर स्वत:चं कर्तृत्व का सिद्ध करू शकत नाही बहिर्जी नाईकांसारखी अत्यंत विलक्षण बुद्धिमत्तेची माणसं आपल्याकडे होती, त्यांच्या बुद्धिमत्तेचा वारसा घडवणारं जगातलं सर्वोत्कृष्ट हेरखातं आपण का विकसित करू शकलो नाही\nआपल्याकडच्या पालकांनाच आपला खरा बौद्धिक वारसा पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली आहे. आपला बौद्धिक परंपरेचा इतिहास आपण पार विसरून गेलो, हीच आपली मोठी घोडचूक झाली आहे.\nरामानुजन, भास्कराचार्य, जगदीशचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा यांच्यावरचे माहितीपट घराघरातून दाखवण्याऐवजी आपण घराघरातून विवाहबाह्य संबंध आणि पाताळयंत्री सासू-सुनांच्या सिरीयल्स दाखवायला लागलो, तिथंच आपण चुकलो. न्यायमूर्ती रामशास्त्री किंवा चाणक्य यांच्या गुणांना मनावर बिंबवणारे उत्तम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले सिनेमे आम्ही केलेच नाहीत, आम्ही सैराट, शाळा, टाईमपास, फॅंड्री यांच्यातच रमलो, तिथंच आपण चुकलो.\nकौटिल्याचं अर्थशास्त्र आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवता आलं असतं. ते केलं असतं, तर शेतकऱ्याला कर्जबाजारीपणही आलं नसतं आणि त्यानं आत्महत्याही केली नसती. आपण ते केलंच नाही.\nशिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला, खंडोजी खोपड्याचे हात-पाय कलम केले, त्यांच्या कठोर शिस्तीचं आणि नैतिकतेचं महत्व आपण आपल्या मुलांना नीट शिकवलं का ते शिकवलं असतं तर निर्भया किंवा कोपर्डी प्रकरण झालं असतं का ते शिकवलं असतं तर निर्भया किंवा कोपर्डी प्रकरण झालं असतं का आपण ते केलंच नाही.\nमग, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या पिढीला उत्तमरित्या घडवण्यासाठी आपण नेमकं केलं तरी काय एक पालक म्हणून आपण आपली जबाबदारी नीट ओळखली आहे का\nगेलेली वेळ पुन्हा परत येईल का\nडोळ्याला उघडपणे दिसणारी वस्तुस्थिती आणि आपला भूतकाळ यांचं नातं जोडण्याचा थोडासा तरी प्रयत्न करूया. आपल्याला ते प्रयत्नांनी जमेल.\nव्यवहारात चतुर, प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि शिस्तप्रियता या चार गोष्टींचा अंगिकारच आपल्या देशाला जागतिक महासत्ता बनवेल…\nआस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Forwarded)\nपालक विशेष: गरुड की पोल्ट्रीची कोंबडी\nगरुड की पोल्ट्रीची कोंबडी\nएक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग धरत नाही, महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही. का झाले असावे असे मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला, जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.\nबरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात, शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात, पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते, त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात. ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात, ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात, पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात; असे का, याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे, तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे.\nगरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू, स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे, तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.\nआज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात. पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३० – ३५ हजारात गेला. मुलांना कॉन्व्हेंट शाळा, सकाळी बिस्किट, मॅगी, केक, स्कूल बस, घरी परत आल्यावर हातात जेवण, पुस्तके व गाईड्स, क्लासेस, पॅरेंट मीटिंग, लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती, पालकही अभ्यास घेतात, मुलांना वार्षिक सहल, गृहपाठ, प्रोजेक्ट, अजून बरंच काही. मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात, जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो. त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो. कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते. विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो. तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते. आपला मुलगा म्हणजे खूप हुशार, हिरो, मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा, प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात. परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो. मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो, तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते. १० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही. उद्योजक व व्यवसाय करावा, तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते.\nपोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो. काय चुकले असेल या पालकांचे एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, मग मुलं अपयशी का एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, मग मुलं अपयशी का पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला; त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला; त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने, वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने, वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते, रोज समोर खाद्य टाकले जाते; पण त्या कोंबडीला हे माहित नसते, की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते, ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे लागते, चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते. ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही.\nयाउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत. लहानपणी शाळेची पुस्तके जुनी, फाटलेली, मित्रांची किंवा भावाची वापरली. शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती, शाळेत जायला साधी सायकलही नव्हती. पाटी, दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे. जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची. आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची. केक, मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा, गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे, नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची.\nकधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक. एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा, झाडाचा डिंक काढायचा, बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा. (आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात, ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्याला जावे, मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा. अशी मुलं पुढे होतात गरुड… कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्याला जावे, मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा. अशी मुलं पुढे होतात गरुड… कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल शाळेत असताना ज्यांना घरची शेती, घरकाम, दुकानातील काम करावे लागते, त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते. गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते. व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते. १२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात. अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात, त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते. ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात. गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही, ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात. जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात; पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो. जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते, तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात.\nतुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की पोल्ट्रीची कोंबडी \n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nThis entry was posted in Google Groups, Life, कुठेतरी वाचलेले.., जरा हटके, प्रेरणादायी and tagged kavita, marathi, marathi reading, marathi websites, popular marathi blogs, अवांतर, आयुष्य, कुटुंब, गरुड, पालक, पोल्ट्रीची कोंबडी, मराठी अवांतर वाचन, मराठी भाषा, मराठी लेख, मराठी वाचन, मराठी विचार, माझे स्पंदन, लेख, लेखन, व्यसनाधिनता, शिक्षण, श्रीमंती, संस्कार, स्पंदन on October 10, 2018 by mazespandan.\nझोपलेल्या माणसाचा फोटो काढला की तो मरतो हे आज नवीनच ऐकल एखाद्याने खून, चोरी वगैरे काहीतरी केल आणि त्यामुळे तो मेला, हे बाकी कुठे नाही तरी निदान मॉरल लेव्हलला तरी ॲक्सेप्टेबल आहे. पण अमुक एक माणूस झोपलेला असताना त्याचा कोणीतरी फोटो काढला आणि म्हणून तो मेला अस ऐकल तर हळहळ वाटण्याऐवजी गम्मतच वाटेल हे नक्की.\nपण हे अस खरच होत असत तर आपल जग जगण्यासाठी फारच भयंकर झाल असत हे मात्र नक्की. कॅमेरा हे शस्त्र झाल असतं. तो बाळगायला लायसंस लागल असत. इंस्टाग्राम वगैरे वेबसाईट्स डीप वेब वर कुठेतरी सापडल्या असत्या. सध्या लोक गावठी कट्टे बनवतात तसे लोकान्नी घरातल्या गाड्यांच्या काचा काढून(कर्व्हेचर वाल्या)त्यान्ना पॉलीश वगैरे करून गावठी कॅमेरे बनवले असते. मग त्यांची तस्करी वगैरे. मग सर्फरोश वगैरे सारख्या सिनेमाच्या व्हिलनने, ‘उस जीलेटीन एमल्शन बिना ईस हाथीयार की कीमत झीरो है’ असे डायलॉग मारले असते. एखाद्या कार्यक्रमात ४-५ म्हातारे एकत्र जमले की अमेरीकन मिलीटरीकडच्या कॅमेर्यान्मध्ये एकद हाय एंड सेंसर्स कसे असतात आणि ‘आपण'(म्हणजे आपली आर्मी) अजून कसे जीलेटीनच्या फिल्मीन्मध्ये अडकलेलो आहोत, अशा गप्पा रंगल्या असत्या. न्यूजपेपरमध्ये ‘पूर्ववैमनस्यातून तरूणाचा फोटो काढून खून’ किंवा ‘मृत्युचे निश्चीत कारण अजून समजलेले नसून झोपले असताना फोटो काढला गेल्याची शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत’ अशी वाक्ये छापून आली असती. नॉर्थ कोरीयाकडे एक खूप मोठा कॅमेरा आहे ज्यातून रात्रीबेरात्री ते पूर्ण शहराचा फोटो काढू शकतात, अशा अफवा उठल्या असत्या. आणि काही दिवसान्नी किमबाबून्ने ही अफवा नसून सत्य असल्याचा जगाला निर्वाळा दिला असता.\nबंदूकीची गोळी अंगावर कुठेही मारली तर माणूस मरत नाही, ती काही ठरावील जागांवर मारावी लागते. त्याचप्रमाणे झोपलेल्याचा फोटोची क्वालीटी काही ठरावीक क्वालीटीपेक्षा कमी असेल तर माणूस मरणार नाही. लोक हलणार्या पाळण्यान्मध्ये झोपा काढतील, ज्यामुळे कोणी फोटो काढलाच तर तो ब्लर्ड येइल. ‘जीवावर बेतल होत राव, पण फोटो अगेंस्ट लाईट आल्यामुळे बचावलो’ असले डायलॉग सर्रास ऐकू येतील. जंगलात कॅमेरे वापरून कोणी ईल्लीगल शिकार करत असेल तरी त्याला ज्याला मारायच आहे त्या प्राण्याचा फोटो व्यवस्थीत ब्रीदींग स्पेस वगैरे देवून काढावा लागेल. (ईन द रेट्रोस्पेक्ट, या ठीकाणी बंदूकच सोयीची पडेल). कॉफी आणि झोप न आणणार्या गोळ्यांचा खप प्रचंड वाढेल.\nहे अस खरच झाल तर फोटोग्राफी ही कला आहे का नाही या वादावर मात्र नक्कीच पडदा पडेल. झोपलेल्याचा फोटो काढलेला मेला तर फोटो पर्फेक्ट होता, नाहीतर नाही\nपण बर झाल अस काही होत नाही. शेवटी फोटो म्हणजे तरी काय असत सतत पुढे पळणार्या काळाला स्थिरावण्याचा आपलाच केविलवाणा प्रयत्न सतत पुढे पळणार्या काळाला स्थिरावण्याचा आपलाच केविलवाणा प्रयत्न एकदाही मागे वळून न पाहता पुढे पुढेच जात राहण तस क्रूरच, नाही का\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nएका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, “मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल\nवक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, “तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय\nअत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले, “तुम्ही कसे काय ओळखले\nवक्ते महाशय उत्तरले, “तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे –\nप्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात ‘पडणे’ असे म्हणतात.\nप्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, “I was swept off my feet”.\nहे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले. प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था – या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते.\nया ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात. नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it’s learning to love the person you found. आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात. स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.\nकारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली – जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे – ही आहे…..\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213301-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/younginstan/5540-priya-varrier-followers-on-social-media", "date_download": "2018-11-20T20:18:51Z", "digest": "sha1:VIPBCJEZR4ZBO7UEXZGFVXWVVNXI47Y5", "length": 6631, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "प्रिया वॉरीयरचे रेकॉर्डब्रेक फॉलोअर्स, सर्वांना टाकले मागे - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nप्रिया वॉरीयरचे रेकॉर्डब्रेक फॉलोअर्स, सर्वांना टाकले मागे\nसोशल मिडियावर ‘ओरु अदार लव’ या मल्ल्याळम चित्रपटातील २८ सेकंदाच्या एक व्हिडीओ क्लिपमध्ये प्रिया प्रकाश वॉरीयर रातोरात प्रसिद्धिच्या झोतात आली.\nकाही तासांच्या आतच ती गुगलवर सर्वाधिक शोधलेल्या व्यक्तींपैकी एक बनली. प्रियाची लोकप्रियता इतकी वाढली कि तिने चक्क फेसबूकचा निर्माता मार्क झकरबर्गलाही मागे टाकलं.\nइन्स्टाग्रामवर मार्क झकरबर्गच्या फॉलोअर्सची संख्या ४० लाख तर प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या ४५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. प्रियाच्या दिलखेच अदांनी सर्वांच्या भुवया उंचावल्यात.\nप्रियाची लोकप्रियता पाहता तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. फॉलोअर्सच्या रेसमध्ये प्रियानं अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनादेखील मागे टाकलं आहे.\nसतत स्टेट्स अपडेट करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक\n...आणि दहशतवादी येतच राहतील; आम्ही त्यांना जमिनीत गाडतच राहू\nलवकरच बदलणार तुमची फेसबुक टाईमलाईन, मार्क जुकरबर्गने केली पोस्ट\nफेसबुकबाबत धक्कादायक माहिती उघड; कोटींच्या घरात फेक अकाऊंट्स\n\"महिलांच्या नावाने डबल अकाऊंट सुरू करा\" - हार्दीकचा काँग्रेस कार्यकर्त्यांना अजब सल्ला\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213301-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/2005-delhi-serial-blasts-forced-us-eat-faeces-says-fazili-31609", "date_download": "2018-11-20T20:51:05Z", "digest": "sha1:VCKD4STIK4M5EU67IN7QVTNJVHC63B2I", "length": 11587, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "2005 Delhi serial blasts: Forced us to eat faeces, says Fazili पोलिसांनी विष्ठा खायला लावली- 'निर्दोष' फजिलीचा आरोप | eSakal", "raw_content": "\nपोलिसांनी विष्ठा खायला लावली- 'निर्दोष' फजिलीचा आरोप\nबुधवार, 22 फेब्रुवारी 2017\nफजिली म्हणाला, \"पोलिस विष्ठा तोंडात कोंबायचे आणि त्यानंतर चपाती व पाण्याबरोबर ती खायला लावायचे. अजूनही तो प्रकार आठवला की अंगावर काटा येतो.\"\nश्रीनगर : राजधानी दिल्लीमध्ये 2005 मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी मोहंमद हुसेन फजिली याची मागील आठवड्यात दिल्ली न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर तो 12 वर्षांनी घरी परतला असून, त्याने दिल्ली पोलिसांनी दिलेल्या अमानूष वागणूक दिल्याचे आरोप केले आहेत.\nस्फोटांनंतर पोलिसांच्या विशेष पथकाने संशयावरून फजिली याला श्रीनगरमधून ताब्यात घेतल्यानंतर तुरुंगातील पहिल्या 50 दिवसांच्या पोलिस कोठडीदरम्यान गुन्हा कबूल करविण्यासाठी पोलिसांनी हरेक प्रकारचा मानसिक व शारीरिक छळ केला.\nफजिली म्हणाला, \"पोलिस विष्ठा तोंडात कोंबायचे आणि त्यानंतर चपाती व पाण्याबरोबर ती खायला लावायचे. अजूनही तो प्रकार आठवला की अंगावर काटा येतो.\"\nफजिली याच्यासह मोहंमद रफिक शहा याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.\nदिल्लीतील पहाडगंज, सरोजिनीनगर आणि गोविंदपुरी या भागांमध्ये 29 ऑक्टोबर 2005 रोजी भीषण बाँबस्फोट झाले होते. या स्फोटात 62 जणांचा मृत्यू झाला होता, तर 200 जखमी झाले होते.या प्रकरणात दिल्ली पोलिसांचा संशय लष्करे तैयबावर होता. पोलिसांनी संशयावरून काश्मिरी युवक तारिक अहमद दार याला अटक केली होती.\nफजिली हा त्यावेळी श्रीनगरमध्ये शाल विणण्याचे काम करत होता. त्याने सांगितले की, \"अटक करून पोलिसांनी आम्हाला दिल्लीतील लोधी कॉलनी पोलिस चौकीत नेले. न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांनी आमचा खूप शारीरिक, मानसिक छळ केला. मला बाकावर झोपायला सांगून माझे हात बाकाखाली बांधले. त्यानंतर दोन पोलिस माझ्या पायांवर उभे राहिले आणि एकजण माझ्या पोटावरून चालत होता. दुसऱ्या पोलिसाने डिटर्जंट पावडर मिसळलेले पाणी प्यायला लावले.\"\nया प्रकाराबद्दल कोणतीही तक्रार करायची नाही, अशी धमकी पोलिसांनी आम्हाला त्या संध्याकाळी न्यायाधीशांसमोर हजर करण्यापूर्वी दिली. 'न्यायाधीशांसमोर तोंड उघडले तर यापेक्षा वाईट होईल,' असे पोलिसांनी धमकावले, असे फजिली याने सांगितले.\nफजिली म्हणाला, \"पोलिसांनी सुमारे 200 कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने आमच्या सह्या घेतल्या. 'तुम्ही निर्दोष आहात हे आम्हाला माहिती आहे. मात्र, या प्रकरणात तुमच्यावर गुन्हे दाखल करायचे शेकडो मार्ग आम्हाला माहीत आहेत, असे पोलिस आम्हाला म्हणत असत.\"\nदिल्ली पोलिसांच्या कोठडीत 50 दिवस ठेवल्यावर आम्हाला तिहार तुरुंगात हलविण्यात आले तेव्हा आमचे हाल थांबले. मात्र, तिहार कारागृहात इतर कैद्यांकडून आमच्या जिवाला धोका होता, असे त्याने सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213301-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/scienceprogram.asp", "date_download": "2018-11-20T19:46:32Z", "digest": "sha1:CCUBRXY2CEDNO6OFFCCOD3JJHNCSGP6B", "length": 3411, "nlines": 39, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nशिक्षण उपसंचालक पुणे विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n११ वी ऑन लाईन माहिती २०१६-१७\n११ वी ऑन लाईन माहिती पुस्तिका व नमुना अर्ज.२०१७-१८\n0) उच्च माध्यमिक स्तरावरील वैयक्तिक मान्यताप्राप्त माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांची महिती सादर करणॆबाबत. 1) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी ) साठी असलेले प्रमाणित दर. 2) सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत सुधारित वेळापत्रक. 3)डीबीटी पोर्टलवर सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती भरणेबाबत. 4) MAHADBT या ऑनलाईन शिष्यवृत्त्यांचे पोर्टल बाबत.. 5) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी) साठी असलेले प्रमाणित दर.\nआखिल भारतीय विद्य़ार्थी विज्ञान मेळावा\nग्रामीण विज्ञान छंद मंडळ\nपश्चिम भारत विज्ञान जत्रा\nराष्ट्रीय हारीत सेना योजना\n११ जुलै हा दिवस \"जागतिक लोकसंख्या वाढ इशारा दिन म्हणून पाळणेबाबत\"\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213316-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/krida/page/395/", "date_download": "2018-11-20T20:33:54Z", "digest": "sha1:XFGFGE36GRKQFEQUDVT6TIVJELFWXNKG", "length": 20169, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "क्रीडा | Saamana (सामना) | पृष्ठ 395", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने मागील वर्षी आयपीएलच्या जेतेपदावर अगदी दिमाखात मोहोर उमटवली. यंदा त्यांचा जेतेपद राखण्याचा प्रवास सुरू असून उद्या...\n, प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल, गुणतालिकेत नंबर वन\nसामना ऑनलाईन, मुंबई कर्णधार रोहित शर्माची ३७ चेंडूंत नाबाद ५६ धावांची ‘कॅप्टन कूल’ खेळी आणि त्याला लाभलेली जोस बटलर (२१ चेंडूंत ३३) याची साथ व गोलंदाज मिचेल...\nलीडर्स ऍकॅडमीने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले\nयुवासेना प्रमुख, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे (एमडीएफए) चेअरमन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते चषक स्वीकारताना फुटबॉल लीडर्स ऍकॅडमीचा महिला संघ. एमडीएफच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या...\nमुंबई इंडियन्सचा बेंगळुरूवर ५ गडी राखून विजय\n मुंबई मुंबईतील वानखडे मैदानावर मुंबई आणि बेंगळुरूच्या संघात रंगलेल्या सामन्यात मुंबईनं बेंगळुरूचा पाच गडी राखून पराभव केला आहे. मुंबईकडून कर्णधार रोहीत शर्मानं...\nतीन महिने वन-डे न खेळताही क्रमवारीत हिंदुस्थानला फायदा\n नवी दिल्ली आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) नुकत्याच जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत हिंदुस्थान तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून एकही एकदिवसीय सामना...\nसुमितकुमार नवा ‘हिंद केसरी’\nसामना ऑनलाईन, पुणे नव्या दमाचा मराठमोळा मल्ल अभिजित कटके आणि रेल्वेचा अनुभवसिद्ध सुमितकुमार यांच्यात रंगलेल्या ‘हिंद केसरी’च्या मल्लयुद्धात सुमितने ९-२ गुणांनी बाजी मारत मानाच्या ‘हिंद...\nयुवासेना तरुण खेळाडूंना घडवणार-आदित्य ठाकरे\nसामना ऑनलाईन, ठाणे देशात फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेटच बघायला मिळते. अन्य खेळही तेवढेच महत्त्वाचे असून व्हॉलीबॉलसारख्या खेळाडूंना मोठा प्लॅटफॉर्म मिळत नाही. युवासेना इतर खेळांकडे...\nसुमित कुमार हिंदकेसरीचा मानकरी, महाराष्ट्राच्या अभिजित कटकेचा पराभव\n पुणे हिंदकेसरीच्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या सुमित कुमारनं महाराष्ट्राच्या अभिजित कटकेचा पराभव करत हिंदकेसरी किताबाला गवसणी घातली आहे. अंतिम सामन्यात सुमित कुमारनं अय़भिजित...\nपंजाबने दिल्ली जिंकली, १० गडी राखून विजय\n मोहाली आयपीएलच्या १०व्या मोसमात मोहालीच्या मैदानवर पंजाब आणि दिल्ली संघात झालेल्या सामन्यात पंजाबनं दिल्लीचा १० गडी राखून पराभव केला आहे. दिल्लीनं दिलेल्या...\nपंजाबसमोर दिल्लीचे हाल, ६७ धावांत तंबूत\n मोहाली आयपीएलच्या १०व्या मोसमात मोहालीमध्ये पंजाब आणि दिल्ली संघात सुरू असलेल्या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांसमोर दिल्लीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले आहेत. पंजाबच्या गोलंदाजांनी...\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213316-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/asia-cup-cricket-series-starts-from-todayindia-vs-pakistan-match-in-asia-cup/", "date_download": "2018-11-20T19:49:56Z", "digest": "sha1:O5U6IJNRXJ7YZVIWKAJPOBULY6T4MAVS", "length": 7770, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘आशिया कप’चा थरार आजपासून,भारत-पाक लढतीकडे नजरा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘आशिया कप’चा थरार आजपासून,भारत-पाक लढतीकडे नजरा\nटीम महाराष्ट्र देशा- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली असली तरी भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत नेहमीच क्रिकेटरसिकांसाठी खास पर्वणी राहिली आहे. याच पाश्र्वभूमीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सहा देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा प्रारंभ बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.\nकोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ नेमकी कामगिरी कशी करतो, हे या स्पर्धेत पाहायला मिळेल. इंग्लंड दौऱ्यानंतर विराटला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा संघ दर्जेदार आहे. मोहम्मद आमिर, अष्टपैलू हसन अली, सलामीवीर फखर झमान, बाबर आझम, हारिस सोहेल असे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. भारताचे उद्दिष्ट हे स्थिरस्थावर मधली फळी असेल.\nभारताचा सलामीचा सामना 18 सप्टेंबर रोजी हाँगहाँग संघाशी होणार असून दुसऱयाच दिवशी भारत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडेल. इंग्लंड दौऱयातील पराभवाच्या कटू आठवणी पुसण्याच्या आणि विजेतेपद राखण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213316-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-export-ban-stop-72453", "date_download": "2018-11-20T20:15:48Z", "digest": "sha1:YEB4TEV47ROS3KYC3B2YONHYUOI3JO3M", "length": 14548, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news export ban stop निर्यातबंदी उठविली | eSakal", "raw_content": "\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nतूर, उडीद आणि मूग डाळीवरील निर्बंध काढले; शेतकऱ्यांना रास्त दर मिळण्यास होणार मदत\nनवी दिल्ली - देशात गेल्या खरिपात तुरीचे बंपर उत्पादन झाल्यानंतर सरकारी खरेदीचा बोजवारा उडाला आणि दर हमीभावाच्याही खाली गेले. त्यामुळे डाळी निर्यातीवरील निर्बंध उठविण्याची मागणी शेतकऱ्यांसह संघटनांनी केली होती. अखेर गेल्या दहा वर्षांपासूनची तूर, उडीद आणि मूग डाळीवरील निर्यांतबंदी केंद्र सरकारने शुक्रवारी (ता. १५) उठविली.\nतूर, उडीद आणि मूग डाळीवरील निर्बंध काढले; शेतकऱ्यांना रास्त दर मिळण्यास होणार मदत\nनवी दिल्ली - देशात गेल्या खरिपात तुरीचे बंपर उत्पादन झाल्यानंतर सरकारी खरेदीचा बोजवारा उडाला आणि दर हमीभावाच्याही खाली गेले. त्यामुळे डाळी निर्यातीवरील निर्बंध उठविण्याची मागणी शेतकऱ्यांसह संघटनांनी केली होती. अखेर गेल्या दहा वर्षांपासूनची तूर, उडीद आणि मूग डाळीवरील निर्यांतबंदी केंद्र सरकारने शुक्रवारी (ता. १५) उठविली.\nशुक्रवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात विदेश व्यापार मंत्रालयाचे महासंचालक म्हणाले, की सूचनेनुसार तूर, उडीद आणि मूग डाळीवरील निर्बंध लगेच उठविण्यात आले आहेत. या डाळींची निर्यात बंदीची अंमलबजाणी आतापासूनच लागू आहे. या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना रास्त दर मिळेल व जास्त कडधान्य उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल.\nडाळीवरील निर्यातबंदी उठविली असल्याची अधिसूचना शुक्रवारी (ता.१५) उशिरा विदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केली आहे. मात्र तूर, उडीद आणि मूग डाळीच्या निर्यातीसाठी आता कृषी आणि अन्न प्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) यांच्याकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. सध्या केवळ सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या काबुली हरभरा आणि डाळी मर्यादित स्वरुपात निर्यात करण्यास परवानगी आहे. आता अन्य डाळी निर्यातीचाही मार्ग मोकळा झाला आहे.\nदहा वर्षांपूर्वी तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने (संपुआ) देशांतर्गत उत्पादनातील घट आणि डाळींच्या वाढत्या दराच्या पार्श्‍वभूमीवर निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर डाळींचा मुबलक पुरवठा झाल्यानंतरही निर्यातबंदी मागे घेण्यात आली नाही. उलट सरकारने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात डाळी आयात केल्या. त्यामुळे देशांतर्गत डाळीचे दर घसरून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. गेल्या वर्षी देशात कडधान्यांचे बंपर उत्पादन झाले आहे. परिणामी दर घसरले. त्यामुळे डाळींवरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर प्रदीर्घ काळानंतर निर्यातबंदी उठविण्यात आली आहे.\nडाळींच्या निर्यातबंदी उठविल्यामुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यास मदत होणार आहे. तसेच आगामी रब्बी हंगामात कडधान्ये लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे, असे अधिसूचनेत नमूद केले आहे. विदेश व्यापार महासंचालनाकडे नोंदणी केल्यानंतर बांगलादेश आणि नेपाळ सीमामार्गे निर्यात करता येणार आहे, असेही स्पष्ट केले आहे. देशातील कडधान्ये उत्पादन २०१६-१७ मध्ये २२.४ दशलक्ष टनांवर पोचले आहे. याआधीच्या वर्षी हे उत्पादन १६.३५ दशलक्ष टन झाले होते.\nडाळीवरील निर्यातबंदी उठविल्याच्या केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. याचा फायदा शेतकऱ्यांपासून सुरू होणाऱ्या मूल्यवर्धन करणाऱ्या साखळीला फायदा होणार आहे. यामुळे हमीभावापेक्षा कमी दरात कडधान्ये विकणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसेल आणि डाळमिल उद्योगाला नवचैतन्य मिळणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कडधान्याला चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.\n- प्रवीण डोंगरे, अध्यक्ष, भारतीय कडधान्य आणि अन्नधान्य संघटना\nदेशात २००६ पासून ही निर्यातबंदी होती. आता ही बंदी उठविल्याने एकाच दिवशी तूर, मूग आणि उडीद या कडधान्याचे भाव दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढले आहेत. या निर्णयामुळे केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, हे सिद्ध होते. या निर्णयामुळे तीनही शेतमालाला हमी भावापेक्षा जास्त बाजारभाव मिळेल अशी आशा आहे\n- पाशा पटेल, अध्यक्ष, कृषी मूल्य आयोग.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213316-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/8531-because-of-this-car-beaches-of-mumbai-will-be-clean", "date_download": "2018-11-20T20:04:25Z", "digest": "sha1:4K3FJQ6ON3KZSLTJGQ57CDVO3SUA2Z4Q", "length": 8238, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "‘या’ गाडीमुळे मुंबईतील समुद्रकिनारे होतील स्वच्छ! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘या’ गाडीमुळे मुंबईतील समुद्रकिनारे होतील स्वच्छ\nमुंबईला भलामोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. नैसर्गिक सोंदर्याने नटलेल्या या समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेकडे मात्र, दुर्लक्ष होत आहे.\nसमुद्रकिनारा स्वच्छ रहावा यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू असतात. पण त्यांचे प्रयत्न कुठेतरी अपूरे पडत आहेत. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील अस्वच्छता पाहून पर्यटकही निराश झालेत. यासाठी अनेक सामाजिक संस्थापुढे येऊन स्वच्छतेसंदर्भात जागरूकता निर्माण करत आहेत. आता सेवाभावी संस्थेकडून वर्सोवा बीच स्वच्छ करण्यात येत आहे.\nमुंबईतील समुद्र किनारे स्वच्छ राहावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून अफरोझ शाह या तरुणाने एक पाऊल उचललं. तीन वर्षांपूर्वी एकट्याने सुरू केलेल्या या स्वच्छते मोहीमेमध्ये आज स्व-इच्छेने हजारो लोक जोडले गेलेत. यामध्ये खासकरुन तरूण वर्गाला या कामाचे महत्त्व जास्त कळत असल्याने त्यांची जास्त मदत होतं आहे. मात्र, फक्त मानवी मदतीने होणारे हे काम नसून त्याला टेक्नॉलॉगीची साथही हवी यासाठी रिलायंस कंपनीकडून बॉंबकॅट नावाची अद्यावत गाडी दिली आहे.\nया गाडीमुळे जमिनीच्या एक फूट आतील कचरा काढता येतो. तसंच एका तासांत 500 जण मिळून जेवढी सफाई करू शकतात तेवढी सफाई ही मशीन एका तासात करते. त्यामुळे मुंबईतील 19 समुद्र किनाऱ्यावर प्रत्येकी दोन अशा गाड्या असल्या तर मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ होतील असे अफरोझ यांना वाटतं. म्हणून ही गाडी जरी आता एका खासगी कंपनीने दिली असली तरी महानगरपालिकेकडून अशा गाड्यांची व्यवस्था झाली तर मुंबईचे सर्व समुद्रकिनारे स्वच्छ पाहायला मिळतील अशी आशा पर्यावरणप्रेमी ठेवत आहेत.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213320-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mazespandan.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE/page/2/", "date_download": "2018-11-20T20:27:37Z", "digest": "sha1:BH2VV7XZG6WLEFQ6E643A5Y3JIGNDT4R", "length": 12662, "nlines": 150, "source_domain": "mazespandan.com", "title": "प्रेम Archives - Page 2 of 2 - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते\nमंदिरा मध्ये दर्शन करताना\nजो जवळ असल्याचा भास होतो\nभांडून सुधा ज्याचा राग येत नाही\nज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर\nपूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते\nज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर\nमन मोकळे झाल्यासारखे वाटते\nस्वताला कितीही त्रास झाला\nतरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो\nज्याला लाख विसरण्याचा प्रयत्न\nकरा विसरता येत नाही\nकुटुंबाच्या फोटो मध्ये आई-बाबाच्या सोबत ज्याचा फोटो असावा\nज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते\nहि पोस्ट वाचताना प्रत्येक ओळीला\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nआता या नात्याला कुठल्या नावाची समर्थनं नकोशी झालीयत मला. कोणी चिडवलं तर गम नाही. पण का\nमी तुझ्याशी बोललो तर दुसऱ्याला त्रास का व्हावा विशेष म्हणजे तो तुला नसताना.\nहे प्रश्‍न तसे सगळ्यांनाच पडतात. जे दुसऱ्यांच्या नात्यात इंटरेस्ट दाखवितात त्यांनाही. मग त्यांच्या उचापती का बरं बंद होत नाहीत\nतुझी-माझी ओळख झाली. हळूहळू मैत्री घट्ट झाली. अहो-जाहो वरून अरे-तुरेपर्यंत. चक्क एकेरीवर. इतकी घट्ट. एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांची इतक्‍या जवळची जान-पहचान साऱ्यांनाच खुपते. माझे जवळचे-जवळचे म्हणणारे मित्रही त्यात आले. तुझ्या मैत्रिणी त्याही आल्या.माहितंय आता तर आपल्यावर खऊट कॉमेंट मारणंही सुरू झालंय. “बघ कसा वाट बघतोय तिची, मजनू’ हे खूप साधं-सरळसोट झालं. असं काही-बाही सुरू असतं. पण तू म्हणालीस दुर्लक्ष कर. हे सर्व स्वीकार. आपण कुठं, कधी काहीही चूक करत नाही ना. बस्स. मग कशाची भीती.’ हा विश्‍वास तू दिलास. मला भीती कधीच नव्हती. होती ती तुझी. तुला अशा बोलण्यानं काय वाटेल’ हे खूप साधं-सरळसोट झालं. असं काही-बाही सुरू असतं. पण तू म्हणालीस दुर्लक्ष कर. हे सर्व स्वीकार. आपण कुठं, कधी काहीही चूक करत नाही ना. बस्स. मग कशाची भीती.’ हा विश्‍वास तू दिलास. मला भीती कधीच नव्हती. होती ती तुझी. तुला अशा बोलण्यानं काय वाटेल याच विचारात मी असायचो. पण तू साऱ्यांवर मात करणारी निघालीस. परिस्थितीशी चार हात कसं करावं, हे तुझ्याकडून शिकावं. एखादं सुंदर सुरेल गाणं कसं रिचवावं हे तुझ्याकडून शिकावं. आणि कुठल्याही गोष्टींवर खळाळून कसं हसावं, हे तुझ्याकडून शिकावं. दुःख डोळ्यांत दाटल्यावर, त्याचा टिपूसही बाहेर पडू न देता कसं जगावं हे तुझ्याकडून शिकावं. असं बरंच काही तू शिकवलंस. या अशा शिकण्यातून मी तुझ्या नजीक आलो.\nबेगडी जगण्याचा, वागण्याचा तुला तिटकरा. चेहऱ्यावरचा चेहरा तू टराटरा फाडतेस. समोरचा माणूस नजरेनं पारखतेस. हा तसा अनोखा गुण. साऱ्यांनाच जमेल असं नाही. पण तू नव्यान्नव टक्के बरोबर असायचीस. असं बरंच काही-काही तू शिकवलंयस.माझ्या दृष्टीचा कॅनव्हास तू विशाल केलास. तुझ्या दृष्टीनं जगाकडं पहायला शिकवलंस. पाऊस पडला की मक्‍याचं कणीस खाणं आलं. पण पाऊस पडला की मातीचा मनसोक्त गंध घ्यायचा, त्याचे थेंब तोंडावर झेलायचे हे तू शिकवलंस प्रत्येक ऋतू तू तुझ्या पद्धतीनं जगतेस. मला वाटतं हे तुझ्या स्त्रीत्वाचं वरदान असावं. त्याचीच वेगळी दृष्टी असावी.कॉलेजचं हे शेवटचं वर्ष. तसं तुला दोन वर्षांपासून ओळखतो. पण या वर्षी तू खरी कळालीस. तुझे कॉलेजात तसे अनेक मित्र. प्रसंगी त्यांना एका फटक्‍यासरशी तू दूरही केलंस. तुझ्या मोकळ्या-ढाकळ्या स्वभावाचा त्यांनी सोयीनं अर्थ काढला. तसं तूही त्यांना सवडीनं त्यांची जागा दाखवलीस.\nतसं तुझं रूप कुणालाही भुरळ घालावं असंच. कुरळे केस. गालावर खळी. अन्‌ सावळी. पण तुझे गुणही तितकेच आवडतात मला. काय माहीत नाही. पण तू सच्चामित्र झालीयस. अर्ध्या रात्रीत कधीही तुला फोन करू शकतो इथपर्यंत. या नात्याला नाव काय द्यावं कळत नाही. पण हक्कानं चहा उकळणारी, आईस्क्रीम वसूल करणारी आणि आग्रह केला की पिक्‍चर दाखवणारी एक गोड, हळवी सखीयस तू… या आपल्या नात्याला मला नाव द्यायचं नाहीए.\nकाही-काही नाती नावाशिवाय असावीत. चिरंतन स्मरणात राहतात.मग एखाद्या धकाधकीच्या क्षणी सर्व काही संपलं म्हणून बसलो की, फक्त या नात्याची आठवण काढायची. मग चैतन्याच्या धारा बरसत राहतात. हे आपल्या नात्यातलं चैत्रबन दुसऱ्या कुणाला कळणार नाही. ते कळूही नये. हे नातं फक्त आपलं. ते आपण जपायचं. तुझं-माझं नातं असं नावाविना सुरू ठेवायचं. अंतापर्यंत…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213320-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kharip-crop-season-meeting-nagpur-maharashtra-9111", "date_download": "2018-11-20T20:36:25Z", "digest": "sha1:TFPHA43VE4JJWBTQTZJLDBLGD7MUIXSH", "length": 16689, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, kharip crop season meeting, nagpur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीककर्ज नाकारणाऱ्या बॅंकांची करणार रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रार : खोत\nपीककर्ज नाकारणाऱ्या बॅंकांची करणार रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रार : खोत\nशनिवार, 9 जून 2018\nनागपूर ः खरीप हंगाम तोंडावर असताना राज्याच्या काही भागांत शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासकीय यंत्रणेने यासंदर्भाने लक्ष घालत या अडचणी दूर कराव्यात. त्यासोबतच शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांविरोधात राज्य सरकार रिझर्व्ह बॅंकेकडे कारवाईची शिफारस करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.\nनागपूर ः खरीप हंगाम तोंडावर असताना राज्याच्या काही भागांत शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासकीय यंत्रणेने यासंदर्भाने लक्ष घालत या अडचणी दूर कराव्यात. त्यासोबतच शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांविरोधात राज्य सरकार रिझर्व्ह बॅंकेकडे कारवाईची शिफारस करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.\nयेथील विभागीय आयुक्‍त कार्यालयात नागपूर विभागस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक शुक्रवारी (ता.८) झाली. या वेळी कृषी राज्यमंत्री खोत बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्‍त अनुपकुमार, विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे, नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा व तालुका उपनिबंधक उपस्थित होते.\nया वेळी पीककर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर कारवाईसाठी राज्य शासन पुढाकार घेणार असल्याचे सांगत श्री. खोत म्हणाले, की या वर्षीच्या हंगामात बियाणे किंवा इतर निविष्ठांच्या उपलब्धतेच्या अडचणींबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येण्याची शक्‍यता कमी आहे. बॅंकांकडून पीककर्जासाठी अडवणुकीच्या तक्रारी मात्र हंगामाच्या सुरवातीलाच वाढल्या आहेत. त्याची दखल शासन स्तरावरून घेण्यात आली असून, अशा बॅंकांविरोधात रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रार केली जाणार आहे.\nबोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता कृषी विभाग, कृषी विद्यापीठ स्तरावरून राबविण्यात येत असलेल्या जागृती अभियानाबद्दल त्यांनी माहिती घेतली. कृषी विभागाच्या या संदर्भाने नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. कमी वेळेत येणाऱ्या वाणाच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिक जागृती झाल्यास बोंड अळीवर नियंत्रण शक्‍य आहे. या वर्षी ३७० वाणांनाच शासनाने परवानगी दिली आहे. परिणामी, बाजारात अवैध बियाण्यांवर नियंत्रण सोपे होईल. कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेने या संदर्भाने दक्ष राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. बीजी-३ अर्थात हर्बीसाइड टॉलरंट बियाण्यांच्या कारवाईबाबत त्यांनी बैठकीत माहिती घेतली. सरकारची परवानगी नसलेले बियाणे किंवा इतर कोणत्याही निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोचू नये, असे त्यांनी सांगितले.\nखरीप पीककर्ज सदाभाऊ खोत नागपूर बोंड अळी कृषी विभाग कृषी विद्यापीठ\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213320-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/pahat-pavale-antarkar-40479", "date_download": "2018-11-20T20:27:15Z", "digest": "sha1:VFJQ6ABLXT6OOCT7INQ2FKPWXK7XJGZZ", "length": 13003, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "pahat pavale by antarkar पहाटपावलं : दृष्टिआड... | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 17 एप्रिल 2017\n माणसाला झालेला एक सगळ्यात मोठा दृष्टिभ्रम. अखेर तो असतो शून्याकडून सुरवात करून, अनेक शून्यं पार करीत केलेला, एका 'व्हॅनिशिंग पॉइंट'कडे म्हणजेच अंतिम शून्याकडे पोचण्याचा कालबद्ध प्रवास.'\nमाणसाच्या दृष्टीतच सारं दडलेलं आहे. दृश्‍य चित्रातलं असो की प्रत्यक्ष निसर्गातलं असो - ते म्हणतात, 'beauty ries in beholder`s eyes'. साहित्यातल्या श्‍लील-अश्‍लीलाविषयी ते सांगतात, 'प्रत्यक्षात श्‍लील-अश्‍लील असं काही नसतं, असतं ते केवळ माणसाच्या नजरेत'. 'दृष्टिआड सृष्टी' या द्विशब्दी मराठी म्हणीचा अर्थ किती व्यापक नि समर्पक आहे...तुझ्या दृष्टीत सारी सृष्टी सामावलेली आहे, तू किती पाहू शकतोस यावर तुझ्या दृष्टीची क्षमता अवलंबून. 'ओल्ड टेस्टॅमेंट'नं तर सांगूनच टाकलंय की, 'where there is no vision, the people perish.'\nदृष्टीचा आवाका फार मोठा आहे. साहित्यातली जाण अधिकाधिक प्रगल्भ आणि सूक्ष्म होण्यासाठी वाचकाला आणि त्यातून परिणत होणाऱ्या लेखकालाही खूप परिश्रम घ्यावे लागतात. कलाविषयक दृष्टी ही कोणाला आपोआप लाभत नाही. त्यासाठी चिकित्सक व्यासंगाची गरज असते. सततचं मनन, चिंतन, परिशीलन, परीक्षण यातूनच चांगला आस्वादक घडत असतो. अशी तयारी झाली की वाळूच्या एखाद्या कणात सारं विश्‍व सामावलं असल्याचं तुम्हाला जाणवू लागेल. एखाद्या झऱ्यामधल्या खडकातून निघणारे मोझार्ट-बिथोवनचे सूर कानावर पडत असल्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल. फुलपाखराच्या रंगवेल्हाळ रेशमी पंखांनी तुम्ही गगनभरारी मारू शकाल. एखाद्या रानटी फुलामध्ये स्वर्ग वसत असल्याची जाणीव होऊ लागेल. अखेर काय आपल्या नजरेला सतत धार लावून ती अधिकाधिक भेदक बनवणं तुमच्या हातात असतं.\nमाणसाच्या नजरेची मर्यादा किती समजा तुम्ही एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर बसून सूर्यास्ताचं दृश्‍य न्याहाळता आहात. तुम्ही नजर एकवटून लांबवर पाहत राहता. सूर्य समुद्रात बुडतो आणि रंगाळलेल्या क्षितिजाच्या पार दृष्टी लावण्याचा, आकाशपटल भेदण्याचा तुम्ही प्रयत्न करता. ही नजर जिथवर पोचू शकते, तिथवरच माणसाच्या आवाक्‍यातलं अनंतत्व अस्तित्वात असतं. पुढचं सगळं अपार, अज्ञात आणि अकल्पनीय. रेल्वेचे दोन रुळ खरं तर शेवटपर्यंत समांतर चालत असतात. पण लांबच लांब मर्यादेनंतर ते एका शून्य बिंदूला जाऊन मिळतात आणि तिथं चक्क एकरूप झाल्यासारखे दिसतात. दोघांमधलं अंतर अदृश्‍य आत्म्याचं परमात्म्याशी मिलन असंच तर होत नसेल\nकॅमेऱ्यामधल्या लेन्सच्या रचनेमध्ये 'क्‍लोजअप', 'वाईड अँगल', 'इन्फिनिटी' अशी दृश्‍यात्मकता योजलेली असते. लेन्स 'इन्फिनिटी'ला लावली की अनंतापर्यंतचं सारं दृश्‍य कॅमेऱ्यात कैद होतं. कॅमेऱ्याचं मन माणसाच्या मनापेक्षा अधिक संवेदनशील. माणसानं विचार न केलेले आणि त्याच्या नजरेतून निसटलेले कित्येक बारकावे त्याच्या आवाक्‍यात येतात.\nमाणसाला आणखी एका प्रकारचे डोळे असतात. मनःचक्षू किंवा अंतर्चक्षू. मूलतः जन्मांध असलेली आणि तरीही दुर्दम्य आत्मविश्‍वासाचं प्रतीक ठरलेली हेलन केलर या दृष्टीविषयीचा आपला अनुभव सांगताना म्हणते, ''जगातल्या अतिसुंदर आणि अत्युत्तम गोष्टी दृष्टीनं किंवा स्पर्शानं अनुभवता येत नाहीत, त्या हृदयाद्वारे जाणाव्या लागतात.''\n माणसाला झालेला एक सगळ्यात मोठा दृष्टिभ्रम. अखेर तो असतो शून्याकडून सुरवात करून, अनेक शून्यं पार करीत केलेला, एका 'व्हॅनिशिंग पॉइंट'कडे म्हणजेच अंतिम शून्याकडे पोचण्याचा कालबद्ध प्रवास.'\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213320-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66842", "date_download": "2018-11-20T20:50:47Z", "digest": "sha1:6NCURTP6ANWBPXORJ2C6WZDJOLA5ZXGA", "length": 19172, "nlines": 168, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मा. ल. क. - ३ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nएका गावातुन दुसऱ्या गावात जायचे असल्यास मधले काही मैलांचे जंगल पार करुन जावे लागत असे. जंगलातुन जाणारा रस्ता अतिशय सुंदर होता. घनदाट वनराई, मधेच गवताळ कुरणे, विस्तिर्ण जलाशय, लहाण-मोठ्या टेकड्या. पण रस्ता कितीही सुंदर असला तरी निर्जन होता. त्यामुळे वाटमारी करणाऱ्यांचा हा आवडता परिसर होता. गावातुन रस्ता ज्या ठिकाणी जंगलात शिरायचा तेथे एक टुमदार धर्मशाळा होती. कारण कुणालाही जंगल पार करायचे असले की तो या धर्मशाळेत थांबे. सकाळपर्यंत दोघे-चौघे जमा होत. मग एकमेकांच्या सोबतिने जंगल पार केले जाई. एकट्याने जायची सोयच नसायची दरोडेखोरांमुळे.\nआषाढाचे दिवस होते. पावसाने नुसता धिंगाना घातला होता. दुर कुठेतरी विज कोसळली होती. बोचरे वारे वहात होते. एक एक करत धर्मशाळेत चार जण जमा झाले होते. एकमेकांची ओळख करुन घेत ते शेकोटीभोवती शेकत होते. भरुन आलेल्या आभाळामुळे सकाळ झाल्याचे त्या चौघांच्या ऊशीरा लक्षात आले. मग मात्र त्यांनी बांधून आणलेल्या दशम्या खावून घेतल्या आणि जंगल पार करण्यासाठी त्यांनी धर्मशाळा सोडली. जंगलात शिरायच्या आधी त्यांना मागुन कुणी तरी मारलेल्या “अहो, थांबा माझ्यासाठी” अशा हाका ऐकू आल्या. चौघांनीही मागे पाहीले. एक वाटसरु आपली पिशवी सांभाळत त्यांना येवून सामील झाला. चौघांनाही बरे वाटले. “चला, अजुन एक सोबती मिळाला” पण त्यांचा आनंद काही क्षणच टिकला. कारण सकाळपासुन थांबलेला पाऊस अचानक सुरू झाला. जणू काही येणाऱ्या नविन वाटसरुने येताना आपल्या सोबतच पाऊस आणला होता. पण आता थांबण्यात अर्थ नव्हता. त्या पाचही जणांनी मनातली हिम्मत गोळा केली आणि भर पावसात जंगलामध्ये पाऊल टाकले. मंद गतीने का होईना पण त्यांची पावले रस्ता मागे टाकू लागली. थोड्याच वेळात त्यांच्यात गप्पा सुरु झाल्या. पण त्या चौघांनी नविन आलेल्या वाटसरुला काही आपल्या गप्पांमध्ये सामावून घेतले नाही. त्यांना मनोमन वाटत होते की “हा आला आणि पाऊस सुरु झाला. याच्या येण्याने आपल्या अडचणीत भर पडली” आता मानवी स्वभावच असा आहे त्याला काय करणार. पण नविन वाटसरु मात्र “आपल्याला सोबत मिळाली” या समाधानाने चौघांबरोबर वाट चालत होता.\nसाधारण मैलभर अंतर पार केले असेल पाचही जणांनी. अचानक त्यांच्या समोर प्रचंड आवाज करत लखलखीत विज जमिनीवर ऊतरली. पाचही जणांचे डोळे त्या तेजाने विस्फारले. घाबरलेले ते काही वेळातच सावरले. आपण अगदी थोडक्यात वाचलो याची जाणीव होऊन त्यांच्या अंगावर काटा आला. काही अंतर जाताच परत एकदा त्यांच्या मागे काही अंतरावर विज कोसळली. सगळ्यांनी जलद पावले ऊचलायला सुरवात केली. पण काही वेळातच पुन्हा त्यांच्या डावीकडे, अगदी जवळच विज लखलखली. थोडे दुर जाताच परत तशीच विज समोर ऊतरली. अर्धा मैल पार करेपर्यंत विज सातत्याने त्यांच्या आजुबाजूला कोसळतच राहीली. आता मात्र त्या सगळ्यांच्या लक्षात आले की “आपण काही नशिबाने वाचत नाही आहोत” हा काही तरी वेगळा प्रकार असावा. पाचही जण कोसळत्या पावसात काही क्षण थांबले. विजेचे कोसळणे सुरुच होते. त्यांनी आपापसात बराच विचार केला, खल केला आणि निष्कर्ष काढला की “आपल्या पाच जणांमध्ये कुणीतरी नक्कीच पापी, कुकर्मी, वाईट असणार. त्याच्यासाठीच विज वारंवार कोसळते आहे. वेळीच त्या ईसमाला आपल्यातुन दुर केले नाही तर ही विज काही आपला पिच्छा सोडणार नाही.” पण ‘ती’ व्यक्ती कोण हे कसे ठरवायचे कुणीही कबुल होईना “मीच तो पापी आहे ज्याच्यासाठी विज सारखी जमिनीवर ऊतरतेय” शेवटी सगळ्यांच्या संगनमताने यावर एक ऊपाय काढला गेला.\nपाऊस कोसळतच होता. समोरच मोठे गवताळ मैदान होते. सगळे एका झाडाखाली ऊभे राहीले. त्यांचे ठरले होते की प्रत्येकाने पाळीपाळीने समोरच्या मैदानात जावून ऊभे रहायचे. ज्याच्यासाठी विज येते आहे तो मैदानात ऊभा राहीला की विजेचे काम सोपे होईल व बाकिच्यांचा जीव वाचेल. ठरल्या प्रमाणे पहिला जीव मुठीत धरुन मैदानात जावून ऊभा राहीला. बराच वेळ झाला पण काही झाले नाही. तो आनंदाने ऊड्या मारत झाडाकडे परतला. आता दुसऱ्याची पाळी होती. तोही जावून खुप वेळ मैदानात ऊभा राहीला पण काहीही झाले नाही. तोही नाचतच झाडाकडे परतला. मग तिसरा गेला. तोही परत आला. त्यानंतर चौथा घाबरत गेला. पण तोही “वाचलो, वाचलो” ओरडत माघारी आला. आता नविन आलेल्या वाटसरुची पाळी होती. विज अजुनही कोसळतच होती. चौघांनीही अतिशय तिरस्काराने त्या वाटसरुकडे पाहीले. नाहीतरी सगळ्यांचे त्याच्याविषयी पहिल्यापासुनच वाईट मत झाले होते. त्यांच्या पैकी एकाने नविन वाटसरुच्या दंडाला धरुन त्याला मैदानाकडे ढकलले. नविन वाटसरु जड पावले टाकत मैदानाकडे निघाला. तो मैदानाच्या मधोमध जाऊन ऊभा राहीला मात्र कडाडून आवाज करत एक लखलखीत विज खाली आली आणि चौघैजण ज्या झाडाखाली ऊभे होते त्यावर कोसळली.\nमर्म काय म्हणायचे ह्या कथेचे\nमर्म काय म्हणायचे ह्या कथेचे\nपूर्वी ऐकली होती , पण त्यात\nपूर्वी ऐकली होती , पण त्यात असं होत की एक स्त्री म्हणजे पाचवी व्यक्ती असते , लोक विचार न करता तिला पापी ठरवतात आणि वरील विजेची घटना घडते .\nशब्दांकन आणि कथा नेहमीप्रमाणे उत्तम\nसु शि यांची या थीम वर एक गोष्ट आहे.घरातून पळून आलेला तरुण, सगळीकडे आलेला पूर, महादेव मंदीरात आसरा घेतलेले अनेक विवीध लोक, सर्वांनी केलेली पापे.\nअनेक भयंकर पापे सांगून सुद्धा बाहेर गेलेला एक एक जण वाचतो.शेवटी तरुण जातो.त्याने आयुष्यात काहीच पाप केलेलं नसतं.\nतो बाहेर गेल्यावर वीज कोसळून पूर्ण मंदिर कोसळतं.\nमस्त आहे ही पण.\nमस्त आहे ही पण.\nमस्त ही पण कथा\nमस्त ही पण कथा\nछान ही कथा वाचलेली पुर्वी पण\nछान ही कथा वाचलेली पुर्वी पण त्यात एक झोपडी होती.\nअसा एक जोक वाचला होता मल्लिका\nअसा एक जोक वाचला होता मल्लिका शेरावत वाला.\nसु शि यांची या थीम वर एक\nसु शि यांची या थीम वर एक गोष्ट आहे >> अगदी तीच गोष्ट आठवली.\nछान....अशीच एक कथा बसच्या\nछान....अशीच एक कथा बसच्या अपघाताच्या बाबतीत वाचली होती\nत्या बस अपघाताच्या कथेची\nत्या बस अपघाताच्या कथेची व्हॉटसप वर फिरणारी शॉर्ट फिल्म झाली आहे.परिणामकारक आहे.\nमाझी एकदम आवडती कथा\nमाझी एकदम आवडती कथा\nमस्त आहे हीपण कथा....\nमस्त आहे हीपण कथा....\nछान कथा. तुमची कथनाची शैली\nछान कथा. तुमची कथनाची शैली छान आहे.\nछान कथा. तुमची कथनाची शैली\nछान कथा. तुमची कथनाची शैली छान आहे.\nछान आहे कथा, आधी ऐकली / वाचली\nछान आहे कथा, आधी ऐकली / वाचली आहे.\nमला जाणवलेले मर्म असे की, पाप पुण्य असे काही नाही, वीज कोसळायची तेथे कोसळते. योगायोगाने त्यावेळी नेमका तो पाचवा वाटसरू तिथून दूर गेला होता.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213320-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/court-orders-fir-against-salman-khan/", "date_download": "2018-11-20T19:38:06Z", "digest": "sha1:QPGTQPYSATNF3LIAUINODS35NCMN6L2L", "length": 18051, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "सलमानला ‘लवरात्री’ भोवणार, कोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nसलमानला ‘लवरात्री’ भोवणार, कोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nअभिनेता सलमान खान विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरपूर कोर्टाने दिले आहेत. सलमानच्या येऊ घातलेल्या ‘लवरात्री’ चित्रपटात हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोपावरून कोर्टाने हे आदेश दिले आहेत.\n‘लवरात्री’ या चित्रपटात नवरात्री या उत्सवाच्या नावाचे विद्रृपिकरण केल्याचा आरोप वकिल सुधिर ओझा यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी सुनावणी दरम्यान सलमान खान, आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसेन यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्य़ाचे कोर्टांने मिथानपूर पोलिसांना आदेश दिले आहेत.\nसलमान खानचे होम प्रोडक्शन असलेल्या या चित्रपटाच्या शिर्षकावरून काही संघटनांनी हिन्दू उत्सवाच्या नावाला विकृत करत असल्याचा आरोप काही संधटनांनी आरोप केला आहे. 5 आक्टोबरला रिलीज होणाऱ्या ‘लवरात्री’ या चित्रपटात सलमान त्याच्या भाओजीला म्हणजेच सलमानची बहिण अर्पीताचा पती आयुष शर्मा याला बॉलीवूडमध्ये लॉंच करत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपत्रकाराच्या ‘बेस्ट’ प्रश्नावर विराटचा रागाराग; म्हणाला, हे तुमच्या …\nपुढीलग्रुप ग्रामपंचायत कासुच्या सदस्यपदी सोनाली पाटील यांची बिनविरोध निवड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC/", "date_download": "2018-11-20T20:04:30Z", "digest": "sha1:RNZFY5LQIQXPQNXXGNLOKYKELBBMN4VM", "length": 7447, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऐश्वर्याचं ‘बर्थडे’ सेलिब्रेशन पाहिलंत का? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nऐश्वर्याचं ‘बर्थडे’ सेलिब्रेशन पाहिलंत का\nआपल्या मादक अदांनी अवघ्या सिनेरसिकांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनचा आज ४५वा वाढदिवस. आपल्या ४५व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटोज ऐश्वर्याने आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्याने ‘व्हाईट’ ड्रेस परिधान केला असून तिच्यासोबत तिची आई वृन्दा राय, मुलगी आराध्य, पती अभिषेक तसेच कुटुंबातील व्यक्ती व मित्रमंडळी दिसत आहेत.\nऐश्वर्याने तिच्या वाढदिवसाचे तीन फोटोज शेअर केले असून एका फोटोमध्ये आई वृन्दा राय, मुलगी आराध्य, पती अभिषेक तसेच कुटुंबातील व्यक्ती व मित्रमंडळींनी ऐश्वर्या भोवती गराडा घातला असून ऐश्वर्या केक कापताना दिसत आहे.\nदुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या आपली आई वृंदा राय यांच्या सोबत दिसत असून त्यांच्या मागेच ऐश्वर्याचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांचा फोटो दिसत आहे.\nतिसरा फोटो तिने पती अभिषेक आणि मुलगी आराध्य यांच्यासोबतचा शेअर केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#IND_v_WI : भारताने विंडीज विरुद्धची मालिका ३-१ ने जिंकली\nNext articleएन चंद्राबाबू नायडू , फारुख अब्दुल्ला, शरद पवार यांची दिल्लीत भेट \n‘बाहुबली’ नंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘RRR’ घेऊन येत आहे राजामौली\n‘बेखबर कशी तू’ गाणं होतंय ट्रेंडिंग\nबांदेकर म्हणणार ‘शुरु करो अंताक्षरी’\nवर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा पियानो फ़ॉर सेल\n#फोटो : दीपवीर रिसेप्शनसाठी बंगळुरूला रवाना\n“ठग्ज…’च्या अपयशाचा “धूम 4’वर परिणाम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82/", "date_download": "2018-11-20T19:15:59Z", "digest": "sha1:JUJZJH7S74Z37IGEHMWQS6WFEFWYWNW7", "length": 6093, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मार्चअखेरीस चार दिवस बॅंका बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमार्चअखेरीस चार दिवस बॅंका बंद\nमुंबई- आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता फार कमी दिवस शिल्लक आहेत. कर्ज परतफेड, विम्याचा हप्ता किंवा कराशी संबंधित काही कागदपत्रांसाठी बॅंकेची मदत लागू शकते. मात्र 29 मार्च ते 1 एप्रिल हे चार दिवस बॅंकांना सुट्या आहेत.\nत्यामुळे आताचा ग्राहकांनाही कामे उरकून घ्यावी लागणार आहेत. 29 मार्चला महावीर जयंती, 30 मार्चला गुड फ्रायडे, 31 मार्चला इअर एन्डिंग आणि 1 एप्रिलला रविवार आहे. या सलग आलेल्या सुट्यांबाबत अनेक बॅंकांनी आपल्या ग्राहकांना सूचना दिल्या आहेत. अर्थक्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी मार्च हा सगळ्यात खडतर महिना असतो. आर्थिक वर्षाचा लेखाजोखा, मांडताना, सगळे हिशेब जुळवावे लागतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसरकारी बॅंका खासगी करण्यासाठी सध्या वेळ सुयोग्य\nNext articleबॅंक ब्युरोशी सरकारचा संपर्क कमी\nआरबीआय’च्या निधी हस्तांतरणासाठी समिती\nव्याजदर वाढीची शक्‍यता झाली धूसर\nनोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली\nअन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे दर घसरले\nइंधन कंपन्यांचे शेअर वधारले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-20T19:22:59Z", "digest": "sha1:CRJ6LSUDJZGR6P6XATBEDDW3AORQJQ74", "length": 6674, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोरतापवाडी येथे सप्ताहाचे आयोजन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसोरतापवाडी येथे सप्ताहाचे आयोजन\nउरुळी कांचन – सोरतापवाडी (ता. हवेली) येथील ग्राम दैवत हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी कीर्तन, हरिजागर, काकडा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला. विविध धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. सरपंच सुदर्शन चौधरी, सागर चौधरी, बंडोपंत चौधरी, बंडोपंत तिखे, विलास चौधरी, मुरलीधर चौधरी, रामदास चोरगे, रेखा चौधरी, सुभद्रा चौधरी, कौशल्या कड, बदामबाई चौधरी, मुक्ताबाई लाड, नानासाहेब चोरगे, आप्पासाहेब लोणकर, बाबासाहेब चौधरी, एकनाथ चोरगे, तानाजी चौधरी, शारदा चौधरी, ज्ञानदेव चौधरी, विकास कड, राजेंद्र चौधरी, भाऊसाहेब चौधरी, तानाजी लोणकर, चंद्रकांत गुजांळ, संतोष बोधे यांसह मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिरूर तालुक्‍यात कायदा सुव्यवस्था ढासळली\nNext articleयवत येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/8636-shahrukh-khan-s-zero-trailer-break-the-record", "date_download": "2018-11-20T19:47:37Z", "digest": "sha1:JV3Q47J2UNSMFKCGQSIKKWLBCWM7EXHY", "length": 6536, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "किंग खानच्या 'झिरो' ट्रेलरने मोडला रेकाॅर्ड - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकिंग खानच्या 'झिरो' ट्रेलरने मोडला रेकाॅर्ड\nप्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याने त्याच्या वाढदिवशी म्हणजेच 2 आॅक्टोबरला आगामी चित्रपट झिरो'चा ट्रेलर लाॅन्च केला होता.\nफार कमी वेळात या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला असून आता पर्यत या ट्रेलरला 5.4 कोटी लोकांनी पाहिला आहे. देशात 24 तासांत सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या ट्रेलरमध्येही याचा समावेश झाला आहे. सोशल मीडियावर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’, ‘संजू’ आणि ‘बाहुबली 2’ सारख्या चित्रपटांनाही झिरोने मागे टाकले आहे.\nचित्रपटाचा ट्रेलर पाहिला असता शाहरुखची एंट्री लाजवाब आहे असे बोलणे चुकीचे ठरणार नाही.\nअंपगत्व असताना देखील आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायला शिकवणारा चित्रपट असल्याचे ट्रेलर पाहून समजत आहे.या चित्रपटात शाहरुखने बुटक्या माणसाची भूमिका साकरली आहे.\nट्रेलरमध्ये अनुष्काची छोटीशी झलक पाहायला मिळाली असली तरी तिच्या अभिनयाचे सर्व स्थरांवरुन कौतुक होत आहे. तसेच हा चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होणार असून चाहत्यांच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.\nशाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला\nशाहरूख खानच्या आगामी 'झिरो'चा ट्रेलर रिलीज\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/145-diwali-2018/8572-southern-states-to-burst-crackers-for-2-hours-on-diwali", "date_download": "2018-11-20T19:59:11Z", "digest": "sha1:HCTCCAGZ3HVXSWBTV4EVL5T4JMNM3JQD", "length": 4708, "nlines": 118, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दिवाळीत फक्त 2 तासच फोडता येणार फटाके - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदिवाळीत फक्त 2 तासच फोडता येणार फटाके\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 31 October 2018\nसर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 ही वेळ निश्चित केली होती. पण न्यायालयाने आता आपल्या आदेशात बदल केला आहे.\nराज्यांना फटाके फोडण्यासाठी वेळेत बदल करता येईल, पण कालावधी दिवसातून 2 तासांहून अधिक नसेल, असे न्यायालयाने म्हटंले आहे.\nतामिळनाडू, पुद्दुचेरीसारख्या ठिकाणी दिवाळी सकाळी साजरी केली जाते. त्यामुळे तामिळनाडूने याबाबत न्यायालयात धाव घेतली होती.\nतसेच हरित फटाक्यांचा वापर करण्याचा आदेश हा फक्त दिल्ली-एनसीआरसाठीच होता. उर्वरित भारतासाठी नव्हता, हे ही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.\nतसेच राज्यांना हवे असेल तर ते 2 तासांचा अवधी सकाळी एकतास आणि सायंकाळी एकतास असा विभागू शकता असेही न्यायालयाने म्हटंले आहे.\nआकर्षक रोषणाईने उजळला ऐतिहासीक मैसुर पॅलेस\nआता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का\nएक करंजी लाख मोलाची; शिवआधार चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम\nऐन दसरा-दिवाळी आधीच सोनं महागलं...\nऐन दिवाळीत बँका राहणार बंद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/navratri-2018/8392-sandalwood-devi-idol-in-umarkhadi-mumbai", "date_download": "2018-11-20T20:29:13Z", "digest": "sha1:WTA6R3SH6GHEMUPGSL6WA4SXFYEM7BSX", "length": 8124, "nlines": 142, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "उमरखाडीच्या आईची 'ही' वैशिष्ट्यं तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nउमरखाडीच्या आईची 'ही' वैशिष्ट्यं तुम्हाला माहीत आहे का\nगणेशोत्सवाप्रमाणेच मुंबईमध्ये उत्साहाने साजरा होणारा सण म्हणजे नवरात्री. देवीच्या नवरात्री सणानिमित्त अनेक घरांत घटस्थापना होते, तर मंडळांतर्फे देवीच्या मूर्तीची स्थापना होते. दक्षिण मुंबईतील उमरखाडी परिसरातील मंडळाचा ‘उमरखाडीचा राजा’ हा गणपती जसा गणेशोत्सवात आकर्षणाचा विषय असतो, तशीच नवरात्रीत ‘उमरखाडीची आई’ या देवीच्या दर्शनालाही भाविकांची रीघ लागते.\n‘उमरखाडीची आई’ या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रोत्सवानिमित्त या देवीची संपूर्ण मूर्ती चंदन लाकडापासून साकारण्यात येते. चंदनाच्या देवीची प्रतिष्ठापना करणारं हे मुंबईतील एकमेव मंडळ आहे.\nकशी झाली ‘उमरखाडीच्या आई’ची स्थापना\nस्वातंत्र्यसैनिक बाळू चांगू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली देवीची मूर्ती साकारण्यात आली. या देवीचं वाहन असणारा सिंह हा चंदनाच्या एकसंध लाकडापासून तयार केलाय. या देवीचे मूर्तिकार वसई येथील ख्रिश्चन समाजाचे सिक्वेरा बंधूनी सन 1970 साली घडवली.\nही संपूर्ण मूर्ती फोल्डिंगची आहे.\nया देवीच्या मूर्तीची घडण दोन पध्दतीनं करण्यात आली आहे.\nया देवीची मूर्ती एक वर्ष उभी तर दुसऱ्या वर्षी बसलेली असते.\nदेवीची मूर्तीचे नेत्र केवळ सजीवच नव्हे, तर बोलके वाटावे, यासाठी खास ऑस्ट्रेलियावरून काचेच्या बनावटीच्या लेन्सेस मागवण्यात आल्या.\nडोंगरी येथील उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव - नवरात्रोत्सव मंडळ आणि नायगाव बीडीडी चाळ येथील 'चंदनाची देवी' अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या देवीच्या दर्शनासाठी केवळ मुंबईतूनच नव्हे, तर दूरवरूनही भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत असतात.\nसुख, समाधानच नाही तर तुमचा आत्मविश्वासही वाढवतात नवरात्रीतील नऊ रंग\nनवरात्रीच्या पहिल्या दिवशी माँ शैलपुत्री या अवताराची पुजा\nआज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रम्हचारिणी या अवताराची पुजा\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2015/06/StampCollector.html", "date_download": "2018-11-20T19:46:07Z", "digest": "sha1:MDU34UCSCFALUGZHVCPZEXLDXCPUXR7V", "length": 28072, "nlines": 257, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: आम्ही सारे स्टँप-कलेक्टर", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nरविवार, २१ जून, २०१५\nमागच्या वर्षी २ ऑक्टोबरला नव्यानेच अधिकारारुढ झालेल्या सरकारने 'स्वच्छ भारत अभियाना'ची सुरुवात केली. गावात, खेड्यांपाड्यांत, शहरातील गल्लोगल्ली स्वच्छ भारत अभियानाचा बोलबाला सुरू झाला. सर्व वृत्तपत्रांतून मोदींचा पूर्ण पानभर फोटो असलेल्या जाहिराती झळकू लागल्या. सारा सोहळा एकुणच वाजतगाजत पार पडला. वृत्तपत्रांतून, सोशल मीडियांतून आपण 'साजरा केलेल्या' स्वच्छता दिनाचे फोटो आणि रसभरीत वर्णने वाचायला मिळू लागली.\nभाजपाशासित पूर्व-दिल्ली महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी वेतन न मिळाल्यामुळे प्रथम मार्च महिन्यात आणि आता जून मधे तब्बल बारा दिवस संप केला. या काळात सार्‍या दिल्लीचा कचरा डेपो झालेला दिसला. ऑक्टोबरमधे हाती झाडू घेतलेले ते स्वयंसेवक, कार्यकर्ते या काळात कुठे सफाई करताना दिसले नाहीत. तसे मार्चमधे जेव्हा योगेन्द्र यादव यांना 'आप'मधील पदांवरून हटवण्यात आले त्या दिवशी चार कार्यकर्त्यांनी चार दोन झाडू फिरवले. पण माध्यमांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना नकोशा विषयावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांनी आपली ही 'समाजसेवा' लगेचच गुंडाळून टाकली. या काळात दिल्लीच्या नागरिकांनीही कचर्‍याबाबत याहून काही वेगळे वर्तन केले नसल्याचे आमचे दिल्लीकर मित्र सांगतात. सफाई अभियान सोडा, पण मार्चमधे शिशिरातील पानगळीमुळे घरासमोर जमा झालेला सुका कचरा झाडून काढण्याचे कष्टही कुणी घेतलेले दिसले नाहीत. या अभियानातून सर्वसामान्यांची मानसिकता बदललेली नाही, 'हे आमचे काम नव्हे' हाच समज अजूनही कायम आहे असे दिसून आले.\nथोडक्यात सांगायचे तर 'क्लीन इंडिया डे' साजरा झाला, फोटो झाले, वर्णने झाली, माध्यमांना बातम्या मिळाल्या, नेत्यांना प्रसिद्धी मिळाली, कार्यकर्त्यांना मिरवता आले आणि 'स्वच्छ भारत अभियान'ची फाईल नियमानुसार धूळ खात पडली.\nआपल्या पंतप्रधानांनी गेल्या ऑगस्टमधे 'प्रधानमंत्री जन-धन योजना' अशीच वाजतगाजत आणली. या योजनेच्या अधिकृत वेबसाईटनुसार मार्चअखेरपर्यंत या योजनेअंतर्गत जवळजवळ साडेचौदा कोटी नवी बँक खाती उघडली गेली. या पैकी सुमारे तेरा कोटी खातेदारांना बँकांनी 'रुपे' (Rupay) डेबिट कार्डस दिली गेली आहेत. ही खाती उघडण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या खात्यांआधारे पेन्शन, गॅस सबसिडी, इन्शुरन्स या सारख्या सरकारी योजनांचा लाभ घेता येईल असे ठसवण्यात आले होते. परदेशातील काळा पैसा परत आणून या प्रत्येक खातेदाराला पाच हजार रुपये देण्यात येतील असे आश्वासनही देण्यात आले होते, त्यावरही काही भाबड्या लोकांनी विश्वास ठेवला होता. पण मागील महिन्यात घेतलेल्या आढाव्यानुसार यापैकी तब्बल ५८% खात्यात एकही रूपया जमा नाही\nस्टेट बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक दिवाकर गुप्ता यांनी मागील महिन्यात एका न्यूज चॅनेलला दिलेल्या माहितीनुसार निर्जीव खाती जमेला धरून आज या खात्यांत सरासरी ४०० रू. शिल्लक आहे. अशा प्रत्येक खात्यामागे बँकेला १२ रुपये नफा मिळवणे शक्य आहे. परंतु त्यांसाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर नि मनुष्यबळ जमेस धरले तर खर्च कित्येक पट आहे असे दिसून येते. एका अंदाजानुसार अशा प्रत्येक खात्यामागे बँकेला २५० रुपये खर्च करावा लागतो. त्यामुळे आता ही योजना चालवणे हे बँकाच्या दृष्टीने पांढरा हत्ती पाळण्यासारखे होते आहे. मागच्या सप्टेंबर महिन्यात दिलेल्या एका व्याख्यानादरम्यान रिजर्व बँकेचे गवर्नर रघुराम राजन म्हणाले होते 'अशा प्रकारच्या आर्थिक सर्वसमावेशकतेच्या धोरणाचा पुरेसा विस्तार करता आला नाही किंवा अशी खाती उघडूनही वापरात आली नाही तर ते साफ फसू शकते.' नेमक्या याच कारणाने यापूर्वी हरियाना मधे राबवली गेलेली अशा प्रकारची योजना गुंडाळावी लागली होती. आजची स्थिती पाहता ही योजनादेखील पंतप्रधानांच्या खात्यात एक योजना निर्माण केल्याचे श्रेय जमा करून झोपी गेली आहे.\nमध्यंतरी पुण्यात एका वृत्तपत्राच्या पुढाकाराने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यास नागरिकांना उद्युक्त करण्याच्या हेतूने 'पुणे बस डे' आयोजित करण्यात आला. महिनाभर कँपेन चालवून अनेक प्रसिद्ध व्यक्तींना यात सामावून घेण्यात आले. वाजतगाजत बस डे साजरा झाला, पुन्हा एकदा फोटो छापले गेले, वृत्तपत्राने खास अंक काढून सर्व मोठमोठ्या व्यक्तींनी पीएमटी' बस मधून प्रवास केल्याचे फोटो छापले, 'पीएमटीनेच प्रवास करा' असे त्यांचे आवाहन प्रसिद्ध केले. दिवस पार पडला नि दुसर्‍या दिवशीपासून गाडं पुन्हा मूळ पदावर आलं. बस डेच्या निमित्ताने दुरुस्त करून घेतलेल्या आणि स्वच्छ धुतलेल्या बसेस पुन्हा एकवार तुटून लोंबकळणार्‍या खिडक्या, फाटलेले पत्रे, गळके छप्पर घेऊन रखडत रखडत धूळ मिरवित चालू लागल्या. सारे सेलेब्रिटी आपापल्या चारचाकींमधून हिंडू लागले.\nचारेक वर्षांपूर्वी दिल्लीच्या जंतर-मंतरवर अण्णांचे पहिले भ्रष्टाचारविरोधी आंदोलन झाले तेव्हाही 'मी अण्णा' लिहिलेल्या टोप्या घालून आमच्या हिंजवडीच्या आयटीतील मित्रांनी फेज-१ ते फेज-३ मोर्चा काढला आणि फेसबुक,ट्विटरवर त्याचे फोटो टाकून कृतकृत्य झाले. हे दोन्ही एका लंच टाईममधे उरकून पुन्हा कामालाही लागले.\nअशा योजना राबवणार्‍यांकडून जितका वेळ नि पैसा त्यांच्या जाहिरांतीवर खर्च केला जातो त्याचा दशांशानेही त्यांच्या लाभार्थींच्या प्रबोधनावर केला जात नाही. जन-धन योजना असो वा भारत स्वच्छता अभियान असो, मोदींच्या पानभर जाहिरातींवर जेवढा खर्च केला त्याच्या निम्मा खर्च जरी नागरिकांना स्वच्छतेचे फायदे, अस्वच्छतेचे थेट त्यांच्यावर होणारे दुष्परिणाम दाखवणारी साखळी, स्वच्छता राखण्यासाठी दररोज राबवता येतील असे सोपे उपाय इ. बाबत प्रबोधन करणार्‍या जाहिरातींचा मारा केला असता तर तो अधिक उपयुक्त ठरला असता. याच खर्चाचा काही भाग स्वच्छतेसंबंधी संशोधनाला सहाय्य म्हणून देता आला असता. असंघटित सामान्य माणसाला बँकेच्या व्यवहारांची ओळख करून देणे हा जन-धन योजनेचा मूळ उद्देश नीट पोचावा यासाठी यंत्रणा उभारता आली असती. त्याऐवजी केवळ पैशाचे प्रलोभन दाखवून आकडा वाढवण्यात धन्यता मानली गेली. अशा गोष्टींच्या आयोजनाची जबाबदारी ज्यांच्याकडे असते ते मुख्यतः यांच्या कडे 'इवेंट' म्हणून पाहतात, तर मूळ कल्पनेचा मालक श्रेय मिळवणे या हेतूने. अशा योजनांचे, कार्यक्रमाचे लाभार्थी असलेले नागरिकही 'दोन पैसे घ्या, पण काही कामे वाढवू नका' अशा मानसिकतेचे असतात. तेव्हा दोन्ही बाजूंच्या दृष्टीने 'इवेंट' साजरा करणे हेच सोयीस्कर ठरते. दीर्घकालीन उपाययोजना वगैरे झंझट कुणालाच नको असते. त्यापेक्षा सतत नवनवे इवेंट साजरे करणे अधिक सोयीचे असते. जन-धन योजनेपाठोपाठ आता 'प्रधानमंत्री बीमा योजना' आली आहे, त्यानंतर आरोग्यासाठी म्हणून योग-दिन येतो आहे.\nआमच्या लहानपणी खेळणी मुबलक नव्हती तेव्हा स्टँप जमा करणे, काडेपेटीचे छाप जमा करणे, पैसे असतील तर हिरो, हिरोईनचे स्टीकर्स जमा करणे असे छंद असत. जे स्टँप जमा केले जात ते अर्थातच वापरून निरुपयोगी झालेले. पण ते आपल्याकडे आहेत यातच समाधान मानायचे. एक वही करायची नि त्यात ते ओळीने चिकटवून ठेवायचे. वरील 'इवेंट्स'मधे भाग घेणारे असे स्टँप जमा करणार्‍या लहान मुलांहून काही वेगळे आहेत का असा प्रश्न पडतो. एखाद्या पर्यटनस्थळी जाऊन तिथे काढलेले फोटो जमा करणे आणि एखाद्या आंदोलनाच्या वा कसल्याशा 'डे'मधे सहभागी होतानाचे फोटो जमा करणे त्यांच्यादृष्टीने एकाच पातळीवरचे असते. चिकटवहीची जागा मोबाईल किंवा सोशल मीडियाने घेतली आहे इतकेच. अलिकडे दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांच्याशी बांधिलकी दाखवणारी 'आम्ही सारे दाभोलकर' अशी घोषणा पुरोगामी गटांच्या आंदोलकांनी दिली होती. तिथेही बरेच लोक स्टँप जमा करायला आले होतेच. त्यावरून आता 'आम्ही सारे स्टँप-कलेक्टर' हीच घोषणा अधिक समर्पक ठरेल असे म्हणावेसे वाटते.\nस्टँप कलेक्टर मुलांमधे ज्याच्याकडे परदेशातले स्टँप अधिक असत त्याचा भाव अधिक असायचा. मोदींनी सत्तेवर आल्यापासून असे परदेशी स्टँप जमवण्याचा धडाका लावलाय तो उगाच नाही.\nपूर्वप्रसिद्धी: लोकसत्ता-विशेष २१ जून २०१५\nलेखकः रमताराम वेळ १०:३५ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nवर्गीकरण: परिचय, प्रासंगिक, राजकारण, समाज\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nएका शापित नगरीची कहाणी\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2016/01/Iceland.html", "date_download": "2018-11-20T19:46:17Z", "digest": "sha1:DUEXVZQFW5QU3EVGYM5KJ6C42UFFIKDO", "length": 46783, "nlines": 282, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: ऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nगुरुवार, १४ जानेवारी, २०१६\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nआईसलँड हे इंग्लंड आणि ग्रीनलंडच्या यांच्या मधोमध उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक समुद्राच्या सीमेवर वसलेले एक बेट. महाराष्ट्राच्या सुमारे एक-तृतीयांश इतके क्षेत्रफळ आणि जेमतेम तीन लाख लोकसंख्येचा देश. युनोच्या 'ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स'नुसार १३ वा तर दरडोई उत्पन्नाच्या दृष्टीने जगात १६व्या क्रमांकाचा देश या देशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हटले तर तो आपली ऊर्जेची जवळजवळ संपूर्ण गरज ही केवळ जलविद्युत आणि भूऊर्जा या दोन पर्यावरणपूरक ऊर्जांच्या माध्यमातून भागवतो.\nआर्थिकदृष्ट्या सुस्थिर असलेल्या या देशाने नव्वदीच्या दशकात खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. याचाच एक भाग म्हणून बँकांवरील सरकारी नियंत्रण पूर्णपणे उठवण्यात आले. आईसलँडचा आर्थिक व्यवहार बव्हंशी एकवटला होता त्या तीन प्रमुख बँका, ग्लिटनर, लँड्सबँक आणि कोएपथिंग या बँकांनी चढ्या व्याजदराच्या परताव्याचे आमिष दाखवून परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. त्यामुळे यातून मासे आणि अॅल्युमिनिअम या दोन गोष्टींचा उत्पादक असलेला देश म्हणून ओळखला जाणारा देश गुंतवणूकदारांचे नंदनवन म्हणून ओळखला जाऊ लागला.\nअर्थव्यवस्थेतील या तथाकथित नवचैतन्याने भारून गेलेल्या स्थानिक उद्योजक आणि नागरिकांनीही 'ऋण काढून सण साजरे करणे' सुरू केले. सप्टेंबर २००८ मधे अशा घरगुती कर्जांने प्रमाण देशातील एकुण करपश्चात उत्पन्नाच्या दुपटीहून अधिक झाले होते. यातून देशांतर्गत महागाईचा निर्देशांक १४%ला जाऊन भिडला (जो साधारण २.५% च्या आसपास राखणे अपेक्षित होते.). याला नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेने व्याजदर १५% पर्यंत वाढवले. परंतु याचा उलट परिणाम असा झाला की आपल्या देशात सरासरी ४ ते ५.५% परतावा मिळवणारे आसपासच्या युरोझोन देशांतील गुंतवणूकदार इकडे अधिकच आकर्षित झाले. पैशाचा ओघ आणखीनच वाढला आणि देशाला चलनफुगवट्याची समस्या भेडसावू लागली. सप्टेंबर २००८ च्या सुमारास - जेव्हा आर्थिक संकटाची प्रथम चाहूल लागली - जेमतेम पाच टक्के जीडीपी वाढीचा दर असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत वर्षभरात सुमारे ५५% टक्के इतकी प्रचंड भर पडली होती.\nसाहजिकच इतक्या लहान देशात गुंतवणुकीच्या संधी मात्र तुलनेने आवश्यक वेगाने वाढत नव्हत्या. मग गुंतवणूकदारांकडून जमा केलेला प्रचंड पैसा तेथील बँकांनी परदेशातील स्थावर मालमत्ता विकत घेण्यासाठी वापरला, परदेशी कंपन्यांमधे गुंतवला. आईसलँडच्या बँका ज्या परदेशी गुंतवणुकीचा आधार घेऊन उत्पन्न वाढवू पाहात होत्या ते गुंतवणुकीचे पर्याय कमी परतावा देणारे होते. किंबहुना याच कारणाने तर बाहेरील पैशाचा ओघ तिकडे न वळता आईसलँडच्या बँकांच्या दिशेने वाहात होता. दुसरीकडे अल्पमुदतीसाठी आलेले पैसे स्थावर मालमत्तेसारख्या दीर्घकालीन योजनांमधे गुंतवले जात होते. हा आतबट्ट्याचा व्यवहार होता आणि आईसलँडची अर्थव्यवस्था हे संकटाच्या दिशेने वाटचाल करते आहे बॉब अलिबार या शिकॅगो युनिवर्सिटीच्या ज्येष्ठ अर्थतज्ज्ञाने २००६ सालीच नोंदवून ठेवले होते. अमेरिकेत २००६ साली सब-प्राईम क्रायसिसचा आघात झाला. स्थावर गुंतवणुकी कवडीमोल झाल्या. याचा प्रतिध्वनी अन्य देशांतही उमटला. आईसलँडच्या बँकांचा भरवसा असलेल्या 'लेहमन ब्रदर्स'चे पतन ही उंटाच्या पाठीवरची शेवटी काडी ठरली.\nग्रीसवरील आर्थिक संकटाच्यावेळी अधिक प्रकर्षाने चर्चा झालेले तथाकथित आर्थिक संकट निवारणाचे उपाय हे जणू बायबलमधल्या टेन कमांडमेंट्स इतके पवित्र वा अपरिवर्तनीय होऊन बसले आहेत. शासकीय खर्चात कपात आणि पर्यायाने लोककल्याणकारी योजनांना कात्री लावणे, रोजगारांच्या संख्येत आणि मोबदल्यामधे कपात करणे, करात वाढ करून सरकारी तिजोरीत अधिक पैसा येईल याची तजवीज करणे आणि याशिवाय ईयु देशांचे डार्लिंग असलेले 'खासगीकरण', हे उपाय आर्थिक संकटात असलेल्या देशाने बाहेरून मिळालेल्या - मुख्यतः आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून वा ईयु सदस्य देशांकडून - मदतीच्या बदल्यात अंमलात आणावेत अशी देणेकर्‍यांची अपेक्षा असते.\nपण हे सारे उपाय अवलंबणारे आयर्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटली, ब्रिटनच काय पण लात्विया, क्रोएशिया सारख्या राष्ट्रांनाही आईसलँडच्या वेगाने उभारी घेता आलेली नाही हे कसे संकटात सापडलेल्या राष्ट्रांना आर्थिक मदत देताना 'ईयु'च्या बड्या देशांनी मदत घेणार्‍या देशाच्या अंतर्गत निर्णयप्रक्रियेबाबत घातलेल्या जाचक अटींनी देशांचे सार्वभौमत्वच धोक्यात आल्याची भावना त्या देशांतून निर्माण झालेली दिसते. युरो हे चलन वापरत असल्याने चलनाच्या चणचणीच्या परिस्थितीत ग्रीसच्या नव्या पंतप्रधानांना त्यांच्या ईयुच्या जाचक अटींविरोधातील प्रस्तावित कणखर धोरणांना देशाने पाठिंबा दिलेला असूनही ईयुच्या त्याच अटींसमोर गुडघे टेकावे लागले आहेत.\nआर्थिक निर्बंधांचा त्या देशाच्या नागरिकांवर अनेक बाजूंनी भार पडताना दिसतो. एकीकडे बँकातील गुंतवणूक अंशत: किंवा संपूर्णपणे बुडित गेलेली, दुसरीकडे रोजगारकपातीमुळे घटते किंवा बिनभरवशाचे उत्पन्न आणि हे कमी म्हणून की काय वाढत्या करांच्या बोज्याने जे काही तुटपुंजे मिळते ते ही बरेचसे सरळ सरकारी खजिन्यात जमा होणारे. असे असेल तर फार कष्ट कशाला करा अशी भावना निर्माण होऊ लागते. याशिवाय तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्याची देणी थकतात आणि अनुत्पादक कर्जांची व्याप्ती वाढत जाते. याचा परिणाम म्हणून त्या कामगाराची खर्च करण्याची क्षमता घसरते, बाजारातील मागणी घटते आणि मंदीची परिस्थिती आणखी बिकट होत जाते. एकीकडे बँक आणि उद्योगांची अधिकाधिक खासगी संपत्तीची हाव देशाला संकटाकडे घेऊन गेलेली आणि दुसरीकडे वैयक्तिक पातळीवर अशा खासगी मालमत्तेची किमान शाश्वतीही नसल्याने उत्पादकतेबाबत उदासीन झालेला सर्वसामान्य माणूस आणि म्हणून घटती देशांतर्गत उत्पादकता, अशा कात्रीत सापडलेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही शासकर्त्यांच्या दृष्टीने दुहेरी कसरत ठरत असते.\nया वर्षी 'वॉशिंग्टन पोस्ट' या दैनिकाने 'द मिरॅक्युलस स्टोरी ऑफ आईसलँड' या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात आईसलँड आणि आयर्लंड या दोन देशांच्या आर्थिक वाटचालीची तुलना केली आहे. ही दोनही राष्ट्रे जवळपास एकाच वेळी आर्थिक संकटाला सामोरी जात होती. परंतु त्या संकटांना सामोरे जाण्याचे त्यांचे मार्ग भिन्न होते आणि म्हणूनच परिणामही. दोघांमधे एक महत्त्वाचा फरक आहे, आयर्लंड हा युरपियन युनियनचा (ईयु) सदस्य आहे तर आईसलँड हा फक्त 'युरपियन फ्री ट्रेड असोशिएशन'च्या माध्यमातून 'ईयु' च्या सदस्य देशांशी मुक्त व्यापारी संबंध राखून आहे.\nआईसलँड हा ईयु'चा सदस्य नसल्यानेच त्यांना आपल्या अर्थव्यवस्थेला मूळपदावर आणण्यासाठी योग्य ते उपाय योजण्याचे पुरेसे स्वातंत्र्य मिळाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आईसलँड हा स्वतःचे चलन राखून असल्याने देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी, जागतिक अर्थव्यवहारापासून वेगळे उपाय योजण्याचे स्वातंत्र्य त्याच्या सत्ताधार्‍यांकडे होते. ते त्यांनी पुरेपूर वापरले. त्यांनी क्रोन' या आपल्या चलनाचे आंतराष्ट्रीय बाजारात अवमूल्यन होऊ दिले. २००८ या एका वर्षांत क्रोन'चे मूल्य ६० टक्क्याने घसरले. यातून एकीकडे देशांतर्गत व्यवहाराचे खेळते भांडवल न घटवताही नाराज आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना नव्याने गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या परताव्याची शक्यता निर्माण केली. यातून देशांतर्गत उत्पादनाचा वेग वाढता राहिला आणि गुंतवणूकदारांचा विश्वास नव्याने मिळवणे शक्य झाले. नेमक्या याच मुद्द्यावर ग्रीस तसेच इतर देश अडकून पडले. युरोच्या एकचलनी व्यवस्थेचा फास त्यांच्या गळ्यात अडकल्यामुळे त्यांना हा पर्याय वापरणे शक्य झाले नाही.\nत्याचबरोबर 'सब-प्राईम क्रायसिस'च्या काळात जगाचा मार्गदर्शक म्हणवणार्‍या अमेरिकेने नागरिकांच्या वैयक्तिक मॉर्टगेजेसना आधार देण्याऐवजी पैसा छापून बँकांत ओतला. त्यांच्यासमोरील आर्थिक संकटाची व्याप्ती पाहता, ते देश पातळीवरील संकट ठरवून जबाबदारी निश्चित करणे, व्यक्ती वा बँकाविरोधात कडक कारवाई करणे टाळले. तर याउलट आईसलँडने आर्थिक संकटाला जबाबदार असलेल्या बँक आणि उद्योगातील व्यक्तींवर कडक कारवाई केली. तीन प्रमुख बँकांचे चेअरमन, सीईओ दर्जाचे अधिकारी, अनेक उद्योगपती, फायनान्स सेक्रेटरी इतकेच नव्हे तर एका सुप्रीम कोर्ट अॅटर्नीवरही खटला चालवून अनेकांना तुरुंगाची हवा खायला लावली. २००८ च्या अखेरीस तीन प्रमुख बँकांची एकुण उलाढाल देशाच्या एकुण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तब्बल ११ पट इतकी विस्तारली होती. आर्थिक संकटाच्या परिस्थितीत इतक्या मोठ्या अर्थव्यवस्थेला तारणे मध्यवर्ती बँकेच्या कुवतीबाहेरचे होते. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बँकांना वाचवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांचे देशांतर्गत व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार करणार्‍या बँकात विभागणी करून आंतरराष्ट्रीय व्यवहार मूळ बँकेकडे ठेवून देशांतर्गत गुंतवणुकदारांसाठी स्वतंत्र बँक निर्माण करून त्यांचे सारे व्यवहार तिकडे वर्ग केले नि त्यांना संरक्षण दिले. थोडक्यात सांगायचे तर अर्थव्यवस्थेत सुधारणा करताना ती अर्थव्यवस्था ज्याच्या खांद्यावर उभी आहे त्या सर्वसामान्य माणसाला त्या व्यवस्थेचा एकक समजून आईसलँडने पावले टाकली, अर्थव्यवस्थेचा विचार 'वरुन खाली' न करता 'खालून वर' असा उलट दिशेने केला आणि त्याचे फळ म्हणून २००८ ला रसातळाला पोचलेली अर्थव्यवस्था २०११ पर्यंत बव्हंशी मूळपदावर आली.\nपण या उपायांचेही नकारात्मक परिणाम होणारच होते. आंतरराष्ट्रीय व्यवहार सांभाळण्यासाठी उरलेल्या मूळ बँकाना त्यांनी दिवाळखोरीत जाऊ दिले. त्यातून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान झाले. आईसलँडमधे सर्वाधिक गुंतवणूक केलेल्या ब्रिटन आणि नेदरलँड्स या देशांतील गुंतवणूकदारांनी आपापल्या देशांवर दबाव आणून आईसलँडच्या बँकांच्या त्या त्या देशांतील उपशाखांवर निर्बंध आणले. त्यासाठी ब्रिटनने चक्क 'आंतराष्ट्रीय दहशतवाद विरोधी' कायद्याचा वापर केला. ज्यातून त्या दोन देशांत आलेले वितुष्ट पुढे 'आईससेव कंट्रोवर्सी' म्हणून ओळखले गेले.\nआईसलँडसारखा देश अमेरिकेच्या नेमक्या उलट धोरणांचा अवलंब करून चारच वर्षांत देशाला पुन्हा एकदा विकसित देशांच्या यादीत आणून बसवतो, तर आज सात-आठ वर्षांनीही 'इंटरेस्ट रेट वाढवावेत की नाही, त्यामुळे कसाबसा सावरत असलेला आर्थिक डोलारा पुन्हा कोसळणार तर नाही' या चिंतेने अमेरिकन फेडरल रिजर्वचे अधिकारी तो निर्णय सतत पुढे ढकलताना दिसतात. स्वतंत्र चलन, जागरूक आणि सार्वभौम अशी मध्यवर्ती बँक, परदेशी गुंतवणुकीला एकदम सताड दारे उघडून आत घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने ती उघडण्याचे डोळस धोरण, या मार्गाने भारताने आजवर वाटचाल केली आणि अतिशय व्यामिश्र तसंच प्रचंड अंतर्विरोध असलेली प्रचंड लोकसंख्या असलेल्या समाजाला बरोबर घेऊनही उत्तम प्रगती साधली आहे. यातून २००६ ते २००८ दरम्यान सार्‍या जगाला हादरे देणारे आर्थिक संकट भारताने बर्‍याच अंशी सीमेवर थोपवले होते. आईसलँडचा आणि अन्य देशांचा अनुभव पाहता आजवरची देशाची वाटचाल सुज्ञ म्हणावी अशीच. असे असूनही आज या सार्‍याचे लाभधारकच 'गेल्या पासष्ट वर्षात काय प्रगती झाली' असा प्रश्न कृतघ्नपणे विचारतात तेव्हा आपण फक्त आईसलँडकडे बोट दाखवावे आणि पुढचे त्यांच्या समजुतीच्या कुवतीवर सोडून द्यावे.\n[ चौकट : राजकीय घडामोडी\n२००८ च्या उत्तरार्धात आईसलँडच्या अर्थव्यवस्थेतील खिंडारे दिसू लागल्यावर देशात निदर्शने सुरू झाली. आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी परिणामकारक पावले न उचलल्याची जबाबदारी स्वीकारून उजव्या विचारसरणीच्या 'इन्डिपेडन्स पार्टी' च्या सरकारने राजीनामा द्यावा आणि नव्याने निवडणुका घ्याव्यात अशी निदर्शकांनी मागणी केली. अध्यक्ष जिएर होर्ट यांनी एप्रिलमधे मुदतपूर्व निवडणुका घेण्याची घोषणा केली, त्याचबरोबर आपण कॅन्सरने आजारी असल्याने ती निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. परंतु निदर्शकांचे एवढ्याने समाधान झाले नाही. अखेर अध्यक्षांनी राजीनामा दिला. मग 'सोशल डेमोक्रेटिक अलायन्स' या डाव्या पक्षाने माजी समाजकल्याण मंत्री योहाना सिगुर्दोतिएर यांच्या नेतृत्वाखाली 'लेफ्ट-ग्रीन' समविचारी विरोधी पक्षांच्या सहाय्याने आणि अन्य दोन पक्षांच्या पाठिंब्याने अल्पमतातले काळजीवाहू सरकार स्थापन केले. एप्रिलमधे झालेल्या निवडणुकांमधे नवे सत्ताधारी बहुमताने निवडून आले. योहाना यांनी पुढे चार वर्षे पंतप्रधानपद भूषवले आणि देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.\nनव्या सरकारचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे त्यांनी देशाच्या ध्येयधोरणांबाबत चर्चांमधे नागरिकांना थेट सामील करून घेण्यासाठी 'सिटिजन्स फोरम्स'ची स्थापना केली. यात सर्व वयोगटातले, भौगोलिक विभागातले, स्त्री व पुरुष, नोकरदारांपासून उद्योजकांपर्यंत सार्‍यांना पुरेसे प्रातिनिधित्व मिळेल याची खात्री करून घेतली. या फोरमला जून २०१० मधे होणार्‍या प्रस्तावित नव्या घटनेवरील चर्चेत सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले. इतकेच नव्हे तर या चर्चेतून तयार झालेल्या घटनेबाबत सार्वमत घेऊन त्या देशातील प्रत्येक नागरिकाला यात सामील करून घेण्यात आले. ६७% लोकांनी नव्या प्रस्तावाला पाठिंबा दिला.\nपण युद्ध जिंकूनही चर्चिल जसे पुढची निवडणूक हरले तसेच सोशल डेमोक्रॅट्सना २०१३च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आजवर तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या प्रोग्रेसिव पार्टीने सरकार स्थापन केले आहे. आणि 'बंधनकारक नसलेल्या' सार्वमताच्या आधारे मान्यतेची मोहोर उमटलेली घटना लागू केली जाण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.]\n(पूर्वप्रकाशित: पुरोगामी जनगर्जना, जानेवारी २०१६)\nलेखकः रमताराम वेळ ८:२७ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nवर्गीकरण: अर्थ-वाणिज्य, आंतरराष्ट्रीय, राजकारण, समाज\nsuresh १५ जानेवारी, २०१६ रोजी ३:५६ म.पू.\nसुंदर व समर्पक लेख. भारतात मनमोहन सिंग सरकारने केलेल्या सुधारणांची फळे आपण उपभोगत आहोत. पण अजुन अर्थव्यवस्थेला शिस्तीची गरज आहे. शेती व्यवसायाकडे अधिक लक्ष, भ्रष्टाचार कमीत कमी पातळीवर आणणे, पर्यावरण संभाळून अधिक परकिय गुंतवणूक वाढवणे अशा उपाय योजना कराव्या लागतील. सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन व विरोधी पक्षांनी देशहित विचारात घेऊन या सुधारणांना पाठिंबा द्यावा. असे केल्यास आपला देश प्रगत राष्ट्रांच्या पंगतीत नक्की जाऊन बसेल.\nKiran Limaye १५ जानेवारी, २०१६ रोजी १:४१ म.उ.\nभारताच्या बाबतीत Iceland पासून शिकण्यासारखे तसे कमी आहे. मुळात वाय.व्ही.रेड्डी आणि बाकी पॉलिसी मेकर्सनी भारतीय बँकांना नव्या फ़िनन्शिअल प्रोडक्टसपासून लांब ठेवले होते. त्यामुळे भारतीय बँका बऱ्याच सेफ होत्या. बाकी मागच्या ६५ वर्षांत काय झाले ह्या प्रश्नाला Iceland कडे बोट दाखवून काहीच उत्तर देता येणार नाही. प्रश्न विचारणारा असेही म्हणू शकतो १९८० साली भारत आणि चीन per capita GDP मध्ये जवळपास एकाच पातळीवर असताना आज आर्थिक पातळीवर ह्या दोन देशांत एवढी तफावत निर्माण का झाली आहे. भारताच्या बाबतीत मनमोहन सिंग ह्यांना श्रेय देताना असा प्रश्न कोणी विचारत नाही की मुळात त्यांच्याकडे पर्यायच काय उरले होते. कामगार कायदे सुधारणे, शेतीवर कमीत कमी लोकसंख्या अवलंबून ठेवणे, शेतीची उत्पादकता वाढवणे, छोट्या उद्योजकांना उद्योग करणे सोपे करणे (नोंदणी आणि भांडवलाचा access), शहरी land मार्केटमधला सरकारी हस्तक्षेप संपवणे आणि प्रत्येकाला आरोग्य आणि productive उपजीविका मिळवण्याचे प्रशिक्षण ह्या बाबतीत सक्षम करणे ह्या काही मूलभूत गोष्टी करणे आवश्यक आहे. पण राजकीय उद्दिष्टे आणि समाजाचा दबाव ह्या दोन गोष्टी भारतात फार वेगळया प्रकारे काम करतात असं वाटतं. ह्यातले फार थोडे प्रश्न Iceland ला भेडसावत असावेत.\nAshutosh Diwan १३ फेब्रुवारी, २०१६ रोजी ५:५६ म.उ.\npercentage rise in gdp हाच एकमेव end point धरणे हेच बरोबर नाही.येवढ्या मोठ्या layered देशात नुस्त्या वरच्या layers ची आर्थिक वाढ झाली तरी gdp बक्कळ वाढेल.म्हणजे समजा ओयो रूम्स,paytm snapdeal etc.वाढुन gdp वाढला म्हणजे झाले काlayered gdp ची balanced growth व्हावी असे काहीतरी केले पाहिजे म्हणजे श्रीमंत व राजकारण्यानि करु दिले पाहिजे.\nAshutosh Diwan १३ फेब्रुवारी, २०१६ रोजी ५:५७ म.उ.\npercentage rise in gdp हाच एकमेव end point धरणे हेच बरोबर नाही.येवढ्या मोठ्या layered देशात नुस्त्या वरच्या layers ची आर्थिक वाढ झाली तरी gdp बक्कळ वाढेल.म्हणजे समजा ओयो रूम्स,paytm snapdeal etc.वाढुन gdp वाढला म्हणजे झाले काlayered gdp ची balanced growth व्हावी असे काहीतरी केले पाहिजे म्हणजे श्रीमंत व राजकारण्यानि करु दिले पाहिजे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा...\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/caught-on-camera-cobra-swallows-throws-up-11-onions-in-odisha/", "date_download": "2018-11-20T19:35:26Z", "digest": "sha1:3VI7NPUCQMMO53RNWUV2IO3BWAQ2TT7S", "length": 18266, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "आठवे आश्चर्य! … आणि कोब्राने चक्क ११ कांदे गिळले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\n … आणि कोब्राने चक्क ११ कांदे गिळले\nकोब्रा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो काळ्याकुट्ट रंगाचा विषारी फुत्कार सोडणारा लांबलचक साप. पण ओडीशा येथे विष सोडणारा नाही तर चक्क कांदे गिळणारा कोब्रा आढळला आहे. तज्ज्ञांच्या मते कांदे गिळणारा हा जगातील एकमेव कोब्रा आहे. यामुळे या कोब्राला बघण्यासाठी चेंडीपाडा गावात गर्दी उसळली आहे.\nअंगुल जिल्ह्यातील चेंडीपाडा गावात सुशांता बेहरा यांच्या घरी हा कोब्रा लपून बसला होता. कोब्राला घरातून हुसकवून लावण्यासाठी काढण्यासाठी सुशांता यांनी जवळच पडलेले कांदे त्याच्यावर फेकण्यास सुरूवात केली. ते बघून अजून काहीजणांनी कोब्राच्या दिशेने कांदे फेकले. ते बघताच कोब्रा चवताळला. तो घरातील भींतीच्या कपारीतून बाहेर आला. कोब्राला पाहताच अनेकांची दातखिळीच बसली व ते इकडे तिकडे धावू लागले. कोब्रा घराच्या मधोमध वेटोळे घालून कांदे सुंघू लागला. त्यानंतर त्याने एक एक करत चक्क ११ कांदे गिळले. हे बघून अनेकांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रण केले. त्यानंतर कोणीतरी सर्पमित्राला पाचारण केले.\nदरम्यान, गोंधळलेल्या परिस्थितीत काहीच कळत नसल्याने साप फळ गिळतात. पण एखाद्या सापाने ११ कांदे गिळणे ही जगातील पहीलीच घटना असल्याचं सर्पतज्ज्ञ सचिव सुभेंदू मलिक यांनी सांगितले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे\nपुढीलशेतकऱ्याच्या सतर्कतेने विहिरीत पडलेल्या हरीणास जीवदान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/kshitij-zarapkar-article-on-play-on-stage/", "date_download": "2018-11-20T19:18:11Z", "digest": "sha1:JOF7SATNDQLJEWLCJZ7HZNZY7LKTGAWG", "length": 27655, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "सौभाग्यकांक्षिण रंगभूमीचा रंगतदार प्रवास | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nसौभाग्यकांक्षिण रंगभूमीचा रंगतदार प्रवास\n‘‘चि. सौ. कां. रंगभूमी’’ रसिकराज आणि रंगभूमीचे लडिवाळ नाते रंगभूमीच्या प्रवासातून खुलत जाते.\nमराठी रंगभूमीची सुरुवात ही संगीत नाटकांपासून झाली असं नमूद आहे. सुरुवातीचं मराठी रंगभूमीचं शतक हे संगीताच्या सावलीत गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. साहजिकच आहे हे कारण त्या काळी सिनेमा काय साधे फोटोही प्रचंड दुर्मिळ होते, रेडियो अस्तित्वातच नव्हता आणि टेलिव्हिजन ही संकल्पनादेखील कुणाला सुचली नव्हती. आता या अशा काळात जनांच्या मनाचं मनोरंजन हे रंगकर्मी स्वतः जिवंतपणे व्यासपीठावरून कला सादर करून करत होते. असाही एक प्रवाद आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू व्यंकोजीराजे भोसले हे दक्षिणेत तंजावर येथे स्थाईक झाले आणि तिथे त्यांनी नाटकांची परंपरा राबवली. पण सर्वमान्य प्रवाह असा की, संगीताला कथेची जोड देऊन एका बंदिस्त व्यासपीठावरून मर्यादित प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडण्याचं श्रेय विष्णुदास भावे यांना जातं. 1843 साली ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग विष्णूदास भावे यांनी सांगली येथे केला. इथे सुरू होतं आज नाटय़संपदा कलामंच या संस्थेने नुकतंच आणलेलं नवीन कोरं करकरीत नाटक ‘चि. सौ. कां. रंगभूमी’.\nअनंत पणशीकर आणि यशवंत देवस्थळी निर्मित या नाटकाच्या पहिल्या अंकात मराठी संगीत नाटकांचा आढावा घेतलेला आहे, तर दुसऱया अंकात पद्य नाटकांचा आढावा आहे. त्यामुळे ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ हे नाटक मराठी रंगभूमीची वाटचाल दर्शवणारं नाटक आहे असं आपण म्हणू शकतो. संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी अभ्यासपूर्ण लेखन करून ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ हे नाटक अधिक रुचकर करण्याचा सफल प्रयत्न केलेला आहे. नाटक म्हटल्यावर केवळ इतिहास सांगून चालत नाही, तर त्या इतिहासाची नाटय़पूर्ण गुंफण करावी लागते हे संपदाने जाणून ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीलाच रंगभूमी आणि रसिकराज ही दोन पात्र आणून संपदाने इतिहासाचं नाटक घडवलंय. आता हा मराठी रंगभूमीचा इतिहास या दोघांच्या रिलेशनशिपच्या परिपेक्षातून दाखवण्याचा संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा घाट अफाट आहे. असं केल्याने मग मराठी नाटय़सृष्टीचे चढउतार अधिक तीव्रतेने समोर येतात. सिनेमा, रेडियो आणि टीव्ही या माध्यमांचं आगमन आणि त्यांचा रंगभूमीवर होणारा परिणाम दाखवताना मग रसिकराजाच्या आणि रंगभूमीच्या प्रेमकथेतील नाटय़मयता वापरता येते हे संपदाने हुशारीने दाखवलंय. मुळात नाटकाची सुरुवात पडद्याबाहेर सरळ नाटय़गृहात करण्याची युक्ती मस्त आहे. रसिकराजाचं वऱहाड प्रेक्षागृहातून येतं आणि रंगभूमीशी विवाह संपन्न होतो इथे ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ नाटक सुरू होतं. साजेसं नेपथ्य वापरून आणि देखाव्यांचा उगीच उहापोह न करता ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ पुढे सरकतं आणि आपण त्यातील निखळ कलेचा आस्वाद घेऊ लागतो.\nया कलेचा आस्वाद आपल्याला देतात ते ‘चि. सौ. कां. रंगभूमी’मधले एकूणएक गुणी कलावंत. संगीत रंगभूमी पूर्ण पादाक्रंात करायची म्हटल्यावर कलाकार हे गायक नट आणि तेही उत्तम गायकी असलेले हवेत हे आलंच. इथे ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ खऱया अर्थाने जिंकतं. नचिकेत लेले आणि केतकी चैतन्य ही कामगिरी अतिशय सुंदर निभावतात. नचिकेतने सादर केलेले बालगंधर्व खूपच छान जमले आहेत. केतकी चैतन्यने कृतिका उत्तम वठवली आहे आणि दुसऱया अंकात ‘हमिदाबाईची कोठी’मधली सईदा खूप प्रभावीपणे उभी केली आहे. गद्य आणि पद्य दोन्ही सांभाळून केतकीने ती एक उत्तम अभिनेत्री आहे हे सिद्ध केलेलं आहे. नारद झालेले अवधूत गांधी असेच दोन्ही पंथात भन्नाट आहेत. शर्वरी कुलकर्णी, रेणुका भिडे, शमिका भिडे आणि अनिरुद्ध देवधर हे आपापली पात्रे व्यवस्थितपणे सांभाळतात. अमोल कुलकर्णी चौरंगी भूमिकेत धमाल करतात. रंगभूमी आणि पु.लं.ची ‘फुलराणी’ म्हणून संपदा जोगळेकर-कुलकर्णी संयत अभिनयाचं दर्शन घडवतात. ‘चि. सौ. कां. रंगभूमी’मध्ये आपल्या अभिनयातून रसिकांना मोहीत करतो तो राहुल मेहेंदळे हा हरहुन्नरी अभिनेता. राहुलने ‘नटसम्राट’ कमालीचा सहजपणे पेश केलाय. राहुलने अत्रेंचा लखोबा लोखंडेदेखिल थोडा अधिक सरकॅस्टीक पद्धतीने सुंदर सादर केलाय. या सर्व कलाकारांसोबतच साथ करणारे ऑर्गनवर केदार भागवत आणि तबल्यावर सुहास चितळे यांचं विशेष कौतुक करायला हवं.\n‘चि. सौ. कां. रंगभूमी’सारखं कथानक नसलेलं नाटक सादर करायचं तर त्याला सुसूत्रतेची घट्ट वीण असावी लागते. इथे ही वीण पहिल्या अंकात रंगभूमी आणि रसिकराज यांच्या प्रेमळ संवादरूपी निवेदनातून उत्कृष्टपणे येते, नाटकाच्या दुसऱया अंकात जिथे गद्य नाटय़प्रवेश आहेत आणि मुळात प्रेमी जोडपं नाही तिथे हे कठीण होतं. पण संपदाने इथे निवडलेल्या नाटय़प्रवेशांमुळे पैकीच्या पैकी मार्क मिळवलेत. संगीत नाटकांतून सामाजिक नाटकांचा प्रवास बाळ कोल्हटकरांच्या कवितात्मक भाषाशैलीपासून पुलंच्या शब्दमहात्म्य सांगणाऱया ‘फुलराणी’च्या मार्गे अत्रे आणि शिरवाडकरांच्या शब्दसामर्थ्यापर्यंत योजून संपदाने मास्टरस्ट्रोक मारलाय. रंगभूमीची अवस्था दाखवण्याचा प्रयत्नही मस्त वाटला. एकूणच अनंत पणशीकर यांनी याआधीच ‘मत्स्यगंधा’ आणि हे ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ ही नाटकं आणून मराठी रंगभूमीचं संगीत नाटकांचं वैभवशाली पर्व रसिकांसमोर ठेवण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद.\nनाटक : चि. सौ. कां. रंगभूमी निर्मिती : नाटय़संपदा कलामंच निर्माते : यशवंत देवस्थळी, अनंत पणशीकर संगीत : वर्षा भावे नेपथ्य : सचिन गावकर प्रकाश : शीतल तळपदे लेखिका, दिग्दर्शिका : संपदा जोगळेकर-कुलकर्णी कलावंत : केतकी चैतन्य, रेणुका भिडे, शर्वरी कुळकर्णी, शमिका भिडे, नचिकेत लेले, अवधुत गांधी, अमोल कुलकर्णी, अनिरुद्ध देवधर, राहुल मेहेंदळे, संपदा जोगळेकर-कुलकर्णी दर्जा : ***\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलइंटरकॉण्टिनेंटल आंदोलन प्रकरण; 65 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता\nपुढीलकॅम्पा कोलासह मुंबईतील अनधिकृत इमारती होणार अधिकृत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/prakash-amebdkar-on-naxal-supporter-arrest/", "date_download": "2018-11-20T19:16:22Z", "digest": "sha1:TQ4UNVLRKMHEHZUOFPTEW7ZMVAWW5OIS", "length": 18444, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "नक्षल समर्थकांवरील कारवाई लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी! प्रकाश आंबेडकर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nनक्षल समर्थकांवरील कारवाई लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी\nएल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगांव इथे भयंकर दंगल पेटली होती. या दंगलीप्रकरणी आणि त्याआधी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेशी निगडीत असल्याच्या आरोपाखाली मंगळवारी वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोलिसांनी नक्षलसमर्थकांच्या घरावर छापे मारले होते. मात्र ही कारवाई लोकांचे निव्वळ लक्ष विचलित करण्यासाठी केली असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.\nभीमा-कोरेगाव नक्षली कनेक्शन, पाच शहरी माओवाद्यांना अटक\nवैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि सचिन अणदुरे अन्य काही जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यांचा सनातनशी संबंध असल्याचं सांगितलं जातं. सनातनच्या लोकांविरूद्ध सुरू झालेल्या कारवाईवरून लक्ष विचलित करण्यासाठीच मंगळवारी देशभरात छापासत्र आयोजित करण्यात आलं होतं असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.\nनक्षली कारवायांमध्ये सहभागी प्राध्यापक शोमा सेन अखेर निलंबित\nसनातनच्या कथित साधकांविरोधात कारवाई सुरू झाल्यानंतरच मी अनेकांना आता एल्गार परिषदेच्या मुद्दावरून छापे मारले जातील असं म्हटलं होतं असंही आंबेडकरांचं म्हणणं आहे. सरकारच्या विरोधात लोकं बोलायला लागली असल्याने ही कारवाई केली जात असल्याचंही आंबेडकरांचे म्हणणे आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशेअर बाजारात उत्साह कायम, ३९ हजार टप्प्यात\nपुढील‘आरएसएस’ सोडून बाकीच्या कार्यकर्त्यांना अटक करा-गोळ्या घाला, राहुल गांधीचं टीकास्र\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/telangana-chief-minister-k-chandrasekhar-rao-gift-lord-balaji-31482", "date_download": "2018-11-20T20:17:18Z", "digest": "sha1:G7RGEZ24YC3PKXGTE2MHCWONTN4AWE5W", "length": 8351, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao gift to Lord Balaji तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून बालाजीला 5 कोटींचे दागिने | eSakal", "raw_content": "\nतेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून बालाजीला 5 कोटींचे दागिने\nबुधवार, 22 फेब्रुवारी 2017\nचंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच तिरुमला मंदिरात गेले. त्यांनी आज सकाळी सपत्नीक दागिने दान केले. तिरुपतीला दान करणाऱया दागिन्यांची छायाचित्रे सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाली आहेत.\nहैदराबाद - तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज (बुधवार) तिरुमला मंदिराला 5.6 कोटी रुपयांचे दागिने दान केले आहेत.\nबालाजी आणि पद्मावती यांच्यासाठी हे दागिने दिले आहेत. तिरुमला मंदिराने राव यांच्याकडून देण्यात आलेले हे दान ही मंदिरासाठी सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. 5.6 कोटी रुपयांच्या या दागिन्यांमध्ये सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांचाही समावेश आहे. राव हे मंगळवारी रात्री विशेष विमानाने तिरुमला येथे पोहचले. आज सकाळी त्यांनी पूजा करत सर्व दागिने दान केले.\nचंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच तिरुमला मंदिरात गेले. त्यांनी आज सकाळी सपत्नीक दागिने दान केले. तिरुपतीला दान करणाऱया दागिन्यांची छायाचित्रे सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाली आहेत. राव यांनी यापूर्वीही वारंगल येथील भद्रकालीला 3.65 कोटी रुपयांचे दागिने दान केले होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/hongcong-news-north-korea-kim-jong-wool-will-achieve-nuclear-goals-72423", "date_download": "2018-11-20T20:30:16Z", "digest": "sha1:TURGZOQYWXLNBOE4OCTTCKJVVUISJDZZ", "length": 11379, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "hongcong news north korea Kim-Jong-wool: Will achieve nuclear goals आण्विक ध्येये प्राप्त करूच: किम-जोंग-ऊन | eSakal", "raw_content": "\nआण्विक ध्येये प्राप्त करूच: किम-जोंग-ऊन\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nउ. कोरियाचे हुकूमशहा यांचा निर्धार\nहॉंगकॉंग: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम-जोंग-ऊन यांनी आमचा देश अमेरिकेच्या लष्करी ताकदीस शह देण्यासाठी निर्धारित आण्विक ध्येये प्राप्त करेल, असे म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या ताज्या क्षेपणास्त्र चाचणीच्या पार्श्‍वभूमीवर किम-जोंग- ऊन यांनी हे वक्तव्य केल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. उ. कोरियाने नुकतेच डागलेले क्षेपणास्त्र हे थेट जपानवरून गेले होते. या क्षेपणास्त्र चाचण्यांना लगाम घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत.\nउ. कोरियाचे हुकूमशहा यांचा निर्धार\nहॉंगकॉंग: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम-जोंग-ऊन यांनी आमचा देश अमेरिकेच्या लष्करी ताकदीस शह देण्यासाठी निर्धारित आण्विक ध्येये प्राप्त करेल, असे म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या ताज्या क्षेपणास्त्र चाचणीच्या पार्श्‍वभूमीवर किम-जोंग- ऊन यांनी हे वक्तव्य केल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. उ. कोरियाने नुकतेच डागलेले क्षेपणास्त्र हे थेट जपानवरून गेले होते. या क्षेपणास्त्र चाचण्यांना लगाम घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत.\nयाबाबत किम म्हणाले, की \"\"अतिराष्ट्रवादी महासत्तांनी घातलेले निर्बंध आणि मर्यादांचे अडथळे पार करत आमची वाटचाल ही आण्विक ध्येयाच्या दिशेने सुरू आहे. आम्हाला अमेरिकेच्या तोडीस तोड ताकद निर्माण करायची आहे, यामुळे अमेरिकी सत्ताधीश उत्तर कोरियाबाबत लष्करी कारवाईच्या वल्गना करण्याचे धाडस करणार नाहीत.''\nउत्तर कोरियाला दीर्घपल्ल्याची मारक क्षमता असणाऱ्या अण्वस्त्रांची निर्मिती करायची आहे. यासाठीच हा देश वेळोवेळी चाचण्या घेताना दिसतो. याचवर्षी 3 सप्टेंबर रोजी उ. कोरियाने घेतलेल्या हायड्रोजन बॉंबच्या चाचणीचे धक्के जगभर जाणवले होते. सोव्हिएत रशियाने ज्याप्रमाणे दशकभराच्या अवधीत स्कूड क्षेपणास्त्र तयार केले होते, त्याच धर्तीवर उ. कोरिया आपली ताकद वाढवत आहे.\nउ. कोरियाने हायड्रोजन बॉंबची चाचणी घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षाविषयक परिषदेने तातडीने आपत्कालीन बैठक बोलावत याचा निषेध केला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गरज पडलीच तर अमेरिका लष्करी कारवाईचा मार्ग स्वीकारेल, असे म्हटले होते. रशियाच्या राजदूताने मात्र यावर अर्थपूर्ण चर्चेतून मार्ग निघू शकतो, असा सूर आळवला होता.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/aditya-thackeray-road-show-31264", "date_download": "2018-11-20T20:50:16Z", "digest": "sha1:SK47QBDIPPG4UWUWICFFEBBZJSJC2TJH", "length": 9011, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aditya Thackeray Road Show ठाण्यात आदित्य ठाकरे यांचा रोड शो | eSakal", "raw_content": "\nठाण्यात आदित्य ठाकरे यांचा रोड शो\nसोमवार, 20 फेब्रुवारी 2017\nठाणे - शिवजंयती आणि रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत ठाणे शहरात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. फटाक्‍यांच्या दणदणाटात, \"कोण आला रे कोण आला ... युवासेनेचा वाघ आला', \"जय भवानी जय शिवाजी' या घोषणांनी ठाणे दणाणून गेले होते.\nठाणे - शिवजंयती आणि रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत ठाणे शहरात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. फटाक्‍यांच्या दणदणाटात, \"कोण आला रे कोण आला ... युवासेनेचा वाघ आला', \"जय भवानी जय शिवाजी' या घोषणांनी ठाणे दणाणून गेले होते.\nठाणे येथील आनंदनगरपासून सुरू झालेला हा झंझावात मॉडेला नाका, महाराष्ट्र नगर, किसननगर क्रमांक 3, तीनहात नाका, श्रीनगर पोलिस चौकी, शांतीनगर, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, नितीन कंपनी, सिद्धेश्वर तलाव, ठाणे महानगरपालिका, आराधना सिनेमा, विष्णूनगर, गावदेवी, स्टेशन रोड ठाणे, एनकेटी कॉलेज मार्गे टेंभी नाका परिसरात हा रोड शो झाला. या सर्व परिसरातील रस्ते शिवसेनेच्या बाईकस्वारांनी भरून गेले होते. शिवसेनेच्या या रोड शोमुळे युवा सैनिकांनी ठाण्याचे वातावरण दणाणून सोडले. खांद्यावर शिवसेनेचा भगवा आणि हातात सेल्फी स्टिक घेतलेली तरुणाई जागोजाग दिसत होती.\nया रॅलीत पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, प्रकाश शिंदे, जयश्री फाटक, सुखदा मोरे हे उमेदवार त्याचप्रमाणे पक्षाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/1356-recipe-in-marathi", "date_download": "2018-11-20T20:12:13Z", "digest": "sha1:XTX373IGYY33MM2O4MWUUDG7SWNMDG56", "length": 3385, "nlines": 112, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "recipe in Marathi - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआर्वी चाट आणि चिली अप्पम\nकडला करी आणि पिट्टू\nकाळी भाजी आणि मशरुम सुप\nकुळीथ पिठले आणि आले पाक\nकोथिंबीर वडी आणि वेज कटलेट\nखाटा ढोकळा आणि ब्रेड स्टफींग दहीवडा\nखांदेशी पातोडा आमटी आणि वांग्याचे भरीत\nग्रीन मटर करी आणि भरवा वेलची केळी\nचिकण कोफ्ता करी आणि CKP स्टाईल खिमा पाव\nचिकन जीरा मीरा आणि आंबा कोळंबी भाजी\nचिकन भुजिंग आणि झटपट चिकन\nचीज पनीर वेज रोल आणि ओटस खीर\nडिंकाचे लाडु आणि फेरेरो रोचेर चॉकलेट\nड्रमस्टीक सूप आणि नाचणी सूप\nतेंडले बिब्ब्या उपकरी आणि बिस्कीट रोटी\nदिवाळीला बनवा 'हे' खास फराळ\nपोटॅटो काजून आणि वेज कन्हाळी\nबनाना वडा आणि मूंग डाल हलवा\nभावनगरी गाठिया आणि मोहनठेपला\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/pune-marethon-controversy-275710.html", "date_download": "2018-11-20T19:30:22Z", "digest": "sha1:SBUCSRYDKZFXZSTLGNRXT7KBGJGNWG72", "length": 14299, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणे मॅरेथॉनला अॅथलेटिक्स महासंघाची मान्यताच नाही !", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nपुणे मॅरेथॉनला अॅथलेटिक्स महासंघाची मान्यताच नाही \nयेत्या रविवारी म्हणजेच 3 डिसेंम्बरला होणाऱ्या पुणे आंतर राष्ट्रीय मॅरेथॉनला अॅथलेटिक्स महासंघाची मान्यता नसल्याचं पत्र संघटनेनं दिलंय. आमची या स्पर्धेला मान्यता नसल्याने धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी होऊ नये, असं आवाहनही अॅथलेटिक्स महासंघानं केल्यानं मोठी खळबळ उडालीय.\n1 नोव्हेंबर, पुणे : येत्या रविवारी म्हणजेच 3 डिसेंम्बरला होणाऱ्या पुणे आंतर राष्ट्रीय मॅरेथॉनला अॅथलेटिक्स महासंघाची मान्यता नसल्याचं पत्र संघटनेनं दिलंय. आमची या स्पर्धेला मान्यता नसल्याने धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी होऊ नये, असं आवाहनही अॅथलेटिक्स महासंघानं केल्यानं मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन संघटनेची आम्हाला मान्यता असल्याने अॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेचा प्रश्नच उदभवत नाही, अशी भूमिका स्पर्धा संयोजकांनी घेतलीय.\n1983 साली सुरेश कलमाडी यांनी पुढाकार घेऊन देशात सर्वात प्रथम पुण्यात आंतर राष्ट्रीय मॅरेथॉन सुरू केली. 2 वर्षांचा अपवाद वगळता गेली 32 वर्षे ही स्पर्धा अखंडपणे सुरू आहे. कलमाडी यांनी स्वतःचं राजकीय स्थान देखील याच स्पर्धेच्या माध्यमातून बळकट केलं होतं. पण राष्टकुल घोटाळ्यात कलमाडींना आरोपी केलं गेल्याने ते राजकारणातून बाजूला फेकले गेले. त्यामुळे मग स्पर्धा संयोजकांनी महापालिकेशी जुळवून घेत कलमाडींच्या अनुपस्थितीतही ही स्पर्धा सुरूच ठेवलीय.\nगेली काही वर्षे तर पुणे महापालिकाच या स्पर्धेची मुख्य प्रायोजक आहे. प्रल्हाद सावंत हे स्पर्धेचे संचालक आहेत. पण यावेळी पुणे मनपात भाजपची सत्ता असल्याने प्रल्हाद सावंत यांनी महापौर मुक्ता टिळक यांनाही संयोजक समितीत स्थान दिलंय. नेमकी हीच बाब कलमाडींना खटकल्याने स्पर्धेच्या आयोजनावरून वाद सुरू झालेत. या वादातूनच पुणे मॅरेथॉनच्या मान्यतेचा वाद उफाळून आल्याचं बोललं जातंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: no permisionpune marethonप्रल्हाद सावंतसुरेश कलमाडी\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/videos/page-66/", "date_download": "2018-11-20T19:31:59Z", "digest": "sha1:TPOUP3FXZA3HH6LDFYYH6UEJKG77MDCH", "length": 13778, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणे- News18 Lokmat Official Website Page-66", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nपुण्यात खर्‍या 'सिंघम'कडून 'अबतक 26' \nप्राची कुलकर्णी, पुणे25 मार्चकोणत्याही पोलिसाला आदर्श वाटावी अशी कामगिरी केलीय पुण्यातल्या महेश निंबाळकर यांनी. फक्त दीड महिन्याच्या कालावधीत त्यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल सव्वीस फरारी आरोपींना जेरबंद केलंय. याची दखल घेत त्यांना पोलीस खात्यातर्फे त्यांना एक लाख रुपये देऊन खास गौरव करण्यात आला. सिंघम सिनेमातल्या अजय देवगणचं हे रुप संगळयांनाच भावलं. असा सिंघम प्रत्यक्षातही दिसावा अशी इच्छा सर्वसामन्यांना झाली. आणि चक्क पुणेकरांना असा सिंघम भेटला..महेश निंबाळकर यांच्या रुपाने. दीड महिन्यापुर्वी वाहनचोरीच्या प्रकरणातला आरोपी गोविंद मारवाडीला निंबाळकरांनी पकडलं. या आरोपीला पकडल्यावर पुढे निंबाळकरांच्या हाती फरारी आरोपींची एक यादीच लागली. आणि सुरु झालं सत्र आरोपींना पकडण्याचं. एक नाही दोन नाही तर तब्बल सव्वीस आरोपी गेल्या दीड महिन्यामध्ये पुणे पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. 1990 साली पोलीस दलामध्ये भरती झालेले महेश निंबाळकर हे सध्या डेक्कन पोलीस स्टेशनच्या तपास विभागात पोलीस नाईक म्हणून काम करत आहे. काम करतानाच त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला. आणि याचाच उपयोग त्यांना आरोपींना पकडण्यासाठी होतो. त्यांचे सहकारी आणि वरिष्ठही याबाबत त्यांचं कौतुक करतात. आता पुढच्या दीड महिन्यामध्ये हा आकडा पन्नासपर्यंत पोहोचवण्याची निंबाळकरांची इच्छा आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमधल्या आरोपींचा काहीही झालं तरी छडा लावणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nपुणे अग्निशमन दलात 6 फायर बाईक्स दाखल\nतमाशा पंढरीत कोट्यावधींची उलाढाल\nज्योतीकुमारीच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा\nपाणीकपाती विरोधात मनसेचं अनोख आंदोलन\n'पाण्या विना आम्ही दाहीदिशा अनवाणी'\nबाळासाहेबांसाठी शंभर पावलं पुढे टाकायला तयार - राज\nनाशिकमध्ये भुजबळांचा प्रा.लि.कारभार - राज\nसत्तेसाठी शिवसेना-राष्ट्रवादीकडून सोयीचं राजकारण - राज\nराज यांनी काढली बाबा-दादांची नक्कल\nपाट्या कोपर्‍यात, बच्चे कंपनी बोंबलतेय प्रचारात \nरोजच्याप्रमाणे बसची वाट पाहत थांबले अन्...\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/before-the-year-2019-start-the-construction-of-ram-temple-amit-shah/", "date_download": "2018-11-20T19:49:48Z", "digest": "sha1:RST6EVJETSVCN6DHIO7STYPIA7JHY7DM", "length": 8765, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "२०१९ पूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करू-अमित शहा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n२०१९ पूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करू-अमित शहा\nटीम महाराष्ट्र देशा : २०१४ मध्ये ज्या पद्धतीन राम मंदिर अयोध्येत बांधू असं आश्वासन दिलं. आणि त्या मुद्द्यावर भाजप सरकार सत्तेत आलं आता २०१९ मध्ये ही अमित शहा राम मंदिराचा मुद्दा घेऊनचं लोकसभेची तयारी सुरु केलीय. हैद्राबाद येथे नेत्यांसमवेत झालेल्या सभेत त्यांनी २०१९ पूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करू अशी घोषण केली.\nसत्ताधारी पक्षानेच काल राम मंदिरावरून केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरन तापण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना ते म्हणले की २०१९ पूर्वी राम मंदिर बांधण्यासाठी योग्य ती पावले उचलू. तेलंगना राज्याच्या कार्यालयात ही बैठक संपण झाली. आज पर्यंत राम मंदिर हे वादविवादात अडकले होते. मात्र आता २०१९ पूर्वी राम मंदिराचे बांधकाम सुरु होईल. अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. ही माहिती भाजपा नेते पी. शेखर यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.\nजो पक्ष किंवा जी लोकं आज पर्यंत राम मंदिराला विरोध कराचे, तीच लोकं आता मंदिर बांधायच्या विषयावर बोलतात. हा एक प्रकारचा कट ही असू शकतो त्यामुळ जनतेन सतर्क रहायला हवं. थोडे दिवस धीर ही धरायला हवा. अयोध्येत राम मंदिर नक्की होईल असं वक्तव्य देखील उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी केलं होत याचबरोबर प्रभू रामाची कृपा झाल्यावर राम मंदिर बांधू संत समुदायाने थोड्या दिवस धीर धरून संयम बाळगायला ही आदित्य नाथ यांनी सांगितल.\nआम्ही राम मंदिर बांधू शकत नाही, मोदींच्या मंत्र्याच मोठं विधान\nदेशातील जनतेने ‘मत’ राम मंदिरासाठी दिले होते; ट्रीपल तलाख साठी नव्हे- प्रविण तोगडिया\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/mahasugran?start=36", "date_download": "2018-11-20T20:16:21Z", "digest": "sha1:QEHZMXZHEQJLL6QDW623OYRO26KRNI7L", "length": 4698, "nlines": 150, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महासुगरण - झटपट रेसिपी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nम महासुगरण - झटपट रेसिपी\nआर्वी चाट आणि चिली अप्पम\nदही के शोले आणि राईस कटलेट\nस्टफ पॉपलेट आणि बटर चिकन\nमासवाडी आणि मटार करंजी\nपोटॅटो काजून आणि वेज कन्हाळी\nचीज पनीर वेज रोल आणि ओटस खीर\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7503-india-wons-medal-in-asian-games-2018", "date_download": "2018-11-20T19:16:13Z", "digest": "sha1:AGHSBX34YS2NLSPOT27V3OOMT5Q6KQGQ", "length": 6190, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "एशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nएशियन गेम्स 2018 स्पर्धे मध्ये भारताने पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली आहे.\nनेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये भारताच्या अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार या जोडीने कांस्य पदकाची कमाई केली आहे.\nया भारतीय जोडीने फायनलमध्ये 429.9 चा स्कोअर केला आहे. भारताला रजत पदक मिळण्याची शक्यता होती, मात्र मागे पडलेल्या चीनने यशस्वी पुनरागमन केल्यामुळे भारताला कांस्य पदक मिळाले\nचिनी तैपेईच्या जोडीने 494.1 गुण मिळवून सुवर्ण पदक जिंकले.\n28 वर्षीय रवी कुमारने 2014 च्या एशियन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. तसंच यावर्षी कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्याने कांस्य पदकाची कमाई केली होती.\nअपूर्वी चंदेलानेही 2014 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6746-uttarakhand-major-environmental-crisis", "date_download": "2018-11-20T19:51:55Z", "digest": "sha1:5VZFI4YAZNDFHW2KFLCR4FYPTXIWCB6M", "length": 6148, "nlines": 133, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अचानक झालेल्या वादळी पावसानं देशात नुकसानं - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअचानक झालेल्या वादळी पावसानं देशात नुकसानं\nउत्तरांखडमध्ये तुफान पाऊस पडत असून, या तुफान पावसामुळे चमोली भागात ढगफुटी झाली आहे. चमोली जिल्हातील नारायणबगडमध्ये ढगफुटीमुळे अनेक दुकानं आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे दरड कोसळल्याने कर्णप्रयाग-ग्वालदम हायवे काही काळ बंद होता. तुफान पावसामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. पावसामुळे डोंगराचे कडे कोसळून, मोठ्या प्रमाणात माती, मलबा वाहून येत आहे. त्यामुळेच कर्णप्रयाग-ग्वालदम महामार्ग बंद ठेवण्यात आला, तर हायवेवरील काही वाहने पावसात अडकली आहेत.\nअचानक आलेल्या या पावसामुळे उत्तर भारतातही हाहा:कार उडाला असून. गेल्या 24 तासात पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.\nपंजाबमधील अमृतसर आणि राजस्थानमधील अलवरमध्ये पावसाने मोठं नुकसान झालं आहे. अमृतसरमध्ये काढणी झालेली पीकं, धान्य भिजली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याची भावना इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://goldenwebawards.com/mr/about/", "date_download": "2018-11-20T20:20:33Z", "digest": "sha1:3AIX5DSTSYSQ2EHIPGT7SEHJVCWHNCUJ", "length": 6871, "nlines": 42, "source_domain": "goldenwebawards.com", "title": "GWA बद्दल | गोल्डन वेब पुरस्कार", "raw_content": "\nआपली साइट सबमिट करा\nजगप्रसिद्ध गोल्डन वेब वेब मास्टर्स आणि डिझाईनर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ द्वारे सादर पुरस्कार वर आपले स्वागत आहे – IAWMD.\nविजेते गोल्डन वेब पुरस्कार आपल्या व्यावसायिक स्थायी त्वरित ओळख आणि विश्वासार्हता जोडून आपल्या IT कारकीर्द एक नाट्यमय फरक होऊ शकते.\nगोल्डन वेब पुरस्कार IAWMD एक सेवा आहे आणि ज्या वेब डिझाइन त्या साइट सादर केले जाते, कल्पकता आणि सामग्री ओळख लावण्य योग्य पातळी साध्य केले आहे.\nगोल्डन वेब पुरस्कार म्हणून भर देण्यात आला आहे 2017. आम्ही निवडा मार्ग आणि विजेते रक्कम मार्ग गोष्टी पासून सुस्थीत केले गेले आहेत गत होते. आम्ही आता 1 दैनिक विजेता, 1 मासिक विजेता आणि 1 वार्षिक विजेता एकूण – 365 एक वर्ष कालावधीत गोल्डन वेब पुरस्कार विजेते एकूण. We are looking for the BEST of the BEST and will accept nothing less\nI.A.W.M.D. - इंटरनेट समुदाय विकास आणि सचोटी प्रचार\nआमचे ध्येय स्वयंसेवी स्वत: ची नियमन आणि प्रशासन माध्यमातून इंटरनेट वर विश्वास आणि आत्मविश्वास प्रोत्साहन देण्यासाठी आहे, तसेच वेबमास्टर आणि वेब सर्फर संवाद म्हणून.\nकसे I.A.W.M.D आहे. इंटरनेट वर नैतिक आणि डिझाइन साइट ओळखण्यासाठी दावा आहे की, इतर संघटना आणि वेब पुरस्कार कार्यक्रम वेगळे\nI.A.W.M.D राहण्याचे साइट. तसेच गुणवत्ता साइट उच्च पातळी एक बांधिलकी करा I.A.W.M.D पुरस्कार. आचारसंहिता. आमच्या तसेच प्रशिक्षित समिती I.A.W.M.D सादर आहे की प्रत्येक साइट पुनरावलोकने. I.A.W.M.D मध्ये वेबमास्टर्स. वेब विकास चांगले साइट डिझाइन तसेच पुढील प्रगती पाप. इतर कोणतेही पुरस्कार कार्यक्रम उच्च विकास मानके जुळत करू शकता, पात्र सदस्य वस्तुमान रक्कम, आणि उच्च सार्वजनिक नाव ओळख की I.A.W.M.D. आदेश.\nI.A.W.M.D., जे स्थापना केली होती 1996 आणि आज द्वारे समर्थीत आहे 600,000 सदस्य आणि सहयोगी मध्ये 160 जगभरातील तालुके. तो विकासक आणि सर्फ दरम्यान चांगले संबंध तसेच पारस्परिक समर्पित आहे, वेब-आधारित आत्मविश्वास निर्माण आणि एक प्रतिभावान वेब विकास समुदायाच्या योगदान.\nI.A.W.M.D. पुरस्कार कार्यक्रम वेबमास्टरसाठी स्पर्धा आणि विविध पुरस्कार आणि ओळख कृत्ये प्रदर्शित करण्यास परवानगी देतो, वेबसाइट रचना आणि सामग्री, त्यांचे काम व सृजनशीलतेला, विविध पुरस्कार आवश्यकता मूल्यमापन आणि पुष्टी यावर.\nवेब सर्फर आपल्या वेब साइट भेट तेव्हा, कसे त्या व्यक्तीला आपल्या साइट माहीत नाही इतरांपेक्षा एक पाऊल आहे आपण आपल्या साइटवर वेगळे सक्षम होते तर तसेच रचना आणि स्थापन तो महान नाही का, फक्त एका दृष्टीक्षेपात सह आपण आपल्या साइटवर वेगळे सक्षम होते तर तसेच रचना आणि स्थापन तो महान नाही का, फक्त एका दृष्टीक्षेपात सह I.A.W.M.D. आपण मान्यता जोडले उपाय उपलब्ध. गोल्डन वेब पुरस्कार & I.A.W.M.D. याशिवाय आपल्या वेबसाइटवर सेट करण्यासाठी उपाय आहे.\nगोल्डन वेब पुरस्कार मित्र\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nरचना मोहक थीम | द्वारा समर्थित वर्डप्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/accident-pauri-garhwal-47-dead-in-bus-accident-in-uttarakhands-pauri-garhwal-latest-294395.html", "date_download": "2018-11-20T19:40:42Z", "digest": "sha1:JLZ5UNLC5XWCR5YTRXQUIVH4NQ6PC6BW", "length": 13939, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रवाशांनी गच्च भरलेली बस खोल दरीत कोसळली, 47 जणांचा मृत्यू", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nप्रवाशांनी गच्च भरलेली बस खोल दरीत कोसळली, 47 जणांचा मृत्यू\nउत्तराखंडच्या पौडी गढवाल इथल्या नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावर एक बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे.\nउत्तराखंड, 01 जुलै : उत्तराखंडच्या पौडी गढवाल इथल्या नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावर एक बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 47 जणांचा मृत्यू झाला आहे.\nसुत्रांच्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस भौनहून रामनगरला जात होती. नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावरच्या ग्वीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस दरीत जाऊन कोसळली.\nगडचिरोलीत कार आणि प्रवासी वाहनाच्या धडकीत 7 जण ठार, 5 जखमी\nरात्री दुकान बंद करून झोपले, सकाळी 11 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिले\nया भीषण अपघातात 47हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. बस 28 आसनी असून, रस्तावरून जवळपास 60 मीटर दरीत ती कोसळली आहे. या भीषण अपघातात मोठी जीवित हानी झालेली आहे.\nयात अपघातात 20 मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. तर 12 जखमी प्रवाश्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याती शंका गढवालचे कमिश्नर दिलीप जवाळकर यांनी व्यक्त केली आहे.\nदुसरीकडे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी बस दुर्घटनेतील मृतांसाठी दुःख व्यक्त केलं आहे. तर तातडीने घटनास्थळी मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि एसडीआरएफ हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.\nमध्य प्रदेशमध्ये 8 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार, आमदार-खासदारांचं मात्र राजकारण\nदिल्लीमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले 11 मृतदेह, सगळ्यांच्या डोळ्याला बांधली होती पट्टी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/shrimanta-mane-writes-about-isro-31295", "date_download": "2018-11-20T20:19:38Z", "digest": "sha1:CQWY6A3VTDKUCLLEKER6FCPM4FZG44YA", "length": 15581, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "shrimanta mane writes about ISRO अचम्भा दुनिया के लिए होगा...! (वुई द सोशल) | eSakal", "raw_content": "\nअचम्भा दुनिया के लिए होगा...\nसोमवार, 20 फेब्रुवारी 2017\nभलेही सर्वसामान्य भारतीयाला कधी विमानातही बसायला मिळालं नसेल. पीएसलव्ही अन्‌ जीएसएलव्हीमधला फरक कळत नसेल. उणे 253 अंशात पेट घेणाऱ्या द्रवरूप हायड्रोजन-ऑक्‍सिजनवर चालणारं क्रायोजेनिक इंजिनही त्याला माहिती नसेल; पण भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे \"इस्रो'नं एका रॉकेटवर सात देशांचे तब्बल 104 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केल्याचा अन्‌ अशी \"सेंच्युरी' मारणारा भारत जगातला एकमेव देश असल्याचा प्रचंड आनंद त्याला झालाय. आनंद व्यक्‍त करण्याचं त्याच्या हाती असलेलं साधन म्हणजे \"सोशल मीडिया'. गेले चार-पाच दिवस सर्वसामान्य भारतीय त्यावर व्यक्‍त होतोय.\nभलेही सर्वसामान्य भारतीयाला कधी विमानातही बसायला मिळालं नसेल. पीएसलव्ही अन्‌ जीएसएलव्हीमधला फरक कळत नसेल. उणे 253 अंशात पेट घेणाऱ्या द्रवरूप हायड्रोजन-ऑक्‍सिजनवर चालणारं क्रायोजेनिक इंजिनही त्याला माहिती नसेल; पण भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे \"इस्रो'नं एका रॉकेटवर सात देशांचे तब्बल 104 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केल्याचा अन्‌ अशी \"सेंच्युरी' मारणारा भारत जगातला एकमेव देश असल्याचा प्रचंड आनंद त्याला झालाय. आनंद व्यक्‍त करण्याचं त्याच्या हाती असलेलं साधन म्हणजे \"सोशल मीडिया'. गेले चार-पाच दिवस सर्वसामान्य भारतीय त्यावर व्यक्‍त होतोय. मंगळयानावेळी हळदी-कुंकवाला आल्यासारख्या सजून, नटूनथटून आलेल्या \"इस्रो'मधील आठ महिला शास्त्रज्ञांचे फोटो पुन्हा दिसायला लागलेत. शिवाय या घटनेवर विनोद-मिश्‍किलींनाही बहर आलाय. त्यातून शास्त्रज्ञांना हिणवण्याचा वगैरे उद्देश अजिबात नाही. अंतराळातील यशाचा देशावर प्रचंड प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांना आनंद झालाय अन्‌ तो व्यक्‍त करण्याची त्यांची पद्धत हीच आहे.\nइस्रो : अहो, ताई जरा सरकून बसा. अजून एक सॅटेलाईट बसेल. ओ मावशी, त्या बारक्‍या सॅटेलाईटला मांडीवर घ्या. ए, पोरा तू गिअरच्या पलीकडं पाय टाकून बस.\nरशिया : ओ जाऊ द्या की, आले की सगळे.\nइस्रो : थांबा जरा अजून दोन बसतील.\n6 सीटर ऑटो में 14 सवारी,\n10 सीटर जीप में 25 लोग,\n52 सीटर बस में 152 लोग और\n1 रॉकेट पर 104 उपग्रह... अचम्भा दुनिया के लिए होगा, हमारे लिए ये रोज की बात है\n\"\"इस्रोने आमच्याकडूनच प्रेरणा घेऊन इतके उपग्रह कोंबून अंतराळात पाठवले. देशहितासाठी आम्हाला कुठलंही क्रेडिट नकोय - काळ-प्पिवळी, वडाप चालक-मालक संघटना,''\nअशा पोस्ट व्हायरल आहेत. त्यात राजकारणही आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना, \"सारखंसारखं 70 साल, 70 साल करू नका, सत्तर वर्षांत काय केलं ते पहा', असं काहींनी सुनावलं. कोणी अरविंद केजरीवाल यांचा ताडासन करतानाचा फोटो टाकून त्याखाली \"इस्रो का एक सॅटेलाईट भेजना रह गया', म्हटलं. \"काही देशांच्या झेंड्यावर चंद्र आहे, काहींचा झेंडा चंद्रावर आहे', अशी शेजारच्या पाकिस्तानला उद्देशून तुलना झाली.\nअंतराळात फडकलेल्या तिरंग्याची ही दखल खेड्यापाड्यांपुरती मर्यादित नाही. \"स्पेसएक्‍स'चा संस्थापक अन्‌ म्हटलं तर \"इस्रो'चा स्पर्धक एलॉन मस्क यानंही भारतीय शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. मंगळयान मोहिमेनंतर न्यूयॉर्क टाइम्सनं सिंगापूरस्थित हेंग किम सॉंग यांचं भारताच्या यशाची खिल्ली उडवणारं व्यंग्यचित्र प्रकाशित केलं होतं. त्यासाठी संपादक अँड्रयू रोजेनथाल यांना दिलगिरीही व्यक्‍त करावी लागली होती. परवाच्या यशानंतर भारतीय व्यंग्यचित्रकार संदीप अध्वर्यू यांनी \"इलाईट स्पेस क्‍लब'मध्ये भारत आणि दरवाजा ठोठावणारे अमेरिकन व स्विस अशा आशयाचं व्यंग्यचित्र रेखाटून अडीच वर्षांपूर्वीच्या हेटाळणीला प्रत्युत्तर दिलं.\nआसमां अब बाकी नहीं...\nगुरुवारी 104 उपग्रहांचं यश मिळवल्यानंतर तीनच दिवसांत \"इस्रो'ने तब्बल 400 टन वजनाच्या \"रॉकेट'साठी क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी तमिळनाडूत महेंद्रगिरी इथं घेतली. माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी लवकरच \"जीएसएलव्ही- एमके3'चेही प्रक्षेपण होईल, असं सांगितलं, तर शिवांथू पिल्लई यांनी भाकीत केलं, की 2030 पर्यंत चंद्रावरच्या धूलिकणांमधल्या हेलियम-3 च्या मदतीनं भारत ऊर्जेची गरजही भागवू शकेल. अन्य देशही हेलियम मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, त्यानं फरक पडत नाही. कारण, संपूर्ण जगाची गरज भागवू शकेल, इतकं हेलियम चंद्रावर आहे, असं पिल्लई यांनी म्हटलंय. चंद्र किंवा मंगळावर मानवी अंतराळ अभियान आता यशाच्या टप्प्यात आहे व मधुचंद्रासाठी थेट चंद्रावर जाण्याचा क्षण फार दूर नाही, हा त्यांचा दावा आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/828_sahyadri-prakashan", "date_download": "2018-11-20T20:47:58Z", "digest": "sha1:ND6V5MMKFVXBD6NYYBUSAT2VI7FM3SVW", "length": 19884, "nlines": 512, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Sahyadri Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nGad Kille Sindhudrag Jilhyatil (गड-किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील )\nJinkanara Samaj Ghadavinyasathi (जिंकणारा समाज घडविण्यासाठी)\nMrutyunjay Kar (मृत्युंजय कार)\nMulanshi Boltana (मुलांशी बोलताना)\nNiramay Ayushyachi Guru Killi (निरामय आयुष्याची गुरू किल्ली)\nUtkrushta Shikshak Ghadavinyasathi (उत्कृष्ट शिक्षक घडविण्यासाठी)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%A7/", "date_download": "2018-11-20T20:10:42Z", "digest": "sha1:JGJSO3DEXGGKTHCPUJCG3F6GMJPEG7F2", "length": 9790, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंत्रालयातीलच विष पिऊन धर्मा पाटलांची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमंत्रालयातीलच विष पिऊन धर्मा पाटलांची आत्महत्या\nएकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट : उंदीर घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी\nमंत्रालयात सात दिवसांत 3 लाख 19 हजार उंदीर कसे मारले\nमुंबई – धुळे येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी आणलेले विष ते प्यायल्याचा गौप्यस्फोट माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केला. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाला असून मुंबई महापालिकेला मुंबईतील 6 लाख उंदीर मारण्यासाठी दोन वर्षे लागतात, तर एका संस्थेने दररोज 9 टन वजन याप्रमाणे मंत्रालयातील तब्बल 3 लाख 19 हजार 400 उंदीर सात दिवसांत मारल्याचे सांगत खडसे यांनी खळबळ उडवून दिली. हा मोठा गैरव्यवहार असून त्याची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली.\nविधानसभेत आज सामान्य प्रशासन, गृह विभाग, शालेय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम आणि उच्च व तंत्र शिक्षण या विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होती. या चर्चेदरम्यान सरकारवर शरसंधान करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी नेमक्‍या मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सामान्य प्रशासन व गृह विभागातील चुकांवर बोट ठेवत जोरदार हल्लाबोल चढवला.\nएका संस्थेला 2016 साली मंत्रालयातील उंदीर मारण्याचे काम देण्यात आले होते. या कंपनीने केवळ सात दिवसांत 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारण्याचा प्रताप केल्याचे खडसे यांनी सांगताच सभागृह अवाक झाले. एवढे करण्यापेक्षा मंत्रालयात 10 मांजरी सोडल्या असत्या तर उंदीर संपले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.\nविशेष म्हणजे, या संस्थेने प्रत्येक दिवसाला 45 हजार 628 उंदीर मारल्याचे म्हटले आहे. दररोज मारलेल्या या उंदरांचे वजन सुमारे 9,125.71 किलो म्हणजे 9 टन होते. दररोज एक ट्रक उंदीर घेऊन गेले. पण त्यांचे दफन किंवा विल्हेवाट कुठे लावली याचा कोणताही अहवाल सरकारकडे उपलब्ध नाही, असे खडसे म्हणाले.\nमंत्रालयात उंदीर मारण्यासाठी या संस्थेने आणलेले विष बाळगण्यासाठी सामान्य प्रशासन किंवा गृह विभागाची परवानगी घेतली नव्हती, असे सांगतानाच याच दरम्यान मंत्रालयात आलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या हाती हे विष लागले आणि त्यांनी आत्महत्या केली, असे सांगत खडसे यांनी खळबळ उडवून दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगैरव्यवहाराची चौकशी करा \nNext articleघरफोडी करुन साडेचार लाख लुटले\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-category/careervrutant-lekh/", "date_download": "2018-11-20T19:57:13Z", "digest": "sha1:MMP3OYVE2JYQXTNPRXJYEGXP5HNZCOJ3", "length": 15158, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लेख | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nएमपीएससी मंत्र : डिजिटल संप्रेषण धोरणातील तरतुदी\nराष्ट्रीय डिजिटल संप्रेषण धोरणातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सन २०२२ची मुदत ठरविण्यात आली आहे.\nयूपीएससीची तयारी : अनुदाने आणि संबंधित मुद्दे\nभारतात दिली जाणारी अनुदाने हे राजकोषीय धोरणाचा महत्त्वाचा भाग आहेत.\nसंशोधन संस्थायण : मेंदूच्या भूलभुलैयात..\nसंस्थेला स्वायत्त दर्जा असल्यामुळे ती मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या दर्जाचे शैक्षणिक केंद्रदेखील आहे.\nएमपीएससी मंत्र : आर्थिक विकास कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्र\nकृषीपूरक जमीन सुधारणा आराखडा आणि अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांची चर्चा करा\nयूपीएससीची तयारी : आर्थिक विकास सामान्य अध्ययन (पेपर ३)\nभारतातील आर्थिक नियोजन पद्धतीमध्ये १९९१ नंतर काही मूलभूत बदल करण्यात आलेले आहेत\nसंशोधन संस्थायण : वैद्यकशास्त्र – शाखा आणि शोध\nजगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १% लोक या रोगांनी ग्रस्त आहेत.\nएमपीएससी मंत्र : कर सहायक (पेपर २)\nपाचवी ते दहावीपर्यंतच्या अंकगणित विषयाच्या पाठय़पुस्तकातील उदाहरणसंग्रह सोडवून करावा.\nयूपीएससीची तयारी : आंतरराष्ट्रीय संघटना\nआंतरराष्ट्रीय संघटना या घटकाची तयारी संबंधित माहिती संघटनांच्या संकेतस्थळावर मिळते.\nसंशोधन संस्थायण : आरोग्य संशोधनासाठी मुक्तद्वार\nसंशोधन गट म्हणून कार्यरत असलेल्या या संस्थांना सीएसआयआर रिसर्च युनिट म्हणून संबोधले जाते.\nयूपीएससीची तयारी : भारताचे शेजारील देशांशी संबंध\nआरंभापासूनच भारताचे शेजारील देशांशी संबंध समानता व परस्परांचा आदर या मूलभूत तत्त्वावर आधारित आहेत.\nसंशोधन संस्थायण : अभियांत्रिकीच्या जगात\nसंस्थेच्या सर्व प्रयोगशाळा उत्कृष्ट दर्जाच्या असून वातानुकूलित, स्वच्छ संशोधन क्षेत्र वसलेल्या आहेत.\nएमपीएससी मंत्र : सामान्य अध्ययन २ विषयाचा आढावा\nराज्य लोकसेवा आयोगाने परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित केले आहे\nएमपीएससी मंत्र : अनिवार्य विषयांचा अभ्यास\nचालू घडामोडी हा विषय या तिन्ही पदांसाठीच्या मुख्य परीक्षेसाठी अनिवार्य आहे.\nआधुनिक जगाचा इतिहास महत्त्वाच्या घडामोडी\nविशेषकरून युरोपमध्ये घडणाऱ्या घटनांचा प्रभाव हा संपूर्ण जागतिक व्यवस्थेवर होत असे.\nकरिअर वार्ता : शिक्षणावरच्या खर्चाची चर्चा\nनायजेरिया हा आफ्रिकेतील विकसित देश म्हणून ओळखला जातो.\nअपंग विकास क्षेत्रातील अभ्यासक्रम\nडेव्हलपमेंटल थेरपी व फिजिकल न्यूरोलॉजी विषयातील पदव्युत्तर पदविका -\nयूपीएससीची तयारी : आधुनिक जगाचा इतिहास\nअमेरिकन क्रांती वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव होता.’\nपॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती\nविद्यार्थ्यांकडून महिन्द्रा अखिल भारतीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.\nएमपीएससी मंत्र : मनुष्यबळ विकास व्यावसायिक शिक्षण व ग्रामविकास घटक\nव्यावसायिक शिक्षण हे मनुष्यबळाच्या विकासाचे प्रत्यक्ष परिणाम साधणारे माध्यम म्हणून विचारात घेता येईल.\n‘प्रयोग’ शाळा : अपूर्णाकांचा पूर्ण अभ्यास\nपालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील बालिवली या शाळेत गेली ४ वर्ष प्रल्हाद काठोले शिकवत आहेत\nयूपीएससीची तयारी : स्वातंत्र्योत्तर भारत\nआजच्या लेखामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर भारत या विषयावर चर्चा करणार आहोत.\nविद्यापीठ विश्व : कृतिशील अभ्यासाची पंढरी\nइन्स्टिटय़ूटचे मुख्य केंद्र म्हणून मुंबई येथील शैक्षणिक संकुलाकडे पाहिले जाते.\nयशाचे प्रवेशद्वार : दस्तावेजांचे संरक्षण आणि संवर्धन\nअभिलेखांची नोंदणी, संरक्षण आणि संवर्धन अशा बाबींसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागते.\nएमपीएससी मंत्र : मनुष्यबळ विकास शिक्षण उपघटक\nऔपचारिक, अनौपचारिक व प्रौढ शिक्षण या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात.\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/equipment-purchase-issue-pmc-1696134/", "date_download": "2018-11-20T20:18:33Z", "digest": "sha1:DTLSERFYSNJTHSPLC3CS2SIWVXASH3CQ", "length": 13994, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "equipment Purchase issue PMC | उपकरणांच्या खरेदीची निविदा रद्द नाही | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nउपकरणांच्या खरेदीची निविदा रद्द नाही\nउपकरणांच्या खरेदीची निविदा रद्द नाही\nविद्युत विभागाने महापालिकेच्या ३२ शाळांमध्ये ऑडिओ, व्हिडीओ यंत्रणा बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती.\nवाढीव दराच्या निविदा रद्द न झाल्याने महापालिकेचे १९ लाख रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता\nविविध प्रकारच्या उपकरणांच्या खरेदीसाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने वाढीव दराने निविदा काढण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही अद्यापही वाढीव दराच्या निविदा रद्द करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे महापालिकेचे १९ लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निविदा तातडीने रद्द कराव्यात, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापलिका आयुक्तांकडे केली आहे.\nविद्युत विभागाने महापालिकेच्या ३२ शाळांमध्ये ऑडिओ, व्हिडीओ यंत्रणा बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. याअंतर्गत अ‍ॅम्प्लिफायरचे १८ नग खरेदी करण्यात येणार असून त्याची किंमत १७ लाख ३८९ रुपये अशी आहे. याच अहुजा कंपनीचे अ‍ॅम्प्लिफायर ‘जीईएम जीओव्ही’ साइटवर ९,६८४ रुपये प्रति नग या किमतीला उपलब्ध आहे. कॉर्डलेस मायक्रोफोनच्या ३६ नगांची खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी साडे अठरा हजार रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. तर मल्टिमिडीया एलसीडी प्रोडेक्टरच्या १८ नगांसाठी ९८ हजार ५०० रुपये असा दर महापालिकेने निश्चित केला आहे.\nमहापालिकांना लागणाऱ्या शेकडो वस्तूंची दरसूची केंद्र सरकारने निश्चित केली आहे. जीईएम जीओव्ही या संकेतस्थळावर ही माहिती असून या दरसूचीआधारेच साहित्याची खरेदी करावी, असे राज्य आणि केंद्र शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र विद्युत विभागाने काढलेली ही निविदा राज्य सरकारने जीईएम जीओव्ही वर ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने ही निविदा रद्द करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.\nआर्थिक नुकसान टाळण्यासाठी सजग नागरिक मंचाने २१ फेब्रुवारीला महापालिकेला पत्र दिले होते. या संदर्भात एक विशेष समिती स्थापन करून वस्तूंच्या किमतींची जीईएम जीओव्हीशी तुलना करून डीएसआर (महापालिकेची दरसूची)मध्ये सुधारणा करण्यात यावी, असे सुचवण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विद्युत विभागाने जास्त दराच्या काढलेल्या निविदांची माहिती प्रशासनाच्या निदर्शनाला आणून देऊनही या निविदा रद्द झालेल्या नाहीत, असे वेलणकर यांनी सांगितले.\nजीईएम जीओव्हीमध्ये या प्रत्येक नगाची किंमत कमी असून त्यामुळे महापालिकेचे १९ लाख रुपये वाचणार आहेत. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करावी. तसेच या अनियमिततेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tips-for-womens-who-job-in-office/", "date_download": "2018-11-20T20:02:38Z", "digest": "sha1:TXRZOVXDNUCOO3SIW7LQUK4KZLALWJZJ", "length": 17188, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\n03> अनेकजणींना ऑफिसमध्ये काम करताना पायावर पाय ठेवायची सवय असते. त्यांनी ही सवय टाळावी. ऑफिसचे काम करताना पाय क्रॉस करून बसू नये.\n> तुम्ही बसत असलेला डेस्क हा कायम चौकोनी, आयताकार असावा. टेबल चौकोनी असल्यास उत्तम. पण तो गोल नसावा.\n> आपल्या टेबलवर लहान क्रिस्टल्स ठेवावे, ते चांगले असते.\n> कामाच्या ठिकाणीही वास्तू महत्वाची असते. तुमच्या टेबलावर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे कॉम्प्युटर, टेलिफोन हे दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावीत\n> टेबलचा वरील भाग काचेचा किंवा लाकडाचा असावा.\n> नोकरीत प्रगती करायची असेल तर ऑफिसमध्ये बसत असलेली खुर्ची ही कायम उंच असावी.\n> उत्तर-पूर्व ही करिअरची दिशा म्हणून ओळखली जाते. या दिशेला पाण्याचा किंवा फुलांचा फोटो लावावा.\n> वर्क फ्रॉम होम करत असाल तर बेडरूममध्ये बसून काम करू नये.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहा पहा कुंर्झे ग्रामपंचायतीचा ‘विकास’, विहीर दुरुस्तीत ‘स्मार्ट’ घपला\nपुढीलमुंबईचे रस्ते कोणाच्या आदेशाने खोदताय, हायकोर्टाचा ‘एमएमआरडीए’ला खरमरीत सवाल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/leopard-in-songaon-undargaon-5953809.html", "date_download": "2018-11-20T20:06:30Z", "digest": "sha1:6X4ZWYEI6LDBPXIR6ZHLIVM4DIWMU426", "length": 9073, "nlines": 59, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Leopard in songaon, undargaon | सोगाव, उंदरगावात पुन्हा बिबट्याची चर्चा", "raw_content": "\nसोगाव, उंदरगावात पुन्हा बिबट्याची चर्चा\nकरमाळा तालुक्यातील सोगाव, उंदरगाव परिसरात बिबट्यांचा वावर असून त्या परिसरात पिंजरे व ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढवून त्य\nकंदर, सोलापूर- करमाळा तालुक्यातील सोगाव, उंदरगाव परिसरात बिबट्यांचा वावर असून त्या परिसरात पिंजरे व ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढवून त्यास त्वरीत पकडावे, अशी मागणी त्या शेतकऱ्यांतून होतीय. त्या परिसरात बिबट्यास गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पकडले आहेत. सध्या, त्या परिसरात बिबट्या असल्याची कोणतीही लक्षणं नाहीत. पण, खबरदारीसाठी स्वतंत्र पिंजरे व ट्रॅप कॅमेरा बसविल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले.\nदोन दिवसांपूर्वी उंदरगाव शिवारातील शेतातून घराकडे निघालेल्या आश्रू गोडगे या तरुणास रात्री मोटारसायकलच्या उजेडात एक बिबट्यासदृश प्राणी दिसला. त्याने त्वरित आरडाआेरड करीत परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले. त्या दरम्यान उसाच्या फडामध्ये तो प्राणी शिरला. तो बिबट्याच असल्याचे प्रत्यक्षदर्शी गोगटे यांनी सांगितले. त्याच परिसरात चिखलात एका प्राण्याच्या पायाचा ठसा उमटला असून, त्याची खातरजमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीय.\nपंधरा दिवसांपूर्वी उंदरगाव शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक नर बिबट्या अकडला. त्यावर उपचार करून बिबट्यांचा अधिवास असलेल्या जंगलात त्यास सोडण्यात आले. पण, त्यानंतरही एका मादी बिबट्याचा पिलांसह वावर त्या परिसरात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. पण, वनविभागाने ती शक्यता नाकारली. यापूर्वीही वनविभागाने लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नागरिकांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संपर्क साधून त्यांच्याकडे बिबट्यांपासून संरक्षणाची मागणी केली.\nवनमंत्र्यांच्या आदेशानंतर लावलेल्या पिंजऱ्यात पंधरा दिवसांपूर्वी बिबट्या अडकला होता. बिबट्यांचा पुन्हा वावर सुरू असल्याच्या शंकामुळे भीतीचे वातावरण आहे. रात्री ऊस मजूर कामाला येण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे त्या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.\nबुधवारी रात्री उंदरगाव-सोगाव शीव रस्ता येथे मला बिबट्या दिसला. परिसरातील नागरिकांना आवाज दिला. नागरिक आले व वनविभागचे कर्मचारी पण आले. उंदरगाव, वाशिंबे परिसरात दोन पिंजरे आहेत. बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता असून, पिंजऱ्यांची संख्या वाढवावी.\n- अश्रू मोहन गोडगे, सोगाव\nअचानक उसात कुत्रा किंवा तरस पळाला तरी बिबट्याची भीती मनात असल्याने तो असावा, असेही काहीना वाटू शकते. वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी गस्तीसाठी असून, पिंजरे लावलेले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.\n- संजय माळी, उपवनसंरक्षक, सोलापूर\nनदीकाठ व उसाचे भरपूर क्षेत्र, सहज शिकार मिळत असणाऱ्या परिसर बिबट्या स्वत: अधिवास निर्माण करू शकतो. सोगाव येथील पायाच्या ठश्यांचे छायाचित्र तरसाचे आहे. त्याच्या पुढील बाजूस नखे असून, बिबट्याच्या पायाचा ठसा त्या आकाराचा नसतो.\n- राजेंद्र नाले, वन्यजीव अभ्यासक व सेवानिवृत्त वनाधिकारी\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-football/mandar-tamhane-writes-about-football-world-cup-brazil-vs-belgium-match-128836", "date_download": "2018-11-20T20:14:42Z", "digest": "sha1:ZLDUF2VPTKSUCUEV6NIBJQNNOTYYUCMM", "length": 16120, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mandar Tamhane writes about Football World Cup Brazil vs Belgium match ब्राझील आऊट; आता लढाई युरोपियन देशांमध्ये (मंदार ताम्हाणे) | eSakal", "raw_content": "\nब्राझील आऊट; आता लढाई युरोपियन देशांमध्ये (मंदार ताम्हाणे)\nशनिवार, 7 जुलै 2018\nबेल्जियमचा संघ या विजयामुळे उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. विश्वकरंडकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा बेल्जियमचा संघ उपांत्य फेरीत गेला आहे. यापूर्वी 1986 च्या विश्वकरंडकात बेल्जियमचा संघ उपांत्य फेरीत पोचला होता. त्यावेळी त्यांना अर्जेंटिनाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ब्राझीलला गेल्या चार विश्वकरंडकात युरोपियन संघाकडून पराभव स्वीकारावा लागलेला आहे. ब्राझीलविरुद्ध गेल्या 30 सामन्यांनंतर दुसरा गोल झाला आहे. 2016 मध्ये पॅराग्वेने त्यांच्याविरुद्ध दोन गोल केले होते.\nबेल्जियमच्या गोल्डन जनरेशनने उपउपांत्य फेरीत ब्राझीलचा 2-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ब्राझील स्पर्धेतून बाहेर पडल्याने आता विश्वकरंडकासाठी युरोपियन देशांमध्ये लढाई असणार आहे.\nया सामन्याची सुरवातच विद्युत वेगाने झाली. बेल्जियमने पहिल्या 30 मिनिटांतच दोन गोल करत ब्राझीलला आश्चर्यचकीत केले. बेल्जियमसाठी पहिला गोल त्यांच्यासाठी नशिबवान झाला. 13 व्या मिनिटाला ब्राझीलच्या फर्नांडिनो याने स्वयंगोल करत बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 31 व्या मिनिटाला केव्हीन डीब्रॉयन याने डीच्या बाहेरून मारलेल्या शॉटवर गोल करत बेल्जियमला आणखी आघाडीवर नेले. या सामन्याची सुरवात वेगळ्या पद्धतीने झाली असती, कारण ब्राझीलच्या थियागो सिल्वाने मारलेला शॉट गोल पोस्टला लागला. त्यानंतर 11 व्या मिनिटाला ब्राझीलचा पावलिनो हा कॉर्नरवर सोपा गोल करण्यात अपयशी ठरला. पण, असे न झाल्याने बेल्जियमच्या दोन गोलमुळे पाहिल्या हाफमध्ये बेल्जियम आघाडीवर राहिले.\nदुसऱ्या हाफमध्ये ब्राझीलने सामन्यात परतण्याचे प्रय़त्न केले. त्यांनी अनेक संधी निर्माण केल्या. पण, त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना अपयश आले. खेळाच्या 76 व्या मिनिटाला बाझीलचा बदली खेळाडू रेनाटो ऑगस्टो याने पुतिनोच्या पासवर हेडरद्वारे गोल करत ब्राझीलसाठी पहिला गोल केला. ब्राझील बरोबरी साधून सामना अतिरक्त वेळेत जाईल, अशी आशा निर्माण झाला. शेवटच्या पंधरा मिनिटांमध्ये बेल्जियमचा गोलरक्षक कोर्तुवा याने जबरदस्त गोलरक्षण करत ब्राझीलचे सर्व प्रयत्न अपयशी ठरविले आणि बेल्जियमला विजय मिळवून दिला. बेल्जियमच्या गोल्डन जनरेशनकडून जी अपेक्षा होती ती त्यांना त्यांच्या खेळातून दाखवून दिली. प्रशिक्षक रॉबेर्टो मार्टिनेझ यांनी केलेले बदल हेच संघासाठी फायद्याचे ठरले.\nबेल्जियमचा संघ या विजयामुळे उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. विश्वकरंडकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा बेल्जियमचा संघ उपांत्य फेरीत गेला आहे. यापूर्वी 1986 च्या विश्वकरंडकात बेल्जियमचा संघ उपांत्य फेरीत पोचला होता. त्यावेळी त्यांना अर्जेंटिनाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ब्राझीलला गेल्या चार विश्वकरंडकात युरोपियन संघाकडून पराभव स्वीकारावा लागलेला आहे. ब्राझीलविरुद्ध गेल्या 30 सामन्यांनंतर दुसरा गोल झाला आहे. 2016 मध्ये पॅराग्वेने त्यांच्याविरुद्ध दोन गोल केले होते.\nशुक्रवारी उपउपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात फ्रान्सने उरुग्वेचा 2-0 ने पराभव केला. आता उपांत्य फेरीत बेल्जियमचा सामना फ्रान्सविरुद्ध होणार आहे. ब्राझील स्पर्धेबाहेर गेल्या आता विश्वकरंडक विजेता संघ हा युरोपियन देश असेल हे नक्की असेल.\nबेल्जियम-इंग्लंडदरम्यान पुन्हा 'नकोशी' लढत\nसेंट पीटर्सबर्ग : जवळपास दोन आठवड्यांपूर्वी इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील साखळीतील लढत झाली ती गटात दुसरे स्थान...\nफ्रान्सचे पोग्बा, कॅंटे देणार नाहीत बेल्जियमला मोकळीक\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण अमेरिकेचा एकही संघ नसणे दुःखद आहे. ब्राझील आणि उरुग्वे हा टप्पा गाठू शकले असते, पण संधी...\nसंयमाला राहणार आक्रमणाचे आव्हान\nसेंट पीटर्सबर्ग (रशिया)- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीला उद्यापासून सुरवात होत आहे. यंदा युरोपातील चारही संघांनी उपांत्य लढत गाठली आहे...\nफिफा वर्ल्ड कप रशियात, ईर्षा मात्र कोल्हापुरात\nकोल्हापूर : फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा रशियात आणि ईर्षा कोल्हापुरात असेच चित्र पाहायला मिळत आहे. बेल्जियमविरूद्ध ब्राझील पराभूत झाल्याने कट्टर...\nयुरोपियन बेल्जियम ठरणार ब्राझीलसाठी डोकेदुखी\nकझान - जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असूनही बेल्जियमला कोणीही फुटबॉलमधील ताकद मानत नाही. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत...\nदक्षिण अमेरिकन संघांसाठी आव्हानात्मक दिवस\nउपांत्यपूर्व फेरीचे पहिले सामने होतील, तेव्हा दक्षिण अमेरिकन संघाचे आव्हान कायम राहील अशीच अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/video/article-159569.html", "date_download": "2018-11-20T19:27:55Z", "digest": "sha1:44IET2JOSV4XVP3UDS3HJZJLXRHVBWGC", "length": 1920, "nlines": 29, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'हल्ल्याचा आयबीचा ऍलर्ट होता'–News18 Lokmat", "raw_content": "\n'हल्ल्याचा आयबीचा ऍलर्ट होता'\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80/all/page-8/", "date_download": "2018-11-20T19:29:40Z", "digest": "sha1:EAOJ7N3VJCPDLWCVBSI5HSZRPG74SI5O", "length": 10251, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अरुण जेटली- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nहे होणार स्वस्त, हे होणार महाग \n'पर्रिकर अपयशी ठरलेत का हे सांगावं'\n'पक्ष सांगेल तेच करणार'\n'लोकसभा अध्यक्ष निर्णय घेतील'\nफोटो गॅलरी Feb 1, 2017\nऐतिहासिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री\nराजकीय पक्षांना कॅशलेस 'धडा'\nजेटलीचं रेल्वे बजेटही सुसाट,आॅनलाईन तिकीट बुकिंगवर सेवाकर नाही\nअरुण जेटलींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nबजेट 2017मधील सर्व घोषणा एकाच पेजवर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-20T19:37:15Z", "digest": "sha1:XFKJIB4OHRIDSZ6WREZ3BBVLHD4IGVWF", "length": 11315, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डान्स- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nभाऊ कदम ठरणार का पुन्हा एकदा 'नशीबवान'\nभाऊ कदम यांचा आगामी चित्रपट 'नशीबवान' हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामधील 'ब्लडी फुल जिया रे' हे गाणं नुकतंच रिलीज झालं.\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nदीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक\nअखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा\nइटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nExclusive : संगीत सोहळ्यात रणवीर-दीपिकानं केला जोरदार डान्स\nप्रेमसंबंधाची गावभर चर्चा, आजी-आजोबांनी केला आत्महत्येचा प्रयत्न\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nBig Boss 12 : प्रिती झिंटाच्या परीक्षेत सलमान खान नापास\nदोन दिवसात महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता\n‘...म्हणून भाजपचं ढोंग उघडं पडलं,’ सामनातून बोचरी टीका\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/leopard/all/page-4/", "date_download": "2018-11-20T19:33:03Z", "digest": "sha1:NKPER25U4VULYX4VLQVTUHBFGIJJFAM2", "length": 10207, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Leopard- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका\n'अपने इलाके में कुत्रा खरंच शेर', कुत्र्याने बिबट्याला पिटाळले\nविहीर, बिबट्या आणि पिंजरा...पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा थरार\nअशी झाली बिबट्याची सुटका\nफोटो गॅलरी Feb 7, 2015\n, रेस्क्यू ऑपेरशनचा थरार कॅमेर्‍यात कैद\n'त्या' पोरक्या बछड्यांना आईच्या भेटीची आस\n'त्या' जेरबंद बिबट्याचा मृत्यू\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/paral/", "date_download": "2018-11-20T19:55:24Z", "digest": "sha1:JJF6GR55L3WXMRXUTP524HR54XAVDLFO", "length": 10781, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Paral- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nइमारतीच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी रहिवाशांचीच, बिल्डराच्या उलट्या बोंबा\n#BREAKING : क्रिस्टल इमारत आग प्रकरणी बिल्डराला अटक\nVIDEO : 'आधी खूप भीती वाटली,पण हिंमत केली'\n'या' कारणामुळे क्रिस्टल टॉवरमध्ये झाला दोघांचा मृत्यू\nपरळ अग्नितांडव- आग शमली, पण इमारतीत स्मशान शांतता पाहा हा VIDEO\nपरळ अग्नितांडव- १० वर्षांची मुलगी ठरली 'देवदूत', वाचवले क्रिस्टल टॉवरमधील रहिवाश्यांचे प्राण\nमराठा मोर्चाचं भगव वादळ पुन्हा मुंबईकडे, परळीत ठिय्या आंदोलन\nपाऊस नाही, तरीही ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी कारण की...\nपरळ स्थानकावरचा नवीन प्लॅटफॉर्म सुरू होणार जुलैमध्ये\nमुंबईतला 6-8 तासांचा जम्बोब्लॉक संपला ; गार्डरचं काम पूर्ण\n, माजी विद्यार्थ्यांनी साकारला शाळेचा डिजिटल वर्ग\nपरळमध्ये अजून पाणी तुंबलेलंच, लोकांचे हाल\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T20:13:37Z", "digest": "sha1:3YECQIHIUTYKECUGCAJCGFH5TQLX4BGH", "length": 10165, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दहा वर्षे अनुभव असेल, तर करता येणार पीएच.डी. | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदहा वर्षे अनुभव असेल, तर करता येणार पीएच.डी.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला स्वायत्तता दर्जा मिळाल्याने मार्ग मोकळा\nयापूर्वीच्या नियमांंना यूजीसीने घातली होती बंदी\nपात्रता प्रवेश परीक्षेतून मिळणार सवलत\nपुणे- एखाद्या क्षेत्रात दहा वर्षांचा अनुभव असल्यास, त्यांना पीएच.डी. पूर्व प्रवेश परीक्षेतून (पेट) सवलत दिली जात होती. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाने अशा प्रकारे पीएच.डी. प्रवेशाला मनाई केली होती. मात्र, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला स्वायत्तता दर्जा मिळाल्याने, दहा वर्षे अनुभव असणाऱ्या व्यक्‍तींना पुन्हा पीएच.डी. दारे खुली करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.\nपीएचडी प्रवेशासाठी सेट अथवा नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पीएचडी पूर्व प्रवेशतून सूट आहे. त्याच धर्तीवर एखाद्या क्षेत्रात किमान दहा वर्षे कार्यरत असेल, त्या व्यक्‍तींना पीएचडी करता यावी, त्यासाठी त्यांना पीएचडी प्रवेश परीक्षा देण्याची गरज नाही, असा निर्णय तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी घेतला होता. त्यानुसार अशा व्यक्‍तींची पीएच.डी. सध्या विद्यापीठात सुरू आहे.\nदरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाच क्षेत्रात दहा वर्षे अनुभव असणाऱ्या व्यक्‍तींना पीएचडी करता येणार नाही, असे निर्देश सर्व विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार पुणे विद्यापीठाने ही प्रवेश प्रक्रिया बंद केली. त्यामुळे अशा व्यक्‍तींना पीएच.डी.ची दारे बंद झाली होती. आता पुन्हा ही संधी मिळणार असल्याची चिन्हे आहेत.\nयासंदर्भात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, विद्यापीठाला स्वायत्तता दर्जा जाहीर झाला आहे. येत्या तीन-चार दिवसांत हे पत्र प्राप्त होणार आहे. त्याबाबतचे सविस्तर सादरीकरणही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केले जाणार आहे. आता हा दर्जा मिळाल्याने दहा वर्षे कोणत्याही क्षेत्राचा अनुभव असेल, त्या व्यक्‍तींना पीएच.डी. पदवीला प्रवेश दिला जाणार आहे. त्यांना कोणतीही प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही, त्याबाबत विद्यापीठ पातळीवर विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.\nज्येष्ठ नागरिकांनाही पीएच.डी.ची संधी\nज्येष्ठ नागरिकांनाही पीएच.डी. करण्याची संधी मिळाली पाहिजे, या मताचा मी आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही पीएचडी करता यावा, यासाठी नियमावली करण्याची कार्यवाही सुरू आहे. एखादे ज्येष्ठ नागरिक पीएच.डी. करत असतील, ते स्वागतार्ह म्हणावे लागेल. याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्मचाऱ्याने चोरला कंपनीचा डेटा\nNext article“शास्ती’तून आता “मुक्‍ती’चे संकेत\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\nशासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती\nविविध भूमिकांमधून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.xqplasticmachine.com/mr/pmma-pc-pet-sheetboard-production-line.html", "date_download": "2018-11-20T20:17:50Z", "digest": "sha1:LDBBI7QFPMJFFCBHXX4OCOTRY4KDLF5E", "length": 13936, "nlines": 236, "source_domain": "www.xqplasticmachine.com", "title": "", "raw_content": "PMMA, पीसी, पीईटी पत्रक / मंडळ उत्पादन लाइन - चीन क्षियामेन Xinquan प्लॅस्टिक\nप्लॅस्टिक शीट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक मंडळ / प्लेट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक पाईप उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक आणि WPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nचित्रपट उत्पादन लाइन कास्ट\nप्लॅस्टिक धुलाई व Pelletizing उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक शीट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक शीट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक मंडळ / प्लेट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक पाईप उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक आणि WPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nचित्रपट उत्पादन लाइन कास्ट\nप्लॅस्टिक धुलाई व Pelletizing उत्पादन लाइन\nपीई, प.पू., PS, ABS पत्रक आणि मंडळ उत्पादन लाइन\nपीव्हीसी प्रोफाइल आणि प.पू., पीई पीव्हीसी WPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nपीव्हीसी छत प्रोफाइल उत्पादन लाइन\nPPR, पीई, प.पू. एकाच लेयर किंवा मल्टी-थर पाईप को-extr ...\nप.पू. पोकळ ग्रिड मंडळ उत्पादन लाइन\nपीसी पोकळ ग्रिड मंडळ / पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी आणि WPC क्रस्ट Foamed मंडळ उत्पादन लाइन\nPMMA, पीसी, पीईटी पत्रक / मंडळ उत्पादन लाइन\nPMMA, पीसी, पीईटी पत्रक / मंडळ उत्पादन लाइन\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nलाडका, PMMA पत्रक / मंडळ उत्पादन लाइन\nलाडका, PMMA पत्रक उत्पादन लाइन 1. मशीन सुचना:\nपीईटी पारदर्शक पत्रक उत्पादन ओळ खास APET करण्यात आली आहे, पीईटी एकच किंवा मल्टि थर पत्रके, तो देखील PS, प.पू., PE पत्रक बदल काही नातेवाईक भाग, तो एक मल्टि फंक्शनल उत्पादन ओळ आहे तेव्हा उत्पन्न करतात.\nPMMA पारदर्शक पत्रक ओळ PMMA घन पत्रक आणि embossed पत्रक उत्पादनात विशेष आहे. उत्पादने जाडी 0.8-10mm बदलू, आणि जास्तीत जास्त 2100mm पर्यंत रुंदी.\nलाडका, APET PMMA, पीसी\n3. PMMA, लाडका, पीसी पत्रक उत्पादने वैशिष्ट्ये\n1.Impact-प्रतिरोधक, unbreakable: रागावणारा काचेच्या अधिक शक्ती, वेळा ऍक्रेलिक बोर्ड शेकडो, कठीण सुरक्षा, रात्री घरफोडी करणारा, बुलेट-पुरावा परिणाम\n2. परिपत्रक कमान, वाकलेली: चांगले workability, लवचिकपणा, एक घुमटकार आढे असणारा, अर्धवर्तुळाकृती नमुना मध्ये बांधकाम प्रत्यक्ष गरजेनुसार भ्रष्टाचारी\nहाताळणी करण्यासाठी काचेच्या अर्धा वजन, प्रांत आणि स्थापित, बांधकाम व्यवस्थापित करण्यासाठी सोपे: आणणे सोपे 3. प्रकाश साहित्य.\nघटक 4 प्रतिकार, प्रकाश फायदे: दीर्घकालीन विरोधी अतिनील, विशेषतः चांगला प्रकाश प्रभाव, ऊर्जा खर्च कमी\n5 अल्ट्रा-पारदर्शक, सुपर insulating: पारदर्शकता जवळजवळ काच, स्वत: ची extinguishing, सर्वोत्तम प्रकाश आहे आणि पेट न घेणारा साहित्य\n* लाडका पत्रके प्रामुख्याने संकुल बॉक्स आणि अन्न, दूध, औषधे, मांस, सौंदर्य प्रसाधने, इ कंटेनर निर्मिती thermoforming मशीन किंवा इंजेक्शन मोल्डिंग मशीन वापरले जातात\n* PMMA पत्रक मोठ्या प्रमाणावर पारदर्शक आणि जाहिरात इमारत साहित्य दोन्ही वापरले जाते: गार्डन, मनोरंजन जागा, सजावट एक शहरी इमारत; विमानचालन पारदर्शक कंटेनर, मार्ग निराशा मोटारीवरील वारा अडवणारी पुढील बाजूला बसवलेली काच; व्यावसायिक इमारत मध्ये अंतर्गत आणि बाह्य दागिने, मोटारसायकल आधुनिक समोर पडदा भिंत, विमान, रेल्वे, बोट, पाणबुडी, सैन्य आणि धोरणांचे ढाल, टेलिफोन बूथ, जाहिरात खुणा करून काही सूचना देणे, दिवा घरे जाहिरातीवर शहर एक्स्प्रेस आणि ओव्हरहेड मार्ग संरक्षक स्क्रीन विभाजन.\nमागील: EVA, ती शोधण्यावर प्रश्न विचारतात प.पू., पीई वाइड Geotexile (Geomembrane) उत्पादन लाइन\nपुढील: XPS Foamed मंडळ उत्पादन लाइन\nAbs पत्रक उत्पादन लाइन\nऍक्रेलिक पत्रक प्लॅस्टिक मशीन\nकृत्रिम मार्बल पत्रक उत्पादन लाइन\nEpe फोम पत्रक मशीन\nEpe फोम पत्रक बनवणे मशीन\nEva फोम पत्रक मेकिंग मशीन\nफोम पत्रक उत्पादन लाइन\nपीसी पोकळ पत्रक उत्पादन लाइन\nपीसी पत्रक मशीन उत्पादन लाइन\nPe फोम पत्रक हकालपट्टी लाइन\nप्लॅस्टिक शीट हकालपट्टी मशीन\nप्लॅस्टिक शीट मेकिंग मशीन\nPolycarbonate पत्रक मशीन लाइन\npp पोकळ पत्रक मशीन\nPp पोकळ पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी कृत्रिम पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी अनुकरणातून मार्बल पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी मार्बल पत्रक हकालपट्टी लाइन\nपीव्हीसी मार्बल पत्रक मशीन\nपीव्हीसी पत्रक हकालपट्टी लाइन\nपीव्हीसी पत्रक हकालपट्टी मशीन\nपीव्हीसी पत्रक वेल्डिंग मशीन\nछत पत्रक बनवणे मशीन\nपत्रक हकालपट्टी मशीन निर्माता\nपत्रक हकालपट्टी उत्पादन लाइन\nपत्रक ग्लास उत्पादन लाइन\nWpc पत्रक हकालपट्टी लाइन\nWpc पत्रक बनवणे मशीन\nXpe फोम पत्रक हकालपट्टी लाइन\nXpe फोम पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी गुंडाळी मॅट / चटई उत्पादन लाइन\nपीई, प.पू., PS, ABS पत्रक आणि मंडळ उत्पादन लाइन\nEVA, ती शोधण्यावर प्रश्न विचारतात प.पू., पीई वाइड Geotexile (Geomembrane) Pr ...\nपीव्हीसी लवचिक मजला पत्रक उत्पादन लाइन\nपीव्हीसी सजावटीच्या आणि पारदर्शक पीव्हीसी पत्रक Produc ...\n(पॅकेज) EPE फोम कापड उत्पादन लाइन\nपत्ता: उझहौ रोड, Jiaozhou शहर, क्वीनग्डाओ, चीन\nआम्ही गुणवत्ता उत्पादने ग्राहकांना प्रदान करण्यासाठी प्रयत्न करतात. माहिती विनंती & आमच्याशी संपर्क साधा\nक्षियामेन Xinquan प्लॅस्टिक यंत्राचे कंपनी, लिमिटेड © कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/deepti-sharma-poonam-yadav-lead-india-to-fourth-win-in-a-row/", "date_download": "2018-11-20T20:44:32Z", "digest": "sha1:HMNBOQPF5Q3RBUT3YUWZMJGIPVJWLIWZ", "length": 10400, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ICC Women's World Cup 2017- भारताचा सलग चौथा विजय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nक्रिकेट : इंग्लंड मधल्या डर्बी इथं काल महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर १६ धावांनी विजय मिळवला. विश्वचषक सामन्यात भारतीय महिला संघाचा हा सलग चौथा विजय आहे. विजयासाठी भारतानं ५० षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात २३३ धावां करण्याचं आव्हान श्रीलंका संघासमोर ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचा संघ २१६ धावाचं करू शकला. ७८ धावा करणाऱ्या दिप्ती शर्माला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.भारताने श्रीलंका संघावर १६ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम वाटचाल सुरु केली आहे. भारताचा हा ४ सामन्यातील सलग ४था विजय होता.\nभारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कारण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय सलामीवीर पूनम राऊत आणि स्म्रिती मंधाना यांना विशेष चमक दाखवता आली नाही आणि दोघीही अनुक्रमे १६ आणि ८ धावांवर बाद झाल्या.\nत्यांनतर फलंदाजीला आलेल्या दीप्ती शर्मा आणि मिताली राज यांनी मोठी भागीदारी करत वयैक्तिक अर्धशतके झळकावली. परंतु संघाला एक मोठी धावसंख्या उभारून देण्यात त्या अपयशी ठरल्या.\nहरमनप्रीत कौर (२०) आणि वेदा कृष्णमुर्ती (२९) यांच्यामुळे भारताला दोनशेच्या पलीकडे मजल मारण्यात यश आले. श्रीलंकेच्या श्रीपाल वीराकोडीने ३ आणि इनोका रणवीराने २ बळी घेत भारतीय फलंदाजीला रोखले. तळातील फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले आणि भारतीय संघाने ५० षटकांत ८ विकेट्सच्या मोबदल्यात २३२ धावा केल्या.\n२३३ धावांच लक्ष घेऊन मैदानात आलेल्या श्रीलंका संघाला ५० षटकांत २१६ धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करून आव्हान राखण्याचा प्रयत्न केला परंतु नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्यामुळे श्रीलंका संघ पराभूत झाला.\nदिलानी मनोदरा (६१), शशिकला सिरिवर्देने (३७) आणि निपुनी हंसिका (२९) यांनी श्रीलंकेकडून सर्वोच्च धावा केल्या. भारताकडून अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी (२), पुनम यादव(२), दीप्ती शर्मा (१) आणि एकता बिस्त (१) यांनी बळी घेत भारताला विजय मिळवून दिला.\nभारत : ५० षटकात ८ बाद २३२ धावा (दीप्ती शर्मा ७८, मिताली राज ५३, वेदा कृष्णमुर्ती २९; श्रीपाल वीराकोडी ३/२८, इनोका रणवीरा २/५५).\nश्रीलंका : ५० षटकात ७ बाद २१६ धावा (दिलानी मनोदरा ६१, शशिकला सिरिवर्दने ३७, निपुनी हंसिका २९; पुनम यादव २/२३, झुलन गोस्वामी २/२६, दीप्ती शर्मा १/४६.)\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sanjay-shine-speech-in-solapur-award-ceremony/", "date_download": "2018-11-20T20:31:44Z", "digest": "sha1:PG2E25OV6O4IUF4LLAHPV7ZIBJOYTYZU", "length": 10077, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आपल्या प्रत्येकाचे समाजाप्रती देन – संजय (मामा) शिंदे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआपल्या प्रत्येकाचे समाजाप्रती देन – संजय (मामा) शिंदे\nपुणे: समाजात वावरत असताना आपल्या सर्वांचे समाजाप्रती देन लागत असून आपण सामाजिक कार्य करायला हव. तसेच सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या माघे उभ राहण्याची गरज असल्याच मत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले आहे. सोलापूर डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाऊंडेशन पुणे वतीने आयोजित सोलापूर भूषण व पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.\nसोलापूर डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृहात सोलापूर भूषण व पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, प्रसिद्ध उद्योजक रामभाऊ जगदाळे, ज्येष्ठ अभिनेत्री लिला गांधी, कार्यक्रमाचे आयोजक तथा माजी अप्पर पोलीस अधिक्षक शहाजीराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (तुरुंग विभाग) विठ्ठल जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अभिनेत्री दिपाली सय्यद, अभिनेत्री करिश्मा वाबळे, प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर, अ‍ॅड.शार्दुल जाधवर, शोभा पाटील उपस्थित होते.\nशहाजीराव पाटील म्हणाले, दोन्ही संस्थांची ध्येय आणि उदिस्ष्टे ही समाजाप्रती कार्य करण्याची असून पोलीस म्हणून कार्यरत असताना देखील आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबविले होते. शिक्षण, आरोग्य, धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये गरजूंना मदत देण्याकरीता संस्थेतर्फे भविष्यात देखील आम्ही प्रयत्नशील आहोत.\nपुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु एन.एस.उमराणी यांना सोलापूर कर्मयोगीपुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच ॠतुजा भोसले, जगन्नाथ चटे, झुबरेपा काझी, प्रतिक चिंदरकर, अभिनेत्री रोहिणी माने, हरिष गुळीग, मंजूषा काटकर यांना देखील सोलापूर भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.\nपुणे रत्न पुरस्काराने अभय येतावडेकर, राज काझी, एम.ए.हुसेन, जगन्नाथ लडकत, अनिल गुंजाळ, अर्जुन सालेकर, डॉ.राजन पाटील, दत्तात्रय शिंदे, संगीता पुणेकर, धनंजय कोकणे, गणेश जगताप, दिपाली सय्यद, गोवर्धन दोलताडे, संध्या सोनावणे आणि योगेश कदम यांना गौरविण्यात आले.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-102-%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%8A%E0%A4%9F-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-20T19:18:48Z", "digest": "sha1:45WKDKLEESIXEV3THRIHDP4HLBWSWKJA", "length": 7117, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बीग बींच्या ‘102 नॉट आऊट’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबीग बींच्या ‘102 नॉट आऊट’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज\nबॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या आगामी 102 नॉट आऊट या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. अमिताभ यांनी हे पोस्टर ट्‌विटर अकाऊंटरवरून शेअर केले आहे. पोस्टर सोबतच त्यांनी ”बाप कूल आणि बेटा ओल्ड स्कूल ”असे गंमतशीर कॅप्शनही दिले आहे.\nपोस्टरमध्ये अमिताभ बच्चन हे पांढऱ्या दाढीत आजोबांच्या लूकमध्ये दिसत आहेत तर ऋषी कपूर हे एका अंड्यातून बाहेर येताना असताना दिसतात. या चित्रपटात आपल्या 102 वर्षांच्या वडिलांना आणि त्यांच्या खोड्यांना वैतागलेला एक मुलगा दाखवण्यात आला आहे. या वैतागलेल्या मुलाची भूमिका ऋषी यांनी तर त्याच्या वडिलांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली आहे. यापूर्वी चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम केली लंपास\nNext articleपुण्याचे पाणी कमी होणार नाही : किरण गित्ते\n49 व्या इफ्फीचे दिमाखात उदघाटन…(फोटो गॅलरी)\nमुळशी पॅटर्न चित्रपटाच्या दिग्दर्शकास मारहाण\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/kalnyachidrushy/", "date_download": "2018-11-20T20:23:26Z", "digest": "sha1:ACNN4BYCMGOCV5JRXDXGTYXDWLBTGYTS", "length": 15950, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कळण्याची दृश्यं वळणे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nफक्त एकच लक्षात ठेवायला हवं की चित्रं हे अनुभवायची वस्तू आहे.\nभारतीय अर्थव्यवस्था १९९० च्या सुमारास काही प्रमाणात मुक्त झाली.\nमहाराष्ट्रात चित्र घडवण्याची कृती करण्याचे शिक्षण देण्याबाबत दोन विचारप्रवाह आहेत.\nमेंदूच्या किमया आणि चित्रकला\nमेंदूचा अभ्यास आपल्याला अनेक सूक्ष्म, तरल कार्यप्रणालीचं भान देत ज्या चित्रकलेशी निगडित आहे,\nचित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया\nगेल्या वेळचा लेख वाचून कोणाचं असं मत झालंही असेल की मी सुप्त मन या संकल्पनेच्या विरुद्घ आहे\nनिर्मितीप्रक्रिया आणि फ्रॉईडचं भूत\nआधुनिक विज्ञान मानवी मेंदू, त्याचं कार्य, त्याद्वारे घडणाऱ्या अनेक मानवी प्रक्रिया यांच्यावर नव्याने प्रकाश टाकत आहे.\nमागील लेखात आपण ‘प्रतिमा लवचीकता’ या संकल्पनेची चर्चा केली.\nप्रतिमांची लवचीकता आपला अनुभव पोहोचवण्याकरिता मदत करतात.\nअदृश्य = अमूर्त (\nबऱ्याच वेळा आपण अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं.\nकळण्याची दृश्य-वळणे : वेध अमूर्ताचा\nचित्रातील प्रतिमा या मूर्त असतात व त्यामागील आशय हा ‘अमूर्त’ असतो. त्यामुळे एका अर्थी सर्व चित्रं ही अमूर्त आशय मांडण्यासाठी रंगवलेली असतात.\nचित्रातली प्रतिमा कुठचीही असो ती एकच कार्य करते आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहात आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय आहे\nआपण आपल्या काही नैसर्गिक प्रक्रियांना ओळखून काही आचार विकसित करतो. हळूहळू हे आचार संस्कृतीचा भाग बनतात.\nसमरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं.\nस्वच्छतेबाबतची सार्वत्रिक जाणीव, भान, त्याबद्दलची खात्री, समाधान हे सौंदर्यजाणीव-समज याबाबतची पहिली पायरी असू शकते.\nबुद्ध, गांधी व मोदी\nमोदी सरकारला एक वर्ष झालंय. सत्ता इतकी र्सवकष आहे की, तुलनात्मक विचाराला तुल्यबळ विरोधी पक्षच अस्तित्वात नाही.\nरुबाबदार, तडफदार.. सर्व समाजापेक्षा, लोकांपेक्षा वेगळे राज्यकर्ते किंवा, एक हात उंचावून दिशा दाखवणारे नेते..\nकुंभार, विणकर, लोहार, सुतार, शिल्पकार, मूर्तिकार.. हे सर्व जण निसर्गचक्रावर आधारित त्याच्या सहकार्याने आपले कार्यचक्र, निर्मितिचक्र चालवणारे.\nसमग्र न पाहता येणं या गोष्टीने आपल्याला इतकं सतावलंय की, ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने त्याच्या रिपब्लिकमध्ये जाहीर करून टाकलं की, चित्रकार वस्तूकडे एकाच बाजूने पाहून, त्या वस्तूच्या एकाच बाजूचं\nपाश्चात्त्य चित्रकलेच्या इतिहासात इटलीमध्ये, प्रबोधनकाळात चित्रकारांनी पस्र्पेक्टिव्ह हे तंत्र वापरले.\nपाहणे = विचार करणे = चित्रभाषा\nचित्रं सुरुवातीला नुसत्या काही रेषा किंवा रंगाचे अस्पष्ट आकार असतात, ते आकार हळूहळू स्पष्ट होऊ लागतात.\nदैनंदिन जीवनात जरी शब्दभाषा आणि चित्रभाषा या एकत्रित गुंफल्या गेल्या तरीही चित्रभाषेचं, दृश्यभाषेचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे.\nप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्सी हा त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली संवेदनशीलता आहे.\nजेव्हा चित्रं ‘कशाचं’ आहे ते कळत नाही तेव्हा आपल्यातला भाषिक प्राणी जागा होऊन लगेच प्रश्न विचारतो. चित्र कोणाचं आहे\nचित्रकार वस्तूची ओळख-रूपं आपल्याला दाखवतो; पण ती दाखवताना त्यांच्या आभासी गुणाचा वापर करत, स्वत:चा अनुभव मांडण्याकरिता इतर संवेदना रूपंही त्यात मिसळतो.\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/sister-triple-talaq-victim-threatens-adopt-hinduism-40898", "date_download": "2018-11-20T20:22:21Z", "digest": "sha1:I7KJHYMWMYZENPRQO35UPGG2HCVARPQM", "length": 9346, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sister of triple talaq victim threatens to adopt hinduism तलाकपिडितेच्या बहिणीचा हिंदुत्व स्वीकारण्याचा इशारा! | eSakal", "raw_content": "\nतलाकपिडितेच्या बहिणीचा हिंदुत्व स्वीकारण्याचा इशारा\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nएका तलाकपिडित महिलेच्या बहिणीने जर बहिणीचा संसार पुन्हा सुरळित करून दिला नाही, तर हिंदुत्व स्वीकारून हिंदू मुलाशी विवाह करण्याचा इशारा मुस्लिम धर्मगुरुंना दिला आहे.\nउधामसिंह नगर (उत्तर प्रदेश) - एका तलाकपिडित महिलेच्या बहिणीने जर बहिणीचा संसार पुन्हा सुरळित करून दिला नाही, तर हिंदुत्व स्वीकारून हिंदू मुलाशी विवाह करण्याचा इशारा मुस्लिम धर्मगुरुंना दिला आहे.\nहिजाब परिधान केलेली एक महिलेने पोलिस स्थानकात येऊन तिची उद्विग्नता व्यक्त केली. ती म्हणाली, 'जो व्यक्ती कोणत्याही क्षणी 'तलाक, तलाक, तलाक' म्हणून आयुष्य उध्वस्त करेल अशा व्यक्तीसोबत राहण्यात काय अर्थ आहे जर असा प्रकार वृद्धपणी झाला तर त्या महिलेने कोठे जायचे जर असा प्रकार वृद्धपणी झाला तर त्या महिलेने कोठे जायचे आज मी तरुण आहे आणि मी तलाकच्या भीतीखाली माझे संपूर्ण आयुष्य का घालवू आज मी तरुण आहे आणि मी तलाकच्या भीतीखाली माझे संपूर्ण आयुष्य का घालवू त्यापेक्षा तीन शब्द उच्चारून माझे आयुष्य उध्वस्त न करणाऱ्या हिंदू व्यक्तीसोबत हिंदुत्व स्वीकारून मी लग्न करणे अधिक चांगले आहे.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दलही तिने समाधान व्यक्त केले. ती म्हणाली, 'मोदी देशासाठी जे काही करत आहेत ते चांगले काम आहे. विशेषत: ते महिलांसाठी जे काही करत आहेत ते फारच चांगले काम आहे.'\nतोंडी तलाकबद्दल चर्चा व्हायला हवी, असे वक्तव्य अलिकडेच मोदी यांनी केले आहे. तर 'तोंडी तलाक'च्या मुद्यावर काही जणांनी पाळलेले मौन पाहून आश्‍चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया आदित्यनाथ यांनी व्यक्त केली होती. याचबरोबर, तोंडी तलाकच्या मुद्यासंदर्भात मौन पाळणारेही दोषीच असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली होती.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/11620", "date_download": "2018-11-20T20:37:16Z", "digest": "sha1:LEU6H73IGE4E74AUG5QCGYFLYS42H2WX", "length": 13846, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Nagpur district in tomato 1000 to 1200 rupees per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनागपुरात टोमॅटो प्रतिक्‍विंटल १००० ते १२०० रुपये\nनागपुरात टोमॅटो प्रतिक्‍विंटल १००० ते १२०० रुपये\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nनागपूर ः कळमणा बाजार समितीत टोमॅटोचे दर १००० ते १२०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले आहेत. किरकोळ बाजारात मात्र टोमॅटो ६० ते ७० रुपये किलोने विकला जात आहे.\nनागपूरच्या कळमणा बाजार समितीत विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळसह नजीकच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागातून देखील टोमॅटोची आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगीतले. गेल्या आठवडाभरात टोमॅटोचे दर १००० ते १२०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले होते.\nनागपूर ः कळमणा बाजार समितीत टोमॅटोचे दर १००० ते १२०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले आहेत. किरकोळ बाजारात मात्र टोमॅटो ६० ते ७० रुपये किलोने विकला जात आहे.\nनागपूरच्या कळमणा बाजार समितीत विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळसह नजीकच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागातून देखील टोमॅटोची आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगीतले. गेल्या आठवडाभरात टोमॅटोचे दर १००० ते १२०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले होते.\n१८ ऑगस्ट रोजी दरात तेजी येत हे दर १६०० ते २००० रुपये क्‍विंटलवर पोचले. त्यानंतर १४०० ते १८०० रुपयांचा दर टोमॅटोचा होता. त्यानंतर दरात घसरण सुरू झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. ८०० ते ११०० रुपये क्‍विंटलचा दर २० ऑगस्ट रोजी टोमॅटोला होता. २१ ऑगस्ट रोजी पुन्हा दर १००० ते १४०० रुपये क्‍विंटलवर पोचले. टोमॅटोची रोजची सरासरी आवक १५० क्‍विंटल आहे.\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/connection-of-eleven-villages-due-to-the-rain-has-broken/", "date_download": "2018-11-20T19:36:15Z", "digest": "sha1:TH57EPJUYB2ZKGCDNOOLLJC2QMHLQNUS", "length": 4901, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पावसामुळे अकरा गावांचा संपर्क तुटला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › पावसामुळे अकरा गावांचा संपर्क तुटला\nपावसामुळे अकरा गावांचा संपर्क तुटला\nतालुक्यात शुक्रवारी (दि.22) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरापासून जवळच असलेल्या लेंडी नदीला पूर आला. यामुळे पात्रापलीकडील अकरा गावांचा शनिवारी (दि.23) सकाळी 7 वाजेपासून दुपारी वाजेपर्यंंत संपर्क तुटला होता. विशेष म्हणजे या महिन्यात दुसर्‍यांदा या भागाचा संपर्क तुटला आहे.\nशहरापासून जांभूळबेट रस्त्यावर अर्ध्या कि.मी. अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात केवळ 3 फूट उंचीचा जुना पूल आहे. पाऊस पडताच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याचे प्रकार वारंवार घडतात. शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास पुराचे पाणी वाढत गेल्याने या पुलावर 6 फूट पाणी वाहत होते. यामुळे नदी पात्रापलीकडील फळा, आरखेड, सोमेश्‍वर, घोडा, उमरथडी तर दुसर्‍या बाजूला पुयणी, आडनाव, वनभुजवाडी, नाव्हा, नाव्हलगाव, गणेशवाडी या गावांचा संपर्क तुटला.\nया गावाला जाणारे मार्ग बंद होते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास पुलावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. सकाळी 7 ते दुपारी 1 दरम्यान अकरा गावांतील ग्रामस्थांना अडकून पडावे लागले. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, अनेक भागांत प्रत्यक्ष पेरण्यांना सुरुवात केली आहे. आठ दिवसांपासून जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या होत्या. या पावसामुळे शेतकरी पेरता झाला आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cuiler.com/?start=7340", "date_download": "2018-11-20T20:21:48Z", "digest": "sha1:ZSGJ4LOHWO76ZL7AFZCSXGNYUVOE3OHF", "length": 3259, "nlines": 117, "source_domain": "cuiler.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nएसइओ आणि सामग्री विपणन - समभाग समभाग आपण जाणून घेण्यासाठी आवश्यक अंतर\nआपल्या वेबसाइटवर मूल्य वितरीत करण्यासाठी पृष्ठ-साइट एसइओ ऑप्टिमाइंग - मिडलंट पासून संशोधन\nSemalt Unveils आकर्षक CTA बटणे मार्गदर्शक\nस्त्री स्टडी: एन्टरप्राइझवर एसईओ फीड अॅड ओ यू वेबसाइट\nSemalt एक्सपर्ट: 7 सुरक्षित एफई एसइओ आवश्यक मिक्स यू मूट व्हेनेझन ही व्हॅलेंस व्हॅन एन सीएमएस\nसाम्प्रदायिक: Betere एसइओ रँकिंगसाठी व्हिडीओ मार्केटिंग अलस एयन विटले स्ट्रेटेजी\nइंजिन रॅंकिंगसाठी वेब डिझाइन किती महत्वपूर्ण आहे - Semalt एक्सपर्ट रिस्पॉन्स\nआभासी सहाय्यक आणि एसइओ - सत्यापित करा यूआयटी Semaltेट\nसेमट युझनः कुर्सेल ऑनलाईन पझरलामा स्ट्रेटजिनिझी डेयाझी नसील काझानिन\nSemaltेट पेएलारि येरेल अरमा मोटरलाइरल सिआलामा सिरालामालारी\nऑप्टिमायझन डेल सीटिओ बहुभाषिक पॅरा डायनेफ्रिएंझ क्षेत्र: ला गिआ डी सेमाल्ट\nमिठाईचा तज्ज्ञ: बहुभाषीपणा करिता मोटार वाहन निर्यात सिटोस डे कॉमेरेसियो इलेक्ट्र्रॉनिको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/once-again-Shantigiri-will-Contest-Loksabha-against-MP-Khaire/", "date_download": "2018-11-20T19:36:23Z", "digest": "sha1:D3DQEEWDDN3B6XZ42GCJ2BRSQJE6EX6Z", "length": 10870, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबादमध्ये लोकसभेसाठी पुन्हा ‘जय बाबाजी’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये लोकसभेसाठी पुन्हा ‘जय बाबाजी’\nऔरंगाबादमध्ये लोकसभेसाठी पुन्हा ‘जय बाबाजी’\nऔरंगाबाद : विनोद काकडे\nआगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेत पुन्हा एकदा खा. चंद्रकांत खैरेंविरुद्ध महामंडलेश्‍वर शांतिगिरी महाराज असा रंगतदार सामना पाहावयास मिळणार हे निश्‍चित झाले आहे. भाजपने उमेदवारी दिल्यास भाजपकडून, नाही तर अपक्ष; परंतु भक्‍त परिवाराच्या इच्छेखातर आपण यंदाची लोकसभा निवडणूक लढविणारच, असे शांतिगिरी महाराजांनी शनिवारी ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले. बाबांच्या या\nनिर्धारामुळे खा. खैरेंना ही निवडणूक अवघड जाण्याची चिन्हे आहेत.\nवेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे प्रमुख, महामंडलेश्‍वर शांतिगिरी महाराजांचा मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र आणि खान्देशात मोठा प्रभाव आहे. औरंगाबाद आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात त्यांचे लाखो अनुयायी आहेत. त्यांच्या आग्रहाखातर शांतिगिरी महाराजांनी 2009 मध्ये औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतली होती. त्यावेळी अपक्ष असतानाही भक्‍तांच्या पाठबळावर खा. खैरे यांना त्यांनी चांगलेच जेरीस आणले होते. त्या निवडणुकीत महाराजांचा पराभव झाला तरी त्यांना एक लाख 48 हजार 26 मते, तर काँग्रेसचे उत्तमसिंग पवार यांना दोन लाख 22 हजार 882 मते मिळाली होती. त्यावेळी दोन लाख 55 हजार 896 मते मिळवून, 33 हजार 14 मताधिक्याने खैरे विजयी झाले होते.\nशांतिगिरी महाराज 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अलिप्त राहिले. पुन्हा लोकसभा निवडणूक लढवावी, यासाठी भक्‍त परिवाराने गेल्या काही दिवसांपासून शांतिगिरी बाबांची मनधरणी सुरू केली होती. अखेर महाराजांनी ‘मौन’ सोडत भक्‍तांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढविण्यास भक्‍तांना होकार दिला.\nशिवसेना आणि भाजपमधील मैत्री आता जवळपास संपुष्टात आल्यातच जमा आहे. लोकसभेनंतर कोणतीही निवडणूक उभय पक्षांनी ‘युती’ करून लढलेली नाही. मग त्या ग्रामपंचायती असो की विधानसभा. आगामी लोकसभाही स्वतंत्र लढवण्याचे स्पष्ट संकेत दोन्ही पक्षांनी यापूर्वीच दिलेले आहेत. त्यामुळे भाजपने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातही गेल्या काही महिन्यांपासून भाजपची उमेदवार शोध मोहीम सुरू आहे. औरंगाबादसाठी भाजपने बनविलेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत शांतिगिरी महाराजांचे नाव सर्वांत आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच संत जनार्दन स्वामी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वेरूळ येथील आश्रमात आयोजित जनशांती धर्म सोहळ्याला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हजेरी लावली होती. या निमित्ताने भाजप नेते पहिल्यांदाच शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी गेले होते. तेथेच महाराजांनी भाजपकडून निवडणूक लढवावी, याबाबत चर्चा झाली होती, असे सूत्रांनी सांगितले. आता भक्‍तांच्या इच्छेखातर खुद्द शांतिगिरी महाराजांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शांतिगिरी महाराजच भाजपचे लोकसभेचे उमेदवार असतील, असे मानले जात आहे.\n... तर शिवसेनेला निवडणूक अवघड\nशांतिगिरी महाराजांच्या निर्धारामुळे शिवसेनेला औरंगाबाद लोकसभेची निवडणूक अवघड जाणार हे निश्‍चित. कारण आतापर्यंत सर्व लोकसभा निवडणुका सेना-भाजपने एकत्र लढवल्या आहेत. पुढील वर्षी पहिल्यांदाच ते स्वतंत्र लढणार असल्याने शिवसेनेच्या मतांचे विभाजन होणार हे स्पष्टच आहे. त्यातच शांतिगिरी महाराजांच्या अनुयायांची एकगठ्ठा मते ठरलेली आहेत. काही झाले तरी ती फुटू शकत नाहीत. त्यामुळे शांतिगिरी महाराज भाजपच्या तिकिटावर किंवा अपक्ष लढले तरी शिवसेनेसाठी ही निवडणूक कसोटीच ठरणार आहे\nभक्‍त परिवाराची इच्छा आहे की, मी यावेळी लोकसभेची निवडणूक लढवावी. माझे आयुष्यच जनतेची सेवा करण्यासाठी आहे. जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे भाजपने उमेदवारी देवो अथवा न देवो, मी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहे.\n- महामंडलेश्‍वर, शांतिगिरी महाराज\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Future-of-on-Aramco-s-decision-ratnagiri/", "date_download": "2018-11-20T20:18:12Z", "digest": "sha1:O3QLJOOJVJ5ZFB3LLW4LN737AFQQAL3M", "length": 8495, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘अराम्को’च्या निर्णयावर ‘नाणार’चे भवितव्य! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘अराम्को’च्या निर्णयावर ‘नाणार’चे भवितव्य\n‘अराम्को’च्या निर्णयावर ‘नाणार’चे भवितव्य\nरत्नागिरी : शहर वार्ताहर\nजगातील बडा तेल निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने कच्च्या तेलासाठी अन्य देशांमध्ये गुंतवणूक करून बाजारपेठ मिळवण्याचे धोरण आखले होते. सौदी सरकारची मालकी असलेल्या ‘अराम्को’ कंपनीकडून त्या दिशेने सुरुवातही झाली होती. मात्र, ‘अराम्को’ने कंपनीचे समभाग विक्री करण्याचा निर्णय पुढे ढकलल्याने त्याचा विपरीत परिणाम तीन लाख कोटी गुंतवणूक असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या गुंतवणुकीवर होण्याची शक्यता आहे.\nआशिया खंडातील सर्वांत मोठी रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, सुमारे एक लाख रोजगार\nसरकारतर्फे करण्यात आला आहे. मात्र, समभागांचे गणित बिघडले तर हा दावा फोल ठरण्याची भीती आहे.\nनाणार येथे उभारण्यात येणार्‍या या प्रकल्पाची क्षमता प्रति दिन क्षमता 12 लाख पिंपे असणार असून, सौदीच्या ‘अराम्को’ या कंपनीने प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकल्पात भारत आणि सौदी यांची प्रत्येकी पन्‍नास टक्के भागीदारी असणार आहे. जागतिक अर्थकारणामुळे तेलाच्या भावांमध्ये घसरण झाली की त्याचा थेट फटका ‘अराम्को’ ला पर्यायाने सौदी अरेबियाला बसतो. हा धोका कमी करण्यासाठी सौदी अरेबियाने समभागाच्या माध्यमातून विदेशी गुंतवणूकदारांना कंपनीच्या मालकीत सहभागी करून घेण्याचा विचार केला होता. त्यातून भविष्यात होणारे नुकसान कमी करण्याचा मानस सरकारचा होता. त्यामुळे आर्थिक धक्के बसले तरी त्याचा थेट विपरित परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार नाही आणि अन्य स्रोतांमधून उत्पन्नाचा स्रोत अबाधित राहील, अशी ही योजना आहे. याचाच एक भाग म्हणून सौदी अरेबियानं महाराष्ट्रामध्ये नाणार येथे होणार्‍या महत्त्वाकांक्षी रिफायनरीमध्ये गुंतवणूक करण्याचे जाहीर केले व तसा करारही केंद्र सरकारबरोबर केला. मात्र, आता सौदी अरेबिया जर समभागच काढणार नसेल तर नाणारलाही याचा फटका बसू शकतोे.\nजानेवारी 2016 मध्ये सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सनी ‘अराम्को’ या संपूर्ण सरकारी मालकीच्या कंपनीच्या समभागांची देशात तसेच विदेशी शेअरबाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीचे पाच टक्के शेअर समभागाच्या माध्यमातून विदेशी गुंतवणूकदारांना विकून 100 अब्ज डॉलरचा निधी उभा करण्याची सौदी सरकारची ही मूळ योजना आहे.\nत्यामुळे सौदी ‘अराम्को’च्या ‘आयपीओ’कडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता हा निर्णय मागे घेण्यात आल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे, तर सौदी अरेबिया सरकारने असा आम्हाला योग्य वाटेल त्यावेळी आयपीओ आणू, असे सांगितले आहे. त्यामुळे ही संदिग्धता उद्भवल्याने ‘नाणार’बाबत पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Bajar-Samiti-Shetakari-rath-in-Majalgaon/", "date_download": "2018-11-20T19:45:12Z", "digest": "sha1:6R24T44AVNWZ4JIJUZX7QQNFMCCWGDML", "length": 6049, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाजार समितीचा शेतकरी रथ अडकला झाडाझुडपांत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बाजार समितीचा शेतकरी रथ अडकला झाडाझुडपांत\nबाजार समितीचा शेतकरी रथ अडकला झाडाझुडपांत\nयेथील नावाजलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला अवकळा आली आहे. बाजार समितीने खरेदी केलेली लाखो रुपये खर्चून घेतलेला शेतकरी रथ झाडाझुडपात अडकून टाकल्याचे दिसून येत आहे.\nएकेकाळी मराठवाड्यात अव्वल असणारी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या विविध समस्यांनी घेरलेल्या बाजार समितीमध्ये अनेक बाबींसाठी केलेल्या लाखो रुपयांच्या केलेल्या खर्चाच्या प्रकल्प आज धूळ खात पडून आसल्याचे दिसत आहे. माजलगाव येथील मोंढ्याचे शहरातून बाजार समितीने फुलेपिंपळगाव येथील यार्डात स्थलांतर केले असता त्या वेळी या लांब पल्ल्याच्या अडतीवर जाण्यासाठी शेतकरी, हमाल, व्यापारी यांना जाण्यासाठी जवळपास 10 लाख रुपयांची एक गाडी खरेदी करण्यात आली होती. या गाडीला कृषी रथ हे नाव देण्यात आले होते. या कृषी रथामध्ये बसून शेतकरी व्यापारी हमाल या मोंढ्यात जात होते, मात्र गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून हा कृषी रथ बंद पडला असून तो सध्या बाजार समितीच्या कापूस प्राआद्योगिक प्रकल्प (टिएमसी) च्या आवारात धूळखात झाडाझुडपांत अडकून पडला आहे.\nबाजार समितीच्या दोन रुग्णवाहिका\nयेथील बाजार समितीला माजी उपमुख्यमंत्री स्व.सुंदरराव सोळंके यांनी एक रुग्णवाहिका दिली होती. ती गाडी पुन्हा मेन्टनेस परवडत नसल्याने माजलगाव सहकारी साखर कारखान्यास दिली व आज सिंदफना पब्लिक स्कूलमध्ये वापरात आहे तर दुसरी अत्याधुनिक आसलेली नवीन रुग्णवाहिका आणली होती. तिचा अपघात झाल्याने दुरुस्तीसाठी पाठवली ती पुन्हा परत आलीच नाही.\nबाजार समितीला मेन्टनस करणे परवडत नसल्याने पहिली गाडी साखर कारखान्यास वापस केली. दुसरी नादुरुस्त असल्याने तिचा दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याने आणू शकलो नाहीत. कृषी रथ असलेली गाडी टिएमसी आवारात उभा आहे.\n-डी.बी.फुके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/dhananjay-munde-criticize-on-mohan-bhagavat/", "date_download": "2018-11-20T20:08:36Z", "digest": "sha1:KBN4DUBEMFKMQZV47MOSNVH4I52RNF2R", "length": 4180, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धनंजय मुंडेंकडून भागवतांची खिल्‍ली (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › धनंजय मुंडेंकडून भागवतांची खिल्‍ली (Video)\nधनंजय मुंडेंकडून भागवतांची खिल्‍ली (Video)\nश्रीगोंदा : पुढारी ऑनलाईन\nराष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या सैनिकांविषयीच्या वक्‍तव्यावरून राष्‍ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाने निषेध व्यक्‍त केला. या विधानावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भागवतांची व राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाची खिल्‍ली उडवली. हल्‍लाबोल यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंडे श्रीगोंद्यात बोलत होते.\nमोहन भागवत यांनी भारतीय सैन्याला तयार होण्यास ६ महिने लागत असतील तर देशासाठी संघाचे स्‍वयंसेवक ३ दिवसांत तयार होतील, असे विधान करून वाद ओढवून घेतला. या विधानावरून वाद वाढू लागल्यानंतर राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाकडून याप्रकरणी स्‍पष्‍टीकरणही देण्यात आले होते.\nराष्‍ट्रवादी काँग्रेसने या मुद्द्यावरून राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ व मोहन भागवत यांच्याविरोधात विविध ठिकाणी निषेध मोर्चे काढले. धनंजय मुंडे यांनी भागवत यांच्या या वक्‍तव्याचा निषेध करताना संघ स्‍वयंसेवकांची मार्मिक भाषेत खिल्‍ली उडवली. 'पाककडून गोळ्या आल्या तरी हे मारीन मारीन म्‍हणून भीती घालतील,' असे मुंडे म्‍हणाले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Purandar-Airport-issuse/", "date_download": "2018-11-20T19:38:30Z", "digest": "sha1:GIU2VCZ6RB7HLNMEA4BV7OJAJAH6WGBM", "length": 9820, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुरंदर विमानतळ बाधितांची चांदी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुरंदर विमानतळ बाधितांची चांदी\nपुरंदर विमानतळ बाधितांची चांदी\nपुणे : दिगंबर दराडे\nपुरंदर येथे होणार्‍या श्री छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणार्‍या शेतकर्‍यांना नवीन रेडीरेकनरनुसार मोबदला देण्याचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.\nते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपली पुरंदर विमानतळासंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आग्रही आहेत. शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेऊन, प्रकल्प पुढे जात राहिला पाहिजे, अशा मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. शेतकर्‍यांना अधिकचा मोबदला मिळावा याकरिता नवीन रेडीरेकनरनुसारच पुरंदर येथील भूसंपादन करण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दर्शविला आहे. आठ ते दहा महिन्यांत येथील भूसंपादन करून, याच वर्षी वर्कऑर्डर व्हावी, असा आग्रहदेखील मुख्यमंत्र्यांनी धरला असल्याचे राव यांनी सांगितले.\nनवी मुंबई विमानतळ 2019 पर्यंत सुरू होणार आहे. त्यापाठोपाठ आता पुरंदर विमानतळानेदेखील वेग घेतला आहे. विविध प्रकारच्या मंजुर्‍यांना वेळ न लावाता, कामाला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. सात गावांतील जमीनधारकांना एप्रिल महिन्यात नवीन रेडीरेकनर दरानुसार घोषित केले जाईल. जमीनदारांनी थेट खरेदी करण्याची पद्धत निवडली, तर त्यांना रेडीरेकनरनुसार किंवा बाजारभावानुसार मोबदला दिला जाईल. जो जास्त असेल, तो पर्याय त्यांना निवडता येईल, असेही राव यांनी सांगितले. पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार्‍या गावांतील महसूल अभिलेख पुन्हा अद्ययावत करण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन खात्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दिले आहेत. त्यामुळे हे काम झाल्यानंतरच विमानतळासाठी भूसंपादन करण्याबाबतची अधिसूचना राज्य शासनाकडून काढली जाणार आहे.\nपारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, वनपूर, कुंभारवळण आणि उदाचीवाडी अशा सात गावांच्या जागेत पुरंदर विमानतळ होणार आहे. लवकरच कंपनीकडून जमिनींचे गट आणि सर्वेक्षण क्रमांक यांची छाननी करण्यात येणार आहे. याबरोबरच जमीन संपादनापूर्वी महसुली अहवाल अद्ययावत करणे, टायटल सर्च करणे, प्रत्यक्ष वहिवाट, सातबारा उतार्‍यांची प्रक्रिया पूर्ण करणे, जमीनमालकांची अधिग्रहणासाठीची संपादन संमती घेणे, त्यांना मोबदल्याचे पर्याय देणे ही कामे करावी लागणार आहेत. त्यानंतर भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात येणार आहे. विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविण्यात आला आहे. विमानतळासाठीच्या जमीन संपादन प्रक्रियेच्या कार्यपद्धतीचे टप्पे निश्‍चित करणे, या प्रक्रियेसाठी प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांची नेमणूक करणे, जमीन अधिग्रहणासाठीची अधिसूचना प्रसिद्ध करणे, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या पर्यायांना मान्यता देणे अशा धोरणात्मक बाबींवर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यात आली आहे.\nनऊ टक्के रेडीरेकरनरवाढीचा प्रस्ताव\nजिल्हाधिकार्‍यांच्या समितीने नुकतीच राज्य सरकारला ग्रामीण भागात 9 टक्के रेडीरेकनरवाढीची शिफारस केली आहे. या निर्णयाचा अधिकाधिक फायदा पुरंदरच्या शेतकर्‍यांना होईल. नवीन रेडीरेकनरनुसार भूसंपादन झाल्यास, पुरंदरच्या शेतकर्‍यांना जास्तीचा मोबदला मिळू शकतो. यामुळे एप्रिलनंतर भूसंपादन या विषयाकडे आल्यास पॅकेजच्या संदर्भात जास्त अडचणी येणार नाहीत.\n- सौरभ राव , जिल्हाधिकारी\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-Phaltan-mumbai-atpadi-travels-accident-two-injured/", "date_download": "2018-11-20T20:03:46Z", "digest": "sha1:YXO6H3UGEHGVMYANDOETOMOSAWWKGAEO", "length": 3133, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फलटणमध्ये ट्रॅव्हल्सला अपघात दोघे जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › फलटणमध्ये ट्रॅव्हल्सला अपघात दोघे जखमी\nफलटणमध्ये ट्रॅव्हल्सला अपघात दोघे जखमी\nमुंबईहून आटपाडीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला वडजल (ता. फलटण) येथे भीषण अपघात झाला. त्यामध्ये दोन प्रवासी जखमी झाले आहेत.\nमुंबईहून आटपाडीकडे जाणारी जे. डी. ट्रॅव्हल्स (एमएच ०७ एडी २१२१) ही वडजल ते वाठार फाटा येथे पहाटे सव्‍वा चार वाजता पुलाच्या कठड्यास जोरदार धडकल्याने बस पलटी झाली. यामध्ये तीस प्रवासी होते.\nवाचा : सातारा : जेवण आहे का विचारत ढाबा मालकाचे अपहरण\nअपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी जखमींना रुग्णालयात पाठवले. यामध्ये संतोष पवार (वय ३६ रा. पवारवाडी वडूज, ता. खटाव) व एक महिला जखमी झाली आहे.\nवाचा : लग्‍नादिवशीच अपघातात नवरदेवाचा मृत्यू\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/The-danger-of-the-sanctity-of-the-municipal-council/", "date_download": "2018-11-20T19:40:27Z", "digest": "sha1:4PLM2D4A4NBDY3LHWBHIRFY3HPCMTUHD", "length": 7347, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिका सभेचे पावित्र्यच धोक्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › महापालिका सभेचे पावित्र्यच धोक्यात\nमहापालिका सभेचे पावित्र्यच धोक्यात\nसोलापूर : वेणुगोपाळ गाडी\nमहापालिका सभेत वादावादी, गदारोळाचा अनिष्ट पायंडा पडला आहे. यामुळे महापालिका बदनाम झाली आहे. आता तर अधिकार्‍यांना धक्‍काबुक्‍कीबरोबरच समांतर सभा घेण्याचा घाट सदस्यांनी घातल्याने मनपा सभेचे पावित्र्यच धोक्यात आले आहे.\nएखादा विषय, मुद्यावरून महापलिका सभेत वाद, गदारोळ होणे ही काही नवीन बाब नाही. अनेकदा असे प्रकार घडल्याचा इतिहास आहे. पण मनपात भाजपची सत्ता आल्यापासून वादावादी, गदारोळ हे नेहमीचेच झाले असून या गोष्टींचा अनिष्ट पायंडा पडला आहे. लोकशाही मूल्यांवर आधारित महापालिका सर्वसाधारण सभेला विशेष महत्त्व आहे. नागरी सुविधा, शहरहिताचे निर्णय या सभेत होत असल्याने ही सभा सर्वोच्च समजली जाते; मात्र या सभेचे पावित्र्यच जणू नष्ट होऊ पाहात आहे. याला सत्ताधारी-विरोधक ही दोन्ही मंडळी जबाबदार आहेत. सभेचे पावित्र्य जपण्यासाठी सभाशास्त्रानुसार सभा घेणे आवश्यक आहे. पण सभाशास्त्राचे नियम पायदळी तुडविण्याचे प्रकार मनपा सभेत दिसून येत आहेत.\nसत्ताधारी मंडळी स्वैर झाल्याचे गत वर्षभरापासून दिसून येत आहे. अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाचे पडसाद चक्‍क सभेत उमटत आहेत. परस्परविरोधी भूमिका, शह-काटशह, कुरघोेडीचे प्रकार सत्ताधार्‍यांकडून होत असल्याने मनपात सत्ताधारी कोण व विरोधक कोण, असा प्रश्‍न पडला आहे. महापौरांना अवमानकारक भाषा वापरणे, एकाचवेळी दोन सभागृहनेते आदी प्रकार गेल्या काही महिन्यांत सभेत पाहावयास मिळाले. नुकत्याच झालेल्या सभेत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडून चक्‍क अधिकार्‍यांना धक्‍काबुक्‍की करून ढकलत नेण्याचा गंभीर प्रकारही घडला. याशिवाय अजेंडा फाडून सत्ताधार्‍यांविरोधात रोष व्यक्‍त झाला. तर महापौर या सभेचे अध्यक्ष असतात. सभाशास्त्राचे पालन त्यांच्याकडून अपेक्षित आहे.\nमात्र सदस्यांचा अधिकार हिसकावून घेतल्यामुळे तसेच सभा रेटून नेण्याचा प्रयत्न झाल्याने अनेक सभांमध्ये महापौरांविरोधात सदस्यांनी घोषणाबाजी केली. यातूनच लोकशाहीचा गळा घोटला, लोकशाहीचा खून झाला हे आरोपही झाले. सत्ताधार्‍यांबरोबरच विरोधकांनादेखील सभेचे पावित्र्य ठेवण्याचे भान राहिले नाही. नुकत्याच झालेल्या सभेत महापौरांनी सभा तहकूब केल्यावर समांतर सभा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न विरोधकांकडून झाला. एकंदर मनपा सभेचे वारंवार होणार्‍या वादावादी, गदारोळामुळे सोलापूर महापालिका चांगलीच बदनाम झाली आहे.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/manoranjan/tv/page/4/", "date_download": "2018-11-20T19:15:42Z", "digest": "sha1:4MSVBKIJBI5TBPFGNPXABM2ZBGAFWIRW", "length": 19164, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "टीव्ही | Saamana (सामना) | पृष्ठ 4", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nहुमा म्हणतेय, ‘ड्रामेबाझ’ बच्चे कंपनीला मिस करेन\n मुंबई लहान मुलांमधील अभिनयगुणांचा शोध घेणारा ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ हा कार्यक्रम आता उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे. आता टॉप-6 स्पर्धक...\nसोनी सबवर ‘बीचवाले – बापू देख रहा है’\n मुंबई सोनी सब वाहिनी प्रेक्षकांसाठी ‘बीचवाले – बापू देख रहा है’ ही नवी मालिका घेऊन येत आहे. 2 ऑक्टोबरपासून सोमवार ते शुक्रवारी...\n‘कौन बनेगा करोडपती’मध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी झाला लखपती\n अंबरनाथ ‘कौन बनेगा करोडपती’ या अमिताभ बच्चन यांच्या कार्यक्रमात हॉट सीटवर बसावे असे अनेकांचे स्वप्न असते. अंबरनाथ नगरपालिकेत आरोग्य विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी...\nभजन सम्राट अनुप जलोटांवर मॉडेलचे गंभीर आरोप\n मुंबई भजन सम्राट अनुप जलोटा आपल्या ३७ वर्षाहून लहान असलेली प्रेयसी जसलीनमुळे चर्चेत आले होते. एका मॉडेलने त्यांच्यावर गंभीर आरोप करून जलोटा...\nEXCLUSIVE: सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागाची पहिली झलक\n मुंबई आजवरची सर्वात चर्चेत राहिलेली वेबसिरीज सेक्रेड गेम्सच्या पुढील भागांचा टीझर प्रदर्शित झाला आहे. एक डॉन गणेश गायतोंडे, पोलीस सरताज सिंग आणि...\nअनुपजी ‘कांड’ करा, ‘लोटा’ वाचवा राखी सावंतचा धक्कादायक व्हिडीओ\n मुंबई भजन गायक अनुप जलोटा हे त्यांच्यापेक्षा वयाने 37 वर्षे लहान असलेली गर्लफ्रेंड जसलीन मथारू हिच्यासह ‘बिग बॉस’च्या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून दाखल...\n‘या’च्यासाठी फिट नाहीत अनूप जलोटा\n मुंबई हिंदी बिग बॉसच्या बाराव्या सिझनचं बिगुल वाजलं आणि बिग बॉसपेक्षा अनूप जलोटांच्या चर्चांना उधाण आलं. वयाच्या ६५ व्या वर्षी २८ वर्षांची...\nपाहा बिग बॉसच्या १२ व्या सिझनच्या घराचा नवा लूक\nभरत जाधव यांनी साकारली मोरूची मावशी\n मुंबई दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांनी अजरामर केलेली 'मोरूच्या मावशी'ची भूमिका अभिनेते भरत जाधव यांनी पुन्हा जिवंत केली आहे. सोनी मराठीवरील हास्य...\nचित्रांगदा सिंग झळकणार छोट्या पडद्यावर\n मुंबई हजारो ख्वाहिंशे ऐसी, ये साली जिंदगी, इन्कार अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंग ही आता छोट्या पडद्यावर झळकणार...\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/athawale-says-for-reservation-on-economic-lines/", "date_download": "2018-11-20T19:49:23Z", "digest": "sha1:ET2C4KQ5MGZ2HW5LNRC53SWQKHI2NTAI", "length": 7320, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाक मुरडणाऱ्या समाजाला आता आरक्षण मागण्याची वेळ आली आहे- आठवले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाक मुरडणाऱ्या समाजाला आता आरक्षण मागण्याची वेळ आली आहे- आठवले\nनवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर रामदास आठवले यांनी सुद्धा सवर्णांना क्रिमिलेयरची अट घालून सवर्णांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. कधीकाळी आरक्षणाच्या नावाने नाक मुरडणाऱ्या समाजाला आता आरक्षण मागण्याची वेळ आली आहे असे म्हणत आर्थिक निकषावर क्रिमिलेयरची अट घालून सवर्णांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केली.\nएका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांऐवजी ७५ टक्क्यांपर्यंत वाढवावी, जेणेकरून आरक्षणावरून समाजात निर्माण झालेली तेढ संपेल, असा दावाही आठवले यांनी केला. सवर्णांना आर्थिक निकषावर आरक्षण देतानाच दलित आणि ओबीसींचे आरक्षण कायम राहावे, अशी आपली भूमिका असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/spiti-beautiful-place-to-visit-lokprabha-article-1696422/", "date_download": "2018-11-20T20:09:47Z", "digest": "sha1:RILLQM4V455IPCNKFM4MNYVBB23YVBDX", "length": 21037, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "spiti beautiful place to visit lokprabha article | ट्रॅव्हलोग्राफी : नितांतसुंदर स्पिती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nट्रॅव्हलोग्राफी : नितांतसुंदर स्पिती\nट्रॅव्हलोग्राफी : नितांतसुंदर स्पिती\nकुणी जून-ऑगस्टमध्ये हिमालयात भटकायला जायचं नियोजन केलं असेल त्यांना ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल.\nवेगळं असं काही अनुभवायचं असेल तर हिमाचल सरकारच्या बसेसनी प्रवास करत, लहान लहान गावांना भेट देत, हवं तिथं मुक्काम करत स्पितीला जायचं. हा असा प्रवास अतिशय संस्मरणीय होतो.\nखरं तर सध्याचा मोसम हा काही हिमालयातील भटकंतीचा मोसम नाही, पण मुद्दाम आत्ताच हिमालयातील भटकंतीवर लिहितोय. कारण कुणी जून-ऑगस्टमध्ये हिमालयात भटकायला जायचं नियोजन केलं असेल त्यांना ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. अगदी आतापासून बुकिंग केलं तर त्यांना विमानखर्चातदेखील भरपूर सवलत मिळेल.\nहिमालयात गेल्यावर मनात अफाट ही एकच उपमा येते. रोजच्या धकाधकीतून हिमालयात जाणं म्हणजे कुठल्या तरी लांबच्या ग्रहावरच गेल्यासारखं वाटतं. मला तुलना नाही करायची, पण हिमालयात गेल्यावर आपला सह्य़ाद्री सतत आठवत राहतो. हिमालय आपल्या सह्य़ाद्रीसारखा मायाळू आणि देखणा अजिबात नाही. कल्पनेपलीकडं रांगडा आणि भव्य आहे हिमालय. तो मानसिक आणि शारीरिक अशा दोन्हीही पातळ्यांवर परीक्षा घेणारा आहे. असं असूनही हिमालय म्हटलं की लडाख आठवतं. पण बाईक राईड आणि निळं आकाश या पलीकडचा हिमालय अनुभवायचा असेल तर स्पितीशिवाय पर्याय नाही. ऑगस्टमध्ये एकदा मी स्पितीला गेलो होतो, तेव्हाच ठरवलं होतं की तेच ते डोंगर आणि निळं आकाश सोडून काही तरी वेगळं टिपायचं. वाराणसी, पुष्कर आणि वारीमुळे लोकांचे चेहरे तसंच हावभाव टिपायचं कौशल्य मी थोडंफार आत्मसात केलं होतं. म्हणून स्पितीचं लोकजीवन कॅमेऱ्यातून टिपायचं ठरवलं. पण सिमल्यापासून स्पितीला येईपर्यंत वेगळं असं काही मिळालंच नाही, आणि आता काही वेगळं मिळेल असं वाटतदेखील नव्हतं.\nस्पितीला असंच फिरत फिरत के मॉनेस्ट्रीला (याला ‘काई मॉनेस्ट्री’ देखील म्हणतात) आलो. एक हजार वर्षे जुना असा हा मठ आणि प्रार्थनास्थळ सर्वानाच आकर्षित करतं. इतकंच नाही तर हिमाचल टुरिझमचं ते वैभव आहे. लाखो पर्यटक इथं येत असतात. फोटोग्राफरला तर इथं मोठीच संधी. मी गेलो त्या दिवशी तिथे खूपच धावपळ सुरू होती कारण पारंपरिक वेशभूषेत नृत्याचा एक कार्यक्रम दोन दिवसांत होणार होता. त्यासाठी तिथल्या तरुण लामांचा सराव सुरू होता. ते तरुण लामा नृत्याचा सराव करत होते, त्या जागेपासून जवळच दोन चिमुकले लामा आपल्याच नादात नाचत होते. नंतर समजलं की ते दोघंही खूपच लहान असल्याने त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेतलं नव्हतं. तरीही ते दोघं त्या तरुण लामांचा नृत्याचा सराव पहात, त्या संगीताच्या तालावर स्वत:च नाचत, गात होते. मी फक्त त्यांना कॅमेऱ्यात टिपायचं काम केलं. पण त्या फोटोने मला नवी ओळख मिळवून दिली. आता तर मी स्पितीमध्ये काढलेले इतर फोटो कुणालाच आठवत नाहीत. स्पिती म्हटलं की लोकांना या दोन लामांचेच फोटो आठवतात.\nअर्थात स्पिती हा झाला प्रवासातला शेवटचा टप्पा. त्याआधी आपल्याला नाकोला आणि ताबोला जायचंय. एकटय़ाने किंवा कमी पशात ट्रिप करायची असेल तर हिमाचल सरकारच्या बसेसचा पर्याय उत्तम आहे. पण त्यासाठी फक्त गर्दीच्या वेळा आणि प्रवासाला लागणारा वेळ याची सांगड घालून नियोजन करावे लागेल. सिमल्याहून स्पितीसाठी सकाळीच बस आहेत. पण एकदम हा पूर्ण दिवसाचा प्रवास न करता टप्प्याटप्प्याने प्रवास केला तर वेगळ्याच हिमाचल प्रदेशाचं दर्शन होतं आणि हिमाचलला देवभूमी का म्हणतात ते अनुभवता येतं. सिमल्याहून निघाल्यावर पहिला मुक्काम करायचा तो नाको या गावी. हे छोटंसं गाव प्रसिद्ध आहे तिथे असलेल्या छोटय़ा तळ्यासाठी. एवढय़ा उंचावर तळं असणं हीच एकदम वेगळी आणि आश्चर्याची बाब आहे. अतिशय सुंदर आणि टुमदार अशा या गावाची लोकसंख्या जेमतेम ३००-४०० एवढीच असेल. पण तिथे हॉटेल्स चांगली आहेत. त्यामुळे राहण्याची सोय चांगली होते. या गावातल्या लोकांना तसंच लहान मुलांना बघितल्यावर त्यांचे फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. नाको या गावाच्या समोरच एक पर्वतरांग आहे. तिथली जमीन आणि चंद्रावरची जमीन जवळजवळ सारखीच आहे, त्यामुळे याला मूनलॅण्ड नाव मिळालं आहे, असं सांगितलं जातं.\nनाको इथं एक दिवस मुक्काम करून पुढे निघालं की तीनचार तासांच्या अंतरावर ताबो हे एक जुनं गाव लागतं. या गावात असलेल्या बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीची स्थापना ९९६ मध्ये झाली आहे. म्हणजेच ही मॉनेस्ट्री जवळजवळ ११०० वर्ष जुनी आहे. ती बघून इथे मुक्काम करता येतो किंवा मग थोडं पुढं लाँगजा इथं जाता येतं. तिथं तथागत बुद्धाची मूर्ती आहे. लाँगजा इथं मुक्काम करून रात्री चांदण्याच्या प्रकाशात ही बुद्धमूर्ती पाहण्याची मजा काही औरच आहे. यानंतर जायचं ते दलाई लामांनी सर्वात पवित्र व सुंदर असा उल्लेख केला आहे ती मॉनेस्ट्री पाहायला. स्पितीची राजधानी काझा शहरापासून जवळ असलेली काई या गावातली ही काई किंवा केअसं नाव असलेली मॉनेस्ट्री. इथेच मला त्या दोन चिमुकल्या लामांचे फोटो मिळाले होते.\nइथे एक सकाळ किंवा सायंकाळ घालवायला हरकत नाही. मॉनेस्ट्रीचं वातावरण आणि किलबिल करणारे छोटे भिख्खू बघत अनुभवायला मजा येते.\nकाझा शहर बरंच मोठं आहे. इथे राहण्यासाठी बरीच हॉटेल्स आहेत आणि मुख्य म्हणजे ती स्वस्त आहेत. इथे मुक्काम करून आजूबाजूच्या छोटय़ा गावांना भेट देता येऊ शकते. जवळच हिक्कीम नावाचं गाव आहे. तिथे जगातील सर्वात उंचावरचं पोस्ट ऑफिस आहे. भारत-चीन सीमेवरचं हे शेवटचं गाव आहे. काझाच्या बाजूने वाहणाऱ्या सतलज नदीच्या किनारी फिरण्याची मौज काही औरच आहे.\nस्पिती हे तसं पाहिलं तर लॅण्डस्केप फोटोग्राफरचं ड्रीम डेस्टिनेशन आहे. पण त्यापलीकडे इथे खूप काही आहे. म्हणूनच वाइड अँगलपासून ते काही पोट्रेट लेन्स सोबत ठेवाव्यात. म्हणजेच ५० एमएम किंवा ८५ एमएम लेन्स ठेवाव्यात.\nस्पितीला सर्वात जवळचं विमानतळ आहे सिमला. सध्या त्याचं काम सुरू असल्यामुळे तिथे फारशी विमानं तेथे येत नाहीत. त्यानंतर जवळचं विमानतळ आहे चंदिगड. तिथून सिमला किंवा मनालीला जाता येतं. सिमला चांगलं कारण मनाली उंचावर असल्याने लगेच हवापालट झाल्याचा त्रास होऊ शकतो. सिमल्यावरून नाको-ताबो-स्पिती करत मनालीला आलात तर त्रास कमी होतो आणि आपणही वातावरणातील बदलाला सरावत जातो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2018/01/blog-post_22.html", "date_download": "2018-11-20T20:07:07Z", "digest": "sha1:GZEAWTIVTF6EMOS6JFG54EC5QFXNR4X5", "length": 17068, "nlines": 249, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: काही जमाती अधिक भ्रष्ट आहेत का?", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nशुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७\nकाही जमाती अधिक भ्रष्ट आहेत का\nकाही काळापूर्वी माझ्या पहिल्या आयटी कंपनीत काम करत असताना त्यांच्या एका सॉफ्टवेअर बाबत एक इन्ट्रेस्टिंग टेस्ट केस वाचली होती.\nअमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये गोर्‍या व्यक्तींपेक्षा कातडीचा रंग काळा असलेल्या - आफ्रिकन-अमेरिकन - लोकांना शिक्षा होण्याचे प्रमाण आणि तीव्रता अधिक आहे अशी तक्रार मानवाधिकार संघटना बराच काळ करीत होत्या. परंतु नुसता दावा पुरेसा नसतो कारण परस्परविरोधी दावे, आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात नि प्रत्येक बाजूला आपले मत हे वास्तवच आहे असा ठाम विश्वास असतोच. अशा वेळी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारावा लागतो नि निष्कर्षाला अधिक विश्वासार्ह दावा म्हणून समोर ठेवावे लागते. आणि नुसते इकडे अठ्ठेचाळीस आहेत नि तिकडे एकुणपन्नास आहेत म्हणजे एकुणपन्नासच्या बाजूचा दावा करणारे बरोबर आहेत असे नसते. कारण तुम्ही काळाच्या अशा तुकड्यावर असू शकता जिथे केवळ योगायोगाने एक बाजू जड दिसते आहे. कदाचित काही दिवसातच पारडे दुसर्‍या बाजूला जाऊ शकते आणि तुम्हाला निर्णय बदलावा लागू शकतो. (अर्थात आमचा नेता दोषमुक्त झाला की न्यायव्यवस्था निर्दोष नि त्यांचा झाला की न्यायव्यवस्था सदोष असे बालीश विचार करणारे बहुसंख्य असतात. पण ते असो.) तेव्हा निव्वळ आकडे पुरेसे नसतात, कार्यकारणभाव सिद्ध करण्यासाठी त्याहून अधिक काही हाती असावे लागते.\nइथे त्या सॉफ्टवेअरचा प्रवेश झाला. एका संघटनेने आरोप सिद्ध झालेल्या अनेक केसेसचा डेटा जमा करुन त्या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असलेल्या संख्याशास्त्रीय तंत्रांचा वापर करुन आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तींच्या बाबत दोषी ठरवले जाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आणि शिक्षेचे स्वरुप अधिक तीव्र असल्याचे साधार सिद्ध केले. हे वस्तुनिष्ठ निष्कर्ष मानवाधिकार आंदोलनांना बळ देऊन गेले. आजही आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांच्या बाबत न्यायव्यवस्था पक्षपाती आहेच, पण निदान इतके झाले आहे की अशी एखादी केस घडली की त्याविरोधात उभे राहणार्‍यांची संख्या बरीच अधिक असते.\nशेखर गुप्तांनी हा लेख लिहिण्यापूर्वीपासूनच त्यातील अध्याहृत निष्कर्षाला पुष्टी देणारी उदाहरणे - डोळ्यावर जातीची झापडे नसलेल्यांच्या - वारंवार समोर येत असतात. तेव्हा अशाच प्रकारचा व्यापक अभ्यास भारतातही व्हावा - निरपेक्षपणे व्हावा, अमुक एक निष्कर्ष निघालाच पाहिजे या दृष्टीने नव्हे - ही वेळ आली आहे. दुर्दैव हे की या देशात आज माध्यमांची, अभ्यासकांची, अभ्यासाची, व्यवस्थेची सार्‍या सार्‍यांचीच पूर्वग्रहांच्या, गटनिष्ठेच्या आधारे इतकी काटेकोर वाटणी झाली आहे की असा तटस्थ अभ्यास करणार कोण आणि केलाच तरी तो तसा तटस्थ आहे असे मानणार किती टक्के लोक हा एक प्रश्न आहेच. कारण निष्कर्ष सोयीचा असला तरच तो तटस्थ वा वस्तुनिष्ठ नि वास्तव मानणारे नि गैरसोयीचा असला की तो एकांगी असल्याचा कांगावा करणारेच बहुसंख्य आहेत.\nलेखकः रमताराम वेळ ३:४६ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nवर्गीकरण: अनुभव, आंतरराष्ट्रीय, भूमिका, विश्लेषण, समाज\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nकाही जमाती अधिक भ्रष्ट आहेत का\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/women-protest-rally-34161", "date_download": "2018-11-20T20:31:33Z", "digest": "sha1:BY4BHTVTEZRANI4VJBK3V3HNRCCWFKJB", "length": 17178, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "women protest rally महिलांची निदर्शने, धरणे, थाळीनाद अन्‌ तिरडी मोर्चा | eSakal", "raw_content": "\nमहिलांची निदर्शने, धरणे, थाळीनाद अन्‌ तिरडी मोर्चा\nगुरुवार, 9 मार्च 2017\nदारूबंदीसाठी मृत्यूची प्रतीकात्मक अंत्ययात्रा\nदारूबंदीसाठी मृत्यूची प्रतीकात्मक अंत्ययात्रा\nबीड - ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात दारू विक्रीचे प्रमाणही मोठे आहे. या दारूमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होत असताना प्रशासन दारूबंदीसाठी फारसे प्रयत्न करीत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी, यासह इतर मागण्यांसाठी बुधवारी (ता. आठ) जागतिक महिलादिनी दामिनी अभियानाच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी तिरडी मोर्चा काढला. या वेळी महिलांनी दारूचा निषेध म्हणून गळ्याभोवती दारूच्या बाटल्यांचा हार अडकवीत दारूमुळे होणाऱ्या मृत्यूची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.\nसंपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करावी, मार्चअखेर जिल्ह्यातील सर्व परवानाधारक दुकाने, महामार्गावरील दुकाने तत्काळ बंद करावेत, दारूबंदी मंडळे स्थापन करावीत, ग्रामसंरक्षक दल स्थापन करावे, हातभट्टी दारू विकणाऱ्यांवर कारवाई करावी, महिला हिंसाचारात दारूच्या त्रासाचा उल्लेख करावा, दारूमुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर करावी, कारवाईस विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, स्पिरीटचा वापर हातभट्टीतील दारूत होत असल्यास त्यावर निर्बंध घालावेत, एकल महिलांचे संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढविण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दामिनी अभियानातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून दुपारी १ वाजता निघालेला तिरडी मोर्चा सुभाष रोड, अण्णा भाऊ साठे पुतळा, जालना रोड, शिवाजी पुतळा, नगर रोडमार्गे दुपारी दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी महिलांनी दारूबंदीबाबत जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी काही महिलांनी दारूचा निषेध म्हणून गळ्याभोवती दारूच्या बाटल्यांचा हार अडकवीत दारूमुळे होणाऱ्या मृत्यूची प्रतीकात्मक अंत्ययात्राही काढली.\nया वेळी मोर्चात सत्यभामा सौंदरमल, द्वारका कांबळे, अशोक पालके, कबिरदास कांबळे, कांता इचके, आशा मडके, धनंजय घोळवे, अकीन शेख, राम शेळके, रवी मोरे, अश्‍लेषा सौंदरमल, काजल पंडागळे, योगेश जाधव, मुक्ता अडागळे, आशा आडागळे, रेखा भाकरे, मनकर्णा पाटोळे, संजीवनी माने, सीता गायकवाड, सुमन सौंदरमल, लक्ष्मी मोरे, सागर भाकरे, गंगूबाई खडके, सविता पवार, नंदा थोरात, कस्तुराबाई खंडागळे, शहाबाई ससाणे आदी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.\nपरळी, माजलगावच्या सफाई कामगारांचा वेतनप्रश्‍न ऐरणीवर\nबीड - नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन द्यावे, सफाई कामगारांना सेवेत नियमित करावे, किमान वेतन दराने देय असलेले वेतन आणि प्रत्यक्ष देण्यात आलेले वेतन यातील फरक द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी रोजंदारी मजदूर सेनेचे राज्य सचिव गौतम आगळे यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव व परळी नगरपालिकेतील सफाई कामगार महिलांनी मंगळवारपासून (ता. सात) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने व थाळीनाद आंदोलन सुरू केले आहे.\nकंत्राटी कामगारांना माजलगाव व परळी नगरपालिकांनी नोकरीत कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांइतकेच म्हणजे समान कामासाठी समान वेतन द्यावे, सफाई कामगारांना सेवेत नियमित करावे, प्रत्यक्ष दिलेले वेतन व शासनाने निर्धारीत केलेले वेतन यातील फरक मिळावा, अतिरिक्त कामाचा मोबदला रोखीने मिळावा, ब्रिक्‍स फॅसिलिटीज आणि नागनाथ एंटरप्रायझेस परळी यांच्याकडील कामगारांची कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्वरित मिळावी, सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्र.२१३ चे २०१३ च्या निकालपत्रानुसार कंत्राटी कामगारांना समान कामास समान पान २ वर\nपरळी, माजलगावच्या सफाई कामगारांचा वेतनप्रश्‍न ऐरणीवर वेतन देऊन नियमित करावे, विश्रांतीच्या दिवसाचे पारिश्रमिक द्यावे, अतिकालिक दराचे वेतन देऊन बोनस द्यावा, नागनाथ एंटरप्रायझेस एजन्सीची आर्थिक क्षमता नसताना त्यांना देण्यात आलेल्या कामाची चौकशी करावी, अनेक वर्षांपासून किमान वेतन कायदा व प्रस्थापित कामगार कायद्याच्या सोयी- सवलतीपासून कंत्राटी कामगारांना वंचित ठेवले, त्याची नुकसान भरपाई मिळावी, माजलगाव पालिकेत अनेक वर्षांपासून कंत्राटी सफाई कामगार, चालक, माळी, वायरमन, पाणीपुरवठा विभागात एकूण १५० कामगार कार्यरत असून मुख्य मालकाने नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले नाही या प्रकाराची चौकशी करावी, कामगारांना अनेक वर्षांपासूनची नुकसान भरपाई देऊन त्यांना थेट नियुक्ती द्यावी आदी मागण्यांचे निवेदन या वेळी रोजंदारी मजदूर सेनेने जिल्हा प्रशासनाला दिले. संघटनेचे राज्य सचिव गौतम आगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात परळी पालिकेतील सोनूबाई आचार्य, अर्चना रायभोळे, उषा बनसोडे, रत्नमाला कसबे, राजूबाई आदोडे, सुशीला सरोदे, सुनील कांबळे, तसेच माजलगाव पालिकेतील पंचशीला शिनगारे, रमाबाई फंदे, राजूबाई साळवे, द्वारका भिसे, धम्मशीला वरकड, अविनाश अवचार यांच्यासह सफाई कामगार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Election-Commission-should-clarify-about-EVM/", "date_download": "2018-11-20T19:38:46Z", "digest": "sha1:3WXRO5U3MAQKQC4IHY2MQ5RDYDL6CXUD", "length": 5127, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ईव्हीएम’विषयी निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘ईव्हीएम’विषयी निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे\n‘ईव्हीएम’विषयी निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे\nआगामी लोकसभा निवडणूक जर उमेदवारांनी मोठया संख्येने लढवली तर ईव्हीएम मशिन कशा पध्दतीने काम करेल, यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी फॉरवर्ड डेमोक्रेटिक लेबर पार्टी गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. सदानंद वायंगणकर यांनी पणजी येथील पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात मुख्य निवडणूक आयोग, गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\nअ‍ॅड. वायंगणकर म्हणाले, निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनचा करण्यात आलेल्या वापरामुळे जनतेमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला आहे. या मशिनमध्ये घोळ असल्याने मतांबाबत देखील अनेक उमेदवारांनी संशय व्यक्‍त केला होता. त्यामुळे त्याच्या वापराबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे.\nनिवडणूक आयोगाने या ईव्हीएम मशिनबाबत जनतेमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. ईव्हीएमची केवळ 380च्या आसपास उमेदवारांची यादी हाताळण्याची क्षमता आहे. परंतु जर आगामी लोकसभा निवडणुकीत 1हजार हून अधिक उमेदवारांनी निवडणूक लढवली तर हे मशिन ते कसे हाताळणार, असा प्रश्‍न असून निवडणूक आयोगाने त्याची माहिती द्यावी , असे अ‍ॅड. वायंगणकर यांनी सांगितले.फॉरवर्ड डेमोक्रेटीक लेबर पार्टी गोवाचे नामदेव चोपडेकर, विवेक गावकर, दत्तराज केरकर, हरीशचंद्र नाईक, महादेव पटेकर, चांदभाई सय्यद हजर होते.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/In-the-school-information-about-Satbara/", "date_download": "2018-11-20T19:34:29Z", "digest": "sha1:KKLXGEN7SDGGN43KVKNJDPFVXCOCRBPL", "length": 5972, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाळेतच ‘सातबारा’ची माहिती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शाळेतच ‘सातबारा’ची माहिती\nपुणे : गणेश खळदकर\nयंदा आठवीच्या भूगोलाच्या पुस्तकातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच जमिनीचा सातबारा कळणार आहे; तर शहरातील विद्यार्थ्यांना प्रॉपर्टीकार्डचे महत्त्व कळणार आहे. अशा प्रकारच्या कृतीयुक्त शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष व्यवहारज्ञान मिळणार असल्याचे बालभारतीतील विषय समितीच्या सदस्यांनी सांगितले.\nमराठीच्या पुस्तकात झालेल्या बदलाविषयी माहिती देताना भाषातज्ज्ञ डॉ. स्नेहा जोशी म्हणाल्या, इयत्ता पहिलीच्या पुस्तकात विद्यार्थी चित्राद्वारे शिकणार आहेतच; परंतु त्याला ‘ज्ञाताकडून अज्ञाताकडे’ म्हणजेच माहिती असणार्‍या गोष्टींकडून माहीत नसणार्‍या गोष्टींकडे घेऊन जायचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सतत कानावर पडणार्‍या शब्दांना अगोदर शिकवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना बोलते करणे, त्यांचा वर्गातील कृतीकार्यक्रमात सहभाग वाढवणे, त्यासाठी त्यांना अगोदर चित्रांची ओळख मग शब्दांची आणि शेवटी अक्षर ओळख शिकवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पुस्तक आपले वाटावे यासाठी माझ पान असे एक वेगळे पान विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले आहे. त्यावर विद्यार्थी हवे ते चित्र काढू शकतात.\nआठवीच्या पुस्तकात एकाच दृष्टीक्षेपात अनुक्रमणिका दिसत आहे. तसेच ऋतूमानानुसार पाठ्यक्रम शिकवण्याची रचना तयार करण्यात आली आहे. उदा. पावसाळ्याच्या कालावधित निसर्गकविता शिकवल्या जाणार आहेत. दहावीच्या पुस्तकात कृतिपत्रिकेनुसार स्वाध्यायाची रचना करण्यात आली आहे. यामध्ये कुठेही पाठांतराला वाव ठेवण्यात आला नाही. विद्यार्थ्यांचे स्वत:चे विचार व अनुभव, तसेच अभिव्यक्‍तीला प्राधान्य देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी सांगड घालणारा व्यवसायाभिमुख दृष्टीकोन तयार करणारा, ज्ञानरचनावादावर आधारित कृतीयुक्त शिक्षणाचा पाया घालणारा अभ्यासक्रम पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-rent-increases-What-about-facilities/", "date_download": "2018-11-20T19:34:37Z", "digest": "sha1:7NH22D6QEPA752TAUU3RVNQ55G5YNVBN", "length": 7893, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाडेवाढ झाली; सुविधांचे काय? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › भाडेवाढ झाली; सुविधांचे काय\nभाडेवाढ झाली; सुविधांचे काय\nपिंपरी : पूनम पाटील\nप्रवाशांच्या सेवेसाठी एसटी’ असे प्रत्येक बसवर लिहिलेले असते. हा खर्‍या अर्थाने सार्वजनिक उपक्रम आहे. या दृष्टीने समाजातील काही घटकांना एसटीच्या वतीने सवलतीही देण्यात आल्या. परंतु, प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा सुविधा पुरवणे तर दूरच राहिले, याउलट इंधन दरवाढ, सुट्या भागांचे वाढलेले दर, महागाई तसेच कामगारांबरोबरचा वेतनकरार या सर्वांची कारणे देत नुकतीच एसटी प्रवास भाड्यात 18 टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळे सर्व आर्थिक भार प्रवाशांच्या डोक्यावरच का, असा सवाल प्रवासी करत आहेत. तसेच भाडेवाढ झाली; परंतु इतर सुविधांचे काय, असा सवाल प्रवासी करत आहेत.\nवर्षानुवर्षे समाधानकारक वेतनवाढ न झाल्याने एसटी कामगार असंतुष्ट होता. त्यामुळे वेतनकरार आवश्यक होता. परंतु; प्रवाशांच्या खिशावर शासनाने डल्ला मारुन सोपा मार्ग निवडला आहे. ‘वाट पाहीन पण एसटीने जाईन’ या प्रवाशांच्या स्वप्नाला भाडेवाढीने छेद दिला असून प्रवाशांना खासगी वाहतुकीकडे वळण्यास भाग पाडले आहे. प्रदुषणावर उत्तम पर्याय म्हणून खासगी वाहनांची संख्या कमी करुन सार्वजनिक सेवेवर जगभरात भर देण्यात येत आहे. मात्र, या भाडेवाढीमुळे या उद्देशालाच हरताळ फासला आहे. काळाच्या ओघात एसटीचा पर्याय निवडावा का असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.\nसामान्यांना परवडणारे वाहन म्हणून एसटीची ओळख नाहीशी होतेय का़\nइंधन दरवाढ व इतर कारणे असले तरी सामान्यांना परवडणारे वाहतूक साधन म्हणून एसटीची ओळख पुसत चालली आहे. खरेतर घसघशीत अशी 30 टक्के अशी भाडेवाढ प्रस्तावित होती; परंतु ती कमी करुन 18 टक्के करण्यात आली. त्यामुळे प्रवासी थोडक्यात बचावले असले तरीही एसटीसाठी खास माफक दरात इंधन उपलब्ध करुन देणे व टोलमधून लालपरीला वगळणे या गोष्टी शासनाला सहज शक्य होत्या. मात्र, भाडेवाढीचा पर्याय निवडून हा सगळा भार प्रवाशांवर टाकला. अनेक गरजू प्रवासी केवळ एसटीनेच प्रवास करतात. त्यांना आता आर्थिक भुर्दंड बसणार असून त्यांनी जायचे कोठे, असा सवाल प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आला आहे.\nलालपरीला टोलमुक्त करायला हवे होते...भाडेवाढ का \nमहाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे वचन सरकारला पाळता आले नाही; परंतु कमीत कमी एसटीला तरी टोलमधून सूट द्यायला हवी होती. त्यामुळे काहीसा बोजा कमी झाला असता. टोलमधून सवलत तर सोडाच; टोलमध्ये वाढच केल्याने एसटीला आर्थिक फटका बसला आहे. एसटीला जवळपास 95 टक्के महसूल प्रवाशांकडून मिळतो. त्यामुळे भाडेवाढ हा तोटा भरुन काढण्यासाठी सोपा पर्याय असेलही; परंतु भाडेवाढीमुळे हा महसूल देणारा प्रवासी वर्ग आता एसटीच्या वाहतुकीचा पर्याय टाळून खासगी वाहतुकीच्या पर्यायाला पसंती देत आहे. त्यामुळे भाडेवाढ करून नेमके काय फलित होणार आहे, असा सवाल प्रवासी व या क्षेत्रातील जाणकारांनी केला आहे.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Former-Chairman-Dilip-Mann-and-other-former-directors-approved/", "date_download": "2018-11-20T19:48:12Z", "digest": "sha1:6OZZPBKEM72QYQ4CJ6KLPWHLG6RA6ZT5", "length": 3923, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माजी सभापती दिलीप मानेंसह अन्य माजी संचालकांचे अर्ज मंजूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › माजी सभापती दिलीप मानेंसह अन्य माजी संचालकांचे अर्ज मंजूर\nमाजी सभापती दिलीप मानेंसह अन्य माजी संचालकांचे अर्ज मंजूर\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कुरघोडीचे राजकारण सुरू असतानाच आता छाननीत नामंजूर झालेले माजी सभापती दिलीप माने यांच्यासह अन्य माजी संचालकांचे अर्ज जिल्हाधिकार्‍यांकडील अपिलात मंजूर करण्यात आले आहेत.\nया निवडणुकीसाठी माजी सभापती दिलीप माने, इंदुमती अलगोंडा, अविनाश मार्तंडे, सिद्धाराम चाकोते, अशोक देवकते या माजी संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु, बाजार समितीची थकबाकी असल्यामुळे हे अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले होते. याविरोधात दिलीप माने यांच्यासह सर्वांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या या निर्णयामुळे दोन माजी सभापती व दोन संचालक यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9", "date_download": "2018-11-20T19:20:44Z", "digest": "sha1:P2XBAZOIMS5MFQAVUOAZSGLYOOC4KZJE", "length": 6803, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राक्षसी वायू ग्रह - विकिपीडिया", "raw_content": "\nराक्षसी वायू ग्रह हे मुख्यतः हायड्रोजन व हेलियम पासून बनलेले महाकाय ग्रह असतात. गुरू व शनी हे सूर्यमालेतील राक्षसी वायू ग्रह आहेत. पूर्वी \"महाकाय ग्रह\" आणि \"राक्षसी वायू ग्रह\" या संज्ञा समानार्थी होत्या. सन १९९० मध्ये युरेनस आणि नेपच्यून हे एका वेगळ्या वर्गातील ग्रह असल्याचे दिसून आले. हे ग्रह जड वायुरूपप्रवण पदार्थांपासून बनलेले होते. कालांतराने त्यांना बर्फाळ राक्षसी ग्रह म्हणून ओळखले जावू लागले.\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nसूर्य · बुध ग्रह · शुक्र ग्रह · पृथ्वी · मंगळ ग्रह · सेरेस · गुरू ग्रह · शनी ग्रह · युरेनस ग्रह · नेपच्यून ग्रह · प्लूटो (बटु ग्रह) · हौमिआ · माकीमाकी · एरिस\nग्रह · बटु ग्रह · राक्षसी वायू ग्रह . नैसर्गिक उपग्रह: पृथ्वीचा · मंगळाचे · गुरूचे · शनीचे · युरेनसचे · नेपच्यूनचे · प्लूटोचे · हौमिआचे · एरिसचा\nसूर्यमालेतील छोट्या वस्तू: उल्का · लघुग्रह/लघुग्रहाचा उपग्रह (लघुग्रहांचा पट्टा, सेंटॉर, टी.एन.ओ.: कायपरचा पट्टा/विखुरलेली चकती) · धूमकेतू (ऊर्टचा मेघ)\nहे पण पहा खगोलीय वस्तू, वर्ग:खगोलीय घटना आणि सूर्यमाला दालन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ नोव्हेंबर २०१६ रोजी ०१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/india-test-fires-indigenous-supersonic-interceptor-missile-33011", "date_download": "2018-11-20T19:55:55Z", "digest": "sha1:KO6M647W2H7RHZ6CNGMP7IBHDMERUA5O", "length": 9354, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "india test-fires indigenous supersonic interceptor missile स्वदेशी लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी | eSakal", "raw_content": "\nस्वदेशी लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nबुधवार, 1 मार्च 2017\nबालासोर (ओडिशा) : समद्रसपाटीपासून ठराविक उंचीवरून मारा करणाऱ्या शत्रुच्या कोणत्याही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा लक्ष्यभेद करण्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने आज (बुधवार) यशस्वीपणे चाचणी घेतली.\nदेशांतर्गत विकसित केलेले संपूर्ण स्वदेशी बनावटीचे हे स्वानातीत क्षेपणास्त्र आहे. भारताने एका महिन्यात दुसऱ्यांदा या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा सज्ज करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली.\nबालासोर (ओडिशा) : समद्रसपाटीपासून ठराविक उंचीवरून मारा करणाऱ्या शत्रुच्या कोणत्याही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा लक्ष्यभेद करण्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने आज (बुधवार) यशस्वीपणे चाचणी घेतली.\nदेशांतर्गत विकसित केलेले संपूर्ण स्वदेशी बनावटीचे हे स्वानातीत क्षेपणास्त्र आहे. भारताने एका महिन्यात दुसऱ्यांदा या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा सज्ज करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली.\n'क्षेपणास्त्राचे उड्डाण झाल्यानंतर लक्ष्यभेदी यंत्रणेची विविध परिमाणे तपासण्यासाठी हे प्रक्षेपक चाचणी करण्यात आली,' असे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. ही कमी उंचीवरील चाचणी होती असेही त्यांनी सांगितले.\nयेथून जवळ असलेल्या चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या (ITR) प्रक्षेपक केंद्र क्रमांक तीनमधून एक पृथ्वी क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते. त्या क्षेपणास्त्राविरोधात ही नवी लक्ष्यभेदी यंत्रणा तपासण्यात आली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/campuskatta/", "date_download": "2018-11-20T19:55:22Z", "digest": "sha1:6PFB72VIOO62A5LHMZMUK3AFYXDWDDSI", "length": 14135, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "College students political, Life Style, Education, Career views in Marathi | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nमस्त मॉकटेल : कोकोमेलन\nकलिंगडाच्या बिया काढून घ्या. त्याचे तुकडे ब्लेंडरमधून फिरवून घ्या\nशहर-ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण\nशहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा या कराराचा मुख्य हेतू आहे.\nमूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ शिक्षणाने स्वीकारावी\nशालेय शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, संशोधन आस्थापनांना जास्तीचा निधी उपलब्ध करून देणे\nसत्ताधीशांची छाया कलावंतावर पडता नये\nभरभरून प्रेम करणारा प्रेक्षकरूपी ‘समाज’ त्याच्या पाठीशी आहे.\nमहोत्सवादरम्यान महाविद्यालयाच्या प्रांगणात दुकाने उभारण्याची संधीही विद्यार्थ्यांनाच देण्यात आली होती.\nइंटरनेट : नियंत्रण नको, पण नियमन हवेच\nमुळात एखाद्या गोष्टीवर आधी वादग्रस्त म्हणून शिक्का मारायचा.\nराजकीय पक्षाच्या जन्माची कहाणी..\nराजकीय पक्ष म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठय़ा पडतात.\n‘डिजिटल वर्ल्ड’ या संकल्पनेला ये दुनिया मायाजाल अशा आकर्षक घोषवाक्याची जोड देण्यात आली आहे.\nअभिव्यक्तिस्वातंत्र्याला मग अर्थच काय उरला\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट वगळल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.\n‘डिजिटल भारत’ स्वप्नच राहील\nव्यवहारांमधील पैसा अर्थकारणात कधीच दिसत नाही म्हणून तो काळा ठरत नाही.\nदेशहितासाठी विचारस्वातंत्र्य असायलाच हवे\n‘लेपळी लोकशाही’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.\nडिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात महोत्सवाची रणधुमाळी सुरू होईल.\nसरकार सर्वसामान्यांचंच असायला हवं\n‘दुर्बलांच्या रक्षणातच’ कोणत्याही राजाची खरी ताकत मानली जाते.\nदिवाळीत : मेहनतीचा ‘प्रकाश’\nअंगभूत कलागुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांनी केलेल्या हंगामी व्यवसायातून त्यांना बरीच मिळकत मिळाली आहे.\nइंधनाचा दर ‘पेटल्यास’ काय\nएक जुलै २०१७ पासून अप्रत्यक्ष करांची ही नवीन व्यवस्था देशभरात लागू करण्याचा निर्धार केंद्राने मुखर केला\nचोर बाजार हा परिसरात चोरीच्या वस्तू विकण्याचा बाजार या नावाने ओळखला जातो.\nतू जपून हाक बाइक जरा..\nयंदाच्या वर्षी हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे.\n‘क ला काना का’ मराठी एकांकिका स्पर्धेसाठी जोमाने तालमी सुरू होत्या.\nप्रतिक्रियेहून अधिक हवा तो प्रतिसाद\nआदिम कालखंडात मानवाला शिकारीसाठी कळप करून राहण्याची गरज भासू लागली.\nविद्यार्थ्यांच्या या कामाचे एक विशेष कॉफी टेबल बुक सय्यद आणि कल्पना शाह यांना राजन चौगुले यांनी भेट दिले.\n‘निश्चित धोरणाअभावी अर्थव्यवस्थेचे लटपटणे सुरूच राहील..’\nभारतीय समाजवाद हा ‘मेहनतीला केंद्र मानून दाम देणे’ असा होता.\nकाहींनी कपडे खरेदी न करता घरात कपाटात पडून असलेल्या कपडय़ांचे ‘फ्यूजन’ साधले आहे.\nभाजपची वाटचाल सुप्त घराणेशाहीकडे\nदेशात शैथिल्य व्यवस्थेला प्रोत्साहन मिळणे अपरिहार्यच.\nयंदा या महोत्सवात काही स्पर्धाच्या प्राथमिक फेऱ्या मुंबईसह भारतातील प्रमुख शहरांत होतील.\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7860-16-year-s-girl-commited-sucide-committed-suicide-for-maratha-reservation", "date_download": "2018-11-20T19:42:22Z", "digest": "sha1:J534CWJPYCOGPNQ6WMLKV7Y7D7HZQGU2", "length": 7035, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मराठा आरक्षणासाठी 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठा आरक्षणासाठी 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, अहमदनगर\t 11 September 2018\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे, याचं पार्श्वभूमीवर आणखी एका तरूणीने आरक्षणासाठी आपले जीवन संपवले आहे.\nसोमवारी नगर मध्ये 16 वर्षांच्या विद्यार्थिनीने वस्तीगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.\nया घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराधाबाई काळे महाविद्यालयात 11 वीत शिकत असलेली किशोरी बबन काकडे असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नावं आहे.\nआत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मराठा अरक्षणासाठी माझे बलिदान देत असल्याचे तिने म्हंटले आहे.\nकिशोरीने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मला दहावीत 89 टक्के गुण मिळून अनुदानीत तुकडीत प्रवेश मिळू शकलेला नाही.\nचांगले गुण असुनसुध्दा विनाअनुदानीत तुकडीत प्रवेश घ्यावा लागला त्यासाठी मला 8 हजार रुपये भरावे लागले.\nकिशोरीनं महाविद्यालयातील वसतीगृहाच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/SIT-for-jamkhed-murder-case/", "date_download": "2018-11-20T19:39:26Z", "digest": "sha1:CFLWRBW55C6HTT2XWFUYSDOX7IOOQJW6", "length": 6422, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जामखेड हत्याकांडाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › जामखेड हत्याकांडाच्या तपासासाठी ‘एसआयटी’\nजामखेड हत्याकांडाच्या तपासासाठी ‘एसआयटी’\nजामखेड येथील दुहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात आले आहे. तसेच हा तपास उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी काल (दि. 2) या पथकात चार अधिकार्‍यांना नियुक्त केल्याचा आदेश काढला आहे.\n‘एसआयटी’चे प्रमुख म्हणून अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांची नियुक्ती केली आहे. पथकात उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे (तपासी अधिकारी), जामखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पगार यांचा समावेश करण्यात आलेला आहे.\nहे पथक गुन्ह्याचा सविस्तर तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करेल. पोलिस अधीक्षक शर्मा यांच्याकडून वारंवार तपासाचा आढावा घेतला जाईल. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पाच ‘एसआयटी’ नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी कोतवाली पोलिस ठाण्यातील केडगाव दुहेरी हत्याकांड, पोलिसांवर दगडफेक करून धक्काबुक्की व शिवीगाळ, उद्योजक बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरण असे तीन गुन्हे व भिंगार कँप पोलिस ठाण्यातील दाखल असलेल्या पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात असे चार गुन्ह्यांत श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक रोहीदास पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘एसआयटी’ नियुक्त करण्यात आल्या आहेत. आता जामखेड येथील दुहेरी हत्याकांडाच्या तपासासाठीही विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे.\nपांडुरंग पवार यांच्याकडे जामखेडचा पदभार\nजामखेड पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी दहशतवाद विरोधी सेल येथे नेमणुकीस होते. अनेक महिन्यांपासून जामखेड पोलिस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याकडे होता. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन तेथे तात्पुरत्या स्वरुपात पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Ambeghat-At-Netvali-landslide-collapse-due-to-Traffic-jam/", "date_download": "2018-11-20T19:39:20Z", "digest": "sha1:GPMKO5BTEGYXLJ4SIKAX7TQ3362QEOTN", "length": 3489, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंबेघाट- नेत्रावळी येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › आंबेघाट- नेत्रावळी येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प\nआंबेघाट- नेत्रावळी येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प\nकाणकोणात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे शुक्रवारी (दि.24) सकाळी आंबेघाट-नेत्रावळी रस्त्यावर दरड कोसळली. यामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली.\nया संबंधीची कल्पना त्या भागातील नागरिकांनी काणकोण अग्निशमनदल व पोलिसांना दिल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. काणकोण आपत्कालीन विभागाचे प्रमुख तथा काणकोण विभागाचे उपजिल्हाधिकारी राजू देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोकलॅनने रस्त्यावर पडलेले दगड व माती बाजूला काढून रस्ता वाहतुकीस खुला केला. तालुक्याचे मामलतदार रघुराज फळदेसाई व अन्य अधिकारी उपस्थित होते.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/dr-anil-kakodkar-speech-in-Daily-pudhari-s-Founder-Editor-Dr-g-Go-Jadhav-Memorial-Day-Lecture-program-at-kolhapur/", "date_download": "2018-11-20T20:34:36Z", "digest": "sha1:42VFQ2KZOVWWJZTX3BVX3ZE6DJJMBMAG", "length": 23367, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुढारीकार ग.गो. जाधव स्‍मृतिदिन : भारतानं तंत्रज्ञान निर्यात करावे : डॉ. काकोडकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पुढारीकार ग.गो. जाधव स्‍मृतिदिन : भारतानं तंत्रज्ञान निर्यात करावे : डॉ. काकोडकर\nपुढारीकार ग.गो. जाधव स्‍मृतिदिन : भारतानं तंत्रज्ञान निर्यात करावे : डॉ. काकोडकर\nदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे. त्याकरिता वाढीव ऊर्जेची गरज आहे. सौर आणि अणुऊर्जेमुळे त्या गरजा पूर्ण होतील, त्यासाठी दुसर्‍या देशाकडून तंत्रज्ञान आयात न करता स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे, ती क्षमता भारतात आहे, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी रविवारी केले. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दै.‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथे आयोजित व्याख्यानमालेत ‘शाश्‍वत ऊर्जा सुरक्षा; आव्हाने व पर्याय’ या विषयावर ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते. दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव प्रमुख उपस्थित होते.\nडॉ. काकोडकर म्हणाले, ऊर्जा ही फार जवळची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात प्रगती ज्या पद्धतीने होत आहे, ते पाहता आपल्या देशाला ऊर्जेची अधिक गरज आहे. पुढारलेल्या देशांतही ऊर्जेची गरज आहे. मात्र, त्याकरिता ते नवीन संयंत्रे बसवतील, असे नाही. जुन्याच संयंत्राचा वापर करून ते ऊर्जेची गरज पूर्ण करतील; पण भारतात वाढलेली ऊर्जेची गरज भागवायची असेल, तर नवीन संयंत्रे बसवावी लागतील.\nह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स सुधारण्याची गरज\nपुढारलेल्या देशांप्रमाणेच भारतातील जीवनमान उंचावयाचे असेल, तर सध्या वापरात असलेल्या ऊर्जेच्या चौपट ते पाचपट ऊर्जेचा वापर वाढणे गरजेचे आहे, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, भारताचा ‘ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स’ सुधारलेला नाही. पुढारलेल्या देशात मात्र त्याचा स्तर वरचा आहे. या देशात आणखी ऊर्जा उपलब्ध करून दिली, तरी त्या देशांच्या ‘ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स’मध्ये फरक पडणार नाही. मात्र, भारतासारख्या देशात अशी ऊर्जा वाढवली, तर लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. 2400 किलोग्रॅमपर्यंत सरासरी ऊर्जेचा वापर होतो, तो वाढला पाहिजे. त्याकरिता चार बिलियन टनपर्यंत ऊर्जा निर्मिती वाढायला पाहिजे. या स्तरापर्यंत ऊर्जा निर्मिती करायची असेल, तर ऊर्जा निर्मितीवर भर दिला पाहिजे.\nआयात हाच पर्याय असू नये\nडॉ. काकोडकर म्हणाले, कोळसा, तेल, गॅस हेच सध्याचे ऊर्जा स्रोत आहेत, त्याचा वापर जास्त आहे आणि निर्मिती कमी आहे. म्हणून आपण परदेशातून तेल, कोळसा आयात करतो. ज्या प्रमाणात आपण परदेशातून ही साधनसामुग्री आयात करतो, त्याचे प्रमाण आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील त्याची किंमत पाहता ती सतत वाढत जाणारी आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो, हे मोठे आव्हान आहे. आयातीत सर्वात मोठी ऊर्जा क्षेत्रासाठीची साधनसामुग्री आयात होते. हे प्रमाण पाच ते सात पटीने वाढले, तर त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर सातत्याने होत राहतील. याकरिता आपण पर्याय शोधले पाहिजेत. परदेशातून आयात करणे हा आपल्यासमोरील पर्याय असू नये, असेही त्यांनी सांगितले.\nगॅस हायड्रेड ऊर्जा तीन-चारशे वर्षे पुरेल\nजगात आता गॅस हायड्रेडवर चर्चा सुरू आहे; पण त्याचा वापर अजून सुरू झालेला नाही, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, समुद्राच्या तळाशी अनेक साठे आहेत, तिथे मिथेन वायू घनरूपात आहे. तो वर आणला तर त्याचे बाष्पीभवन होते. त्यासाठी तो सुरक्षित वर आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. भारत अशा गॅस हायड्रेडबाबत समृद्ध आहे. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा तीनशे-चारशे वर्षांची देशाची वाढीव गरज पूर्ण करू शकेल.त्याकरिता यावर लक्ष केंद्रित केले, तर येत्या काही वर्षात आपण ते साध्य करू शकतो. ज्या ठिकाणी कोळसा आहे, त्या ठिकाणीही मिथेन गॅस मिळतो. अशा ठिकाणी विहिरी खणून हा गॅस बाहेर काढला पाहिजे. हा गॅस बाहेर काढू शकतो का, त्याचे जेवढे उत्पादन होईल, तेवढा त्याचा वापर होईल का, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याकरिता जेवढे लक्ष द्यायला पाहिजे होते, तेवढे दिले गेले नाही, असेही त्यांनी सांगितले.\nबायोगॅस : बिनधुराच्या चुली निर्माण केल्या पाहिजेत\nशेणाच्या गोवर्‍या, सरपण आदी बायोमासद्वारे होणार्‍या ऊर्जेचा 20 टक्के वापर केला जातो, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, या ऊर्जेचा परिणाम होतो. धूर निर्माण होतो, त्यातून प्रदूषण होते. हे प्रदूषणच होणार नाही, अशा चुली निर्माण केल्या पाहिजेत. गोवर्‍या पूर्णपणे जळतात, त्यातून द्रवरूप इंधन, गॅस निर्मिती केली, तर त्याचा अधिक उपयोग होईल. आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे, पिकाच्याही शिल्लक राहणार्‍या घटकांपासून बायोगॅस निर्माण करण्यात येत आहे. यामुळे बायोगॅसचे प्रमाण वाढणार आहे. हायड्रो कार्बन, तेल आदींच्या वापराने जेवढे इंधन निर्माण होईल, तेवढे इंधन बायोमासमधून निर्माण करू शकतो, चार-पाच वर्षांत अशी परिस्थिती निर्माण होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्‍त केला.\nनिसर्गातील सर्व ऊर्जा आहे तशी वापरता येत नाही, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, विजेच्या उपयोगाने सर्व गरजा भागवू शकणार नाहीत. मात्र, वाहने विजेवर चालायला लागली की तेलाची आवश्यकता कमी होईल. वीज आणि गॅस यांच्या वापराचे प्रमाण वाढेल, तर कोळसा आणि तेल याचा वापर कमी होईल. त्यातून ऊर्जेचे नवीन संसाधन शक्य आहे. कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होत नाही, अशा ऊर्जेचे उत्पादन केले पाहिजे. कोळशापासून वेगवेगळ्या देशांत गॅस निर्मिती केली जाते. भारतातील कोळशात राखेचे प्रमाण अधिक असल्याने ते शक्य झाले नाही; पण त्यावर सर्वांनी काम केले पाहिजे, हे चित्र बदलले पाहिजे.\nबॅटरी डेव्हलपमेंट ही जगभर चालू असलेली प्रक्रिया आहे, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, बॅटरी तीस वर्षे टिकेल, एकूण विजेच्या, ऊर्जेच्या कमीत कमी खर्च येेईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सौरऊर्जेची निर्मिती ‘डीसी’ असते. इन्व्हर्टर लावून त्यावर ‘एसी’ची उपकरणे वापरता येतात, यामुळे अशी व्यवस्था पुढे आली पाहिजे. तंत्रज्ञान वाढवण्याचे काम केले पाहिजे, त्याला चालना देण्याचे काम केले पाहिजे. सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज, वाफेची निर्मिती होऊ शकते, रासायनिक प्रक्रिया करून पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन तयार करता येईल, यादृष्टीने बीएआरसी, ओएनजीसी आदींचे काम सुरू आहे. सोलर थर्मलच्या माध्यमातूनही आयआयटीचेही काम सुरू आहे. देशात अणुऊर्जा तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. 700 मेगावॅटच्या 10 अणुभट्ट्या निर्माण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अणुऊर्जा क्षमतेचा वेग वाढेल. सुमारे 48 ते 49 हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती यामुळे साध्य होणार आहे.\nस्वच्छ ऊर्जा निर्माण होण्याची आवश्यकता\nवातावरणातील बदलाचा सामना करणारी, स्वच्छ ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, त्याकरिता स्वत:चे आराखडे केले पाहिजेत. सातत्याने संशोधन सुरू राहिले पाहिजे. तंत्रज्ञानातून पुढे आलेले काम सतत चालू राहिले पाहिजे. पुढारलेल्या देशांत तंत्रज्ञान आयात करत नाहीत असे नाही, तिथेही तंत्रज्ञान आयात होते. मात्र, आयात केलेल्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक तंत्रज्ञान ते निर्यात करत असतात. भारतात स्वत:च्या बळाचा वापर करून संशोधन वाढवले पाहिजे. आपले तंत्रज्ञान अनेकदा परदेशातील ‘व्हेंडर’वर अवलंबून असते. ते जे सांगतात, ते कधीच खरे नसते; पण त्यावरच आपण अवलंबून राहतो आणि ते खरेदीही करत असतो. पण, देशाची प्रगती साधायची असेल, तर ऊर्जा क्षेत्रात भारताने स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.\nप्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, क्‍लिष्ट असा विषय डॉ.काकोडकर यांनी सहज, सोप्या भाषेत मांडला. लोकांचे राहणीमान सुधारायचे असेल, तर महत्त्वाचे उद्दिष्ट ऊर्जा आहे. मानवी विकास निर्देशांकात 188 देशांच्या यादीत इराक, इराण, चीन, ब्राझील अगदी श्रीलंकेसारखाही देश आपल्या वर आहेत. भारताचा 131 वा क्रमांक आहे. भारतासाठी हे चित्र चांगले नाही. ऊर्जेची प्रगती शाश्‍वत असावी त्याकरिता काय करावे, याबाबत स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करावे, असे डॉ. काकोडकर यांनी सांगितले. यामुळे अनेक प्रश्‍न सुटतील, असा विश्‍वास यावेळी शिर्के यांनी व्यक्‍त केला.\nप्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेले पुस्तक देऊन डॉ. काकोडकर यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. ग. गो.जाधव पत्रकारिता अध्यासनाचे प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे, उपकुुलसचिव जी. एस. राठोड, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अधीक्षक आर. आय. शेख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.\nडॉ. ग. गो. जाधव यांचा वारसा समर्थपणे पुढे जात आहे\nस्वातंत्र्यपूर्व काळातील एक अख्खी पिढी झपाटलेल्या माणसांची होती, त्यांनी अथक प्रयत्नांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर सामाजिक, शैक्षणिक आदी सुधारणा नेटाने पुढे नेल्या, त्या परंपरेत डॉ. ग. गो. जाधव यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, पत्रकारिता हे एक साधन मानून डॉ. ग. गो. जाधव यांनी विविध क्षेत्रात योगदान दिले. त्यांनी ज्याप्रकारे सामाजिक काम केले, त्यांचा हा वारसा ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव समर्थपणे पुढे चालवत असल्याचे गौरवोद‍्गारही डॉ. काकोडकर यांनी काढले. प्रथितयश दैनिक म्हणून ‘पुढारी’ची ओळख आहेच; पण त्याचे समाजकार्यही सर्वश्रुत आहे. सर्वोच्च रणभूमी असलेल्या सियाचीन येथे ‘पुढारी’च्या पुढाकाराने सैनिकांसाठी हॉस्पिटल बांधले, गुजरातमध्ये भूज येथेही अशाच प्रकारचे हॉस्पिटल बांधले. हा समाजकार्याचा मोठा वारसा असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/focus-on-quality-education-in-budget-2018-said-assistant-professor-subhash-kombade/", "date_download": "2018-11-20T19:36:33Z", "digest": "sha1:CF4LP77J5ERNDCJES73CPCNU7NRTLSZL", "length": 5203, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अर्थसंकल्पात शैक्षणिक दर्जा केंद्रस्थानी : प्रा. कोंबडे (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अर्थसंकल्पात शैक्षणिक दर्जा केंद्रस्थानी : प्रा. कोंबडे (Video)\nअर्थसंकल्पात शैक्षणिक दर्जा केंद्रस्थानी : प्रा. कोंबडे (Video)\nआज लोकसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी विशेष भर दिल्याचे दिसून आले. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध तरतूदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.\nयाबाबत शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे सहा. प्राध्यापक सुभाष कोंबडे यांनी सागिंतले कि, या अर्थसंकल्पात शिक्षणाविषयी भरीव तरतूद करण्यात आली असून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दिसत आहे. शैक्षणिक दर्जा हा या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी ठेवल्याचे दिसते. १३ लाख शिक्षकांना डिजीटल शिक्षणासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे ही बाब महत्वाची आहे.\nभारतीय विद्यापीठांमधील एकही विद्यापीठ जागतिक यादीत पहिल्या २०० मध्ये नसल्याने याचा गांभीर्याने विचार करून सरकारने गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे. कौशल्य विकास साध्य करण्यासाठी शिक्षणाचा दर्जा सर्वोच्च असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.\nआदिवासी आणि मागास प्रवर्गाच्या शिक्षणासाठी एकलव्य शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. वैद्यकीय सेवा वाढवण्यासाठी देशात नव्या २४ वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे एकंदरीत शिक्षणासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याचे दिसत आहे असे, प्रा. कोंबडे यांनी सांगितले.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Ratnagiri-wins-in-Divyan-Cricket/", "date_download": "2018-11-20T20:38:02Z", "digest": "sha1:J7SHF2BX7B362SODKWOAUQUJZ7KW2RCD", "length": 8090, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी विजयी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी विजयी\nदिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी विजयी\nशहरातील गुलमोहर पार्क येथील मैदानात झालेल्या राज्यस्तरीय निमंत्रित संघांच्या ‘दिव्यांग क्रिकेट स्पर्धा’ नगराध्यक्ष चषक 2018 चे विजेतेपद रत्नागिरी संघाने पटकावले. या संघाने रायगडच्या संघाला पराभूत केले.\nखेड शहरातील महाडनाका येथील गुलमोहरपार्क मैदानावर दि.3 व 4 रोजी दि महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल नागपूरच्या मान्यतेने दिव्यांग क्रिकेट असोसिएशन रत्नागिरीतर्फे राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक 2018 दिव्यांग क्रिकेट स्पर्धा झाली. या स्पर्धेत ग्रुप ‘अ’ मध्ये रत्नागिरी, सोलापूर, सातारा तर ग्रुप ‘ब’ मध्ये कोल्हापूर, नाशिक व रायगड या संघांनी सहभाग घेतला होता. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर पुरस्कृत व पालिकेतील गटनेते अजय माने यांच्या प्रयत्नाने ही स्पर्धा पार पडली.\nस्पर्धेत ग्रुप ‘अ’ मधून रत्नागिरी व सोलापूर तर ग्रुप ‘ब’ मधून कोल्हापूर व रायगड या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत यश मिळवून रत्नागिरी व रायगडच्या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. स्पर्धेतील अंतिम सामना रत्नागिरी विरूद्ध रायगड असा रंगला. नाणेफेक जिंकून रत्नागिरीच्या संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 110 धावा काढल्या. या धावांचा पाठलाग करताना रायगड संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. परंतु, निर्धारित 111 धावांचे लक्ष दहा षटकांमध्ये पूर्ण करण्यात रायगड संघ अपयशी ठरला.\nबक्षीस वितरण समारंभाला माजी जि. प. गटनेते अजय बिरवटकर, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, पालिकेतील गटनेते अजय माने, उद्योजक शिवाजी माने, नगरसेवक तौसिफ खोत, विश्‍वास मुधोळे, कोल्हापूर येथील अतुल नलावडे, सातारा येथील राजेंद्र पवार, नाशीक येथील खंडू कोटकर, सोलापूर येथील मनोज धुत्रे, रायगड येथील शिवाजी पाटील, साईनाथ पवार, कमर मुकादम, सिकंदर मुसा, हेमंत साळोखे, पुष्पेंद्र दिवटे, सौरभ बुटाला, मिलींद नांदगावकर, कन्हैय्या शेठ, महेंद्र पवार, उमेश चाळके आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nस्पर्धेत ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार रत्नागिरी संघातील आशिष पवार, उत्कृष्ट फलंदाज म्हणून कोल्हापूर संघातील मनोज, गोलंदाज म्हणून रत्नागिरी संघातील एकनाथ पाटील याला सन्मानित करण्यात आले. उपविजेत्या रायगड संघाला सिकंदर मुसा यांच्याहस्ते चषक देण्यात आला. तर उपस्थित नगराध्यक्ष वैभव खेडेकर व उद्योजक शिवाजी माने यांच्याहस्ते विजेत्या रत्नागिरी संघाला चषक व रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी रत्नागिरीतील विशेष खेळाडू ओंकार गुरव, मंदार खैर, ओंकार साळवी, प्रशिक्षक रोहित तांबे, अक्षय मोरे, पंच- राकेश मोरे, सुरेश बहापकर, समालोचक-बाळू सनगरे आदींचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला. दी महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल नागपूर यांच्यावतीने राष्ट्रीय खेळाडू व दिव्यांग क्रिकेट असोसिएशन रत्नागिरीचे अध्यक्ष प्रशांत सावंत यांचा सत्कार करण्यात आला.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/devrukh-first-martyr-jawans-of-Konkan-grant-a-tank-for-the-memorial/", "date_download": "2018-11-20T20:43:51Z", "digest": "sha1:IBN7ABILU3E34YYBUTR6IKGH4KX33KYL", "length": 5688, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकणातील पहिल्या शहीद जवान स्मारकासाठी रणगाडा मंजूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकणातील पहिल्या शहीद जवान स्मारकासाठी रणगाडा मंजूर\nकोकणातील पहिल्या शहीद जवान स्मारकासाठी रणगाडा मंजूर\nदेवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोकणातील पहिल्या शहीद जवान स्मारक व परमवीर चक्र दालनासाठी संरक्षण मंत्रालयाकडून वीर ट्रॉफी म्हणून रणगाडा मंजूर झाला आहे,अशी माहिती अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.\nआपल्या देशाचे सीमेपलीकडील व सीमांतर्गत शत्रूकडून सर्वकाळ संरक्षण करणार्‍या शूर सैनिकांना मानवंदना म्हणून यासाठी सर्वोच्च बलीदान देणार्‍या शहीद जवानांप्रती श्रद्धांजली वाहण्याच्या तसेच कोकणातील सर्व तरुण वर्गाला प्रेरणा मिळण्याच्या हेतूने स्वर्गीय काकासाहेब पंडित शैक्षणिक संकुलात देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ शहीद जवान स्मारक, परमवीर चक्र दालन उभे करत आहे. यासाठी वीर ट्रॉफी म्हणून युद्धात वापरलेला रणगाडा प्राप्त झाला आहे.\nसंपूर्ण देशामध्ये यावर्षी फक्त दोनच संस्थांना हा रणगाडा मंजूर करण्यात आला आहे. त्यात देवरुखची ही संस्था असल्याने देवरुखवासीयांचा हा गौरव झाला आहे. यासाठी संस्था उपाध्यक्ष मदन मोडक यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. या स्मारकाच्या माध्यमातून आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना व स्मारक पाहण्यासाठी येणार्‍या प्रत्येकालाच देशभक्ती व देशासाठी त्याग करायची प्रेरणा मिळत रहाणार आहे. याबरोबरच शहीद स्मारक समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सैन्य शिक्षण घ्यावे व सैन्यामध्ये भरती व्हावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे भागवत यांनी सांगितले.\nराजापूर पं.स. शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश\nकोकणातील पहिल्या शहीद जवान स्मारकासाठी रणगाडा मंजूर\nभारती शिपयार्डच्या गोडावूनला आग\nकातकरी समाज आजही भूमिहीन\nदेवरूख आगारातून जादा बसेस\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Koyna-Project-Claim-issue/", "date_download": "2018-11-20T20:15:54Z", "digest": "sha1:VRDY546CTNRDT3M6TDTF54AE22KQ2SQO", "length": 8475, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोयना प्रकल्पग्रस्तांचा शिमगा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कोयना प्रकल्पग्रस्तांचा शिमगा\nपाटण : गणेशचंद्र पिसाळ\nज्यांच्या त्याग व बलिदानातून आपल्याला प्यायला व शेतीला पाणी तर मिळालेच याशिवाय आपल्याच अंधःकारमय जीवनात त्यांच्यामुळेच प्रकाश पडला, त्याच कोयना भूमिपुत्र तथा प्रकल्पग्रस्तांना गेल्या साठ वर्षांत त्यांचा किमान न्याय व हक्क मिळाला नाही. गेल्या काही दिवसांपासून ते कोयनानगर येथे त्यांच्या न्यायासाठी आमरण आंदोलनाला बसले आहेत. एकीकडे आपण घरोघरी होळी करत असतानाच या त्यागी भूमिपुत्रांनी स्वतःच्या संसारांची राखरांगोळी केली त्यांच्या जीवनातील हाच ‘शिमगा’ अक्षरशः कृतघ्नतेचा कळस ठरत आहे, याची किमान जाण ना सरकारला ना राज्यकर्त्यांसह विरोधी पक्षांना.\nशासकीय अनावस्थेविरूद्ध पेटलेला शिमगा आता कधीही वणवा बनू शकतो. त्यामुळे जर हा वणवा पेटला तर यात सर्वकाही बेचिराख होईल, याची किमान खबरदारी घेऊन याबाबत संबंधितांना न्याय द्यावा इतकी दाहकता येथे अनुभवायला मिळत आहे.कोयना धरण निर्मिती करताना येथील भूमिपुत्रांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या. त्यावेळी संबंधितांना पुनर्वसन, अन्य नागरी सुविधा, शासकीय नोकर्‍या आदी विविध अश्‍वासने शासनकर्त्यांनी दिली होती. मात्र आता याबाबींना तब्बल साठ वर्षे उलटून गेली तरीही यापैकी बहुतांशी प्रकल्पग्रस्तांना अद्यापही न्याय मिळाला नाही. यासाठी आजवर शेकडो आंदोलनेही झाली मात्र त्याचा कोणताही व कोणावरही परिणाम झाला नाही.\nकेवळ घोषणा व आश्‍वासनांव्यतिरीक्त यांच्या पदरात काहीच पडले नाही. या भूमिपुत्रांची ही अवहेलना पाहाता निश्‍चितच सर्वच पातळ्यांवर या लाजीरवाण्या गोष्टी असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोयनानगर येथे श्रमिक मुक्ती दलाच्या डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील येथे आमरण उपोषण सुरू आहे. याला काही दिवस उलटून गेले मात्र तरीही जिल्हा पातळीवरील मान्यवर नेते, अधिकारी याकडे फिरकले नाहीत. दिवाळीच्या फराळांमध्ये लाडू, करंज्या, चकल्या खाण्यासाठी पाटण तालुक्यात यायला जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांना वेळ आहे मात्र याच प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या समस्या शासनदरबारी पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करायला याच मान्यवरांना वेळ नाही.\nतीच अवस्था तालुक्यातील लोकप्रतिनिधी अथवा विरोधी नेत्यांचीही आहे. मुख्यमंत्री येणार या भाबड्या आशेपायी ही मंडळी वाट पहात आहेत. मात्र याच मान्यवरांना नदी वाचवा यासाठी सपत्नीक व मान्यवर मंत्री वरिष्ठ अधिकारी यांच्यासह गाणी तयार करायला वेळ आहे परंतु याच प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेट तर दूरच किमान मंत्रालय स्तरावर बैठका घ्यायलाही वेळ नाही हीच खरी शोकांतिका. ‘शिमगा ’ हा येथील स्थानिकांच्या भावनांचा व श्रद्धेचा सण. मात्र त्यादिवशी या आंदोलनकर्त्यांना सुखाची पोळी नशीबात न्हवती. आंदोलनाच्या ठिकाणी मग कोणी तांदूळ दिले तर कोणी भाकरीचे पिठ या दातृत्वातूनच मग पिठलं, भाकरी खाऊन पुन्हा नव्या उगवत्या सूर्याकडं तितक्याच आशेनं बघण्याची वेळ कुणामुळे आली याचातरी किमान विचार करण्याची वेळ आपल्यावर आली आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/tribal-culture-bhimthadi-jatra-33272", "date_download": "2018-11-20T20:22:08Z", "digest": "sha1:XQWJOOXPOFF3AHTXT3X3FBVJKBP6CCLO", "length": 11919, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "tribal culture in bhimthadi jatra ‘भीमथडी जत्रे’त अनुभवा आदिवासी संस्कृती | eSakal", "raw_content": "\n‘भीमथडी जत्रे’त अनुभवा आदिवासी संस्कृती\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nपुणे - आदिवासी महिला आणि पुरुषांचे समूह नृत्य...चर्मवाद्य आणि तंतुवाद्यांचा गजर...आदिवासी पाड्यांची आठवण करून देणारा भव्य मुख्य प्रवेशद्वार आणि विविध महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल्स. हे चित्र कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील मैदानावर भरविण्यात आलेल्या ११व्या भीमथडी जत्रेचे आहे.\nपुणे - आदिवासी महिला आणि पुरुषांचे समूह नृत्य...चर्मवाद्य आणि तंतुवाद्यांचा गजर...आदिवासी पाड्यांची आठवण करून देणारा भव्य मुख्य प्रवेशद्वार आणि विविध महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल्स. हे चित्र कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील मैदानावर भरविण्यात आलेल्या ११व्या भीमथडी जत्रेचे आहे.\nअकराव्या भीमथडी जत्रेचे उद्‌घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, भीमथडी जत्रेच्या अध्यक्षा सुनंदा पवार, विश्‍वस्त रजनी इंदुलकर, सई पवार, बारामती ॲग्रो लिमिटेडचे रोहित पवार, शंकरराव मगर, संभाजी नाना होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nआदिवासी बांधवांसह तब्बल ८ राज्यांतील कलाकारांच्या हस्तकलेच्या विविध वस्तू, सेंद्रिय खतांवर पिकविलेली धान्ये, फळे, मसाले, पापडे, गूळ, मध, नाचणी, लोणची, मुरांबे, रानभाज्या आणि फळभाज्यांची खरेदी या ठिकाणी करता येणार आहे. तसेच पुणेकर खवय्यांसाठी व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यसंस्कृती जपण्यासाठी सुप्रसिद्ध खान्देशी मांडे, उकडीचे मोदक, कोंबडी वडे, खेकडा थाळी, कोळंबी, सुरमई आणि पापलेटचा झुणका, बिर्याणीचे विविध प्रकार, लोणी, पराठे आणि हुरड्यांचे धपाटे, आपटी आमटी, चुलीवरील कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ असे प्रसिद्ध खाद्यपदार्थ चाखण्याची संधी ‘भीमथडी जत्रे’च्या निमित्ताने २ ते ५ मार्चदरम्यान पुणेकरांना मिळेल.\nभीमथडी जत्रेच्या अध्यक्षा सुनंदा पवार म्हणाल्या, ‘‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणारी जत्रा मार्चमध्ये भरविण्यात येत आहे. भीमथडी जत्रेने यशस्वीरीत्या दहा वर्षे पूर्ण केली. या वेळी आदिवासी संस्कृती ही संकल्पनेवर आधारित रचना करण्यात आली आहे. तब्बल ३५० हून जास्त स्टॉल्स या ठिकाणी आहेत. या जत्रेमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील महिला, शेतकरी आणि लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. संगीत महोत्सवही आहे.’’\nनृत्य, वाद्ये, पाड्यांच्या प्रतिकृतींचे दर्शन\nअकराव्या भीमथडी जत्रेची या वर्षीची संकल्पना ही आदिवासी संस्कृती आहे. त्याची ओळख करून देण्यासाठी आदिवासी पाड्यांची प्रतिकृती भव्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आली आहे. तसेच पुणेकरांसाठी आदिवासी नृत्ये, वाद्यांची झलकही या ठिकाणी पाहता येईल; तसेच आदिवासी हस्तकला वस्तू, रानभाज्या, विविध आजारांवरील औषधी वनस्पतींचे स्टॉल्सही या ठिकाणी आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/marathi-word-2-1694039/", "date_download": "2018-11-20T19:56:48Z", "digest": "sha1:MY5JU4MQRNXBEAMHZVBRV3A3CTEDROPD", "length": 11880, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "marathi word | शब्दबोध | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nमूळ अरबी शब्द आहे ‘हलाक’. अरबीमध्ये हलाक म्हणजे क्लान्त, क्षीण, थकलेला, दरिद्री व्यक्ती.\n‘सध्या तो फारच हलाखीत जगतोय.’ किंवा ‘एकेकाळी सिनेसृष्टी गाजवलेली अभिनेत्री आज मात्र हलाखीच्या परिस्थितीत जगते आहे.’ अशी वाक्ये रोजच्या बोलण्यातून किंवा वाचनातून आपल्याला सततच ऐकायला, वाचायला मिळत असतात. हलाखी म्हणजे अत्यंत दरिद्रय़ावस्था, दुर्दशा, कठीण परिस्थिती, माणसाची पडती बाजू इत्यादी अर्थाने वापरतो. पण हलाखी हा शब्द कसा बरे तयार झाला असेल\nमूळ अरबी शब्द आहे ‘हलाक’. अरबीमध्ये हलाक म्हणजे क्लान्त, क्षीण, थकलेला, दरिद्री व्यक्ती. चित्रगुप्ताच्या बखरीत या ‘हलाक’चा वाक्यप्रयोग आढळतो. – ‘दोन, तीन चपेट होऊन बहुत हलाक जहालो अहो.’ या हलाकवरून अरबीत हलाकी असे स्त्रीलिंगी रूप तयार झाले. सभासदाच्या बखरीत याचा वाक्यप्रयोग आढळतो. तर म.रा.चिटणीसकृत थोरले राजाराम महाराज ग्रंथातही पुढील\nउल्लेख आढळतो. -‘लष्करात दाणा-चारा मिळेना तेव्हा हलाकीत आले.’ म्हणजे शिवकालीन मराठीपर्यंत ‘हलाकी’ असे वापरले जात होते. शिवकालोत्तर मराठीत मात्र कालौघात ‘क’ चा ‘ख’ झाला. ‘ख’ हे ‘क’ वर्गातील व्यंजन असल्यामुळे हा बदल स्वाभाविक आहे. त्यानंतर गरजू, निष्कांचन, गरीब परिस्थितीत असलेल्यासाठी तो हलाखीच्या परिस्थितीत आहे असे रूप वापरले गेले ते आजतागायत आहे.\n‘घरातल्या गोष्टी चव्हाटय़ावर आणणे बरोबर नाही.’ अशी वाक्यं आपण कायमच ऐकतो. ते ऐकल्यावर हमखास आपल्या डोळ्यांसमोर, घरातून बाहेर, रस्त्यावर येऊन जमलेल्या लोकांसमोर काहीतरी वादविवाद होत आहेत असे चित्र येते. म्हणजे घरात अथवा चार भिंतीआड अथवा चार लोकांमध्ये दडलेली गोष्ट बाहेरच्या लोकांसमोर उघड करणे याअर्थी आपण चव्हाटा शब्द वापरतो. पण खरे तर मूळ पुल्लिंगी शब्द आहे ‘चवठा.’ चवठा म्हणजे चौक. जेथे लोकांची कायमच वर्दळ, गजबज असते असा चौक. अशा ठिकाणी एखाद्या गोष्टीचा उलगडा होणे म्हणजेच जगासमोर ती बाब येणे. कालांतराने चवठ मधल्या ‘व’ ला बोलाचालीत ‘ह’ येऊन जुळला व ‘चव्हाटा’ हे रूप दैनंदिन मराठीत रूढ झाले. म्हणजे चव्हाटा या शब्दामध्ये फक्त रूपबदल आहे अर्थबदल नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/big-boss-marathi-todays-episode-precap-3-1697216/", "date_download": "2018-11-20T20:34:01Z", "digest": "sha1:JHMLLHTGBGPDF56TFIX7ZCORBQMFNIT2", "length": 11789, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "big boss marathi todays episode precap | नव्या टास्कसाठी पुन्हा भिडले स्पर्धक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nBig Boss Marathi: नव्या टास्कसाठी पुन्हा भिडले स्पर्धक\nBig Boss Marathi: नव्या टास्कसाठी पुन्हा भिडले स्पर्धक\nसगळ्यांना भूषणचा एक नवा खेळ लवकरच पाहिला मिळणार आहे\nआज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस स्पर्धकांसाठी डाबर रेड पेस्ट प्रस्तुत “हेल्थी स्माईल” स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. या कार्यांतर्गत स्पर्धकांची तीन टीममध्ये विभागणी करण्यात येणार आहे. टीम अ- दात, टीम ब- डाबर रेड पेस्ट आणि टीम क कॅव्हिटी असणार आहेत. टीम अ ला म्हणजेच दातांना टीम क मधील स्पर्धकांपासून म्हणजेच कॅव्हिटीपासून वाचविण्याची टीम बची जबाबदारी असणार आहे. आता या टास्कमध्ये कोणती टीम विजयी होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालदेखील फ्रीझ- रीलीझ हे साप्ताहिक कार्य रंगले. या कार्यांतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या स्पर्धकांना म्हणजेच मेघा, पुष्कर, शर्मिष्ठा आणि भूषण यांना बिग बॉस तर्फे खूप सुंदर सरप्राइज मिळाले. शर्मिष्ठाच्या बहिणीने शर्मिष्ठाला तर भूषणच्या बायकोने भूषणला मार्गदर्शन केले आणि त्यांची हिंमतदेखील वाढवली.\nभूषणच्या बायकोने रेशमचे आभार मानले की, ती मोठ्या बहिणीसारखी भूषणच्या मागे उभी आहे तसेच इतर सदस्यांना हे देखील सांगितले की, भूषणला कटकारस्थान करता येत नसून आता सगळ्यांना त्याचा एक नवा खेळ लवकरच पाहिला मिळणार आहे. मेघाची आई आणि मुलगी मेघाला भेटण्यासाठी घरी गेल्या होत्या.\nमेघाच्या मुलीने मेघा आणि सईला एक निरोपदेखील दिला. तेव्हा पाहायला विसरू नका आज फ्रीझ- रीलीझ टास्कमध्ये काय घडणार तसेच “हेल्थी स्माईल” या नव्या टास्कमध्ये कोणती टीम विजयी होणार बिग बॉस मराठीमध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bjp-mla-ashish-deshmukh-will-meet-uddhav-thackeray/", "date_download": "2018-11-20T19:52:32Z", "digest": "sha1:BMBLYQAHWGXYLPGQ4CHGZGATZNBLSVS7", "length": 7511, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला\nटीम महाराष्ट्र देशा : नाणार प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेनेचे सबंध चांगलेच विकोपाला गेले असतानाच बंडखोर आमदार आशिष देशमुख आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास मातोश्रीवर ही भेट होण्याची शक्यता आहे. कोकणातील नाणार येथे नियोजित असलेला तेलशुद्धिकरण प्रकल्प स्थानिकांचा विरोध असल्यास हा प्रकल्प विदर्भाला द्यावा, असे पत्र देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत.\nउद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या नाणार दौऱ्यादरम्यान एका सभेला संबोधित करताना हा प्रकल्प कोकणात न उभारता विदर्भ किंवा गुजरातला नेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आशिष देशमुख यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उलेखही केला होता. दरम्यान, आज हे दोन्ही नेते भेटणार असल्याने त्यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते. याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/fly-to-dust-it-will-fly-up-leave-the-air-and-it-will-fall-on-the-ground-dhananjay-munde-new/", "date_download": "2018-11-20T19:50:29Z", "digest": "sha1:7OZ2T2YKV44VUXMYP4UZUDNY4STJPZAI", "length": 11474, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उडने दो धूल को, कहा तक उडेगी, हवाओने साथ छोडा, तो जमीन पर ही गिरेगी- धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउडने दो धूल को, कहा तक उडेगी, हवाओने साथ छोडा, तो जमीन पर ही गिरेगी- धनंजय मुंडे\nधनंजय मुंडेनी सोडले सरकारवर टीकास्त्र\nमुंबई: भाजपा सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे, मागील अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही. अर्थसंकल्पातून चांदा गेले आणि बांदा आले. सरकारचा हा अर्थसंकल्प शेवटचा असून भाजपाने फसवा अर्थसंकल्प सादर केल्याची टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.\nराज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचाअर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. दरम्यान, धनंजय मुंडे म्हणाले, निव्वळ आवेशपूर्ण आणि शेरो-शायरीने भाषण करून जनतेच्या पदरी काही पडणार नाही. ज्यांना विजयाचा गर्व झाला आहे त्यांची अवस्था ‘ उडने दो धूल को, कहा तक उडेगी, हवाओने साथ छोडा , तो जमीन पर ही गिरेगी ‘ अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. असे धनंजय मुंडे म्हणाले.\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी शासन अधिकचा निधी कसा उभारणार आहे अल्पसंख्याकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. बेरोजगार तरुणांना स्पर्धा परिक्षा देताना जीएसटी कर भरावा लागत आहे. तसेच निवडक व्यापा-यांच्या एलबीटी साठी ४१ हजार कोटी रुपयांचा भार राज्याने सहन केला आहे.\nसिंचनाच्या अनुशेषाबाबत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारच्या क्षमतेवर राज्यपालांचाही विश्वास राहिला नाही. सिंचनाबाबतीत सरकारचे दावे उघडे पडले आहेत. ३२ लाख हेक्टर सिंचन क्षेत्र आघाडीच्या काळात झाले आहे, हिंमत असेल तर सर्व आकडेवारी सभागृहासमोर ठेवा. असे आव्हान धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना केले.\nअर्थसंकल्पात शेतीसाठी केवळ ५ % तरतूद केली आहे. कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. ९ महीन्यानंतर हि ४३ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असून आत्महत्या केलेल्या शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळत नाही. तसेच १०० योजना जाहीर केल्या तरी शेतक-यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत, असा प्रश्न सुद्धा धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित केला.\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १५ हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प मांडला असला तरी ही तूट प्रत्यक्षात ४० हजार कोटी पर्यंत जाणार आहे. राज्य कर्जबाजारी झाले असून सदर कर्ज शासन कसे फेडणार आहे. उत्पन्न वाढीची टक्केवारी घसरली आहे. उत्पन वाढीचे स्तोत्र सरकारच्या हातून निसटून जात आहेत. तसेच शेतीसाठी केवळ ५ % तरतूद केली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. असे धनंजय मुंडे म्हणाले.\nनिव्वळ आवेशपूर्ण आणि शेरो – शायरीने भाषण करून @SMungantiwar जनतेच्या पदरी काही पडणार नाही . ज्यांना विजयाचा गर्व झाला आहे त्यांची अवस्था ' उडने दो धूल को, कहा तक उडेगी, हवाओने साथ छोडा , तो जमीन पर ही गिरेगी ' अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. #BudgetSession2018 pic.twitter.com/sgX0RuySt6\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-due-salary-pending-movement-group-secretary-7389", "date_download": "2018-11-20T20:36:37Z", "digest": "sha1:LNQOEOD2GBYWZCY7TVLRBJ4VVZANHY3M", "length": 13964, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Due to the salary pending Movement by Group secretary | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nथकीत वेतनासाठी गटसचिवांचा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या\nथकीत वेतनासाठी गटसचिवांचा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nपरभणी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील गटसचिवांनी थकित वेतनासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्या कक्षात शुक्रवारी (ता. १३) ठिय्या आंदोलन केले. दोन महिन्यांचा पगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nपरभणी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील गटसचिवांनी थकित वेतनासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्या कक्षात शुक्रवारी (ता. १३) ठिय्या आंदोलन केले. दोन महिन्यांचा पगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nपरभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील गटसचिवांचे जानेवारी २०१५ ते मार्च २०१८ पर्यंतचे वेतन तत्काळ अदा करण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतून गटसचिवांच्या वेतनासाठी २ टक्के निधी द्यावा, संस्था सक्षमीकरणासाठीचा एक टक्का निधी गटसचिवांच्या थकित वेतनासाठी द्यावा, गटसचिवांना उपदान योजना तत्काळ लागू करावीआदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या आठवड्यात उपोषण केले होते. परंतु त्यानंतरही मागण्यांसंदर्भात कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे परभणी हिंगोली जिल्हा गटसचिव कर्मचारी संघटने(लालबावटा)चे अध्यक्ष राजन क्षीरसागर, सरचिटणीस नवनाथ कोल्हे आदींनी जिल्हा उपनिबंधक (सहकारी) संस्था यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.\nपरभणी आंदोलन agitation २०१८ 2018 वेतन जिल्हाधिकारी कार्यालय\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/australia-vs-india-test-match-32238", "date_download": "2018-11-20T20:01:57Z", "digest": "sha1:O4C43UA6CEZXCFFNHJONV2UVWOAYSQI2", "length": 15567, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "australia vs india test match भारताचीच महाघसरगुंडी | eSakal", "raw_content": "\nमुकुंद पोतदार - सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 25 फेब्रुवारी 2017\nगहुंजे - परदेशात हिरव्यागार खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसमोर शरणागती पत्करणाऱ्या भारतीय फलंदाजांची मायदेशात फिरकीस अनुकूल वातावरणात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव ओकीफनामक नवख्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजामुळे घसरगुंडी उडाली. जगातील पहिल्या दोन क्रमांकांच्या संघांमधील या महामुकाबल्यात महाशिवरात्रीच्या दिवशी महाघसरगुंडीमुळे यजमान संघ चार कसोटींच्या मालिकेत बॅकफूटवर गेला आहे. दुसऱ्या दिवशी १५ विकेट पडल्या.\nगहुंजे - परदेशात हिरव्यागार खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसमोर शरणागती पत्करणाऱ्या भारतीय फलंदाजांची मायदेशात फिरकीस अनुकूल वातावरणात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव ओकीफनामक नवख्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजामुळे घसरगुंडी उडाली. जगातील पहिल्या दोन क्रमांकांच्या संघांमधील या महामुकाबल्यात महाशिवरात्रीच्या दिवशी महाघसरगुंडीमुळे यजमान संघ चार कसोटींच्या मालिकेत बॅकफूटवर गेला आहे. दुसऱ्या दिवशी १५ विकेट पडल्या.\nपहिल्या दिवशी फलंदाजीत प्रतिआक्रमण रचलेल्या कांगारूंनी गोलंदाजीत त्याहून मोठा धक्का दिला तो चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. ओकीफने सहा विकेट घेत वर्मी घाव घातला. भारताला १०५ धावांत गुंडाळून १५५ धावांची भरघोस आघाडी मिळविलेल्या ऑस्ट्रेलियाने ४ बाद १४३ अशी वाटचाल केली. ऑस्ट्रेलिया एकूण २९८ धावांनी पुढे आहे. त्यांच्या सहा विकेट बाकी आहेत. स्मिथ ५९ धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या डावात अश्‍विनने वॉर्नरला पहिल्याच षटकात बाद केले, तेव्हा भारताला प्रतिआक्रमणाची जोरदार संधी होती, अश्‍विनने नंतर शॉनलाही शून्यावर पायचीत केले होते; पण त्यानंतर क्षेत्ररक्षणातील ढिलाई भोवली.\nस्मिथवर भारतीयांनी तीन जीवदानांची मेहेरनजर केली. २३ धावांवर अश्‍विनच्या चेंडूवर लेग-स्लीपमध्ये विजयने झेल सोडला. मग राहुलऐवजी बदली क्षेत्ररक्षक अभिनव मुकुंदने स्मिथला वैयक्तिक २९ आणि ३७ धावांवर अनुक्रमे जडेजा, अश्‍विनच्या गोलंदाजीवर जीवदान दिले.\nतत्पूर्वी, पहिल्याच षटकात अश्विनला चौकार मारून स्टार्क स्वीपच्या प्रयत्नात बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा डाव आणखी लांबू न देता त्यांना २६० धावांत रोखून भारताने दिवसाची सुरवात चांगली केली होती. स्टार्कच्या दुहेरी धक्‍क्‍यानंतर ओकीफचा तिहेरी धक्का बसला. स्टार्कने एका चेंडूंच्या अंतराने चेतेश्‍वर पुजारा आणि विराट कोहली यांना बाद केले. कोहली बाद झाल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना स्फूरण चढले. ३ बाद ९४ वरून भारताने ३८ मिनिटांत ४८ चेंडूंमध्ये ११ धावांत सात विकेट गमावल्या.\nराहुल-रहाणे जोडीवर भारताची भिस्त असताना ओकीफला बाजू बदलून गोलंदाजीला आणण्याची स्मिथची चाल प्रभावी ठरली. त्याने प्रथम जम बसलेल्या राहुलचा अडथळा दूर केला. राहुल उतावीळपणामुळे टायमिंगची जोड देऊ शकला नाही. चौथ्या चेंडूवर रहाणे चकला आणि हॅंडसकॉम्बने उजवीकडे झेपावत झेल घेतला. सहाव्या चेंडूवर साहाला चाचपडत खेळण्याची चूक त्याला भोवली. लियॉनने पुढील षटकात अश्‍विनचा अडथळा दूर केला. ओकीफने उरलेल्या तिन्ही विकेट टिपल्या. यात अष्टपैलू क्षमतेच्या जडेजाचा स्वैर फटका धक्कादायक ठरला.\nऑस्ट्रेलिया - पहिला डाव - (९ बाद २५६ वरून) स्टार्क झे. जडेजा गो. अश्‍विन ६१, हेझलवूड नाबाद १, अवांतर १५, एकूण ९४.५ षटकांत सर्वबाद २६०\nगोलंदाजी - ईशांत ११-०-२७-०, आश्‍विन ३४.५-१०-६३-३, जयंत १३-१-५८-१, जडेजा २४-४-७४-२, उमेश १२-३-३२-४\nभारत - पहिला डाव - विजय झे. वेड गो. हेझलवूड १०, राहुल झे. वॉर्नर गो. ओकीफ ६४, पुजारा झे. वेड गो. स्टार्क ६, विराट झे. हॅंडसकॉम्ब गो. स्टार्क ०, रहाणे झे. हॅंडसकॉम्ब गो. ओकीफ १३, अश्विन झे. हॅंडकॉम्ब गो. लायन १, साहा झे. स्मिथ गो. ओकीफ ०, जडेजा झे. स्टार्क गो. ओकीफ २, जयंत यष्टिचीत वेड गो. ओकीफ २, उमेश झे. स्मिथ गो. ओकीफ ४, ईशांत नाबाद २, अवांतर १, एकूण ४०.१ षटकांत सर्वबाद १०५\nबाद क्रम - १-२६, २-४४, ३-४४, ४-९४, ५-९५, ६-९५, ७-९५, ८-९८, ९-१०१\nगोलंदाजी - स्टार्क ९-२-३८-२, ओकीफ १३.१-२-३५-६, हेझलवूड ७-३-११-१, लियॉन ११-२-२१-१\nऑस्ट्रेलिया - दुसरा डाव - वॉर्नर पायचीत गो. आश्‍विन १०, शॉन पायचीत गो. आश्‍विन ०, स्मिथ खेळत आहे ५९, हॅंडसकॉम्ब झे. विजय गो. आश्‍विन १९, रेनशॉ झे. ईशांत गो. जयंत ३१, मिशेल मार्श खेळत आहे २१, अवांतर ३, एकूण ४६ षटकांत ४ बाद १४३\nबाद क्रम - १-१०, २-२३, ३-६१, ४-११३\nगोलंदाजी - आश्‍विन १६-३-६८-३, रवींद्र जडेजा १७-६-२६-०, उमेश यादव ५-०-१३-०, जयंत यादव ५-०-२७-१, ईशांत शर्मा ३-०-६-०.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/sanjay-nirupam-resign-32144", "date_download": "2018-11-20T20:19:25Z", "digest": "sha1:2DMFDZYD77T6ATDPXJD6XSXCGQM2IZSV", "length": 7441, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "sanjay nirupam resign #votetrendlive पराभवाची जबाबदारी स्वीकारून निरुपम यांचा राजीनामा | eSakal", "raw_content": "\n#votetrendlive पराभवाची जबाबदारी स्वीकारून निरुपम यांचा राजीनामा\nशुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017\nमुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या दयनीय कामगिरीची जबाबदारी स्वीकारत कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला आहे. राजीनामा दिल्यानंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत निरुपम यांनी मुंबई कॉंग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असतानाच पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुंबई कॉंग्रेसमध्ये गटबाजी चव्हाट्यावर आली होती. त्याचा फटका कॉंग्रेस उमेदवारांना बसला. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देत असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/99?page=85", "date_download": "2018-11-20T20:53:44Z", "digest": "sha1:FHLBTPBIFWPHOETKF2LYXXHUSLBJRQKT", "length": 17525, "nlines": 235, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्यक्तिमत्व : शब्दखूण | Page 86 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्यक्तिमत्व\nपपेट्सच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद\n''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद\nRead more about पपेट्सच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद\nआजच्या ऐतिहासिक दिवशी ऑस्ट्रेलिया देशाच्या इतिहासात प्रथमच एक महिला पंतप्रधान झाली. गेल्या (कालपर्यंतच्या) सरकारात उप पंतप्रधान असलेल्या मा. ज्युलिया गिलार्ड आजपासुन पंतप्रधान झाल्या. तथाकथित पुढारलेल्या देशांत आजवर केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिला देशाचे नेतृत्व करु शकल्या. http://www.terra.es/personal2/monolith/00women3.htm\nपुढारलेल्या देशाच्या मानाने अविकसीत अन विकसनशील देशांमध्ये महिला राजकीय नेतृत्व नेहमीच आघाडीवर राहिले. भारत-पाक-बांगलादेश ह्यांनी तर कित्येक दशके अगोदरच महिला नेतृत्वाचा स्वीकर केला... नव्हे महिलांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले\nRead more about ऑस्ट्रेलियात महिलाराज....\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\n२० वर्षापूर्वी म्हणजे १९८९ मध्ये, लतादीदींचा साठावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.\n'महाराष्ट्र टाईम्स' तर्फे दरवर्षी घेण्यात येणा-या वक्तृत्व स्पर्धेत त्या वर्षी विषय होता - आमच्या मनातील लता मंगेशकर. निमित्त होतं अर्थातच लताबाईंच्या साठाव्या वाढदिवसाचं.\nrar यांचे रंगीबेरंगी पान\nएक नवा विक्रम होतोय.\nकारण, मास्टरब्लास्टर 'ट्विटर'वर आलाय.\nRead more about सामन्या'तून 'सामान्यां'कडे\nअज्ञात गांधी - श्री. नारायणभाई देसाई\nमोहनदास करमचंद गांधी हा 'माणूस' व 'विचार' समजणं अतिशय कठीण. गांधीजींचं आयुष्य, एका सामान्य माणसाचं 'महात्मा' बनणं खरोखर अद्भुतरम्य आहे. गांधीजींना ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशांपैकी नारायणभाई देसाई हे एक. गांधीजींचे पुत्रवत स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे सुपुत्र. गांधीजींच्या अंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार. गांधीविचार व गांधीचरित्र लेखन-कथन हा नारायणभाईंचा ध्यास आहे. 'मारु जीवन एज मारी वाणी' (माझे जीवन हाच माझा संदेश) या नावाने चार खंडांत त्यांनी गुजराती भाषेत गांधी चरित्र लिहिलं आहे.\nRead more about अज्ञात गांधी - श्री. नारायणभाई देसाई\nश्री. सुरेश खोपडे साहेब (विशेष पोलीस महानिरीक्षक) यांनी केलेले हे अध्यक्षीय भाषण\nसुरेश खोपडे (विशेष पोलीस महानिरीक्षक) यांनी केलेले हे अध्यक्षीय भाषण..\nRead more about श्री. सुरेश खोपडे साहेब (विशेष पोलीस महानिरीक्षक) यांनी केलेले हे अध्यक्षीय भाषण\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nसंवाद : गुरू ठाकूर\n'नटरंग'च्या प्रोमोजनी चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली होतीच. गाण्यांच्या क्लिप्स पाहून तर कधी एकदा पूर्ण गाणी ऐकायला मिळतील असं झालं. वर्तमानपत्रांत जेव्हा 'नटरंग'बद्दल लिहून आलं, तेव्हा त्यात अतुल कुलकर्णीशिवाय एक नाव प्रामुख्याने होतं, ते गुरु ठाकुर ( Guru Thakur ) यांचं. या चित्रपटाचे संवाद आणि गाणी - दोन्ही गुरु ठाकुर यांनीच लिहिलंय. मुळात त्यांची गाणी केवळ अप्रतिम, आणि त्यांना लाभलेली अजय-अतुलच्या संगीताची साथ म्हणजे दुग्धशर्करा योगच एव्हाना ही गाणी सर्वांच्या ओठांवर खेळत आहेत यात नवल नाही. 'नटरंग'च्या संवादांत वापरलेली भाषा ही अस्सल कोल्हापुरी माणसाने लिहिलीय, असं वाटतं.\nRead more about संवाद : गुरू ठाकूर\nलॉराचे ' लिटल हाऊस '\nलहानपणी शाळेत असताना मे महिन्यातल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या एका दुपारी माझ्या हातात लॉरा इन्गाल्स वाईल्डरच्या 'लिटल हाऊस' या आठ पुस्तकांच्या मालिकेतील कोणतेतरी मधलेच एक पुस्तक पडले. तेही अनुवादित. अंबादास अग्निहोत्री नावाच्या लेखकाने केलेला तो 'वसंत फार दूर नाही..' या नावाचा अनुवाद होता. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या एका शेतकरी इन्गाल्स कुटुंबातील लॉरा ही दोन नंबरची मुलगी असते आणि तिचे व तिच्या आनंदी, हसर्‍या कुटुंबाचे तिथल्या खडतर हिवाळ्यात, अनेक संकटांशी सामना करत केलेल्या प्रवासाचे, प्रवासातल्या मुक्कामांचे, वर्णन त्यात होते.\nतेंडुलकर स्मृतिदिन लेखमाला - समारोप\nश्री. विजय तेंडुलकर - मराठी रंगभूमीला एक वेगळं वळण देणारे लेखक - यांचा प्रथम स्मृतिदिन १९ मे २००९ ला झाला. त्या दरम्यान चिन्मय दामले (चिनूक्स) यांनी त्यांचा नाटकांवर/व्यक्तिमत्वावर आधारित एक लेखमाला चालू करण्यासंबंधी विचारणा केली. हे का करावंसं वाटलं यासंदर्भात त्यांनी शेवटच्या लेखात ( श्रीमती विजया मेहता) लिहिलं आहे. मायबोली नेहेमीच अश्या नवीन उपक्रमांना पाठींबा देत आली आहे त्यामुळे नकाराचा प्रश्नच नव्हता.\nRead more about तेंडुलकर स्मृतिदिन लेखमाला - समारोप\nपद्मभुषण माननीय श्री बाळासाहेब विखे पाटील\nमाजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांना समाजसेवेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल \"पद्मभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला.\nराहाता - पद्मभूषण पुरस्काराने विखेंना सन्मानित केल्याचे वृत्त येताच लोणीसह शिर्डी, राहाता भागात मोठा जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी झाली. लोणीत विखेंच्या अभिनंदनास कार्यकर्त्यांची रीघ लागली.\nRead more about पद्मभुषण माननीय श्री बाळासाहेब विखे पाटील\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jknaturelovers.com/mr/home-marathi/", "date_download": "2018-11-20T20:12:04Z", "digest": "sha1:XVX47UYU3VBVVJGMEZPVCTITQOPX32RU", "length": 11414, "nlines": 67, "source_domain": "jknaturelovers.com", "title": "Nature Lovers | Creating a nature lovers community", "raw_content": "\n” चला निसर्गप्रेमी समाज बनवूया “\nशेती हा तुमचा पुढील पर्याय असू शकतो\nफार्म हाऊस साठी जागा शोधताय का \nआम्ही निसर्गाच्या कुशीत आणि नदीकिनारी असलेले फार्म हाऊस प्लॉट देतो.\nयोग्य निर्णयासाठी थोडीशी माहिती…\nतुम्हाला माहित आहे का तुम्हाला नेमकं काय हवंय आणि तुम्हाला त्यामधून काय साध्य करायचं आहे किंवा मिळवायचंय\nआणि जे साध्य करायचंय ते त्या घेतलेल्या निर्णयामुळे साध्य होईल का\nप्रथमतः मला शेतजमीन घ्यायचीच असं तुम्हाला वाटतं तिथून पुढे शोध सुरु होतो . पण त्याचबरोबर शेतजमीन घ्यायची तर ती कोणत्या वापरासाठी घ्यायचीय आणि ज्या वापरासाठी घ्यायचीय तो हेतू त्या ठिकाणी साध्य होईल का आणि तो हेतू तुम्हाला टिकवून ठेवता येईल का आणि तो हेतू तुम्हाला टिकवून ठेवता येईल का त्याची पूर्ण कल्पना तुम्हाला असावीच त्याचबरोबर जर तुम्हाला फार्महाउस घ्यायचंय तर ते नुसतंच फार्महाऊस घेणं इतपत मर्यादित नसून त्यापलीकडे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत कि ते फार्महाऊस कुठे असावं त्याची पूर्ण कल्पना तुम्हाला असावीच त्याचबरोबर जर तुम्हाला फार्महाउस घ्यायचंय तर ते नुसतंच फार्महाऊस घेणं इतपत मर्यादित नसून त्यापलीकडे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत कि ते फार्महाऊस कुठे असावं किती अंतरावर असावं त्याच्या भोवताली काय काय असावं त्या ठिकाणी कोणकोणत्या सुखसोयी गरजेच्या आहेतच त्याची पुरेपूर कल्पना तुम्हाला निर्णय घेण्याआधीच असावी .\nत्याच्याशी संलग्न गुंतवणूक योग्य परतावा योग्य वेळी मिळेलंच हा आत्मविश्वास बाळगण्यासाठी तुम्हाला त्या जमिनीबद्दल जमिनीच्या प्रकाराबद्दल, त्या त्या जमिनीच्या सभोवताली होणाऱ्या डेव्हलपमेंट बद्दल किंवा जमिनीमध्ये सांगितल्या गेलेल्या डेव्हलपमेंट बद्दल माहिती असेल तरच गुंतवणूक करावी कारण कि गुंतवणूक जरी जमिनीच्या संदर्भात असली तरी वरील सगळ्या गोष्टीमुळे त्याचा परतावा किती प्रमाणात आहे तो ठरतो. वरील सर्व गोष्टीचा जर आपल्याला अभ्यास असेल, माहिती असेल आणि आपल्या इच्छेनुसार आणि हेतूनुसार आपण वरील गोष्टीवर अभ्यास करून आपला हेतू साध्य होईल म्हणून आम्हांला असं वाटतं शेती ,फार्महाऊस ,गुंतवणूक यामध्ये तुमचा हेतू साध्य होऊ शकतो. यापलीकडे निर्णय घेताना असलेल्या अर्धवट माहितीमुळे जरी या तीन गोष्टीच्या पलीकडे काही वेगळा प्रकार असेल तर तो तुमच्या जवळ असलेल्या माहितीचा अभाव आणि तुमच्यावर लादलेल्या हुशार लोकांचे सल्ले यामुळे निर्णय चुकू शकतो .\nजरी माहितीचा सल्ला व तुमचा आत्मविश्वास योग्य असला तरी आपण माती खातो आणि आपल्या हेतूपासून लांब जातो कारण कि आपण आपल्या बजेटवरती विचार करून एखाद्याने दिलेल्या अवास्तव कमिटमेंटमुळे त्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतो आणि तो निर्णय चुकतो .( कारण आपल्यात निर्माण केलेली हाव ) कारण कि आपल्या बजेटमध्ये अवास्तव गोष्टी निर्णय घेतेवेळी वास्तव वाटतं असतात. ते वास्तव वाटण्यास कारणीभूत आपले आपणच असतो त्याठिकाणी कळत न कळत निर्माण झालेल्या हव्यासापोटी जुगार खेळत असतो . मग अशा वेळी आपण कुणासही दोष देऊ शकत नाही देऊही नये कारण निर्णय घेतेवेळी आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेस आपण वेगळ्याच धुंदीत आणि हवेत असतो म्हणूनच आपला निर्णय चुकतो .\nआपला हेतू पूर्णत्वास नेण्यासाठी लागणाऱ्या सगळया गोष्टीचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. आपल्याला असलेली माहिती , आपला हेतू आणि आपल्या आवडीनुसार बजेट ठरवावे , जर हेतू पूर्ण होण्यास कॅल्क्युलेशन तुम्ही करत असाल तरच तुमचा हेतू आणि आवड कधीच सध्या होणार नाही बजेटनुसार हेतू ठरवू नका, हेतूनुसार बजेट ठरवा.\nकाहीतरी कुठतरी वाटतं असतं (आणि ते वाटतंच ) कुणीतरी मित्रांनी काहीतरी घरटलेलं असतं,काहीतरी मिळवलेलं असतं , म्हणून तुम्ही त्या शोधात जात असाल तर ज्यांना जे काही मिळालंय, ज्यांनी जे काही मिळवलय हा प्रकार प्रतमतः जर योग्य माहिती घेऊन निर्णय त्या ठराविक काळापूर्वी निर्णय घेतला असेल म्हणून त्यांना त्या गोष्टी मिळालेल्या असतात त्याच्यामध्ये प्रथमतः माहिती असणे योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे त्यांनाच आणि त्यांनाच निर्णय योग्य ठरू शकतो.कुणालातरी काही मिळालाय म्हणून तुम्हांला मिळेलच याची शास्वती नाही …\nआम्ही मुळा नदी लागत फार्म हाऊस प्लॉट प्रोजेक्ट डेव्हलोप करत आहोत. मृण्मयी फार्म हा प्रोजेक्ट पुण्यापासून 35 km अंतरावर आहे.\nरॉयल पॅराडाईज डॅम व्हिव फार्म हाऊस प्लॉट प्रोजेक्ट आहे.पुण्यापासून साधारणतः ६० कि मी अंतरावरती वेल्हा या निसर्गरम्य ठिकाणी आहे.\nपुण्यापासून १५० कि मी अंतरावर आम्ही साईअॅग्रो फार्म्स हा प्रोजेक्ट डेव्हलप करत आहोत.साताऱ्यापासून साधारणतः ४० कि मी अंतरावर प्रोजेक्ट आहे.\nहोय, आम्ही निसर्गप्रेमी …\nजर तुम्हाला आमची कल्पना आवडली असेल आणि जर तुम्ही आमच्या ध्येयावर विश्वास करता तर कृपया एकदा संपर्क करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/12042", "date_download": "2018-11-20T20:28:45Z", "digest": "sha1:XWWGOX7357V3PAIDRARAMCCTRZXYUFH4", "length": 21697, "nlines": 185, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, trichogramma sp. use for pest control | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअळी नियंत्रणासाठी मित्रकीटक ट्रायकोग्रामा उपयुक्त\nअळी नियंत्रणासाठी मित्रकीटक ट्रायकोग्रामा उपयुक्त\nडॉ. शिवाजी तेलंग, डॉ. खिजर बेग\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nविविध किडींचे शत्रू निसर्गामध्ये कार्यरत असतात. ते शेतकऱ्यांसाठी मित्र कीटक असून, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत. आवश्यकता भासल्यास शेतीमध्ये असे कीटक, त्यांची अंडी सोडणे असे पर्याय वापरावेत. अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या ट्रायकोग्रामा या मित्र कीटकाची माहिती घेऊ.\nट्रायकोग्रामा हा एक परोपजीवी कीटक आहे. तो अळी वर्गीय कीटकांचे अंडे नष्ट करतो.\nविविध किडींचे शत्रू निसर्गामध्ये कार्यरत असतात. ते शेतकऱ्यांसाठी मित्र कीटक असून, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत. आवश्यकता भासल्यास शेतीमध्ये असे कीटक, त्यांची अंडी सोडणे असे पर्याय वापरावेत. अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या ट्रायकोग्रामा या मित्र कीटकाची माहिती घेऊ.\nट्रायकोग्रामा हा एक परोपजीवी कीटक आहे. तो अळी वर्गीय कीटकांचे अंडे नष्ट करतो.\nप्रामुख्याने कापसावरील बोंड अळ्या म्हणजेच ठिपक्‍यांची बोंड अळी, हेलिकोवर्पा (अमेरिकन बोंड अळी) आणि गुलाबी बोंड अळी यांच्या अंडी नाश करतो.\nतुरीवरील शेंगा पोखरणारी अळी\nटोमॅटो, भेंडी, वांग्यावरील फळ पोखरणारी अळी\nभात, ज्वारी, मका या पिकांवरील येणारे पतंगवर्गीय किडींचा नाश करतात.\nअन्य धान्ये, भाजीपाला आणि फळझाडावरील कीटकांच्या अंड्याचा नाश ट्रायकोग्रामाच्या विविध प्रजाती करतात.\nट्रायकोग्रामा हा गांधील माशीसारखा दिसायला असून अतिशय सूक्ष्म आकाराचा (०.४०-०.७० मिमि) असतो.\nट्रायकोग्रामा हा आपल्या शेतातील पिकांचे कुठलेही नुकसान करीत नाही तर हा सूक्ष्म किडा शेतात फिरुन बोंड अळ्यांचे अंडे शोधून काढतो. किडीच्या अंड्यामध्ये स्वतःचे अंडे टाकतो.\nट्रायकोग्रामाची अंडी अवस्था १६-२४ तास असते.\nत्यानंतर त्यातून अळी बाहेर पडते. अळी अवस्था २-३ दिवस असते. ही अळी किडीच्या अंड्यातील घटकांवर जगते. त्यामुळे त्यातून किडीची उत्पत्ती होऊ शकत नाही.\nत्यानंतर अळी कोषावस्थेत जाते. कोषावस्था २-३ दिवस असते.\n७ व्या किंवा ८ व्या दिवशी ट्रायकोग्रामा प्रौढ किडीच्या अंड्यातून बाहेर पडतो.\nप्रौढ पुढे २ ते ३ दिवस शेतात फिरुन अळीवर्गीय किडीच्या अंड्यांचा शोध घेऊन, त्यात आपली अंडी घालतो. अशा पद्धतीने हा शेतकऱ्यांना कीड नियंत्रणात मदत करतो.\nट्रायकोग्रामाच्या प्रजाती ः आपल्याकडील वातावरणात ट्रायकोग्रामा चिलोनिस, ट्रायकोग्रामा जापोनिकम आणि ट्रायकोग्रामा बॅक्‍ट्री उपयुक्त ठरतात.\nभुईमूग, कापूस, तूर, भात, सूर्यफुल, ऊस, वांगी, ज्वारी, मका या पिकावरील येणारे पतंगवर्गीय किडींचा नाश करतात. इत्यादी पिकांवर एकरी २-३ कार्डस दर १०-१५ दिवसांनी २ ते ३ वेळा लावावे. पीक ४०-५० दिवसाचे झाल्यावर पहिल्यांदा कार्ड लावावे. -टोमॅटो, भेंडी, वांगे अशा भाजीपाला पिकामध्ये दहा दिवसांनी एकरी २ कार्ड लावावे.\nउसावरील सर्व प्रकारच्या खोडकिड्यावर ट्रायकोग्रामा चिलोनिस एकरी १-२ कार्डस दर दहा दिवसांनी ८-१० वेळा लावावे. हे कार्ड उसाला ४५ दिवसांपासून वापरावे. ट्रायकोग्रामा खोडकिड्याचा नायनाट करतो.\nकापूस पिकावरील तिन्ही बोंड अळ्यांसाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस आणि ट्रायकोग्रामा बॅक्‍ट्री वापरावे. पेरणीपासून ४०-४५ दिवसांपासून ट्रायकोकार्ड लावायला सुरवात करावी. एकरी २-३ कार्ड दर १० दिवसांच्या अंतराने ४-५ वेळा लावावे. गुलाबी बोंड अळीचा अंडावस्थेमध्येच नाश करता येतो.\nमका, ज्वारी पिकावर एकरी १-२ कार्डस दर दहा दिवसांच्या अंतराने पेरणीपासून ४०-४५ दिवसांनी लावावे.\nभातावरील खोडकिड्यासाठी ट्रायकोग्रामा जापोनिकमचे १-२ कार्डस सहा आठवडे लागोपाठ लावावे. परत रोवणी केल्यानंतर ३० दिवसांपासून कार्ड लावायला चालू करावे.\nट्रायकोकार्डचे प्रसारण केल्यानंतर रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा.\nट्रायकोकार्डस हे चांगल्या प्रतीचे असावेत.\nउत्तम प्रतीचे निकष - १ c.c. चे कार्ड असावे. त्यावरील पॅरासिटीझमचे प्रमाण ८० ते ९० टक्के असलेच पाहिजे.\n-ट्रायकोकार्ड हे काळ्या रंगाच्या अंड्याचे दिसेल.\n-हे कार्ड तयार झाल्यापासून ३५-४० दिवसांपर्यंतच वापरावे. कारण तोपर्यंत ट्रायकोग्रामा पूर्णपणे बाहेर पडतो.\nनिसर्गात आढळणारे अन्य मित्रकीटक\nक्रायसोपा, मॅलाडा, लेडीबर्ड बिटल (ढालकिडा), ब्रॅकॉन, अपेंटेलीस, पेंटॅटोमिड ढेकूण, मॅंटीड, भक्षक कोळी, क्रिप्टोलेमस, सिरफीड माशी, कॅम्पोलेटीस, कॅरोप्स, इक्‍निमोनीड, रोगस, सुत्रकृमी असे अनेक मित्र किटक निसर्गात आढळून येतात. या मित्र कीटकांची ओळख करून घ्यावी. त्यांची उपस्थिती शेतामध्ये असल्यास किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांचा पर्याय शक्यतो टाळावा.\n- डॉ. शिवाजी तेलंग, ९४२१५६९०१८\n(कापूस संशोधन केंद्र, नांदेड.)\nनिसर्ग शेती farming बोंड अळी bollworm गुलाब rose भुईमूग groundnut कापूस तूर ऊस अॅग्रोवन कीड-रोग नियंत्रण\nअळी नियंत्रणासाठी मित्रकीटक ट्रायकोग्रामा उपयुक्त\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-20T19:15:03Z", "digest": "sha1:AS5CWBLJLZ6PJMWSYARH7KXGUYQENW5I", "length": 10738, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चांदणी चौकातील भूसंपादन अखेर सुरू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचांदणी चौकातील भूसंपादन अखेर सुरू\n56 सदनिकाधारकांना 54 कोटी 82 लाखांचा निधी मंजूर\nजागा उपलब्ध होत असल्याने पुलाचा मार्ग मोकळा\nपुणे- चांदणीचौक उड्डाणपुलासाठी अखेर भूसंपादन सुरू झाले आहे. या रस्त्याच्या कामात येणाऱ्या 67 सदनिकाधारकांपैकी 56 सदनिका धारकांना भूसंपादनापोटी तब्बल 54 कोटी 82 लाख रुपये देण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तर उर्वरीत 9 सदनिकाधारकांना 22 कोटींचा मोबदला देणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लटकलेले भूसंपादनाचे भिजत घोंगडे अखेर मार्गी लागले आहे.\nचांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्याचे भूमिपूजन मागी वर्षी सप्टेंबर 2017 मधे झालेले आहे. मात्र, या पुलासाठीची जागाच अजून महापालिकेने ताब्यात घेतलेली नसल्याने हे काम सुरूच झालेले नाही. या पुलासाठी 13.92 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता असून त्यातील 2 हेक्‍टर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. तर उर्वरीत जागेवर सुमारे 67 घरे आणि दोन बंगले आहेत. तर काही जागेवर रस्त्याचे आरक्षण आहे. त्यामुळे ज्या नागरिकांची घरे या पुलाच्या कामात बाधित होणार आहेत. त्यांना रोख मोबदला दिला जाणार आहे. त्यासाठी स्थायी समितीने नुकतीच 80 कोटींच्या वर्गीकरणास मान्यता दिली होती. या निधीतून हा भूसंपादनाचा खर्च सदनिकाधारकांना दिला जाणार आहे. या भूसंपादनासाठी महापालिका प्रशासनाकडून महिनाभरापूर्वी कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार, तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.\nकाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा\nया उड्डाणपुलाचे काम महापालिकेच्या विनंती नुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे. त्यासाठी महापालिकेने 31 डिसेंबर 2017 पर्यंत भूसंपादन पूर्ण न केल्यास हे काम करणार नसल्याचा इशारा महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेस दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी स्वत: या भूसंपादनाच्या प्रक्रियेत लक्ष घालून 31 मार्च 2018 पूर्वी जास्तीत जास्त भूसंपादन करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार, आता काम सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाल्याने या उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर उर्वरीत जागेवर बीडीपी असला तरी त्यावर रस्त्याचे आरक्षण असल्याने त्या जागा मालकांना भूसंपादनासाठी टीडीआरचा मोबदला दिला जाणार असून या जागेचे भूसंपादन प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुळेवाडीत मेडिकल दुकानाला आग\nNext articleमहाराष्ट्राच्या महिलांचे देविका वैद्यकडे नेतृत्व\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\nशासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती\nविविध भूमिकांमधून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-11-20T19:29:45Z", "digest": "sha1:H4RWRDZEILVLP2GTETM6KOXPBY5VBER6", "length": 11547, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालिका शाळांत अत्याधुनिक पद्धतीने मिळणार पोषण आहार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपालिका शाळांत अत्याधुनिक पद्धतीने मिळणार पोषण आहार\nठेका “अक्षयपात्र’कडे : प्रायोगिक तत्त्वावर केला जाणार पुरवठा\nपुणे – महापालिका शाळांत पुरवठा करणाऱ्या पोषण आहाराबाबत मुख्याध्यापक आणि पदाधिकारी यांच्याकडून वेळोवेळी तक्रारी आल्याने बचत गटांना हे काम देण्यापेक्षा स्वयंसेवी संस्थांना हे काम देण्याचा विचार सरकारतर्फेच करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अत्याधुनिक पद्धतीने पोषण आहार मिळणार आहे.\nपोषण आहार पुरवठ्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर “अक्षयपात्र’ या स्वयंसेवी संस्थेला पोषण आहार देण्याचा प्रस्ताव सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nविद्यार्थ्यांना पुरेसा आहार न देणे, भातामध्ये धान्यादी आणि भाजीपाल्याचे प्रमाण कमी असणे, ठरवून दिलेल्या मेनूनुसार आहार न देणे, विहित उष्माकांचा दर्जेदार आहार न देणे, आहार वाटपाचे काम विद्यार्थ्यांना करायला लावणे, बचतगटांमधील सदस्यांव्यतिरिक्त इतर महिलांनी आहार शिजविणे, तसेच स्वयंपाकघर अस्वच्छ असणे, पाण्याची साठवणूक अस्वच्छ भांड्यात करणे अशा तक्रारी बचतगटांच्या बाबतीत केल्या गेल्या होत्या.\nमहापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आरोग्यदायी आणि गरम आहाराचा पुरवठा करणे गरजेचे असल्याने तशा आहाराचा पुरवठा करणाऱ्या शिवाय त्यांच्या स्वतःच्या निधीतून (सीएसआर, पब्लिक डोनेशन) आहाराची गुणवत्ता वाढवून चांगला आहार देणाऱ्या “अक्षयपात्र’, “अन्नामृत’ यासारख्या स्वयंसेवी संस्थांची माहिती घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.\n“अक्षयपात्र’ संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावांचा शासनाकडून मिळणारे अनुदान आणि तांदूळ तसेच स्वतःच्या निधीतून प्रतिविद्यार्थी आठ रुपये खर्च करून दर्जेदार, आरोग्यदायी आणि गरज आहाराचा पुरवठा करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांच्याकडे स्वामी विवेकानंद इंडस्ट्रिअल इस्टेट, हांडेवाडी या ठिकाणी किचनसाठी 20 हजार चौरस फूट इतकी जागा उपलब्ध आहे.\n“अक्षयपात्र’ संस्थेने ठाणे मनपा व नागपूर मनपा कार्यक्षेत्रातील स्वयंपाकगृह आधुनिक पद्धतीचे असून स्वयंचलित उपकरणांच्या माध्यमातून निर्जंतुक, आरोग्यदायी अन्न शिजविले जाते. तसेच स्वयंचलित पद्धतीने हवाबंद डब्यामध्ये भरून अन्नाला कोणाचेही हात न लागता चार तासांच्या आत विद्यार्थ्यांना ताटातून अन्न वाटप केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना निर्जंतुक, कॅलरीयुक्त आहार दिला जातो, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.\nअशी आहे विद्यार्थी संख्या\n“अक्षयपात्र’ संस्थेस हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालयातील 26 मनपा शाळांतील अकरा हजार विद्यार्थी आणि कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील 6 महापालिका शाळांतील 3 हजार 800 विद्यार्थी तसेच वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयातील 22 महापालिका शाळांतील 8 हजार विद्यार्थी असे महापालिका शाळेतील एकूण 22 हजार 800 विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर शालेय पोषण आहार पुरवठा करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाठार स्टेशन परिसरातील दीपावलीच्या तोंडावर दुष्काळाचे सावट\nNext articleचर्चा: सिटी बसेस चालवा मोफत\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\nशासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती\nविविध भूमिकांमधून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/crpf-jawan-commits-suicide-in-belgaon/", "date_download": "2018-11-20T20:07:27Z", "digest": "sha1:YMYVAQRZ5QSBEHMS4JBMW2CYYYA53ON4", "length": 4291, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगावात बीएसएफ जवानाची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगावात बीएसएफ जवानाची आत्महत्या\nबेळगावात बीएसएफ जवानाची आत्महत्या\nविधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या बीएसएफच्या जवानाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वा. घडली. शामसिंग (वय 42, रा. उत्तर प्रदेश) असे मृत जवानाचे नाव आहे. घटनेची नोंद एपीएमसी पोलिस स्थानकात झाली आहे.\nबीएसएफच्या 79 बटालियनच्या तुकडीतील जवानांची चिक्कोडी येथे नेमणूक करण्यात आली आहे. शामसिंगला पोटाचा त्रास जाणवत असल्याने त्याला 24 रोजी चिकोडी येथील इस्पितळात दाखल केले होते. अधिक उपचारांसाठी त्याला 25 रोजी येथील केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले होते. इस्पितळाच्या पाचव्या मजल्यावर असणार्‍या मार्कंडेय विभागात आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्रास सहन न झाल्याने त्याने शनिवारी पाचव्या मजल्याच्या खिडकीतून उडी टाकली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याचा त्याचा मृत्यू झाला.\nघटनास्थळी उपायुक्त सीमा लाटकर , एपीएमसी पोलिस निरीक्षक रमेश हानापूर यांनी पाहणी करून माहिती घेतली. बीएसएफ कमांडन्ट व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन एपीएमसी पोलिस स्थानकात घटनेची नोंद केली आहे. जवानाचा मृतदेह गोवामार्गे विमानातून उत्तर प्रदेशला पाठविण्यात आला.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Mumbai-Goa-four-lane-highway-Work-process-continues/", "date_download": "2018-11-20T19:39:50Z", "digest": "sha1:R4SBHB64I4VE3OI5G7P5MGZE67MZOMHN", "length": 5934, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू\nमहामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू\nकोकणच्या विकासाचा राजमार्ग समजल्या जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामधील खारेपाटण संभाजीनगर ते कलमठ टप्प्याचे चौपदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू झाले आहे. कासार्डे येथील माळरानावर एका लेनचे काम सुसाट चालू असल्याचे दिसत आहे. डिसेंबर 2018 पर्यंत महामार्ग तयार होणार, अशी घोषणा केंद्र व राज्य शासनांनी केली आहे. सध्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली असता पावसाचा व्यत्यय न आल्यास काम मोठ्या गतीने सुरू राहील, असे दिसत आहे.\nमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांच्या कामासाठी भूसंपादन व जमीन हस्तांरण प्रक्रिया झाल्यानंतर कुडाळ येथे 23 जून 2017 रोजी नेते मंडळी व मान्यवरांच्या उपस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा प्रारंभ करण्यात आला. ज्या भूसंपादन झालेल्या काही नागरिकांना त्याच्या खात्यांत पैसे जमाही झाले असून, काही प्रकरणे हरकतीमुळे प्रलंबित आहेत. सध्या संभाजीनगर ते कलमठ यामध्ये येणारी खारेपाटण, नडगिवे, वारगाव, साळीस्ते, तळेरे, कासार्डे, नांदगाव, बेळणे, हुंबरठ, जानवली व कलमठ या गावांमधून जाणार्‍या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, प्रथम दर्शनी ज्या ठिकाणी जागा मोकळी आहे, अशा ठिकाणी रस्ता लेनची माती टाकून भराव घालणे व रस्त्यागत असणारी झाडे तोडण्याचे काम सध्या कासार्डे परिसरात दोन्ही बाजूंनी सुरू आहे.\nचौपदरीकरणामुळे कोकणच्या सौंदर्यामध्ये भर पडणार असल्याने पर्यटकांचा ओघ वाढणार आहे, हे निश्‍चितच या रस्त्याच्या कामाची वैशिष्ट्ये म्हणजे काँक्रिट रस्ता 2 लेन पेव्हड शोल्डरसह, मोठे पूल, लहान पूल, साकव बांधण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावरील गावांचा विकास होणार आहे. काही मिनिटांच पोहोचता येणे शक्य होणार आहे.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Dangerous-politics-of-Gangakhed-Dharkhed-bridge-creation-in-Gangakhed/", "date_download": "2018-11-20T19:33:23Z", "digest": "sha1:NKZ2KXL474DKV3MOGGUZW5SVLG324DRH", "length": 7479, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गंगाखेड-धारखेड पूल निर्मितीचे नाट्यमय राजकारण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › गंगाखेड-धारखेड पूल निर्मितीचे नाट्यमय राजकारण\nगंगाखेड-धारखेड पूल निर्मितीचे नाट्यमय राजकारण\nगोदाकाठच्या 21 गावांचा गंगाखेड शहराशी थेट संपर्क व्हावा याकरिता गोदापात्रात पूल निर्मितीसाठी आपणच निधी मंजूर करून घेतल्याचे नाट्यमय राजकारण रंगले आहे. प्रशासकीय स्तरावरून याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नसल्याने गोदापात्रातील पुलाचे राजकरण होताना दिसत आहे.\nगोदाकाठावरील 21 गावांतील नागरिकांना गंगाखेडात येण्यासाठी गोदावरीचे पात्र ओलाडूंन यावे लागते. कमी अंतर होत असल्याने धारखेड, मुळी, नागठणा, धसाडी, सुनेगाव, सायळा, अंगलगाव, माळसोन्ना, खरबडा, दामपुरी, देवठाणा, देऊळगाव, पोरवड, वझूर, रेणकापूर, बामणी, लोहगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी व विद्यार्थ्यांना धारखेडजवळील गोदापात्रातील मार्ग जवळचा असल्याने याच मार्गाचा वापर अनेक वर्षांपासून सुरू आहे, पण दर पावसाळ्यात गोदावरीस येणार्‍या पुरामुळे हा मार्ग बंद होतो.\nया पात्रात पाणी असेपर्यत 21 गावांना वळसा घालून परभणी राज्यमार्गे गंगाखेडमध्ये यावे लागते. ही अडचण कायमची दूर करण्यासाठी शहरालगत गंगाखेड-धारखेड गोदापात्रात पुलाच्या निर्मितीची मागणी अनेक वर्षांची आहे. माजी आ.सीताराम घनदाट यांनी याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच दाखल केला होता. पण निधी व प्रशासकीय मान्यताअभावी लालफितील अडकला होता. तर आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांनीही एक वर्षापासून मागणी करत सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्याकडे केली असून सातत्याने पाठपुरावा होत आहे. नागपूर अधिवेशनात या पुलाच्या निर्मितीसाठी निधी मंजूर करून घेतल्याचे आ.केंद्रे समर्थकांनी जाहीर केले. तर उद्योगपती तथा रासपाचे डॉ.रत्नाकर गुट्टे यांनीही याच पुलाच्या निर्मितीसाठी केंद्रीय रस्ते बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव दाखल करत निधी मंजूर करून अवघ्या दोन महिन्यांत प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार असल्याची घोषणा केली.शहरालगत गोदापात्रात पुलाची निर्मितीचा प्रश्न गोदाकाठच्या 21 गावांचा असून पुलाची निर्मिती व्हावी याचे राजकारण होऊ नये अशा भावना व्यक्‍त होत आहे.\nमागील महिन्यात भाजपचे रवी जोशी, जिल्हा सरचिटणीस शशिकांत देशपांडे, श्रीपाद कोद्रीकर, घनदाट मित्रमंडळाचे गौतम रोहिणकर, संतोष टोले यांनी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेत गोदावरी संवर्धन, गोदाकाठ सुशोभीकरण, गोदापात्रात धारखेड पुलासह बंधार्‍याचा प्रस्ताव दाखल करत निधीची मागणी केली. सदरील प्रस्ताव व आराखड्याची मागणीबाबत गडकरी यांनी केंद्रीय अभियंता, अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत निधी देण्यासाठी सकारात्मकता दर्शवली.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nशहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा\nत्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ : कोहली\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/20-vehicles-damaged-in-pimpri-chinchwad/", "date_download": "2018-11-20T20:16:29Z", "digest": "sha1:OM2ZLW76476KAWKIIMM2PU7OJY7XIZ6Y", "length": 5124, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काळेवाडीत टोळक्याकडून २० वाहनांची तोडफोड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › काळेवाडीत टोळक्याकडून २० वाहनांची तोडफोड\nकाळेवाडीत टोळक्याकडून २० वाहनांची तोडफोड\nपिंपरी-चिंचवड शहरात टोळक्याची दहशत माजवण्याचे प्रकार काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. यातच दहशत माजवण्याचा सर्वांत पहिला प्रकार म्हणजे रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करणे. गेल्‍या दिड-दोन वर्षांपासून शहराला लागलेली वाहन तोडफोडीची किड काढण्याचे काम अद्याप तरी पोलिसांना जमलेले नाही. यामुळेच पुन्हा एकदा वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडीमध्ये तीन-चार जणांच्या टोळक्याने सुमारे २० वाहनांची तोडफोड करुन मोठे नुकसान केले.\nनागरिकांनी तोडफोड करणार्‍या एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी महेश मुरलीधर तारु (वय, ४३, रा. नखातेनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी तोडफोड करणार्‍या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन आलेल्‍या टोळक्‍याने आरडा-ओरडा करत कोयते आणि दांडक्‍याने रस्त्यावर उभा असणार्‍या वाहनांची तोडफोड सुरु केली. धनगरबाबा मंदिर, नखातेनगर, नम्रता हौसिंग सोसायटी येथील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी तोडफोड करणार्‍यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकाने कोयत्याचा धाक दाखवून खिशातील एक हजार रुपये काढून घेतले आणि त्‍याला धमकी दिली. या टोळक्याने परिसरातील तब्बल २० वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. नागरिकांनी पोलिसांना एकाला पकडून दिले असून, इतर दोघे फरार आहेत. याबाबत वाकड पोलिस तपास करत आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Zolambi-and-Chandoli-project-affected-people-will-get-land/", "date_download": "2018-11-20T19:36:38Z", "digest": "sha1:ZPVYDDMWIJH5LHIPAGZ7R5Z2ZD4FBQTL", "length": 7214, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झोळंबी, चांदोली प्रकल्पग्रस्तांना जमीन मिळणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › झोळंबी, चांदोली प्रकल्पग्रस्तांना जमीन मिळणार\nझोळंबी, चांदोली प्रकल्पग्रस्तांना जमीन मिळणार\nझोळंबी आणि चांदोली खुर्द येथील प्रकल्पग्रस्तांना वैयक्तीक दाखले घेण्याची आवश्यकता नाही. प्रमाणित यादी घेवून त्याआधारे जमीन वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी येथे दिली.\nजिल्हाधिकारी कार्यालयात वाळवा व मिरज तालुक्यातील 18 वसाहतीतील विविध अडी-अडचणी सोडविण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आणि आमदार जयंतराव पाटील, वन विभागाचे उप वनसंरक्षक भारतसिंह हाडा, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पुनर्वसन अधिकारी स्मिता कुलकर्णी, पाटबंधारेचे कार्यकारी अधिकारी विकास पाटील, वाळवा उपविभागाचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, इस्लामपूरचे तहसीलदार नागेश पाटील यांच्यासह अभयारण्यग्रस्त उपस्थित होते.\nवाळवा व मिरज तालुक्यातील 18 वसाहतीतील विविध अडी-अडचणी सोडविण्यासाठी धरणग्रस्तांचे कार्यकर्ते किसन मलप, धावजी अनुसे व त्यांच्या सहकार्‍यांनी जिल्हाधिकारी पाटील यांना निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांचे विविध प्रश्‍न, अडचणी समजून घेवून त्या मार्गी लावण्यासाठी ही बैठक घेण्यात आली चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या अंतिम निवाड्यातून चुकलेल्या विहिरी, ताली, शेततळी, फळझाडे याच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तातडीने समिती नेमून 15 दिवसांच्या आत शासनास अहवाल सादर करावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.\nया बैठकीत वसाहतीमधील रस्त्यांचे डांबरीकरण, झोळंबी व इतर वसाहतीतील प्रकल्पग्रस्तांना 65 टक्के रक्कम कपातीचे दाखले मिळण्याबद्दल चर्चा करण्यात आली. 15 दिवसात हे दाखले देण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. या 14 वसाहतीमधील ज्या-ज्या वसाहतीमध्ये रस्ते, पिण्याचे पाण्यासह विविध 18 नागरी सुविधा कमी आहे, त्या-त्या वसाहतीमध्ये त्या पूर्ण करण्यात याव्यात. तोपर्यंत इतर कोणत्याही संस्थांकडे ही कामे सोपवू नयेत. या धरणग्रस्तांच्या घर बांधणी व शौचालय बांधणीच्या अनुदानाचे प्रस्ताव वन विभागाने शासनास सादर केलेले आहेत. लवकरच हे अनुदान आपणास मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले. चांदोली अभयारण्यात ग्रस्तांना 560 हेक्टर जमीन देण्याची आहे. त्यासाठी लागणार्‍या निधीची मागणीशासनाकडे करण्यात आली आहे. बैठकीस वाळवा, मिरज तालुक्यातील 14 गावांतील धरणग्रस्त उपस्थित होते.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/for-agriculture-lone-demanding-sexual-relation-is-shameful-incidence-and-insulting-says-ravikant-tupkar/", "date_download": "2018-11-20T19:37:54Z", "digest": "sha1:7K2ETH3T43QCQ2H4KYN4CT6DXU3KODSV", "length": 6822, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘त्या’ घटनेमुळे शेतकर्‍यांच्या भावना दुखावल्या : रविकांत तुपकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ‘त्या’ घटनेमुळे शेतकर्‍यांच्या भावना दुखावल्या : रविकांत तुपकर\n‘त्या’ घटनेमुळे शेतकर्‍यांच्या भावना दुखावल्या : रविकांत तुपकर\nपंढरपूर : तालुका प्रतिनिधी\nपीककर्ज मंजूर करण्यासाठी शेतकरी पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली जाऊ लागली आहे. या घटनेमुळे शेतकर्‍याचा अपमान झाला आहे. संतापजनक घटनेमुळे शेतकर्‍यांच्या भावना दुखावल्या असून त्या बँक मॅनेजरला दिसेल तिथे ठोकून काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.\nपुणे येथे 29 जून रोजी साखर आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानीच्यावतीने कैफीयत मोर्चा काढला जाणार आहे. त्याअनुषंगाने तुपकर सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. दरम्यान शनिवारी पंढरपूर येते त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुढे बोलताना तुपकर म्हणाले की, उसाला प्रतिटन एफ.आर.पी. अधिक 400 रूपये देण्याचे आश्‍वासन देऊनही ते न पाळणार्‍या सहकारमंत्र्यांनी ऊस उत्पादकांचा विश्वासघात केला आहे. सत्तेत येत असताना भाजपाने शेतकर्‍यांना विविध प्रकारची आश्‍वासने दिली मात्र, सत्तेत आल्यानंतर सर्व आश्‍वासनांचा त्यांना विसर पडला आहे. एका बाजूला विजय मल्या, नीरव मोदी सारखे उद्योजक कर्ज बुडवून परदेशात पळून जातात, दुसर्‍या बाजूला 10 हजार रूपयांसाठी शेतकर्‍यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. हे सरकारचे अपयश आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना राष्ट्रीयकृत बँकांकडून केवळ 6 ते 7 टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांकडून मंत्र्यांना गावबंदी घातली पाहिजे, असेही तुपकर म्हणाले.\nआगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी हातकणंगले, माढा, वर्धा, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा या सहा याठिकाणी लढणार आहे. माढा मतदारसंघातून खा. शेट्टी यांनी आदेश दिले आणि शेतकर्‍यांनी मागणी केली तर आपण निवडणूक लढवू, अशीही पुस्ती तुपकर यांनी जोडली.\nयावेळी कार्य. सदस्य विष्णू बागल, जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, जिल्हा संघटक विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष तानाजी बागल, नवनाथ माने, युवा आघाडी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, अ‍ॅड. राहुल घुले, अ‍ॅड. विजयकुमार नागटिळक, शिवाजी चव्हाण, किर्तीकुमार गायकवाड, अमर इंगळे, रणजीत बागल, विश्रांती भुसनर, निवास भोसले आदी उपस्थित होते.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Use-the-name-from-the-team-even-when-not-registered/", "date_download": "2018-11-20T20:16:58Z", "digest": "sha1:4W6Z4KRDGAP3CKLO64D72HAW7DUTXKJN", "length": 6502, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नोंदणी झाली नसतानाही संघाकडून नावाचा वापर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › नोंदणी झाली नसतानाही संघाकडून नावाचा वापर\nनोंदणी झाली नसतानाही संघाकडून नावाचा वापर\nसंस्था नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणी झालेली नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्रासपणे या नावाचा वापर करीत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाचा वापर करण्यास मनाई करावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.\nजनार्दन मून असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. याचिकाकर्त्याने यापूर्वीदेखील संघाविरुद्ध वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. मून यांनी नव्याने दाखल केलेल्या याचिकेमध्ये संघाद्वारे नावाचा वापर सुरू असल्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे. सध्या कार्यरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी झाली नसल्याचे कारण सांगून मून यांनी सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संस्थेची नोंदणी मिळण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्‍त कार्यालयात अर्ज सादर केला होता. 4 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रीय शब्दावर आक्षेप नोंदवून मून यांचा अर्ज खारीज केला. त्या निर्णयाविरुद्ध मून यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, ती प्रलंबित आहे.\nउच्च न्यायालयाने त्यावर सहायक धर्मादाय आयुक्‍त व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नोटीस बजावली आहे. यानंतर 27 डिसेंबर 2017 रोजी मून यांनी सहायक धर्मादाय आयुक्‍त कार्यालयात नवीन अर्ज दाखल करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव वापरण्यास मनाई करावी, अशी विनंती केली. 10 जानेवारीला सहायक धर्मादाय आयुक्‍तांनी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याचे कारण देऊन अर्ज निकाली काढला. मून यांनी त्यावर आक्षेप घेऊन पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. हा अर्ज निकाली काढताना सुनावणीची संधी दिली नाही व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नोटीसही जारी केली नाही. दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत, हे लक्षात घेतले नाही, असे मून यांचे म्हणणे आहे. सहायक धर्मादाय आयुक्‍तांचा वादग्रस्त आदेश रद्द करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव वापरण्यास मनाई करावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. मून यांच्यातर्फे अ‍ॅड. अश्‍विन इंगोले कामकाज पाहणार आहेत.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/03/27/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2018-11-20T20:42:20Z", "digest": "sha1:WFD63EOG2IBRSGDIMQ3I6T7NSUNSETAS", "length": 5103, "nlines": 77, "source_domain": "www.snpnews.in", "title": "वाढत्या तापमानाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nवाढत्या तापमानाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही\n27/03/2018 SNP ReporterLeave a Comment on वाढत्या तापमानाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही\nमुंबई आणि परिसरातील वाढत्या तापमानाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळ प्रसरण पावल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून या गोंधळामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मात्र यामुळे सध्या लांबपल्ल्याच्या आणि उपनगरीय रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.\nवाहतूक पूर्ववत करण्यासाठी आणखी एक तास लागेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nTagged तापमान रेल्वे वाहतुक\nपहा कुठे झाली देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद\nदोन तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर\nमुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर आणि टेम्पोचा भीषण अपघात\nपालिकेच्या शाळा,मैदाने,रुग्णालयात ‘संविधान उद्धेशिका’ शिलालेख बसवा – नगरसेविका सोनम जामसुतकर\nरत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास साडेसहाशे शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट\nनिलेश राणेंचे सोशल मीडिया वरून कोळेगाव मधील युवकांच्या कार्याला समर्थन\nनिरा-देवधर च्या पाण्यासाठी टेंभू योजनेचे जनक आ.अनिल (भाऊ)बाबर यांच्याशी शिवराज पुकळे यांची चर्चा\nउत्तमराव जानकरांनी केले पिलीव येथे मेडिकल स्टोअरचे उदघाट्न\nमुंबई काँग्रेस कार्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी\nअंबरनाथ मध्ये होणार राज्यातील पहिले राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/zakir-naik-has-agreed-give-answer-e-mail-32530", "date_download": "2018-11-20T20:48:14Z", "digest": "sha1:O7NKPQFOARLQS7OZJVBCHAF33TZOWZJZ", "length": 9895, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "Zakir Naik has agreed to give an answer by e-mail ई-मेलद्वारे उत्तर देण्याची झाकीर नाईकची तयारी | eSakal", "raw_content": "\nई-मेलद्वारे उत्तर देण्याची झाकीर नाईकची तयारी\nसोमवार, 27 फेब्रुवारी 2017\nमुंबई - वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) ई-मेलद्वारे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. याप्रकरणी त्याने \"ईडी'ला पत्र पाठवून प्रश्‍नावली पाठवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी झाकीरने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तरे देण्यास तयार असल्यास सांगितले होते. मात्र, \"ईडी'ने त्यास नकार दिला होता.\nमुंबई - वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) ई-मेलद्वारे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. याप्रकरणी त्याने \"ईडी'ला पत्र पाठवून प्रश्‍नावली पाठवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी झाकीरने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तरे देण्यास तयार असल्यास सांगितले होते. मात्र, \"ईडी'ने त्यास नकार दिला होता.\nतब्बल 200 कोटींच्या कथित काळ्या पैशांप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी \"ईडी'ने अनेक वेळा समन्स पाठवूनही झाकीर चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही. त्याने ई-मेलद्वारे \"ईडी'च्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास तयारी दाखवली आहे. याबाबत त्याच्या वकिलांमार्फत शुक्रवारी (ता. 24) एक पत्र \"ईडी'ला पाठवण्यात आले आहे. यात झाकीरने त्याला प्रश्‍नावली पाठवण्यास सांगितले आहे. त्याची उत्तरे तो ई-मेलद्वारे देणार असल्याचे म्हटले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हे पत्र झाकीरने वकिलांमार्फत \"ईडी'ला पाठवले असून, त्यात त्याचा ई-मेल आयडी आहे.\nयापूर्वी त्याने व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली होती. त्यास \"ईडी'ने नकार दिला होता. \"ईडी'ने त्याची बहीण नायला नुरानी हिलाही समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यामुळे आठवड्याभरात ती चौकशीला उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी आतापर्यंत \"ईडी'ने झाकीरचा विश्‍वासू आमीर गाझदारला अटक केली होती. त्याला झाकीरच्या आर्थिक व्यवहारांबाबत माहीत असल्याचा \"ईडी'ला संशय आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-governor-vidyasagar-rao/", "date_download": "2018-11-20T19:49:50Z", "digest": "sha1:63J4HGAWPNRIJ3F3KYBKXLACLZBBHA72", "length": 21778, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Maharashtra Governor Vidyasagar Rao", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनक्षलवाद्यांनी विकासाच्या प्रवाहात यावे- राज्यपाल सी. विद्यासागर राव\nगडचिरोली : तेलंगणा ही माझी जन्मभूमी तर महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. आज होत असलेल्या पुलाचे लोकार्पण ही नवीन वर्षाची भेट आहे. मागील 50 वर्षापासून पाहतो आहे नक्षली हे नुकसानच करीत आलेले आहेत. राज्य शासनाने आदिवासी बांधवाना स्वावलंबनाचा मार्ग दाखविला असून नक्षलवाद्यांनी हिंसेचा, नुकसान करण्याचा मार्ग सोडून आता विकासाच्या प्रवाहात यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.\nसिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.\nराज्यपाल पुढे म्हणाले, या पुलामुळे तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ ही राज्ये महाराष्ट्राला जवळ आली आहेत. या पुलाच्या निर्मितीमुळे गडचिरोली जिल्ह्यात अनेक व्यवसायी संस्था येण्यास मदत होईल.\nमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र-तेलंगणा राज्यांनी जोडणारा हा पूल जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या पुलामुळे रोजगार निर्मितीलाही मदत होणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा शासनाचा संकल्प केला असून यासाठी राज्याची तिजोरी उघडी आहे असे ते म्हणाले.\nस्वातंत्र्यानंतरही अनेक गावे वीज पुरवठ्याशिवाय आहेत. या गावांना 2019 पूर्वी वीज पुरवण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. याच धर्तीवर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सादर केला. कार्यक्रमासाठी आपण जिल्ह्यातील या गावात वीज पोहचविण्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात सिंचनाच्या माध्यमातून समृद्धी आणण्यासाठी जेवढ्या शेतकऱ्यांनी विहिरीसाठी अर्ज केले आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना विहिरी तयार करुन देण्यात येतील. तसेच त्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन सुद्धा देण्यात येईल, असेही ते म्हणाले.\nमेडीगट्टा प्रकल्पामुळे या भागातील सिंचन समृद्धीत वाढ होण्यास मदत होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुणाचीही शेती व जमीन या प्रकल्पात जाणार नसून फारच थोडी जमीन या प्रकल्पात जाणाऱ्या शेतकऱ्यांचा रेडीरेकनर पेक्षा चारपट मोबदला देण्यात येईल. तसेच या प्रकल्पावर उपसा सिंचन योजना देखील कार्यान्वीत करणार असून मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nसूरजागड खनीज प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. या खनीज प्रकल्पातून इतर सह उद्योगाला चालना मिळणार असल्यामुळे उद्योग व रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्हा आता विकासाच्या वाटेवर आहे. मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे जिल्ह्यात करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nयावेळी गडकरी म्हणाले, जिल्ह्याच्या विकासात पुलांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुलाची कामे वेळेत पूर्ण होतील. इथल्या वन, जल आणि खनीज संपत्तीमुळे गडचिरोली जिल्हा धनवान आहे. मात्र येथील लोक गरीबीचे जीवन जगत आहेत. त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सिंचन, रस्ते, उद्योग यासह अनेक योजना राबविण्यात येईल.\nदेशाचा विकास झाला पाहिजे हे प्रत्येकाला वाटते असे सांगून गडकरी म्हणाले, सिंचनासाठी पाणी, कृषी मालाला योग्य भाव आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सिंचन, उद्योग आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देऊन जिल्ह्याचे चित्र बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nदेशात आज 22 लाख चालकांची आवश्यकता असल्याचे सांगून श्री.गडकरी म्हणाले, जिल्ह्यात वाहन चालक प्रशिक्षण संस्था व प्रदुषण नियंत्रण केंद्र सुरु करण्यासाठी 1 कोटी रुपयांची मदत करण्यात येईल तसेच जिल्ह्यातील 10 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.\nयावेळी बोलतांना केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर म्हणाले, जिल्ह्यातील खनीज संपत्तीचा पुरेपूर वापर करण्यात येईल. पुलामुळे विकासाला गती मिळणार आहे. देशातील आदिवासी, गरीब हा विकासात मागे राहण्यामागे त्यांच्या विकासात येणारा अडथळा ही मुख्य समस्या आहे. नक्षल कारवायांना आळा घालण्यासाठी अशा पुलाची आवश्यकता होती. नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.\nअर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, मानव विकास निर्देशांकात गडचिरोली 34 व्या स्थानावर आहे. 12 हजार कोटीपेक्षा जास्त निधी जिल्ह्यांच्या रस्ते विकासासाठी गडकरी यांनी मंजूर केला आहे. गोंडवाना विद्यापीठ देशातील सर्वात चांगले विद्यापीठ बनविण्यात येईल यासाठी राज्यपालांनी देखील पुढाकार घेतला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मोहाफूल उद्योगातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.\nगडचिरोली येथे केंद्रीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्यास नक्षलवादापासून अनेकजण दूर जातील. वनउद्योग विकास महामंडळ गडचिरोली जिल्ह्यात सुरु करून अनेकांना रोजगार यातून उपलब्ध करून देण्यात येईल.\nपालकमंत्री श्री.आत्राम म्हणाले, सिरोंचा भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून या पुलामुळे मोठी सुविधा निर्माण झाली आहे. येणाऱ्‍या काळात हा पूल विकासाचा मार्ग ठरणार आहे. सुरजागड प्रकल्पामुळे दहा ते वीस हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. मेडीगट्टा प्रकल्पामुळे या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार असून या प्रकल्पावर उपसा सिंचन योजना सुरु झाल्यानंतर येथील शेतकऱ्‍यांना बारा महिने सिंचनाची व्यवस्था होणार आहे. कोटगुल प्रकल्पालादेखील राज्यपालांनी मान्यता दिल्याचे श्री.आत्राम यांनी सांगितले. यावेळी मंत्री नागेश्वर राव, खासदार अशोक नेते यांनीही मार्गदर्शन केले.\nरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या 683.72 किमी लांबीच्या कामासाठी 6659.79 कोटी रुपये मंजूर केले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गांतर्गत पुलांची कामे 0.945 किमी करीता 180 कोटी, 155 किमी नियतकालीन नुतनीकरणाच्या कामाकरीता 166.15 कोटी रुपये, 16 किमी केंद्रशासित रस्ते निधी अंतर्गत कामांसाठी 19.60 कोटी रुपये, 117.1 किमी डावी कडवी विचारसरणी अंतर्गत कामांकरीता 159.60 कोटी रुपये, 2.33 किमी डावी कडवी विचारसरणी अंतर्गत पुलाचे कामाकरीता 534.40 कोटी रुपये, आरआरपी 2 याकरीता 3942 कोटी रुपये आणि 202.20 किमी च्या ॲन्युटी वर्कस करीता 435.12 कोटी रुपये असे एकूण 1177.275 किमी साठी 12046.66 कोटी रुपये मंजूर केलेले आहे.\nगोदावरी नदीवरील पुलाचे लोकार्पण केल्यानंतर मान्यवरांनी गडचिरोली -सिरोंचा- हैद्रराबाद या 536 किमी अंतर सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या निम आराम बससेवेचा शुभारंभ हिरवी झेंडी दाखवून केला. तर मंचावर नागरिकांच्या आरोग्य पत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन तसेच इंद्रावती व प्राणहिता नदीवरील मोठ्या पुलाचे भुमिपूजन देखील यावेळी करण्यात आले. गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला पूल 1620 मीटर लांबीचा असून यावर 292 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तत्पुर्वी गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी योगदान देणाऱ्या अभियंत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/save-education-march-started-form-pune/", "date_download": "2018-11-20T20:32:21Z", "digest": "sha1:6FOA5LP2V4E6PIS6PFXPGYMSRUA3GQ66", "length": 9385, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'शिक्षण बचाव' पदयात्रेला सुरुवात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘शिक्षण बचाव’ पदयात्रेला सुरुवात\nकंत्राटी संगणक शिक्षकांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घ्या: कॉ. शरद संसारे\nदेवळाली प्रवरा : शिक्षण व्यवस्था सुरळीत व्हावी आदी अनेक मागण्यासाठी पुण्यातील भिडेवाडा ते शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मुंबईतील निवासस्थानापर्यंत पुणे विभागाचे शिक्षक आ. दत्तात्रय सावंत, अमरावती विभागाचे शिक्षक आ. श्रीकांत देशपांडे व पुणे विभागाचे माजी शिक्षण संचालक श्री. ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली “शिक्षण बचाव पदयात्रे चे” आयोजन करण्यात आले आहे.नुकताच या पदयात्रेचा प्रारंभ पुण्यातील भिडे वाड्यापासून झाला\nमहाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्राचा बोजवारा उडाला आहे व भाजप-शिवसेना सरकारने सत्तेवर आल्यापासून शिक्षणा बाबत रोज नवीन नियम काढत असून प्रचलित नियमांची पायमल्ली होत आहे. नवीन नियम आणताना कोणताही अभ्यास केलेला दिसत नाही, माध्यमिक शाळेतील मुलांना संगणक शिक्षण देणार्‍या व आजच्या संगणक युगात पिढी घडणार्‍या कंत्राटी शिक्षकांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, हे शासन भावनाहीन असून शिक्षकांचा सन्मान करण्या एवजी अपमान करीत आहे असे मत कॉ. शरद संसारे यांनी महाराष्ट्र देशाबरोब बोलताना व्यक्त केले.\nया पदयात्रेत महाराष्ट्रातील सर्व श्रमिक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष व देवळाली प्रवरा चे सुपुत्र कॉ. शरद संसारे व संघटनेचे सचिव कॉ. जिवन सुरूडे आदी मान्यवर महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी संगणक शिक्षकांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी या यात्रेत सामील झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी संगणक शिक्षकांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे यासाठी कॉ. शरद संसारे यांच्या नेतृत्वाखाली शासन दरबारी लढा चालू आहे मंत्रालय व आझाद मैदान मुंबई येथे अनेक आंदोलने व मोर्चे झाले शासनाला जाग यावी व मागण्या मान्य कराव्यात यासाठी शिक्षण बचाव पदयात्रे चे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेत शिक्षक आमदारसह अनेक संगणक व इतर शिक्षक सामील झाले आहेत.\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-agriculture-management-machine-71347", "date_download": "2018-11-20T20:47:24Z", "digest": "sha1:N7QJTKCW6U4NX7CJ2YOMC364UE5OEQVK", "length": 18103, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news agriculture management by machine पेरणी ते काढणी यंत्राद्वारे ८० एकर शेतीचे नियोजन | eSakal", "raw_content": "\nपेरणी ते काढणी यंत्राद्वारे ८० एकर शेतीचे नियोजन\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nगरज ही शोधाची जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (ता. धामनगावरेल्वे, जि. अमरावती) येथील नामदेव व वासुदेव आनंदराव वैद्य या दोघा भावंडांनी पेरणी ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरण केले आहे. एकूण ८० एकर शेती सांभाळताना विविध यंत्रे वापरत श्रम, वेळ व पैसे यात बचत केलीच. शिवाय स्वतःच्या शेतीतील गरजेनुसार स्वसंशोधन करत काही यंत्रेही विकसित केली.\nगरज ही शोधाची जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (ता. धामनगावरेल्वे, जि. अमरावती) येथील नामदेव व वासुदेव आनंदराव वैद्य या दोघा भावंडांनी पेरणी ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरण केले आहे. एकूण ८० एकर शेती सांभाळताना विविध यंत्रे वापरत श्रम, वेळ व पैसे यात बचत केलीच. शिवाय स्वतःच्या शेतीतील गरजेनुसार स्वसंशोधन करत काही यंत्रेही विकसित केली.\nअमरावती जिल्ह्यातील निंभोरा बोडखा (ता. धामनगावरेल्वे) येथील नामदेव वैद्य यांची घरची ५० एकर शेती आहे. भाऊ वासुदेवराव यांच्यासोबत ते ही शेती पाहतात. दोघे भाऊ, मुले व आईवडील असे हे कुटुंब आहे. आज एकत्रित कुटुंबपद्धतीचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे; परंतु वैद्य कुटुंब त्याला अपवाद ठरले आहे. नामदेव घरची शेती सांभाळतात, तर वासुदेव मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी म्हणून धामनगाव या तालुक्‍याच्या ठिकाणी राहतात; परंतु आजही कुटुंबाचे व्यवहार एकत्रित आहेत.\nनामदेव यांचे शेतीतील करिअर\nनामदेव यांनी १९९० ते १९९२ या सुमारास आयटीआयमधून ‘पेंटर’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. सुरवातीला मुंबईला ३० रुपये प्रति दिन पाठ्यवृत्तीवर प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून काम केले. पुढे घरची परिस्थिती बेताचीच असल्याने अवघ्या २०० रुपये रोजगारावर काही खासगी नामवंत कंपन्यांत काम करत राहिले. मात्र घरची ५० एकर शेती त्यांना सतत खुणावत होती. त्यातच आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असा ध्यास घेऊन नोकरीचा राजीनामा दिला. ते गावी परतले.\nवैद्य कुटुंबाची सुरवातीला अवघी चार एकर होती. त्यानंतर १५ एकरांपर्यंत क्षेत्र वाढवले. टप्प्याटप्याने ते ५० एकरांवर दोन्ही भावंडांनी नेले. आज घरची ५० एकर शेती ते कसतातच. शिवाय मित्राची ३० एकर शेती गेल्या ३५ वर्षांपासून कसत अाहेत.\nनामदेव यांनी गावातील काही शेतकऱ्यांच्या सहकार्याने ‘कास्तकार सोया प्रोड्यूसर कंपनी’ची उभारणी केली आहे. सुनील बोरकर अध्यक्ष, नामदेव उपाध्यक्ष, तर सचिव योगेश चौबे आहेत. या माध्यमातून कडधान्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठीचे यंत्र पंजाबातून आणले आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे गणेश जगदाळे यांनी प्रकल्पाला अनुदान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.\nसुमारे ८० एकरांवर चार विहिरी\nपाण्याचा नियोजनबद्ध वापर व्हावा, यासाठी ५० एकरांवर तुषार सिंचन\nपन्नास एकरांवर सोयाबीन, यातील १५ एकरांत तुरीचे आंतरपीक, तर उर्वरित ३० एकरांत कपाशी\nया सर्व ८० एकरांवर मजूर उपलब्धतेची मोठी अडचण निर्माण होते. ती पाहता १५ वर्षांपूर्वी तीन लाख रुपयांत ट्रॅक्‍टर खरेदी केला. त्यासोबतच पेरणी यंत्रही मिळाले.\nगरज वाढल्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये दुसरा ट्रॅक्‍टर खरेदी केला. ट्रॅक्‍टरच्या वरील बाजूचा टप काढून दोन्ही बाजूंना २५ लिटर क्षमतेचे चिनी बनावटीचे पंप बांधून तुरीवर फवारणी करण्याचा प्रयोग गेल्या वर्षी केला.\nवैद्य यांच्याकडील अन्य अवजारे\nनऊ दात्याचे कल्टिव्हेटर, ट्रॅक्‍टरचलीत वखरपास, पंजी, तीन पानांची ट्रॅक्‍टरचलीत तिरी (तूर शेंगा अवस्थेत आल्यावर या यंत्राचा वापर होतो. ते जमिनीत खोल जाते. त्यामुळे माती वर येते, तणकटे काढता येतात.) ट्रॅक्‍टरचलीत यंत्रांचा वापर वाढल्याने यातील काही अवजारांचा वापर आता होत नाही.\nकटर मशिन- कपाशीची काढणी झाल्यानंतर त्याची तोडणी करून त्याचे अवशेष शेतातच पसरविले जातात. त्यासाठी ‘कटर मशिन’चा वापर करतात. यात एक ते दोन इंचाचे अवशेष तयार होतात. कल्टिव्हेटर वापरून ते मातीत मिसळून घेतले जातात. पाऊस पडल्यानंतर ते कुजतात. त्याचे खत तयार होते. यंत्राची किंमत सुमारे सव्वादोन लाख रुपये आहे.\nकपाशीला खत देणे- कपाशीला खत देताना एका एकरासाठी दोन मजुरांची गरज भासते. त्यानुसार प्रतिमजूर २०० रुपये खर्च होतो. त्याला पर्याय म्हणून नामदेव यांनी आपल्या कल्पनेतून खत देण्यासाठी यंत्र विकसित केले. स्थानिक ‘वर्कशॉप’मध्ये ते तयार केले. एक बैलजोडी आणि एक मजूर असल्यास दिवसभरात सहा ते आठ एकर खत देणे शक्‍य होते. हेच काम यंत्राविना म्हणजे मजुरांमार्फत केल्यास आठ जणांची गरज भासते. त्यावर सुमारे १६०० रुपयांचा खर्च होतो. दोन फुटांचा डवरा, त्याला दोन्ही बाजूस तिफनीचे दाते, तीन रॉडद्वारे घमेले जमिनीपासून तीन फुटांवर आहे. त्याला व्हॉल्वज बसविले आहेत. त्या माध्यमातून खतांचे प्रमाण नियंत्रित होते.\nमळणीकरिता स्वतःचे थ्रेशर- क्षेत्र मोठे असल्याने विविध पिकांची मळणी करण्यावर मोठा पैसा खर्च होत होता. त्यामुळे एक लाख ३५ हजार रुपयांना चार वर्षांपूर्वी मळणीयंत्र खरेदी केले. सोयाबीन, हरभरा, तूर, गहू यांच्यासाठी त्याचा वापर होतो. सुमारे ६० ते ७० क्‍विंटल मालाची एका दिवसात मळणी होते. यात सहा ते सात माणसांची गरज भासते. बाहेर मळणी करून घेतल्यास १५० रुपये प्रतिक्‍विंटल याप्रमाणे मळणीवर खर्च होतो. यात १० हजार रुपयांत होणारे काम अवघ्या त्याच्या निम्म्याहून कमी खर्चात होते.\nफवारणीकरिता बैलचलीत यंत्र- सोयाबीन पिकासाठी पूर्वी ३६ हजार रुपयांचे बैलचलीत यंत्र खरेदी केले. याद्वारे २५ एकर क्षेत्र दिवसभरात फवारून होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/tag/adivasi-children-head-on-mount-everest/", "date_download": "2018-11-20T20:41:42Z", "digest": "sha1:XNQQJXKJ2FCOZMXA5CDJOTSV7HHOQXF4", "length": 3853, "nlines": 58, "source_domain": "www.snpnews.in", "title": "Adivasi Children Head On Mount Everest Archives - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nआदिवासी विदयार्थ्यांनी केला एव्हरेस्ट सर\nचंद्रपूर जिल्हयातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करून चंद्रपूर जिल्ह्याची किर्ती राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली आहे.जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. आदिवासी विकास विभागाच्यावतीने मिशन शौर्य या मोहिमेत भारताचा झेंडा एव्हरेस्टवर रोवण्यात आदिवासी […]\nनिलेश राणेंचे सोशल मीडिया वरून कोळेगाव मधील युवकांच्या कार्याला समर्थन\nनिरा-देवधर च्या पाण्यासाठी टेंभू योजनेचे जनक आ.अनिल (भाऊ)बाबर यांच्याशी शिवराज पुकळे यांची चर्चा\nउत्तमराव जानकरांनी केले पिलीव येथे मेडिकल स्टोअरचे उदघाट्न\nमुंबई काँग्रेस कार्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी\nअंबरनाथ मध्ये होणार राज्यातील पहिले राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/amit-shah-will-meet-100-percent-uddhav-thackeray-girish-vyas-new/", "date_download": "2018-11-20T19:50:10Z", "digest": "sha1:A2XGZQWNMOVGWCELWTJVCFJI4BSZNZDU", "length": 7488, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमित शहा १०० टक्के उद्धव ठाकरेंची भेट घेणार -भाजप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअमित शहा १०० टक्के उद्धव ठाकरेंची भेट घेणार -भाजप\nमुंबई: भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मातोश्री भेटीवरून राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. मात्र अमित शाहांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये ‘मातोश्री’वरील भेटीचा उल्लेखच त्यामुळे ठाकरे आणि शहा भेटणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र शहा १०० टक्के ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे भाजप प्रवक्ते गिरीश व्यास यांनी स्पष्ट केले.\nभाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार म्हणून भाजपाने चांगलीच उत्सुकता शिगेला पोहचवली. मात्र आज शहा ठाकरे यांची भेट अजून संभ्रमात आहे.\nशिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले. त्यानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेनेला मनवायाचे कामे सुरु आहेत. आज अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nदरम्यान, आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजप आणि अमित शाहांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. त्यामुळे ही भेट रद्द तर झाली नाही ना असा प्रश्न पडला आहे.\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/protest-by-ncp-against-bjp-govt-in-pimpri/", "date_download": "2018-11-20T19:51:16Z", "digest": "sha1:HKI3XPNU2FSIKR7I6OL2O5W4OJKOPZYR", "length": 7037, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादीचे 'जन हाहाकार' आंदोलन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजप सरकार विरोधात राष्ट्रवादीचे ‘जन हाहाकार’ आंदोलन\nपुणे : भाजप सरकार एकीकडे विकासाच्या वल्गना करत असताना सामान्य नागरिकांना जीवन जगणेच असह्य झाले आहे. जीवनाशयक वस्तूंच्या प्रचंड दर वाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे आज शनिवारी भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘जन हाहाकार’ आंदोलन करण्यात आले.\nपेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस,जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या ‘जन हाहाकार’आंदोलनाला काळेवाडी येथून सुरुवात झाली. या मोर्चाला मोठी गर्दी झालेली पहायला मिळाली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या मोर्चाचे नेतृत्व केले माजी आमदार विलास लांडे, विरोधीपक्षनेते योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील,यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/6960-mumbai-controversy-surrounds-rss-propose-iftar-party", "date_download": "2018-11-20T19:21:26Z", "digest": "sha1:34POBODOJZQR5577XDFTA7HYVOCZMCJQ", "length": 7730, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सह्याद्री अतिथीगृहात आयोजित इफ्तार पार्टी वादात.... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसह्याद्री अतिथीगृहात आयोजित इफ्तार पार्टी वादात....\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईतील सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात रमजाननिमित्त आयोजित करण्यात आलेली इफ्तार पार्टी वादात सापडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुस्लीम शाखेतर्फे या इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आलं होत. मात्र, मुंबईतील दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप नोंदविला आहे.\nकुठेतरी भाजप मुस्लीम वोट बँकावर घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपसंघटना राष्ट्रीय मुस्लीम मंचाद्वारे सरकारी यंत्रणाचा गैर वापर करीत आहे. शकील अहमद शेख आणि अड्वोकॅट आदिल खत्री यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल शश्री, चे. विध्यासार राव आणि मुख्यमंत्री श्री, देवेंद्र फडणवीस यांस पत्र पाठवून ४ जून सोमवारी रोजी मुंबईतील सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच सदर आयोजनासाठी परवनगी देणारे अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी केली आहे.\nसह्याद्री अतिथीगृह ही शासनाची मालमत्ता आहे. त्यामुळे याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रमांना अनुमती देता येत नाही. या वास्तूचा वापर केवळ शासकीय कार्यक्रमांसाठीच होणे अपेक्षित असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता फडणवीस सरकार आणि रा.स्व.संघ यावर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/photos/", "date_download": "2018-11-20T19:16:23Z", "digest": "sha1:66D2ZVFJHAJPTOJQDU2MIVCRO26JB2GI", "length": 4528, "nlines": 150, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "फोटो - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसेंट्रल रेल्वेवर जम्बोब्लॉक; लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द\nद्राक्ष खाण्याचे काय आहेत आरोग्याला फायदे\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\nभाजीपाल्याचे दर घसरले... ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचं दिवाळं\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\n#Diwali2018 'बॉलीवूड'चं दिवाळी सेलिब्रेशन\nमहाकाय नरकासुराच्या दहनानंतर गोव्यात दिवाळीला प्रारंभ\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/soroo-sr-f2f-8gb-mp3-player-yellow-price-pm27tq.html", "date_download": "2018-11-20T19:48:52Z", "digest": "sha1:BIGPGAJ6TG6Q6BGO2L2T52N7HVOMGDMR", "length": 14092, "nlines": 333, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसूरू पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव\nसूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव\nसूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव किंमत ## आहे.\nसूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव नवीनतम किंमत May 29, 2018वर प्राप्त होते\nसूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोवफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 300)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव दर नियमितपणे बदलते. कृपया सूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 12 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 4 hr\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 59 पुनरावलोकने )\n( 151 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 102 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 465 पुनरावलोकने )\nसूरू सर फँ२फ ८गब पं३ प्लेअर येल्लोव\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/dnyeshwar-maharaj-todays-stay-in-lonand/", "date_download": "2018-11-20T20:21:09Z", "digest": "sha1:SGB57MQ6TUY7TCYARGP2SB3LWYUEOH27", "length": 15041, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज लोणंद मुक्कामी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज लोणंद मुक्कामी\nटीम महाराष्ट्र देशा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा एक दिवसाच्या म्हणजेच अवघ्या वीस तासाच्या मुक्कामासाठी लोणंद नगरीत आज (शुक्रवारी ) येत असताना लोणंद नगरपंचायतीच्या वतीने पाणी, आरोग्य, वीज ,पालखी तळ आदींची कामे रात्रं दिवस युद्धपातळीवर करण्यात आली असून माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना सोयी सुविधांची कामे वेगाने करण्यात आली आहेत. लोणंद नगरी माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाली असल्याची माहिती लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी दिली. माऊलींच्या आगमनाच्या पार्श्वभुमीवर लोणंद नगरपंचायतीची संपूर्ण यंत्रणा गेल्या दहा दिवसांंपासून रात्रं दिवस काम करीत आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी लोणंद नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या कामांची माहिती सौ. स्नेहलता शेळके- पाटील, लक्ष्मणराव शेळके, अभिषेक परदेशी व सर्व नगरसेवक यांनी दिली.\nपालखी स्वागत तयारीची कामे सर्व नगरसेवक अॅड. बाळासाहेब बागवान, हणमंत शेळके, सचिन शेळके, योगेश क्षीरसागर, किरण पवार, दिपाली क्षीरसागर, कुसुम शिरतोडे, कृष्णाबाईरासकर, मेघा शेळके, लिलाबाई जाधव, राजेंद्र डोईफोडे, हेमलता कर्नवर, अॅड. पी बी हिंगमिरे, शैलजा खरात, स्वाती भंडलकर, विकास केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहेत. नगरपंचायतीच्या वतीने पाणी पुरवठा करणार्या पाडेगाव जॅकवेल, इंदिरानगर, वेअर हाऊस, दगड वस्ती बेलाचा मळा या ठिकाणच्या इलेक्ट्रोनिक्स मोटर्स, सर्व योजनेचे व्हाॅल्व दुरुस्त करण्यात आले असून चेंबर बांधकाम करण्यात आले आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक ती सामुग्री खरेदी करण्यात आली आहे. पाणी शुद्धीकरणासाठी टी.सी.एल. साठा, तुरटी खरेदी करण्यात आली आहे.\nनगरपंचायतीच्या आरोग्य विभागाच्या वतीने गावठाण अंतर्गत असलेली सर्व सार्वजनिक शौचालये दुरूस्ती केली आहेत. त्याचप्रमाणे गावठाणमधील सर्व गटारांची सफाई नियमितपणे केलीजात असून गटारालगतचे गवत काढण्यात येत आहे. पालखी काळात गटारावर डीडी टी पावडर टाकण्यासाठी पावडर साठा उपलब्ध करून ठेवण्यात येणार आहे.स्वच्छतागृह सफाई करण्यासाठी फिनेल, डांबर, गोळ्या खरेदी करण्यात येत आहेत. वीज विभागाच्या वतीने गावठाण व वाडी वस्त्यावरील सर्व रोडलाईटसची दुरूस्ती करण्यात आली असून चौकाचौकात लावलेल्या फ्लडलाईटसची दुरुस्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छते अंतर्गत गावठाणमधील सर्व रस्त्याकडेची वेडी बाभळीची झाडे काढण्यात येत आहेत. खुल्या जागेतील स्वच्छता ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात येत आहे. रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून भरण्यात येत आहेत. बाजार तळावरील पालखी तळावर स्वच्छता करण्यात आली आहे.\nसार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने पालखी तळावर मुरूम टाकून खड्डे मुजवण्यात येत असून त्यावर रोलरने सपाटीकरण केले गेले आहे तर पाऊस आल्यावर चिखल होऊ नये म्हणून दगडाची कच टाकण्यात आली आहे. पालखी तळावर तात्पुरती स्नानगृहे उभारण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र दर्शन बारीसाठी लाकडी व लोखंडी बॅरीकेटस तयार केली आहेत. पालखी तळावर पुरेसा प्रकाश राहण्यासाठी कायमस्वरूपी व तात्पुरते विद्युत मनोरे उभारण्यात आले आहेत. पालखी तळावर चाळीस नळकोंडाळी उभे करून चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तळावरील सर्व कचरा एकत्र करून उचलून नेण्याची व्यवस्था दर वर्षाप्रमाणे करण्यात आली आहे. तळावर विद्यत रोषणाई करण्यात आली आहे.\nपालखी तळावर मदत केंद्र, आरोग्य विभाग, पोलीस मदत केंद्र, अग्नी शामक सेवा या अत्यावश्यक बाबींचे नियोजन केले आहे. वारकर्यांना स्नान व कपडे धुण्यासाठी धोबी घाटाची उभारणी पालखी तळाच्या पश्चिमेस केली आहे.निर्मल वारी अंतर्गत गावात सुमारे सातशे शौचालये ठेवणार्या जागा सपाटीकरण, मुरूम टाकणे, लाईटची सोय केली आहे. संपूर्ण गाव, वाडी वस्तीवर जंतुनाशक फवारणीचे काम सुरू आहे. माऊलींच्या स्वागताची संपूर्ण तयारी झाली असून लोणंद नगरीत माऊलींचे आगमन झाल्यानंतर नगरपंचायतीच्या वतीने वाजत गाजत स्वागत करण्यात येणार आहे.\nमाऊलींच्या स्वागताचे संपूर्ण नियोजन झाले असल्याचे स्नेहलता शेळके, लक्ष्मणराव शेळके, अभिषेक परदेशी यांनी सांगितले.कर्मचारी शंकरराव शेळके, रोहित निंबाळकर, बाळकृष्ण भिसे, विजय बनकर,पोपट क्षीरसागर, सदाशिव शेळके, प्रशांत नेवसे, नानासो शेळके आदींनी रात्रं दिवस नियोजन करून कामे केली आहेत.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/sports?start=252", "date_download": "2018-11-20T19:33:27Z", "digest": "sha1:PJSPB5OT4S3LC5D4K3L2W2XQOJRF3ZSR", "length": 4537, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "स्पोर्टस् - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरने\nटीम इंडियाचा क्रिकेटपटू हरभजन सिंहनं जेट एअरवेजच्या पायलटवर वर्णद्वेषाचा आरोप\nदिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधारला चक दे गर्लनं केलं क्लीन बोल्ड\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर @44\nचेन्नईच 'किंग' कोलकाताचा दारुण पराभव\nएशियन गेम्स 2018: पी.व्ही.सिंधुंचा महिला एकेरी बॅडमिंटन अंतिम फेरीत प्रवेश\nटेनिसस्टार सेरेना विल्यम्सकडे गोड बातमी\nएशियन गेम्स 2018 टेनिस पुरुष दुहेरीत भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक\nIPL 10 चे वेळापत्रक\nएशियन गेम्स 2018 : आशियाई स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी\nएशियन गेम्स 2018: चौरंगी नौकानयनात भारताची सुवर्णकमाई\nएशिया गेम्स 2018 : आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 पदकांसह भारताचं अर्धशतक पूर्ण\nएशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू\nदिल्लीनं पुण्याला लोळवलं, संजू सॅमसनची सेंच्युरी\nएशियन गेम्स 2018 : पी.व्ही. सिंधूने मिळवलं रौप्य पदक\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2014/10/blog-post.html", "date_download": "2018-11-20T19:57:30Z", "digest": "sha1:GCNHPV32Q5AJV562GNSEWWHHJ5W5TRT7", "length": 19931, "nlines": 256, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: स्वागत २०१४ च्या दिवाळी अंकांचे - १: अक्षर", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nबुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४\nस्वागत २०१४ च्या दिवाळी अंकांचे - १: अक्षर\nनिळू दामलेंचा 'पंतप्रधान विकणे आहे' हा लेख नेत्याचे मार्केटिंग या अभिनव कल्पनेचा वेध घेणारा आहे. परंतु हा बव्हंशी तपशीलाच्या, माहितीच्या पातळीवरच राहतो. विश्लेषण, विवेचन फारसे खोल जाताना दिसत नाही.\nसेल्फी' या सदरामधे तरुण मंडळींच्या स्वतःच्या आयुष्याचा वेध घेणारे लेख आहेत. यात आपल्या समवयस्कांपेक्षा वेगळे असल्याची रास्त जाणीव असलेल्या नि त्याचे बरेवाईट परिणाम सहन कराव्या लागणार्‍या श्रुती आवटेने शब्दबद्ध केलेले 'सटकलेली माझी पिढी' हे सेल्फी लेखन आवर्जून वाचण्याजोगे. गृहितकानुसार दंभ-श्रेष्ठत्वाचे जगणे मिळालेल्या ब्राह्मण समाजात असल्याचे काही नकारात्मक परिणाम अनुभवणार्‍या कौस्तुभचे 'आहे मी ब्राह्मण मग' हे देखील विचाराला चालना देणारे ठरावे.\nकथांच्या जंत्रीमधे बोकीलांची 'चित्ता' संपूर्ण निराश करणारी. पालावरचं जिणं जगायला लागू नये म्हणून बापाने वसतिगृहात आणून सोडलेल्या कुण्या छोट्याची 'घरा'ची ओढ नि त्यासाठी त्याने वसतीगृहातून पळ काढत अंधाराच्या नि डोक्यावरून जाणार्‍या विजेच्या तारांच्या सोबतीने केलेला प्रवास हा कथेचा गाभा नि पुरा विषयही. अशा वेळी घटनांपेक्षा त्या मुलाच्या मानसिक आंदोलनांना, विचारांना, अनुभवांना कथेचा मुख्य आधार बनवावे लागते. दुर्दैवाने मला तरी त्या मुलाचे पात्र उभे राहिले तरी व्यक्तिमत्व उभे राहिले असे वाटले नाही. त्या ऐवजी परिसरघटकांचे येणारे तपशील कंटाळवाणे होत जातात. त्या परिसरघटकांच्या कथनातून्/मांडणीतून निसर्गालाही त्या पात्राच्या भावनेच्या आवर्तात आणणे शक्य असते. ते ही फारसे साधले आहे असे म्हणू शकत नाही.\nउत्पल व. बा. यांची मला स्वतःला बेहद्द आवडलेली 'फ्रेंड्स' ही कविता 'f कविता' (फेसबुकवरच्या कविता) या सदरात पाहून फारच आनंद झाला. त्याबाबत मी थोडे विवेचन माझ्या 'अनाहत'च्या ऑक्टोबरच्या अंकात केलेले आहेच. अक्षरच्या संपादकांना या निवडीबद्दल धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. संध्या सोमण यांची कविताही आधीच फेसबुकवर वाचलेली नि आवडलेली.\nअकोलकरांचा रफिक, रशीद आणि दरायुस (हा पर्शियाचा राजा, याचा उच्चार दरायस असा आहे असा माझा समज आहे.) या चित्रपटप्रेमींवरचा लेख स्वतंत्रपणे एकेकाच्या चित्रपटवेडाला अनुभवण्यासाठी अवश्य वाचावा. फक्त तिघांचा एकत्र लेख लिहिताना सांधा नीट न जुळल्याने वाचताना काहीसा गोंधळ उडतो. सतीशबाबाची ना.मा. निराळे नेहेमीप्रमाणेच सफाईदार पण आश्चर्यकारकरित्या सरळ विणीची. बाबाचे नेहेमीचे वळसे/पेच फारसे नाहीत.\nया सार्‍या पसार्‍यात आवर्जून उल्लेख करावेत नि वाचावे'च' असा सल्ला द्यावा असे दोन लेख. पहिला गजू तायडेंचा ग्राफिक्स नॉवेलवरचा लेख. निव्वळ कॉमिक्स या स्वरूपात आपण पहात आलेला इलस्ट्रेशनचा नि त्यापुढे थेट चित्रांचा वापर निव्वळ मुलांची करमणूक वा इलस्ट्रेशन पुरता न ठेवता परिपूर्ण अशा चित्रभाषेत करून त्या आधारे साहित्यिक आविष्कार करणे या तुलनेने कमी प्रसिद्ध अशा परंपरेची ओळख करून घेणे मस्ट.\nआणि दुसरी कन्नड लेखक वसुधेंद्र यांची द्वा.व. अरवंदेकरांनी अनुवाद केलेली 'जिथे क्षमा केली जात नाही' ही कथा. या कथेने मला अंतर्बाह्य हलवून सोडले. आमचे दिवंगत मित्र श्रावण मोडक यांच्याबरोबर झालेल्या 'सुप्त हिंसा' याविषयावरील चर्चेची तिने आठवण करून दिली. हिंसा ही नेहेमीच रक्त काढणार्‍या शस्त्रांनी केली जाते असे नव्हे. विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी, प्रगती साधण्यासाठी निर्माण केलेली संवादी साधनेही कशी हिसेंचे अक्राळविक्राळ हत्यार बनून जातात याची हादरवून टाकणारी अनुभूती तिने दिली. ईमेल, फेसबुक, ट्विटर यासारखी संपर्कमाध्यमे वापरणार्‍यांना आपल्या मनात डोकावून पहायला भाग पाडणारी कथा, माझ्या मते या अंकाचा चरमबिंदू (हिच्यावर स्वतंत्रपणे लिहायला हवे.) कथांच्या यादीतच गणेश मतकरींची 'शूट' ही कथा चित्रपटांच्या परिभाषेला, त्यातील परिमाणांना कथेमधे बेमालूमपणे सामावून घेणारी.\n१. 'जिथे क्षमा केली जात नाही' - मूळ लेखक वसुधेंद्र, अनुवादक: द्वा.व. अरवंदेकर\n२. 'फ्रेंड्स' (कविता) - उत्पल व. बा.\n३. चित्र-शब्दांचं गारुड - गजू तायडे\nलेखकः रमताराम वेळ ९:५९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nस्वागत २०१४ च्या दिवाळी अंकांचे - १: अक्षर\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आ...\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आ...\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आ...\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आ...\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2018-11-20T19:20:55Z", "digest": "sha1:H24EJFHDDG4GO3AXW3YRHA5NWIFNCYHO", "length": 17350, "nlines": 414, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चेक प्रजासत्ताक - विकिपीडिया", "raw_content": "\nब्रीद वाक्य: प्राव्हदा व्हीतेजी (अर्थ: सत्याचा विजय होतो)\n(अर्थ: माझे घर कुठे आहे\nचेक प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) प्राग\n- राष्ट्रप्रमुख मिलोश झेमान\n- पंतप्रधान पेत्र नेचास\n- बोहेमियाची डुची अं. ८७०\n- बोहेमियाचे राजतंत्र इ.स. ११९८\n- चेकोस्लोव्हाकिया २८ ऑक्टोबर १९१८\n- चेक साम्यवादी गणराज्य १ जानेवारी १९६९\n- चेकोस्लोव्हाकियाचे विघटन १ जानेवारी १९९३\nयुरोपीय संघात प्रवेश १ मे २००४\n- एकूण ७८,८६६ किमी२ (११६वा क्रमांक)\n- पाणी (%) २.०\n-एकूण १,०५,१३,२०९ (८१वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण २८६.६७६ अब्ज[१] अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न २७,१६५ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक (२०१३) ▲ ०.८७३ (उच्च) (२८ वा)\nराष्ट्रीय चलन चेक कोरुना (CZK)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +४२०\nचेक प्रजासत्ताक (चेक: Česká republika, उच्चार ) हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. चेक प्रजासत्ताकाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही चेक प्रजासत्ताकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.\n१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापुर्वक विघटन झाले व चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले.\nप्राग (प्राहा) ११,८१,६१० ४९६496 प्राग प्रांत\nब्रनो ३,६६,७५७ २३० दक्षिण मोराव्हिया\nओस्ट्राव्हा ३,१०,०७८ २१४ मोराव्हिया-सिलेसिया\nप्लझेन १,६२,७५९ १३८ प्लझेन प्रांत\nओलोमुक १,००,३८१ १०३ ओलोमुक प्रांत\nचेक प्रजासत्ताकमधील बहुतांश लोक चेक आहेत (९४.२%, पैकी ३.७%नी मोराव्हियन वंशीय असल्याचे तर ०.१%ने सिलेसियन वंशीय असल्याचे जाहीर केले.) याखेरीज स्लोव्हाक (१.९%), पोलिश (०.५%), व्हियेतनामी (०.४४%), जर्मन (०.४%) व काही प्रमाणात जिप्सी लोकही येथे राहतात.\nजवळच्या एस्टोनिया देशाप्रमाणे चेक प्रजासत्ताकमध्ये बव्हंश व्यक्ती निधर्मी आहेत. यात निधर्मी, नास्तिक व कोणताही धर्म न मानणार्‍यांचा समावेश आहे. चेक प्रजासत्ताकमधील ५९% व्यक्ती स्वतःस असे निधर्मी मानतात तर २६.८% लोक रोमन कॅथोलिक व २.५% प्रोटेस्टंट पंथीय ख्रिश्चन आहेत.\nयेथील लोकांपैकी १९% लोकांच्या मते जगात देव आहे तर ५०% लोकांच्या मते देव किंवा देवासारखी शक्ती जगात आहे तर ३०% लोकांनी सांगितले की जगात देव वा तत्सम शक्ती अस्तित्त्वात नाही.\nऑलिंपिक खेळात चेक प्रजासत्ताक\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ (इम्ग्लिश मजकूर)\nचेक प्रजासत्ताकचे विकिमिडिया अ‍ॅटलास\nविकिव्हॉयेज वरील चेक प्रजासत्ताक पर्यटन गाईड (इंग्रजी)\nयुरोपातील देश व संस्थाने\nअझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रो‌एशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी\nआक्रोतिरी आणि ढेकेलिया २ · फेरो द्वीपसमूह · जिब्राल्टर · गर्न्सी · यान मायेन · जर्सी · आईल ऑफ मान · स्वालबार्ड\nअबखाझिया · कोसोव्हो५ · नागोर्नो-काराबाख२ · दक्षिण ओसेशिया · ट्रान्सनिस्ट्रिया · उत्तर सायप्रस२\nटीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-sangamner-suicide-charged-murder-kids-70925", "date_download": "2018-11-20T20:12:08Z", "digest": "sha1:BDRYB52IXXRV2QKGMXT6ZC6SCQQLV3JL", "length": 13726, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar news sangamner suicide charged with murder of kids दोन मुलांना मारून आत्महत्या केलेल्या पित्याविरुद्ध खुनाचा गुन्हा | eSakal", "raw_content": "\nदोन मुलांना मारून आत्महत्या केलेल्या पित्याविरुद्ध खुनाचा गुन्हा\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nपोखरीबाळेश्वर येथील तिहेरी हत्याकांड; एकाच चितेवर केले तिघांवर अंत्यसंस्कार\nतळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पोखरीबाळेश्वर येथे बुधवारी रात्रीच्यावेळी राहत्या घरात दोन मुलांची गळा दाबून हत्या करीत पित्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. स्वतःच्या दोन मुलांच्या हत्येप्रकरणी आत्महत्या केलेल्या पित्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nआरोपी पिता अशोक संतू फटांगरे ( वय ३५ ) याने मुलगा प्रफुल्ल फटांगरे ( वय ७ ), मुलगी अस्मिता फटांगरे ( वय ११ ) यांची बुधवारी रात्रीच्यावेळी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर अशोक फटांगरे याने राहत्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. अशोक फटांगरे यांची पत्नी माहेरी गेलेली असल्याने बचावली. या तिहेरी हत्याकांडाच्या घटने प्रकरणी मयत मुलांचे आजोबा संतू देवजी फटांगरे यांनी या प्रकारास कारणीभूत आत्महत्या केलेला मुलगा अशोक फटांगरे याच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार मयत आरोपी अशोक फटांगरे विरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप निघोट या घटनेचा अधिक तपास करीत आहे.\nगळा दाबून हत्या करण्यात आलेला मुलगा प्रफुल्ल फटांगरे व मुलगी अस्मिता फटांगरे व आत्महत्या केलेला पिता अशोक फटांगरे या तिघांवर पोखरीबाळेश्वर येथे गुरुवारी सायंकाळी एकाच चितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्वतःचे कुंकू पुसलेल्या मातेने मुलांच्या विरहाने हंबरडा फोडल्याने उपस्थितांचे हृद्य हेलावून गेले.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nसदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'\nइनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक\nओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा\nफिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा\nश्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे\nउच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन\nबैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात\nतरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य\nहिंसाचाराला \"डेरा'चे आर्थिक पाठबळ\nकोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’\nभोजापूरच्या पाण्यासाठी नाशिक-पुणे महामार्गावर रस्तारोको\nतळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता....\nअचानक आग लागून 'झायलो' जळून खाक\nतळेगाव दिघे (जि.नगर): रस्त्याने चालेल्या महिंद्रा झायलो गाडीला अचानक आग लागली. आगीत झायलो जळून खाक झाली. गाडीतील दोघेजण मात्र बचावले. तळेगाव-लोणी...\nमुख्याध्यापकांच्या बदलीने ग्रामस्थ भावुक\nतळेगाव दिघे (नगर): संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील तांगडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रमेश बबन पावडे यांच्या बदलीने तांगडीचे...\nशिवशाही बसची ट्रॅक्टरला धडक; एक जखमी\nतळेगाव दिघे (जि.नगर) : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या डोळासणे शिवारात शिवशाही एस.टी. बसने पाण्याचा टँकर घेऊन जाणाऱ्या...\nपाच वाहनांचा विचित्र अपघात ; एक जागीच ठार\nतळेगाव दिघे : संगमनेरमार्गे जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार...\nसंगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडी ठार\nतळेगाव दिघे (नगर) : संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात घरानजीक पहाटे शौचास बसलेल्या बालिकेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/warkaris-welcome-the-famous-singer-anand-shindes-hymns/", "date_download": "2018-11-20T20:21:48Z", "digest": "sha1:MHIRZWJOMIE4KR6JIT6GTAF4H5G4DNS3", "length": 7686, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेच्या भक्तीगीताने वारकऱ्यांचे स्वागत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेच्या भक्तीगीताने वारकऱ्यांचे स्वागत\nपुणे : संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत पुण्यनगरीत बोपोडी येथे महाराष्ट्राचे थोर गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली भक्तिगीते त्यांचे चिरंजीव आणि सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे यांनी सादर करून वारकरी बांधवांना भक्तिरसात चिंब भिजवून प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी जाग्या केल्या, यावेळी चल ग सखे पंढरीला,गेला हरी कुण्या गावा,दर्शन दे रे दे रे भगवंता ,सत्यनारायणाची कथा ,यासारख्या अनेक भक्तीगीतांनी वारकरी बांधवांना एक आगळी वेगळी मेजवानी देण्यात आली.यावेळी वारकरी बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, यावेळी दिंडीप्रमुखांचे स्वागतही करण्यात आले.\nया कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे ,सुनीता वाडेकर ,परशुराम वाडेकर यांनी केले होते.कार्यक्रमानंतर वारकरी बांधवांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती,\nया प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे व स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.\nऔरंगाबाद विद्यापीठाच्या 43 व्या नाट्य महोत्सवाचे उदघाटन\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/145-diwali-2018/8606-colorful-divas-enter-the-market", "date_download": "2018-11-20T19:20:21Z", "digest": "sha1:A7WUFASERD6YVHDBE3NCS4PITDAAUIOA", "length": 5912, "nlines": 119, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दिवाळीनिमित्त सर्व बाजारपेठा सज्ज - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदिवाळीनिमित्त सर्व बाजारपेठा सज्ज\nदिवाळीचा सण आला की सर्व बाजारपेठा सज्ज होतात. दिवाळीला अवघे काही दिवस राहिल्याने सगळीकडे ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठय़ा बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. दिवाळीनिमित्ताने लागणाऱ्या वस्तू व इतर वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे.\nबाजारात कपडे, फराळ, कंदील, पणत्या, रांगोळी आणि विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू, घरगुती पदार्थ, अनेक महिलांनी घरी बनवलेल्या वस्तू अशा अनेक गोष्टी बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत.\nयंदाच्या दिवाळीत ग्राहकांनी इकोफ्रेंडली वस्तूंना जास्त प्रमाणात प्राधान्य दिले आहे. टिकल्या,घुंगरु,काच,चकाकणारी चमकी अशा सजावटींच्या वस्तू वापरुन बनवलेल्या डिझायनर पणत्यांना बाजारात जास्त आवक आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक लाल मातीपासून तयार केलेल्या पणत्यांची आवड अजूनही कायम आहे. बाजारात 10 रुपयांपासून ते 250-300 रुपयांपर्यंतचे दिवे विक्रीसाठी आले आहेत. त्याशिवाय रांगोळी काढण्यासाठी वेळ न मिळणा-या गृहिणींसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे साचे बाजारात आल्या आहेत.\nलालमातीचे साधे,छोटे दिव्यांची किंमत - 10 रुपये\nरंगीबेरंगी पण साधे दिव्यांची किंमत - 20 रुपये\nचकमकी,काच,मणी इत्यादी पासून सजवण्यात आलेल्या दिव्यांची किंमत - 50 ते 100 रुपयांपासून सुरु\nआकर्षक रोषणाईने उजळला ऐतिहासीक मैसुर पॅलेस\nआता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का\nएक करंजी लाख मोलाची; शिवआधार चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम\nऐन दसरा-दिवाळी आधीच सोनं महागलं...\nऐन दिवाळीत बँका राहणार बंद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/digvijaysingh-critic-narendra-modi-41935", "date_download": "2018-11-20T20:50:28Z", "digest": "sha1:EPPDC5EF2RA6TY7Z4QRFS3W7VSE4ZUVS", "length": 10489, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Digvijaysingh critic on Narendra Modi मोदीजींना काय झाले आहे? गायी, म्हशींचेही आधार कार्ड करत आहेत : दिग्विजयसिंह | eSakal", "raw_content": "\nमोदीजींना काय झाले आहे गायी, म्हशींचेही आधार कार्ड करत आहेत : दिग्विजयसिंह\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nभारत आणि बांगलादेशच्या सीमेवर होणारी प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राण्यांना आधार कार्डप्रमाणे क्रमांक देण्याचा सरकार विचार करत आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत 'मोदीजींना काय झाले आहे आता गायी, म्हशींचेही आधारकार्ड देण्यात करत आहेत', असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.\nनवी दिल्ली - भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर होणारी प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राण्यांना आधार कार्डप्रमाणे क्रमांक देण्याचा सरकार विचार करत आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत 'मोदीजींना काय झाले आहे आता गायी, म्हशींचेही आधारकार्ड देण्यात करत आहेत', असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.\nभारत आणि बांगलादेशच्या सीमेवर होणारी प्राण्यांची तस्करी संदर्भात अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सरकारने प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आधार प्रमाणे व्यवस्था उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. गायी आणि म्हशीच्या कानाजवळ एक बारा आकड्यांचा क्रमांक (युआयडी) लावण्यात येणार आहे. या क्रमांकाच्या आधारे गायीची जात, वय, लिंग, स्थान, उंची, शरीररचना, रंग, विशेष खूण आदी माहिती मिळणार आहे. त्यामुळे गायींच्या तस्करीवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.\nया पार्श्‍वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी ट्‌विटरद्वारे मोदींवर टीका केली आहे. 'मोदीजींना काय झाले आहे आता गाय आणि म्हशींचे आधारकार्ड तयार करत आहेत. आता गायी, म्हशींचे आधार कार्ड बनेल आणि ते बनवायला किती खर्च येईल आता गाय आणि म्हशींचे आधारकार्ड तयार करत आहेत. आता गायी, म्हशींचे आधार कार्ड बनेल आणि ते बनवायला किती खर्च येईल त्याचे कंत्राटही बहुतेक गोरक्षकांनाच मिळेल त्याचे कंत्राटही बहुतेक गोरक्षकांनाच मिळेल मात्र त्यानंतर प्राणी पाळणाररे गोरक्षकांपासून सुरक्षित राहतील का मात्र त्यानंतर प्राणी पाळणाररे गोरक्षकांपासून सुरक्षित राहतील का', असे काही प्रश्‍न दिग्विजयसिंहांनी उपस्थित केले आहेत.\nअब गाय भैंसों का आधार कॉर्ड बनेगा और उसको बनाने पर कितना ख़र्च आयेगा उसका ठेका भी शायद \"गौ रक्षकों\" को मिलेगा \nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/bms-edge-with-micro-sd-card-of-006-2-gb-mp3-player-green-price-pjRSav.html", "date_download": "2018-11-20T20:29:48Z", "digest": "sha1:RMRLCUWG6S36OMEDRLV4KBTJDODONJHO", "length": 14713, "nlines": 321, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "बीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nबीम्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये बीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन किंमत ## आहे.\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन नवीनतम किंमत Aug 15, 2018वर प्राप्त होते\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीनफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 399)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन दर नियमितपणे बदलते. कृपया बीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन वैशिष्ट्य\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स MP3, WMA\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 91 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 106 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 314 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 006 2 गब पं३ प्लेअर ग्रीन\n1/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-farm-pond-scheme-nagar-top-8052", "date_download": "2018-11-20T20:27:02Z", "digest": "sha1:VFTXKRGKELPDV324G4HWHDSNWO37OF2H", "length": 16190, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, In the farm pond scheme, nagar is top | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत नगर आघाडीवर\n‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत नगर आघाडीवर\nबुधवार, 9 मे 2018\nनगर ः शासनाने सुरू केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून आतापर्यंत राज्यात ७८ हजार १६७ कामे पूर्ण झाली आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी एक लाख तेरा हजार ३११ शेततळे करण्याचे उद्दिष्ठ होते. पूर्ण झालेल्या कामांचा विचार केला; तर आतापर्यंत ७० टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. त्यात नगर जिल्हा राज्यात आघाडीवर असून, ९ हजार २०० पैकी ८३३० कामे पूर्ण झाली आहेत. नगर नंतर कामे पूर्ण करण्यात औरंगाबाद, नाशिकचा नंबर लागतो.\nनगर ः शासनाने सुरू केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून आतापर्यंत राज्यात ७८ हजार १६७ कामे पूर्ण झाली आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी एक लाख तेरा हजार ३११ शेततळे करण्याचे उद्दिष्ठ होते. पूर्ण झालेल्या कामांचा विचार केला; तर आतापर्यंत ७० टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. त्यात नगर जिल्हा राज्यात आघाडीवर असून, ९ हजार २०० पैकी ८३३० कामे पूर्ण झाली आहेत. नगर नंतर कामे पूर्ण करण्यात औरंगाबाद, नाशिकचा नंबर लागतो.\nदुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर आता लोकांना पाण्याचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे कमी पाण्यात शेती उत्पादन घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. शेडनेट, पॉलिहाउसमध्ये उत्पादन घेताना शेतकरी ठिंबक सिंचनचा वापर करतात. त्यामुळे पाणी साठवणीसाठी शेतकरी शेततळे करत आहेत. फळपिकांनाही शेततळ्यांचा आधार मिळत आहे.\nकमी पाण्यात उत्पादन घेताना ज्यांच्याकडे शेततळे नाही अशा शेतकऱ्यांना त्याचे परिणामही दिसले. प्रत्येक शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने गतवर्षीपासून ‘मागेल त्याला शेततळे‘ योजना सुरू केली. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये १ लाख १३ हजार ३११ शेततळे करण्याचे उद्दिष्ठ निश्‍चित केले होते. त्यापैकी आतापर्यंत उद्दिष्ठांच्या ७० टक्के म्हणजे ७८ हजार १६७ शेततळ्याची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळे केल्यानंतर ४४ हजार २२६ ठिकाणचे फोटो सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड झाले आहेत.\n‘मागेल त्याला शेततळे योजनेतून कामे पूर्ण करण्यावर नगरने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत ९ हजार २०० पैकी ८३३० कामे पूर्ण झाली असून, त्याची टक्केवारी ८८ टक्के आहे. त्या पाठोपाठ औरंगाबादने ९ हजार १०० पैकी ६९२० कामे पूर्ण केली असून, त्याची टक्केवारी ७६ आहे. नाशिक जिल्ह्याने ९००० हजारपैकी सहा हजार १०३ कामे पूर्ण केली असून, त्याची टक्केवारी ६८ आहे. शेततळे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध निधीतून टप्प्याटप्प्याने थेट खात्यावर अनुदान दिले जात आहे, असे नगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले.\nनगर शेततळे farm pond नाशिक\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-tur-import-9262", "date_download": "2018-11-20T20:29:36Z", "digest": "sha1:HPO7HPEAEO2DTGO7HF6NJJ2LKLBIDHKA", "length": 24163, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on tur import | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्पादकांना बसणार तूर आयातीचा फटका\nउत्पादकांना बसणार तूर आयातीचा फटका\nगुरुवार, 14 जून 2018\nदेशांतर्गत तुरीचे उत्पादन वाढून भाव कोसळलेले असताना आता मोझांबिकमधून १.५ लाख टन तूर आयात करण्यात येणार आहे. मोझांबिकशी मागील काळात केलेल्या करारानुसार ही डाळ येणार असली, तरी त्याचा फटका देशातील शेतकऱ्यांना बसणार आहे.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान संपल्यानंतर लगेचच केंद्रातील परकीय व्यापार महासंचालनालयाने मोझांबिक या आफ्रिकी देशातून तब्बल १.५ लाख क्विंटल तूर आणि इतर कडधान्ये आयात करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागची पार्श्‍वभूमी लक्षात घेतली पाहिजे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी मोझांबिकला गेले होते, तेव्हा त्यांनी या देशाशी एक व्यापारी करार केला होता. त्यानुसार एक लाख टन तुरीची आयात करण्याचे निर्धारित करण्यात आले होते आणि २०२०-२१ पर्यंत ही आयात दोन लाख टनांपर्यंत नेण्याचेही ठरवण्यात आले होते. त्यानुसार आता १.५ लाख टन तूर आयात करण्यात येणार आहे. तथापि, देशांतर्गत तुरीचे उत्पादन वाढल्यामुळे आज देशात बाजारपेठेत तुरीचे भाव कमालीचे पडले आहेत. असे असताना ही आयात होत आहे. साहजिकच याचा फटका देशातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.\nडाळींची आयात ही आज सुरू झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून आपण दरवर्षी ४० ते ५० लाख टन डाळी आयात करत आहोत. गतवर्षी हे प्रमाण वाढून आता ५६ लाख टनांपर्यंत पोचले आहे. आज जागतिक बाजारातही तुरीचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे आता होणारी आयात अतिशय स्वस्तात होत आहे. मागील काळात जागतिक बाजारपेठेत तुरीचे भाव वाढत चालले होते, कारण आपली मागणी वाढत चालली होती. त्यामुळे एका वर्षामध्ये तब्बल १२ हजार रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत तुरीच्या भावांनी मजल मारली होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतात दोन वर्षे सलग दुष्काळामुळे डाळींचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले होते. भारतातील डाळीच्या तुटवड्याची परिस्थिती समजल्याने जागतिक बाजारात तुरीचे भाव वाढू लागले होते. अशी तुटवड्याची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्याचा फायदा साठेबाजच घेतात. डाळींच्या किमती कमी होत्या, तेव्हा भारतातील काही मोठ्या कंपन्यांनी, व्यापाऱ्यांनी जागतिक बाजारातून डाळी विकत घेतल्या आणि तिथेच त्यांची साठेबाजी केली. नंतरच्या काळात भाव वाढल्यानंतर इथल्या बाजारपेठेत त्या आणल्या आणि मार्केटिंग करून विकून बक्‍कळ नफा कमावला.\nपंतप्रधानांचे तूर लागवडीचे आवाहन\nतुरीचा दर १२ हजार रुपये क्विंटलला गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांना तूर आणि अन्य डाळींच्या लागवडीबाबत आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मुळातच शेतकऱ्यांमध्ये एक प्रवाह नेहमी पाहायला मिळतो, तो म्हणजे ज्या शेतीमालाच्या किमती वाढतात त्याचेच पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो आणि तो चुकीचाही नाही. तुरीचे भाव १२ हजारांपर्यंत पोचल्यानंतर देशांतर्गत उत्पादन वाढले तरीही ७ ते ८ हजार रुपये क्‍विंटल असा भाव तरी मिळेलच या अपेक्षेने शेतकऱ्यांनी भरभरून डाळवर्गीय पिकांची लागवड केली. देशात तुरीचे क्षेत्र वाढले. निसर्गाने साथ दिल्यामुळे उत्पादनही प्रचंड झाले. दुसऱ्या बाजूला भारताला तुरीची गरज मोठी आहे, हे लक्षात आल्यामुळे जागतिक पातळीवरही तुरीचे क्षेत्र वाढले आणि उत्पादन वाढले.\nभारतात तुरीची आयात म्यानमार आणि टांझानिया इथूनच मोठ्या प्रमाणात केली जाते. याखेरीज कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधूनही भारतात तुरीची आयात होते. जेव्हा आपण मोझांबिकशी करार केला, तेव्हा टांझानियालाही आपली गरज वाढली असल्याचे आणि मागणीनुसार पुरवठा होत नसल्याचा संदेश मिळाला. त्यामुळे तिथेही उत्पादन वाढले. याखेरीज उत्तर आफ्रिकन देशांमध्येही उत्पादन वाढले. या साऱ्याचा एकत्रित परिणाम होऊन जागतिक स्तरावरील तुरीचा पुरवठा वाढला. आज भारत हा जगातील सर्वांत मोठा डाळ आयातदार देश आहे. पण भारतातच उत्पादन वाढल्यामुळे जागतिक बाजारात तुरीचे भाव कोसळले. या पडलेल्या भावात ५० ते ६० लाख टन डाळींची आयात झाली. त्यावर आयात करही नव्हता. खरे पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात एखाद्या शेतीमालाचे भाव पडल्यानंतर आयात कर लावून इथल्या हमीभावाला संरक्षण देणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. आज साखरेबाबत ज्या तत्परतेने निर्णय घेतले जातात, तसे अन्य घटकांबाबत होत नाही. जागतिक बाजारात साखरेचे भाव घसरले की लागलीच त्यावरील आयात शुल्क वाढविले जाते. याउलट देशांतर्गत उत्पादन कमी झाले की आयातीसाठी अनुदान दिले जाते. शिवाय बफर स्टॉक करण्यासाठी बिनव्याजी कर्जही दिले जाते. या तीन महत्त्वाच्या उपाययोजना डाळींसंदर्भात करण्यात आलेल्या नाहीत. डाळींवर आयात कर लावला; पण तो खूप कमी होता. तसेच डाळींची निर्यातही बरीच उशिरा खुली केली जाते. डाळींची हमीभावाने खरेदी करण्यासही टाळाटाळ केली जाते.\nसाखर निर्यातीला जसे अनुदान दिले जाते, तसे डाळीच्या बाबतीत निर्यातीला अनुदान दिले जात नाही. थोडक्‍यात, अतिरिक्त उत्पादन झाल्यानंतर जी पावले उचलणे गरजेचे असते ती उचलली जात नाहीत. उदा. द्यायचे तर पांढऱ्या वाटाण्यावर ५० टक्के आयात कर लावला आहे. यात विशेष काही नाही. कारण जागतिक बाजारात पांढऱ्या वाटाण्याचा भाव २ हजार रुपये क्‍विंटल असा आहे. त्यावर ५० टक्के आयात कर लावून जरी तो आयात केला, तरी त्याची किंमत ३००० रुपये क्विंटल अशी होते. दुसरीकडे हरभऱ्याचा हमीभाव ४४०० रुपये क्विंटल आहे. आपल्याकडे वाटाण्याची डाळ करून त्याचे पीठ हरभऱ्याच्या बेसन पिठामध्ये मिसळून विकले जात असेल, तर हरभऱ्यासाठी ४४०० रुपये कोण देईल म्हणूनच वाटाण्यावरील आयात कर अधिक असणे गरजेचे आहे. या वर्षीच्या मंदीमुळे डाळी, तेल, साखर यांवर आयात कर लावण्यात\nआला आहे. साखरेवर १०० टक्‍के आयात कर असूनही पाकिस्तानची साखर भारतात आली. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता देशात शेतीमालाच्या आयात-निर्याती संदर्भातील धोरण काय असावे, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. :\nविजय जावंधिया ः ९४२१७२७९९८\n(लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nतूर डाळ कर्नाटक व्यापार भारत शेती निसर्ग म्यानमार टांझानिया कॅनडा ऑस्ट्रेलिया हमीभाव minimum support price साखर साखर निर्यात विजय\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/videos/page-3/", "date_download": "2018-11-20T19:30:01Z", "digest": "sha1:5PQL64HYYXVPAOABVM7CR2FYYNY4HROC", "length": 10194, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संघ- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n'भाजप ओवेसींना पैसा पुरवते'\n'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा\n'हा भाजप आणि संघाचा गेमप्लॅन'\n'अणेंचे बोलवते धनी भाजप आणि संघ'\nस्पेशल रिपोर्ट : 'महानंद'चं लोणी खाण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र\nवेशभूषा बदल्यामुळे संघ बदलतोय असं म्हणता येईल का \n'सुपिक डोक्यातून नापिक कल्पना'\n‘भारत माता की जय’ म्हणायला ओवैसींचा नकार\n'भारत माता की जय म्हणणार नाही'\n'तुम्ही आयएसआयला मोठेपणा दिला'\n'पुन्हा चड्डी घालायला लावू'\n'महिलांना मंदिरात प्रवेश द्यावा'\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/killed/all/page-3/", "date_download": "2018-11-20T19:31:53Z", "digest": "sha1:MZOT2V7GP6EWAMPAENSRYQC2YGJ4ZCKC", "length": 11559, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Killed- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nकाश्मीरच्या कुलगाममध्ये एन्काऊंटर, 5 दहशतवाद्यांना केलं जागीच ठार\nजम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील चौगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी मोठी चकमक झाली.\nजम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या चकमकीत 8 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा\n'त्या' नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश, शार्प शुटर जंगलात दाखल\nकाबुलमध्ये बॉम्बस्फोट २० जण जागीच ठार तर १२ गंभीर जखमी\nपत्नीची हत्या करून पतीने मृतदेह फेकला पाण्याच्या टाकीत\nअपूर्व असरानीनं केला कंगनावर हल्ला\nहाॅलिवूड अभिनेत्रीने रोखली खेळण्यातली बंदूक,पोलिसांनी झाडली खरोखरची गोळी \nताई फोनवर जास्त बोलते म्हणून लहान भावाने केली गळा आवळून हत्या\nमुलाच्या मृत्यूमुळे मी पुरती ढासळली, पण त्याला मिळणाऱ्या शौर्यचक्राचा आनंदच आहे, औरंगजेबच्या आईची प्रतिक्रिया\nपोटच्या गोळ्याची तीनं नाल्यात बुडवून केली हत्या; नरबळीचा संश\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी\nबापाने झाडल्या मुलीवर गोळ्या, सब इंस्पेक्टरचाही मृत्यू\nफ्रेंडशिप डेच्या आधीच प्रेमाचा स्वीकार नाही केला म्हणून मैत्रिणीचा खून\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-miraj-satara-double-rail-track-110788", "date_download": "2018-11-20T20:18:34Z", "digest": "sha1:PP4WNADAQRIPNAQNKXZPUBS4K5G6JKCF", "length": 13863, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Miraj - Satara double Rail track मिरज-सातारा रेल्वेमार्ग दुहेरीकरण गतीने | eSakal", "raw_content": "\nमिरज-सातारा रेल्वेमार्ग दुहेरीकरण गतीने\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nमिरज - पश्‍चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी बहुप्रतिक्षित असणारे पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण सध्या गतीने सुरू आहे. विशेषतः मिरज ते सातारा या सेक्‍शनमध्ये कामे गतीने सुरू आहेत. येत्या चार वर्षांत ते पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.\nमिरज - पश्‍चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी बहुप्रतिक्षित असणारे पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण सध्या गतीने सुरू आहे. विशेषतः मिरज ते सातारा या सेक्‍शनमध्ये कामे गतीने सुरू आहेत. येत्या चार वर्षांत ते पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.\nया कामासाठी केंद्रीय मंत्रीगटाने ३ हजार ६२७ कोटी ४७ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. पुणे ते लोंढा असे एकूण ४६७ किलोमीटर दुहेरीकरण होणार आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत दरवर्षी पाच टक्के जादा खर्च गृहीत धरला आहे; त्यामुळे याचा अंतिम खर्च ४ हजार २४६ कोटी ८४ लाख रुपयांवर जाईल. सध्या मातीकाम, विद्युतीकरण ही कामे युद्धस्तरावर सुरू आहेत. विद्युतीकरणासाठीचे साहित्य मिरज स्थानकात मोठ्या प्रमाणात येऊन पडले आहे. विद्युत विभागाचे स्वतंत्र कार्यालयदेखील काही दिवसांत कार्यान्वित होईल.\nअशी आहे स्थिती ः\nमिरज-पुणे (३६ स्थानके) - २८० किमी\nमिरज-लोंढा - १८७ किमी\nसातारा-पुणे - १३८ किमी\nमिरज-पुणेदरम्यान सध्या ११० रेल्वेगेट\nनव्वद टक्के जागा सध्या रेल्वेच्या ताब्यात, फक्त दहा टक्के संपादनाची गरज\nनांद्रे-भिलवडीदरम्यान येरळा नदीवर आणि नीरा-लोणंददरम्यान नीरा नदीवर मोठे पूल\nमिरज-पुणेदरम्यान पाच बोगदे (तीन लहान व दोन मोठे)\nमिरज-पुणेदरम्यान दररोज धावणाऱ्या प्रवासी गाड्या- २४ (शिवाय मालगाड्या)\nसध्याची निर्धारित गती नव्वद ते ११० किलोमीटर प्रतीतास, प्रत्यक्षात पन्नास किलोमीटरने धाव\nसातारा ते पुणे मार्गावर डोंगराळ भाग असल्याने ते काम किचकट आणि वेळखाऊ असेल. दोनशे कोटींचा खर्च मातीकामासाठीच होणार आहे. यातील सर्वाधिक खर्च सातारा-पुणे टप्प्यात होईल. बोगदे, पूल, डोंगराळ भाग यामुळे या अंतरात अधिक काम करावे लागणार आहे. मिरज ते कोल्हापूरमध्ये दोन ठिकाणी नदी क्रॉसिंग करावी लागते. तेथे दुहेरीकरणांतर्गत नवे पूल उभारावे लागतील; त्यामुळे या मार्गाचे दुहेरीकरण पुढच्या टप्प्यात होण्याची शक्‍यता आहे.\nपुणे ते सातारा विद्युतीकरण लवकरच सुरू होईल. दरवर्षी चाळीस किलोमीटप्रमाणे २०२१ पर्यंत दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. बंगलुरू-हुबळी आणि होस्पेट-वास्को या मार्गाचे दुहेरीकरण सध्या प्रगतिपथावर आहे. लोंढा-पुणे दुहेरीकरणानंतर हे संपूर्ण जाळे अधिक गतिमान होईल.\nहुबळी-बेंगळुरू दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर पुणे-मिरज-हुबळी-बेंगळुरू हा १ हजार ३६ किलोमीटरचा सर्वच टप्पा दुहेरी होणार आहे; यामुळे प्रवास अधिक गतीने आणि कमी वेळात होईल. सध्या पुणे-मिरज प्रवास सहा तासांचा आहे. संपर्कक्रांती एक्‍स्प्रेस विनाथांबा धावत साडेचार तासांचे वेळ घेते. दुहेरीकरण झाल्यास सर्व गाड्या चार तासांत मिरजेतून पुणे गाठतील.\nसंपर्क क्रांतीला तर अवघा साडेतीन तासांचा वेळ लागेल. सोलापूरमार्गे दक्षिणेकडे गाड्या मिरज-बेळगावमार्गे वळवण्याचेही नियोजन असून यातून नव्या दुहेरी मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर केला जाईल. मालवाहतूकही पूर्ण क्षमतेने होणार असून त्यातून रेल्वेला चांगला महसूल मिळेल.\nरुंदीकरणाचा एक भाग म्हणून मिरज-पुणे दरम्यानचे वीस रेल्वेगेट काढून भुयारी मार्ग तयार केले आहेत. मिरज ते पुणे मार्गावर गाड्यांची सध्याची निर्धारित गती नव्वद किलोमीटर प्रतीतास आहे; प्रत्यक्षात ती पन्नास किलोमीटरच्या जवळपास रेंगाळते. क्रॉसिंग, थांबे यामुळे मंदावते. दुहेरीकरणानंतर ती ११० किलोमीटरपर्यंत जाऊ शकेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-sharad-pawar-talked-about-sugar-factory-71042", "date_download": "2018-11-20T20:00:55Z", "digest": "sha1:CF3MPC4O7QLBJOLH73T3H4IR3HLAY32X", "length": 13034, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news Sharad Pawar talked about sugar factory ऊस विकास आराखडा गांभिर्याने राबविण्याची गरज: शरद पवार | eSakal", "raw_content": "\nऊस विकास आराखडा गांभिर्याने राबविण्याची गरज: शरद पवार\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nऊस असो की नसो आमच्या आमदारांना कारखाना लागतो : शरद पवार\n\"आमच्या काही नेेते आणि आमदारांकडुन ऊस उत्पादन नसताना देखील साखर कारखाने काढली जातात. माणसे सांभाळण्यासाठी आम्ही देखील त्याला मदत करतो. काही जणांना कारखाना काढु नका असा सल्ला देऊन देखील कोणी ऐकत नाही. मग आम्ही म्हणतो कारखाने काढा, पण पुढील समस्यांना तोंड द्या. बेसुमार कारखान काढल्यांमुळेे आजचे हे दिवस आलेत, \"असे सुचक विधान शरद पवार यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ रंगला.\nपुणे : कमी ऊस उत्पादन, कमी गाळपामुळे कमी मिळकत होते. परंतु पगारावरील वाढता खर्च आणि कर्जाची परतफेड करावी लागत असल्याने साखर कारखानदारीचे आर्थिक गणित बिघडलेे आहे. त्यामुळे कारखान्यांनी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ऊस विकास आराखडा गांभिर्याने राबविण्याची गरज असल्याचे मत, माजी केंद्रीय कृषीमंंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.\nमांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे 'ऊस विकास कृती कार्यक्रम' या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्राच्या उद् घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महासंचालक शिवाजीराव देशमुख, आमदार अजित पवार, आ.जयंत पाटील,आ.राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.\nपवार पुढे म्हणाले, \"जागतिक ऊस उत्पादनामध्ये ब्राझीलनंतर भारताचा क्रमांक लागतो. तर देशात उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. आपली खरी स्पर्धा उत्तर प्रदेशाशी आहे. उत्तर प्रदेशात निर्माण होणा-या साखरेला दिल्ली, हरयाणा, पंजाबसोबत पश्चिम बंगाल, आसाम आणि ईशान्य भारतातील राज्ये आहेत. वाहतुकीचा खर्च कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादकाला परवडत नाही.\"\n\"दुष्काळी परिस्थीतीमुळे राज्यातील 10 लाख हेक्टरचे ऊस क्षेत्र कमी झाले. तसेच मुख्यमंत्री फडणविस यांच्या घोषणेनुसार ठिबक सिंचन करण्याच्या अटीवर ऊस उत्पादनाला परवानगी देणार आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याच्या नियोजनामध्ये ठिबकवर जावे लागेल. आर्थिक गणित बिघडु नये यासाठी प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी नेमणे. प्रतिहेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी जैविक, बायोकंपोस्ट खते, जैविक रोग आणि किटकनाशके वापरणे. माती परिक्षण केंद्राची उभारणी करणे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत शाश्वत ऊस उत्पादन केल्यास कारखानदारी टिकु शकेल,\"असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी वळसे पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर कृषी क्षेत्रातील संशोधकांनी विविध विषयांवर सादरीकरण केले.\nऊस असो की नसो आमच्या आमदारांना कारखाना लागतो : शरद पवार\n\"आमच्या काही नेेते आणि आमदारांकडुन ऊस उत्पादन नसताना देखील साखर कारखाने काढली जातात. माणसे सांभाळण्यासाठी आम्ही देखील त्याला मदत करतो. काही जणांना कारखाना काढु नका असा सल्ला देऊन देखील कोणी ऐकत नाही. मग आम्ही म्हणतो कारखाने काढा, पण पुढील समस्यांना तोंड द्या. बेसुमार कारखान काढल्यांमुळेे आजचे हे दिवस आलेत, \"असे सुचक विधान शरद पवार यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ रंगला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-the-incidents-and-stories-in-the-saisachcharit-relating-to-lord-shiva-11/", "date_download": "2018-11-20T20:24:14Z", "digest": "sha1:GVPJ7C7BSCM72PNJHGFJMCYVMEGTD2VW", "length": 8076, "nlines": 101, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व./The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.\nसाई पंथावरून चालण्यासाठी सुरवात करताना सर्वात पहिला अध्याय तो पण कुठला तर त्या परम शिवाचा(Shiva). ब्रम्हा-विष्णू-महेश(Brahma-Vishnu-Mahesh) ह्या हिंदू संस्क्रीतीतले अत्यंत वंदनीय असे हे तिन्ही देव. ज्यांना ह्या\nश्रुष्टी ची रचना करण्याची जबाबदारी देण्यात आली त्यात महेशचे म्हणजेच परम शिवाचे स्थान खूपच म्हत्वाचे.\nसाई सत्चारित्र (Saisatcharitra) मध्ये परम शिवाचा उल्लेख आपणास मेघा (Megha) च्या कथेतून येते. तसेच हेमाडपंत ह्यांनी अगदी पहिल्याच अध्याय मध्ये नोंद केलीच आहे.\nपहिलच ओवी – गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुगुरुर्देवो महेश्वर: गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: II १ II तर पुढे ह्याच अध्याय मध्ये\nहे साईनाथ (Sainath) स्वप्रकाश आम्हां तुम्हीच गणाधीक्ष अथवा उमेश तुम्हीच II १९ II म्हणजेच सर्व साई भक्तांना साई हेच गणाधीश तर साई हेच शिवाचे हि रूप. असे अनेक उल्लेख\nआपल्याला परम शिवाचे ह्या साई सत्चारितामध्ये येतात.\nपंचशील परीक्षा सुरवात झाली आणि साई-सत्चारित्र मधील कथा, भक्तांचे अनुभव ह्याचे आपल्या आजच्या आयुष्यातल्या घटनांशी जोडून घेण्याची सुरवात झाली. नाही. ती बापूंनी करून घेतली. जसा मेघा साठी शंकर काय आणि साई काय तर एकाच, तसेच आज आपल्याही आयुष्यात नेमका हेच घडत असते. अगदी आपल्या नकळत सुधा. साधी गोष्ट सांगायची तर आमच्या ऑफिस च्या दरवाझा मध्ये एक सुंदर सुबक श्री गणेशाची मूर्ती आहे. सकाळी कामाला जाताना गणेशा समोर जाताना आपोआप हाथ जोडले जातात आणि नकळतपणे अगदी सहज तोंडातून शब्द बाहेर पडतात – “हरी ओम बापू”. हीच अवस्था साईचरणी लीन झालेल्या प्रत्येक भक्ताची आहे. मग तो मेघा सारखा शंकरचा उपासक असो किवा रामावर अपार प्रेम करणारी ती भजन-मंडळी मधली बाई असो. हीच प्रेमगंगा शिवाच्या जटातून निघून साई च्या चरणी प्रगत झाली आणि अखंड पणे वाहू लागली.\nमागे उभा मंगेश I पुढे उभा मंगेश II\nमाझ्याकडे देव माझा पाहतो आहे II\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/pulika-blessed-by-mothi-aai/", "date_download": "2018-11-20T20:01:48Z", "digest": "sha1:HQR4KVBCTCPDOINGRTL2GVFDVCHKLEEO", "length": 7664, "nlines": 101, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "BLOG >> Samirsinh Dattopadhye - Friend of Aniruddhasinh", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nआजच्या अग्रलेख खरच सूंदर… पुलिका(Pulika) वर मोठ्या आईची(Mothi Aai) कृपा किती सहज झाली होती हे ह्यातून दिसून येते.. ज्या शेवाळयामुळे शुक्राचार्यही वाचू शकत नसतात तिथे ही पुलिका मात्र सहजपणे वाचते.. जेव्हा पुलिका सेमिरामिसच्या मननियंत्रणाखाली होती व सेमिरामिस(Semiramis) आणि केरिडाविन (Caridwen) मधे वाद होतात त्यावेळी ह्या शेवाळ्याची स्फटिकनलिका पुलिका तिच्याकडे लपून ठेवून घेते आणि त्याच्यावर अनेक चाचण्या करून त्यावर लस शोधून काढते.. ज्यामुळे तिच्यावर कधीच त्या शेवाळ्याचा परिणाम होऊ शकणार नसतो..\nमननियंत्रणाखाली असतांना ही हे सर्व करू शकणे म्हणजे ह्यासाठी नक्कीच त्या मोठ्या आईची कृपा लागते. इथे उपनिशदामधले वाक्य आठवते.. की मोठ्या आईच्या सामर्थयावर कधीही शंका घेऊ नका. मोठ्या आईचे सामर्थ्य प्रचंड आहे आणि ती उचित वेळी सर्व काही पुरवीतच असते..\nत्यावेळी पुलिकाला त्या शेवाळयासाठी लस शोधून काढण्यासाठी मदत करते आणि आज त्यामुळेच ती निक्सच्या कारस्थानांचा व्यवस्थित मागोवा घेऊ शकत आहे..\nमाझ्या आईचे सामर्थ्य खरोखर अफाट आहे.. हे सर्व वाचून आपला विश्वास अधिक दृढ़ होत जातो.. काही झाले तरी ही मोठी आई 18 हातात शस्त्र घेऊन तिच्या बाळासाठी उभी असतेच असते..\nआणि आपल्या आईने आपल्याला वचनच दिलेले आहे – “मी तुमच्यासाठी ही अशीच धावत येईल”\nपुलिका पूर्णपणे मन नियंत्रित असतांनाही ती आज पूर्णपणे ह्यातून बाहेर पडलेली आहे व त्याचबरोबर तिला आधीच्याही सर्व गोष्टी म्हणजे जेव्हा ती सेमिरामिस बरोबर होती तेव्हाच्या ही गोष्टी आठवत असतात.. किती ती किमया ह्या आईची\nखरच आपली आई…ती आहेच आणि ती असतेच.. मला फक्त पूर्ण विश्वास ठेवायची गरज आहे.. बाकी अशक्याचे ही शक्य ती तिच्या बाळासाठी करतच असते..\nतिथे हॉरेपियन आणि गटाने मेड्यूसाचे घर जाळले.. आता तिथे मेड्यूसाला असे वाटत आहे की तिच्याकडची ती नाळ असणारी स्फटिका पूर्णपणे ह्या आगीत नष्ट झालेली आहे..\nआता उत्सुकता वाढत चालली आहे की पुढे काय\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://warangal.wedding.net/mr/photographers/1142387/", "date_download": "2018-11-20T19:34:40Z", "digest": "sha1:NDEAEN3DL5G4I23WEFRJ3RC3UFY74J5N", "length": 2874, "nlines": 78, "source_domain": "warangal.wedding.net", "title": "वारांगळ मधील Senses Creations हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 45\nवारांगळ मधील Senses Creations फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, तेलुगू\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 45)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,37,245 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/loksatta-marg-yashacha-30-1696010/", "date_download": "2018-11-20T19:53:54Z", "digest": "sha1:66YSZGZQ6WULPP4KJ7KANIYFPC4NIPJS", "length": 19720, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta marg yashacha | दमदार कारकीर्द घडवा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nएखादा अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे म्हणजे करिअर घडणे नाही.\n‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे म्हणाले, दमदार कारकीर्द घडवण्यासाठी प्रयत्नशील राहा. ताणाला घाबरू नका तर त्याचा सकारात्मक पद्धतीने सामना करा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.\nएखादा अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे म्हणजे करिअर घडणे नाही. स्पर्धेत वेगळे काही करताना आपण बहुतेक वेळा वर्षांनुवर्षांचा जुना-पुराणा मार्ग पत्करतो. सगळे एकाच दिशेने विचार करतो. त्यात गैर काहीच नाही. मात्र प्रत्येकाने आपला मार्ग तयार करावा. मात्र एकदा तो निवडला की त्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. वेगळा मार्ग हा कठीण असतो, त्याला तोंड देण्याची तयारी हवी. मग पालकांना त्यासाठी जबाबदार ठरवायचे नाही. कारण वेगळे काही करायचे असे म्हणणे सोपे असते, पण प्रत्यक्षात तसे जगणे कठीण असते. वेगळा मार्ग चोखाळताना तसे कष्टही घ्यावे लागतील हे कायम लक्षात ठेवा. यश मिळवण्यासाठी आपला दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.\nमुलांच्या या प्रवासात पालकांनीही काही ठोस भूमिका घेणे आवश्यक असते. मात्र मुलांवर कोणतीही सक्ती करू नये. पालक सतत तक्रारी करत असतात, त्यामागची काळजी स्वाभाविक आहे. तरीही मुलांना प्रयोग करून पाहण्याची संधी दिली पाहिजे. मुलांना मनापासून जे वाटते ते करू द्या. यामध्ये पालकांची भूमिका काय असावी, तर मुले ज्या क्षेत्रात जाऊ इच्छितात त्या क्षेत्रातील व्यक्ती, जीवनशैली याची जाणीव त्यांना करून द्यावी. काही वेळा पालक मुलांना मोकळीक देतात. कधी कधी मुलांकडूनही काही चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे मुलांनी जे क्षेत्र निवडले असेल त्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती कोण, त्यातील आव्हाने काय आहेत, कामाचे स्वरूप काय आहे याची जाणीव मुलांना करून देणे हे पालकांचे काम आहे. त्याच वेळी मुलांनीही त्या क्षेत्राची ओळख करून घेणे, त्यातील व्यक्तींना भेटणे हे करताना आपल्याला या क्षेत्रात काम करताना खरेच आनंद मिळणार आहे का तो कशात मिळणार आहे, हे पाहणेही गरजेचे आहे. हे पाहिल्यावर कधी कधी लक्षात येते की, अरे, आपल्याला या क्षेत्रात जे छान वाटत होते, ते प्रत्यक्षात तसे नाहीये. अशा वेळी पुन्हा नव्याने विचार करणे शक्य होते.\nहे सगळे असले तरीही कोणत्याही टप्प्यावर मार्ग बदलणे, यूटर्न घेणे शक्य असते हे लक्षात ठेवा. अनेक अशी उदाहरणे देता येतील की ज्यांनी एका क्षेत्रात शिक्षण घेतले, पण दुसऱ्याच क्षेत्रात काम करत आहेत. पण या सगळ्या प्रक्रियेत एक पथ्य पाळायचे की काहीही अर्धवट सोडायचे नाही. जे हाती घ्यायचे ते काम पूर्ण करायचे. काम पूर्ण करण्यात एक वेगळा आनंद असतो. घाबरून किंवा कंटाळून मार्ग बदलायचा नाही. मुळात कशातही अडचण नसतेच, आपण अडचणीला घाबरतो ही अडचण असते.\nआपली आवड आणि क्षमता काय आहे हे लक्षात घ्या. त्यासाठी आवश्यक असल्यास अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट करून घ्या. मात्र सामूहिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या चाचण्या टाळा.\nकरिअर करणे आणि अभ्यासक्रम निवडणे यात फरक आहे. कोणत्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे म्हणजे करिअर, फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे म्हणजे करिअर नाही. त्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेची चाचणी करा. त्याचबरोबर कोणत्या मार्गाने तुम्ही शिकू शकता हे पाहा. ऐकणे, वाचणे आणि कृतीतून शिकणे असे तीन प्रकार आहेत. तुम्ही या तीन माध्यमांपैकी कोणत्या माध्यमाचा वापर करून चांगले शिकू शकता हे शोधा.\nआपली प्रत्यक्ष बुद्धी हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा. बुद्धी कितीही असू दे, मात्र ती पूर्ण क्षमतेने वापरणे आवश्यक आहे. कंटाळा आला हे कारण देऊन बुद्धीचा वापर होत नसेल तर ते चुकीचे आहे. आपल्याला काय आवडते या प्रश्नाचे उत्तर झोपायला आवडते हे असेल तर तेही नक्कीच चुकीचे आहे. असा चुकीचा तिसरा मुद्दा म्हणजे मोबाइल गेम्स खेळायला आवडणे. बुद्धिमत्ता, आवड या नंतरचा मुद्दा म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व. व्यक्तिमत्त्वामध्ये पाच प्रकार असतात. यात पहिला प्रकार आहे अनुभवाचा. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यायला तुमच्या मनाची तयारी आहे का, तुम्हाला नव्याने विचार सुचतात का, एखादी गोष्ट सांगितल्यानंतर पटकन समजते का, कठीण शब्द आले की मजा येते का, तुमची कल्पनाशक्ती चांगली आहे का हे ओळखणे अपेक्षित आहे. दुसरा प्रकार आहे, व्यवस्थित काम करणे. तुम्हाला दिलेले काम व्यवस्थित करता येत असेल, वेळापत्रक पाळता येत असेल तर तुम्ही करिअरमध्ये दिलेली कामे नक्कीच वेळेत पूर्ण कराल. तिसरा प्रकार आहे, लोकांशी संवाद साधण्याचा. जर तुम्हाला लोकांशी संवाद साधायला आवडत नसेल तर तुम्ही या व्यक्तिमत्त्वाच्या विरोधी आहात. चौथा प्रकार आहे, आपल्या सहकाऱ्यांना समजून घेण्याचा. सहकाऱ्यांना समजून घेण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असणे हेदेखील करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्यांसोबत मनमिळाऊपणे वागणे, हे करिअर घडविण्यात मदत करते. पाचवा प्रकार आहे, लहान गोष्टींचा तणाव मनात येणे. प्रत्येक करिअरमध्ये तणाव असतो, परंतु तो तणाव आपण कितपत झेलू शकतो हे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही ताणाला नियंत्रित करू शकाल तर नक्कीच तुम्ही यशस्वी करिअर घडवू शकता. व्यक्तिमत्त्वाच्या या पाच प्रकारांपैकी आपण कोणत्या प्रकारात बसतो, याचा विचार करा. यातला कोणताही प्रकार वाईट किंवा चांगला नाही. किंबहुना मानसशास्त्रात चांगले किंवा वाईट असे काही नाहीच. एखादी गोष्ट आपल्याकडे आहे किंवा नाही यात चांगले किंवा वाईट असे काही नसते. जे नसेल ते विकसित करणे हा यातील मुद्दा आहे.\nव्यक्तिमत्त्व, क्षमता, कामातील आनंद ओळखला तर यशाचा मार्ग नक्की सापडतो. आपल्यातल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/cwg-2018-boxing-6-medal-confirm/", "date_download": "2018-11-20T19:47:03Z", "digest": "sha1:3KG34PQCSTZUTTYCI4DXAP6O46M267GE", "length": 18288, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदुस्थानची बॉक्सिंगमध्ये सहा पदके निश्चित | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nहिंदुस्थानची बॉक्सिंगमध्ये सहा पदके निश्चित\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या वेटलिफ्टर्संनी पदकांची लयलूट केल्यानंतर नेमबाजांनीही पदकांमध्ये भर घालण्यास सुरुवात केली आहे. टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या प्रकारात हिंदुस्थानला पदके मिळाली आहेत. त्यापाठोपाठ आता बॉक्सिंगमध्येही हिंदुस्थानची सहा पदके निश्चित झाली आहेत. बॉक्सिंगमध्ये हिंदुस्थानच्या मनोज कुमारने ६९ किलो कजनी गटात उपांत्य फेरी गाठून हिंदुस्थानचे आणखी एक पदक निश्चित केले. मनोजने उपांत्यपूर्व लढतीत ऑस्ट्रेलियाच्या टेरी निकोलसचा ४-१ गुणफरकाने पराभव केला. ५६ किलो कजनी गटात हिंदुस्थानच्या मोहम्मद हसीमुद्दीनने जांबियाच्या एविरिस्टो मुलेंगाचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक दिली. ९१ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत हिंदुस्थानच्या नमन तकंरने सोमाआच्या फ्रँक मासोचा पराभव करत आगेकूच केली. याचबरोबर अमित फांघलने ४९ किलो गटात अमित पांघलने स्कॉटलंडच्या अकिल अहमदला धुळ चारून उपांत्य फेरी गाठली. सतिश कुमारनेही हेविवेट गटात उपांत्य फेरी गाठून हिंदुस्थानचे आणखी एक पदक निश्चित केले. याचबरोबर महिला बॉक्सर एमसी मेरीकोमनेही उपांत्य फेरी गाठलेली असल्याने हिंदुस्थानची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सहा पदके आधीच पक्के झाली आहेत. फक्त त्या पदकांचा रंग कोणता असेल, त्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलहीनाचा रुपेरी यशानंतर ‘सोनेरी लक्ष्यवेध’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://gauravmarathicha.blogspot.com/2018/05/blog-post_16.html", "date_download": "2018-11-20T20:28:21Z", "digest": "sha1:XWU6IYRLFZYSH3764LBFAIUTLO27QBQM", "length": 44686, "nlines": 300, "source_domain": "gauravmarathicha.blogspot.com", "title": "गौरव मराठीचा: घराघरातले मन्मथ आणि हादरलेले आईबाबा...", "raw_content": "\nघराघरातले मन्मथ आणि हादरलेले आईबाबा...\nमन्मथ. मुंबईत राहणारे आई वडील. दोघेही आयएएस अधिकारी. त्यांचा हा एकुलता एक मुलगा. घरात सांस्कृतिक वातावरण. आई-बाबा रोज त्याला सकाळी स्वत:सोबत फिरायला न्यायचे. एका आनंदी कुटुंबाच्या व्याख्येत चपखल बसणारे हे घर. त्या घरातल्या मन्मथने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने फक्त म्हैसकर कुटुंबच सुन्न झालेले नाही. ज्या कुणाला एक मुलगा किंवा एक मुलगी आहे असे प्रत्येक घर या घटनेने हादरले आहे. मलाही एकच मुलगी आहे, कालपासून काळजीने झोप उडालीय, एकुलत्या एक मुलाशी वागायचे कसे हेच कळेनासे झाले आहे कालपासून, जर एवढ्या आनंदी कुटुंबात हे असे घडू शकते तर आम्हा मध्यमवर्गीयांचे काय, आम्ही दोघे नोकरी करतो, दिवसभर मुलगा एकटा आणि रात्री घरात गेलो की आमचेच प्रश्न संपत नाहीत, तर त्याचे प्रश्न आणि विषय कसे हाताळणार, काय करावे कळतच नाहीय... अशा एक ना दोन शेकडो प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटत आहेत.\nघराघरात असे अस्वस्थ मन्मथ आहेत आणि त्यांच्या काळजीने त्याच्याही पेक्षा अस्वस्थ झालेले आईबाप. कुठेही जा, ज्यांचा म्हैसकर परिवाराशी संबंध नाही, त्यांची ओळखही नाही पण वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि आम्हाला आमचा मुलगा समोर दिसतोय हीच चर्चा सर्वत्र आहे.\nप्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची ‘मस्त मजेचे आईबाबा’ या नावाने मुलाखत घेण्याचा कार्यक्रम मी करायचो. मुलांना कसे वाढवायचे, त्यांच्यात भावनिक गुंतवणूक कशी करायची हा त्याचा विषय असायचा. मध्यंतरात पालकांनी प्रश्न विचारा असे आवाहन डॉ. नाडकर्णी करायचे. त्यावेळी आम्ही आमच्या मुलीसोबत तिच्या मासिक पाळीविषयी कसे बोलायचे, किंवा मुलगा वयात येतोय, त्याला सगळ्या गोष्टी कशा समजावून सांगायच्या, असे शेकडो प्रश्न त्यावेळी यायचे. एवढा नाजूक विषय, पण आईबापाशी मुलं मुली तो बोलू शकत नाहीत. यातून एक सूत्र समोर आले, की आम्ही आमच्या मुलांचे आईबाप आहोत पण मित्र होऊ शकलेलो नाही. मित्र होण्यासाठी त्याच्याशी एक सहज संवाद व्हायला हवा तोच कधी आमचा झालेला नाही.\nआठवून पाहा, तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेतून घरी आली की तुम्ही त्यांना काय विचारता... डबा खाल्ला का सगळा का संपवला नाही सगळा का संपवला नाही रोज कशी तुझ्या आवडीची भाजी मिळणार रोज कशी तुझ्या आवडीची भाजी मिळणार होमवर्क दिले का आता जायचे असेल हुंदडायला या आणि अशा तत्सम मोजक्या प्रश्नाशिवाय आम्ही त्याच्याशी बोलतच नाही कधी... या आणि अशा तत्सम मोजक्या प्रश्नाशिवाय आम्ही त्याच्याशी बोलतच नाही कधी... एखादा सिनेमा आवडला का एखादा सिनेमा आवडला का त्याची स्टोरी काय होती त्याची स्टोरी काय होती त्यात तुला काय आवडले त्यात तुला काय आवडले मला आज एक छान पुस्तक वाचायला मिळाले. तूही वाच, तुला ते नक्की आवडेल. चल आज नाटकाला जाऊ, चांगलं नाटक आहे. आजचा पेपर वाचलास का मला आज एक छान पुस्तक वाचायला मिळाले. तूही वाच, तुला ते नक्की आवडेल. चल आज नाटकाला जाऊ, चांगलं नाटक आहे. आजचा पेपर वाचलास का अमूक लेख खूप छान आहे. नक्की वाच... हे असे संवाद किती घरांमध्ये घडतात अमूक लेख खूप छान आहे. नक्की वाच... हे असे संवाद किती घरांमध्ये घडतात किती पालक अशा अवांतर गोष्टी महत्त्वाच्या मानतात\nआम्ही आमच्या अपेक्षांचे ओझे आमच्या मुलांच्या पाठीवर लादून मोकळे होतो. दप्तरांच्या ओझ्यापेक्षा आई बापाच्या अपेक्षांचे न दिसणारे ओझे मुलांना अनेकदा असह्य होते. ते बोलून दाखवत नाहीत पण आतल्या आत घुसमटायला लागतात. आम्ही मात्र; त्याला खूप अभ्यास आहे त्यामुळे तो असा शांत शांत झालाय... असा त्या घुसमटण्याचा आमच्या सोयीचा अर्थ काढून मोकळे होतो. आम्हाला डॉक्टर, इंजिनियर व्हायचे होते, आम्हाला मोठा अधिकारी व्हायचे होते, पण परिस्थितीने आम्ही होऊ शकलो नाही म्हणून आमच्या मुलाने आमचे स्वप्न पूर्ण करावे असा दुराग्रही अट्टाहास आम्ही धरतो.\nत्यातून मग माझ्या मुलाने किंवा मुलीने काय व्हावे हे मी माझ्या मित्रांशी बोलतो आणि आपले आई बाबा कसे आहेत किंवा कसे असायला हवेत या विषयीची मतं आमची मुलं त्यांच्या मित्रांना सांगतात. पण आम्ही आमच्या मुलांशी किंवा मुलं आई बाबांशी या अशा विषयांवर एकमेकांशी कधी बोलतच नाहीत.\nऔरंगाबादचे एक दाम्पत्य. डॉक्टर हार्ट स्पेशालिस्ट पत्नी स्त्री रोगतज्ज्ञ. त्यांचे स्वत:चे मोठे हॉस्पिटल. एकुलता एक मुलगा. पण त्याला डॉक्टरकीत रस नाही. त्याला इंग्रजी विषय घेऊन साहित्यिक व्हायचे होते. घरात काही काळ भूकंपाची स्थिती. पण ते दोघे समंजस होते. मुलाला जे शिकायचे ते शिक अशी भूमिका त्यांनी घेतली. आज तो मुलगा पुण्यात इंग्रजी साहित्यात पीएच.डी. करतोय. किती मुलांच्या वाट्याला हे येते\nमुंबईचे एक वडील. कॉर्पोरेट आॅफिसात नोकरी करणारे. त्यांचा मुलगा १८ वर्षांचा झाला त्या रात्री त्यांनी त्याला एक कविता लिहून भेट दिली. आता तू स्वतंत्र आहेस, काहीही करू शकतोस पण हे करताना आमच्या तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करता आल्या तर बघ आणि रात्री १२ वाजता एक केक आणि ती कविता त्यांनी त्या मुलाला भेट दिली. नात्यांमधला हा हळुवारपणा आज किती पालकांच्या वागण्यात दिसतो\nपालक आणि मुलांमधला संवादच दिवसेंदिवस कमी होत जातोय. दोघांनी नोकरी केल्याशिवाय घर चालवणे आजच्या काळात कठीण होऊन बसले आहे. त्यात सरकारी असो की खासगी, नोकरीतले ताणतणाव आई बाप दोघेही घरी घेऊन येतात. त्यातून होणारी चिडचिड, पियर प्रेशरमुळे मुलांमध्ये वाढत जाणारी मानसिक दरी आणि या सगळ्यात त्याच्याशी बोलणारेच कोणी नसल्याने त्याची होणारी घुसमट. मग अशी मुलं मोबाईल, फेसबुच्या नादी लागतात. सोशल मीडियातून मिळणारे लाईक्स आणि हिटस् त्यांना त्यांची ओळख वाटू लागते. मग ते त्यांच्या मनातलं फेसबुकला सांगायला लागतात... अगदी मी आज आत्महत्या करणार आहे, जीवन संपवणार आहे हे देखील फेसबुकच्या निर्जीव वॉलवर लिहून जीवन संपवणारी मुलं आजूबाजूला अनेक आहेत...\nमुलांना पतंग उडवण्यासाठी गच्चीवर घेऊन जाणारे आईबाबा बारकाईने पाहिले तर पतंग पालकांच्या हाती असतो आणि मांजाची चक्री मुलांच्या हातात असते. पतंग उंच गेला की काही वेळ तो आम्ही मुलाच्या हाती देतो आणि पुन्हा तो आमच्या हातात घेतो आणि मुलाला मांजा गोळा करायला सांगतो. वास्तविक पतंगाची दोरी त्याच्या हाती हवी आणि मांजाची चक्री पालकांच्या हाती. किती ढिल द्यायची हे पालकांनी ठरवावे पण आम्ही उलटेच करतो... साधे साधे छंदही त्याला जोपासू देत नाही. छंदासारखे खळाळते झरे देखील आम्ही बांध घालून थोपवतो. अभ्यास, मार्क आणि आणखी मार्क यांच्या जीवघेण्या स्पर्धेत त्याला झोकून देतो. ९० टक्के मार्क मिळाल्यानंतरही आम्ही आणखी थोडे मिळायला हवे होते असे म्हणतो. या स्पर्धेच्याही पलीकडे एक सुंदर जग आहे, संवादाचे पूल आहेत, नात्यांचे घट्ट पदर आहेत हेच मुळी विसरून जाणाऱ्या पालकांना मन्मथच्या जाण्याने हादरवून टाकले आहे. काही तरी चुकते आहे हे कळतेय, पण वळायचे कसे याचा शोध मन्मथच्या जाण्याने सुरू झालाय हे मात्र खरे...\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकाही छान हिंदी शेर\nपुण्यात कित्येकदा इतकी चांगली माणस भेटतात कि विचार...\nपुढच्या पिढीतली आई आपल्या तरुण मुलाला रागावताना म्...\nआज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली....'' . . आता...\nमुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्य...\n\" साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात...\nकधी कधी वाटतं हे नाव , पैसा , प्रसिद्धी सगळं सोडून...\nगाढवाला खुंटीला बांधलं आणि गाढवाचा मूड खराब असला, ...\nआसे चालु आहे सध्या डोनाल्ड ट्रम्प ला व्हाइट हाऊस...\nपुणे -: \"काय घ्याल आपण बासुंदी आणू की खीर बासुंदी आणू की खीर\nएका क्लार्कने आपल्या बाॅसला दम दिला \" तुमचे पुढचे ...\nमाझा एक मित्र आहे तो इतके दर्द भरे स्टेटस् टाकतो क...\nबायकोनें नवऱ्याला विचारले..\"अहो आजकाल जिकडेतिकडे ...\nआज सगळ्याच आल्यात ना\nघराघरातले मन्मथ आणि हादरलेले आईबाबा...\nपुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो. लेखक: कसे वाट...\nबायको सतत आईवर आरोप करत होती.......... आणि नवरा ...\nआजचा विचार शारीरिक आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी ...\nओळख आपल्या भारतीय संस्कॄतिची.....\nपती आणि पत्नी सोफ्यावर बसून कलिंगडाचे काप खात TV प...\nएक पुणेकर व्यक्तीने मिठाईचे दुकान उघडले आणि जाहिर...\nमन्याच्या घरचे, पोरगी बघायला गेले, पोरगी पसंत पडल...\nडाटा वापरासाठी मराठी एकक. KB, MB, GB या शब्दांची ...\nया दोन कथा आहेत, दोन्ही कथा वाचल्या तर आपल्या लक्ष...\nमित्र- यावर्षी वॅकेशनचा काय प्लॅन आहे\nकधी कधी मित्रांवरच केस टाकावी असे वाटते . . . . . ...\n▪ \" महाराष्ट्रा \"बाबत माहिती▪\n\"गौरव मराठीचा\" हा ब्लोग, एक प्रयत्न आहे मराठी साहित्यातील जास्तीत जास्त लिखाण वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा. यावर प्रकाशित केलेले लिखान हे मित्र परिवार, लेखक, कवि आणि मराठी वाचकांनी पाठविलेले आहे. संबधित लिखान ज्या व्यक्तिने पाठविले आहे अथवा ज्या ज्ञात व्यक्तिचे आहे त्यांचे नाव संबधित लिखानाखाली दिले आहे.येथे प्रकाशित कोणतेही लिखान आम्ही स्वतःचे वा मालकीचे मानत/ समजत नाही.\nगौरव मराठीचा वर प्रकाशित कोणत्याही लिखाणाबद्दल कुठलाही आक्षेप असल्यास तो आम्हाला कळवावा , आम्ही ते संबंधित लिखाण ब्लोग वरून काढून टाकू.\nतसेच आपल्या सूचना आणि लिखानाचे सदैव स्वागत आहे. गौरव मराठीचा हा प्रयत्न आहे मराठीचा गौरव वाढण्याचा आणि त्यासाठी आपणा सर्व वाचक मंडळीचे सहकार्यची अपेक्षा करतो.\nआपल्या सूचना आणि साहित्य जरूर पाठवा gauravmarathicha.blog@gmail.com वर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2014/07/blog-post.html", "date_download": "2018-11-20T20:05:59Z", "digest": "sha1:INVFHPYJKPCQ4TO66OWVCYHM3KRRUQQD", "length": 52308, "nlines": 257, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: ’मी...ग़ालिब' ला भेटताना...", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nमंगळवार, २२ जुलै, २०१४\nमिर्ज़ा असदुल्ला ख़ान ग़ालिब\nआपण अस्सल तुर्की वंशाचे आहोत असा अहंकारमिश्रित समज असलेला, नबाबाच्या घराण्यात जन्मलेला आणि त्यामुळेच जगण्यासाठी कमवावे लागते याची गंधवार्ता नसलेला. आपद्धर्म म्हणून चाकरीसाठी, उमेदवारीसाठी गोर्‍या मित्राच्या दारी जातानाही नबाबाला मिळणारा आदरसत्कार मिळावा असा अस्थानी अहंकार बाळगणारा, सांसारिक पातळीवर सुमार देहसौंदर्य नि सुमार विचारक्षमता असलेली पत्नी लाभल्याने भावनिक पातळीवर वंचित राहिल्याची अनुभूती घेणारा, दरबारी राजकारणापासून दूर राहू पहात असतानाही त्यात ओढला जाऊन दुर्दैवाने नेहेमीच चुकीच्या बाजूला राहणारा आणि तरीही आज दीडशेहून अधिक वर्षे आपले अढळपद राखून असलेला प्रतिभावंत. ग़ालिबचे आयुष्य हे समकालीनांच्या तसेच अर्वाचीन अभ्यासकांच्या, शायरांच्या दृष्टीने एकाच वेळी तीव्र असूयेचा, अभिमानाचा आणि क्वचित तिरस्काराचाही विषय होऊन राहिले आहे. त्याचे अतिरेकी मद्यपान, त्यापायी कर्जबाजारी होणे, ढासळत्या व्यवस्थेला सावरण्यासाचे एक साधन म्हणून भाबड्या जिवांमधे पसरणारे धर्मवेड आणि धार्मिक कर्मकांडाबाबत सर्वस्वी उदासीन असलेल्या ग़ालिबमधे त्यांना आपल्या धार्मिक अधःपतनाचा दिसलेला प्रतिनिधी, त्यातून त्याच्यावर तो काफीर असल्याचा धर्ममार्तंडांकडून सतत होत असलेला आरोप, दरबारी राजकारणात अलिप्त राहिल्याची किंवा चुकीच्या बाजूंनी त्याला उचलून धरल्याची भोगावी लागणारी शिक्षा आणि या धार्मिकांच्या धर्मवेडाची चुणूक म्हणून 'जुगार खेळल्याच्या आरोपातून झालेला कारावास, तो कलंक दारुच्या दुकानदाराच्या कर्जाची फेड न झाल्याने पुन्हा त्याच कारावासाचा घ्यावा लागणारा अनुभव. हे सारे सारे त्याच्या व्यक्तिमत्वात वेदनेची पेरणी करत जातात नि त्यातून अलौकिक प्रतिभेची शायरी उमटत जाते.\nआपल्या प्रतिभेशी, निर्मितीशी कमालीचा प्रामाणिक राहणारा त्याच्यासाठी प्रसंगी संघर्ष करत राहणारा ग़ालिब. प्युरिटन 'बुरहाने काते' च्या निमित्ताने त्याचा लेखक असलेल्या क़ातिलशी झडलेला फारसीच्या शुद्धतेबाबतचा वाद असो, त्यातून येणारी मानखंडना, सामाजिक तिरस्कार नि गुंडगिरीचा सामना करणे असो की ख़ालिस शायरी ही फारसीतूनच व्यक्त होऊ शकते हा त्याचा अहंकार असो. सातत्याने अप्रामाणिकतेला, तडजोडीला नकार देत व्यावहारिक अपयश पदरी पाडून घेणारा. समाजापासून, जगण्याच्या त्यांच्या रूढ चाकोरीपासून अलिप्त राहून एकाच वेळी त्यांच्या तिरस्काराचा, असूयेचा, अभिमानाचा, प्रेमाचा विषय होऊन राहिलेला. आज आर्थिक संपन्नतेच्या वाटे चालू इच्छिणार्‍या, त्यापुढे अन्य सारी जीवनमूल्ये, पैलू नगण्य मानण्याकडे कल होत चाललेल्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून थोडे बाजूला पडणार्‍या कलावंतांना ग़ालिबच्या आयुष्यात आपल्याच जगण्याचे प्रतिबिंब दिसले तर नवल नाही.\n'नाटक' हे तसेअतिशय प्राचीन असे अभिव्यक्तीचे माध्यम, चित्रपट नि दूरचित्रवाणी सारख्या अर्वाचीन माध्यमाच्या रेट्यामधे काहीसे आक्रसत चाललेले. या अर्वाचीन माध्यमांमधे निर्मिती नि करियर करण्याची अहमहमिका चालू असताना, एकामागून एक अशी खासगी मालकीची मल्टिप्लेक्स थिएटर्स उभी रहात असताना, नाटकाचे क्षेत्र मात्र प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या असलेल्या नाट्यगृहांच्या आश्रयाने तग धरून आहे. त्यातही मोठा वाटा करमणूकप्रधान, प्रेक्षकशरण (playing to the gallary) नाटकांचाच आहे. या नाटकांच्या निर्मात्यांचेही गट-तट निर्माण होत एकमेकांवर कुरघोडी करत असताना, काही नवे प्रयोगशील असे करु पाहणार्‍यांना कोणती उमेद धरून उभे राहता येईल अशी परिस्थिती दिसत नाही. नाटकाच्या प्रॉपर्टीसह दौरे करण्यात येणार्‍या खर्चांमुळे परगावी प्रयोग करणे सरळ सरळ अव्यवहार्य होऊन बसणे, त्यातून प्रयोगसंख्येला नि नाटक दूरवर पोचण्यास पडणार्‍या मर्यादा, सहभागी नटांच्या एकाच वेळी मिळू न शकणार्‍या तारखा आणि नाटकाचा सेल्युलॉईड माध्यमांकडे जाण्याचा पहिला टप्पा म्हणून पाहणार्‍या नटांची गळती अशा अनेक अडथळ्यांना पार करत नाटक उभे करणे अधिकाधिक जिकीरीचे होत जाते आहे.\nअशा वेळी 'नाटक कंपनी'सारखे ग्रुप गेली काही वर्षे निरलसपणे, बांधिलकीने नवनवे निव्वळ करमणूकप्रधान वा प्रेक्षकशरण नसलेले प्रयोग करत आहेत. नाट्यगृहांची अनुपलब्धता, राजकारण नि मुख्य म्हणजे पैसा या कारणांसाठी अव्यवहार्य ठरत असताना त्यांना पर्याय शोधत पुढे जात आहेत. धर्मकीर्ती सुमंत' सारख्या ताज्या दमाच्या नाटककाराचे 'गेली एकवीस वर्षे', आळेकरांसारख्या सिद्धहस्त लेखकाचे 'एक दिवस मठाकडे', कचराकुंडीच्या आसपास अक्षरशः अदखलपात्र जिणे जगणार्‍यांच्या आयुष्याचा वेध घेणारे 'कबाडी' आणि संतोष शिंत्रे याच्या कथेवर आधारित 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी' हे दोन दीर्घांक, व्यंकटेश माडगूळकर नि द. मा. मिरासदार यांच्यासारख्या दिग्गज कथालेखकांच्या कथांवर आधारित 'सायकल' आणि 'दळण' यासारख्या एकांकिका, ब्राह्मण ब्राह्मणेतर वादावर थेट भाष्य करणारे 'शिवचरित्र, आणि एक' असे बरेच प्रयोग ही मंडळी करत आली आहेत. माझ्या माहितीनुसार या ग्रुपमधे बरेच जण पूर्णवेळ याच क्षेत्राला वाहून घेतलेले आहेत. (आणि या त्यांचा धडपडीला निदान साक्षीभावाने साथ असावी यासाठी मी त्यांच्या 'शेजारी घर' बांधून राहिलो आहे आणि मी न चुकता यांच्या बहुतेक सार्‍या प्रयोगांना आवर्जून उपस्थिती लावत असतो.) अशा मंडळींना 'ग़ालिब'च्या आयुष्यातला 'मोडेन पण वाकणार नाही' प्रवृत्तीचा माणूस भावला नसता तरच नवल.\nमी... ग़ालिब'मधील मुख्य पात्रच मुळी एक नाटककार आहे आणि तो ही ग़ालिबसारखाच ताठ कण्याचा आहे. त्याने लिहिलेल्या संहितेतील एकही शब्द सादरीकरणात इकडेतिकडे झालेला त्याला खपत नाही. व्यावहारिक भान, दिग्दर्शकाचा दृष्टिकोन नि स्वातंत्र्य या गोष्टी त्याच्या खिजगणतीतही नाहीत. त्याची नाटकाची संहिता सादरीकरणाकडे जाताना, माध्यमांतर करताना होणार्‍या बदलांवरून होणारा त्याचा दिग्दर्शक आणि इतर सादरीकरणाशी संबंधित असलेल्यांशी संघर्ष होतो आहे. त्याच्या या दुराग्रही स्वभावामुळे वैतागणारे, चिडणारे पण त्यासकट त्याला संभाळून घेणारे सहकारी त्याला भेटले आहेत. अशाच एका तीव्र मतभेदाच्या क्षणी त्याला स्वतःमधला ग़ालिब दिसतो आणि तो त्याचा वेध घ्यायला सुरुवात करतो. इतिहासाच्या पारंपारिक साधनांना दूर करून तो ग़ालिबच्या शेरांमधूनच त्याचे व्यक्तिमत्व तपासू पाहतो. हे करत असताना त्याच्या स्वतःमधल्या ग़ालिबची त्यात काही प्रमाणात सरमिसळ होत जाते आणि त्यातून अवतरतो तो 'ग़ालिब' ओम भुतकर आपल्यासमोर रंगमंचावर घेऊन येतात. ग़ालिबच्या शायरीच्या प्रवासात त्याचा आयुष्यातील प्रसंगांचा प्रभाव किती याचा वेध घेण्याचा प्रयत्न नाटककार करतो आहे. त्याचवेळी त्याचा सांधा आजच्या माणसाशी जोडून पाहतो आहे. आपल्या प्रतिभेशी, अभिव्यक्तीशी टोकाचे प्रामाणिक राहू पाहणार्‍या आणि म्हणून व्यावहारिक जगाशी संघर्ष करणार्‍या, प्रसंगी तडजोड नाकारून दूर होणार्‍या एका नाटककाराच्या जगण्याशी त्याच्या कथावस्तूतील मुख्य पात्र असलेल्या ग़ालिबच्या आयुष्याचा सांधा अधेमधे कसा जुळतो, नाटककाराला 'त्याचा' ग़ालिब त्याने लिहिलेल्या शेरांमधून कसकसा सापडत जातो याचा प्रवास म्हणजे 'मी... ग़ालिब'.\nया नाटकात ग़ालिबवर नाटक लिहिणारा नाटककार हे एक पात्रच असल्याने गल्लत टाळण्यासाठी मी 'मी... ग़ालिब'च्या नाटककाराचा उल्लेख 'लेखक' असा (किंवा नावानेच, जसे संदर्भाला सयुक्तिक दिसेल तसे) करणार आहे आणि त्यातील नाटककाराचा उल्लेख केवळ 'नाटककार' असा. हा नाटककार जसा आजच्या काळातला ग़ालिबचा प्रतिनिधी आहे तसेच अनेक लोक असतात. तेव्हा आजच्या संदर्भात या ग़ालिबचा शोध नाटककार घेतो आहे. दोन काळांचे हे पेड अधे मधे एकमेकांत मिसळत, वेगळे होत नाटक पुढे सरकत राहते. जगण्यातला विविध टप्प्यांवर दोन काळांतील, दोन माणसातील साम्य अधोरेखित करताना ग़ालिबच्या शेरांची पार्श्वभूमी नाटककार वापरतो आहे. परंतु रंगमंचावर ग़ालिबचे आयुष्य उलगडत असताना हा ग़ालिब नाटककाराच्या अनुभूतीचा, भावविश्वाचा भाग असलेला ग़ालिब आहे हे विसरता कामा नये. आपल्यासमोर आहे तो नाटककाराचा ग़ालिब, जो ऐतिहासिक ग़ालिबचा केवळ एक अवतार आहे. इथे दिसणारा ग़ालिब हा एका विशिष्ट दृष्टिकोनातून दिसणारा ग़ालिब आहे. या पलिकडे जाऊन ग़ालिबचे इतर रंग प्रेक्षकांना सापडू शकतील, कदाचित आधीच सापडले असतील परंतु ते इथेही दिसतील असा आग्रह आपण धरता कामा नये.\nआता 'हा' ग़ालिब केवळ 'तो' ग़ालिब नसल्याने नाटककाराला आपला ग़ालिब उभे करताना मिळालेल्या स्वातंत्र्याचा लेखकाने पुरेपूर उपयोग करून घेतलेला दिसतो. यात ग़ालिबला समकालीन(contemporary) भाषा देणे हे एक डिवाईस म्हणून वापरले आहे. हा प्रयोग सांकेतिकेतेच्या पातळीवर स्वागतार्ह .परंतु अर्वाचीन भाषा म्हणजे इंग्रजी शब्दांची नि शिव्यांची पेरणीच असते का अर्वाचीन काळाचे काही संदर्भ नसावेत का अर्वाचीन काळाचे काही संदर्भ नसावेत का भाषेच्या वळणाचे, व्याकरणाचे काय भाषेच्या वळणाचे, व्याकरणाचे काय त्या अर्थी हा थोडा धोकादायक प्रयोग. कारण दोन्हीची सरमिसळ लेखकाने ज्या सीमारेषेवर थांबवली ती प्रत्येकालाच रुचेल असे नव्हे. प्रत्येकाची रेघ वेगळी असू शकते. पण मु़ळात काळाची घुसळण दाखवण्यासाठी असे ढोबळ डिवाईस वापरावे लागेल इतक्या सर्वसाधारण प्रेक्षकांसाठी हे नाटक आहे का त्या अर्थी हा थोडा धोकादायक प्रयोग. कारण दोन्हीची सरमिसळ लेखकाने ज्या सीमारेषेवर थांबवली ती प्रत्येकालाच रुचेल असे नव्हे. प्रत्येकाची रेघ वेगळी असू शकते. पण मु़ळात काळाची घुसळण दाखवण्यासाठी असे ढोबळ डिवाईस वापरावे लागेल इतक्या सर्वसाधारण प्रेक्षकांसाठी हे नाटक आहे का नसल्यास आणि किमान काही संकेत समजून घेऊ शकण्याइतपत विचारक्षमता प्रेक्षकांकडून अपेक्षित असेल तर मग हे दोन प्रवाहांचे संमीलन कदाचित अधिक seemless, सहज दिसावे अशी अपेक्षा अस्थानी म्हणता येईल का नसल्यास आणि किमान काही संकेत समजून घेऊ शकण्याइतपत विचारक्षमता प्रेक्षकांकडून अपेक्षित असेल तर मग हे दोन प्रवाहांचे संमीलन कदाचित अधिक seemless, सहज दिसावे अशी अपेक्षा अस्थानी म्हणता येईल का जरी एक डिवाईस म्हणून इंग्रजीमिश्रित भाषेचा वापर केला हे मान्य केले तरी त्यात टेस्टोस्टेरोन वगैरे शब्द अस्थानीच वाटतात कारण ते आजच्या बोलीभाषेचेही अपरिहार्य भाग नाहीत.\nया शिवाय नाटककाराने ग़ालिबला दिलेल्या इन्ट्रोस्पेक्शनचा, अंतर्मुख होण्याचा, स्वतःशी संघर्ष करण्याचा प्रसंग दाद देण्याजोगा. मूळ ग़ालिबच्या स्वभावातील अहंकाराला, आत्मप्रौढीला स्वतःच तपासून पाहणारा ग़ालिब, स्वतःचे दोष हेरून त्यावर नियंत्रण मिळवण्याची धडपड करणारा ग़ालिब त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळे परिमाण देऊन जातो. ग़ालिबचे काम करणार्‍या ओम भुतकरने हा प्रसंग पेललाही सुरेख. (यानेच अतुल पेठेंनी उभ्या केलेल्या 'आषाढातील एक दिवस' मधे साकारलेला 'विलोम' माझी दाद घेऊन गेला होता.)\nजगण्यातील विविध टप्प्यांवर खुद्द ग़ालिबच्या शेरांचीच पार्श्वभूमी वापरणे, रंगमंचावर प्रोजेक्शन द्वारे शेर नि त्याचा मराठीतून सुलभ अर्थ देण्याची कल्पना उत्तम (पार्श्वभूमीवर स्क्रीन प्रोजेक्शनचा वापर 'नाटक कंपनी'वाल्याच निपुण धर्माधिकारीने आळेकरांच्या 'एक दिवस मठाकडे' मधे केलेला मी प्रथम पाहिला होता.) परंतु इथे अनेकदा स्क्रीनवरील शेर नि रंगमंचावरच्या ग़ालिबने उच्चारलेला शेर यात तफावत असल्याने जरा गोंधळ उडत होता. स्क्रीनवर अर्थासहित दिसणार्‍या शेर, त्याचवेळी रंगमंचावरील ग़ालिबने तो उच्चारणे आणि काहीवेळा गायकांनी पार्श्वभूमीवर त्याला 'तरन्नुम' मधे किंवा गायनाच्या माध्यमातून सादर करणे यामुळे प्रेक्षकाचे लक्ष विभागले गेल्याने अपेक्षित परिणाम साधत नाही. वारंवार हा विक्षेप आल्याने कथानकात खंड पडत गेल्याने एकसंध अनुभव मिळणे अवघड होऊन बसले. इतकेच नव्हे तर हा प्रयोग उपयुक्त असला अतिरेकामुळे खटकणारा. जवळजवळ तीन तासाच्या नाटकात संख्येने वीसच्या आतबाहेर शेर अशा प्रकारे स्क्रीनवर वाचणे प्रयोगाच्या सलगतेला बाधा आणणारे ठरले. स्क्रीनवर येणार्‍या शेरांची संख्या कमी केल्यास प्रयोग अधिक परिणामकारक होईल, एकसंध अनुभव देईल असे वाटते.\nनाटकाचे एक मोठे बलस्थान म्हणजे पार्श्वभूमी देणारे कव्वाली अंगाचे ग़जलगायन. अनेकदा हेच नाटकापेक्षा अधिक वेधक होऊन गेले. जेव्हा एकाहुन अधिक असे आवाजाचे स्रोत समोर असताना नकळत कान या गायनालाच दाद देऊन जात होते. गंमत म्हणजे मला स्वतःला ग़जल नि कव्वाली या दोन स्वतंत्र प्रकारांचे हे असे संमीलन तितकेसे रुचत नाही. हे दोन प्रकार सर्वस्वी भिन्न आहेत असा माझा समज आहे. कव्वाली हा प्रामुख्याने अध्यात्मिक बाज असणारा गायनप्रकार आहे, यात नादाला, लयीला अधिक महत्त्व दिसते. यात शब्द 'तुलनेने' कमी महत्त्वाचे असतात असा माझा समज आहे. याउलट ग़जल हा सर्वस्वी शब्दप्रधान प्रकार आहे. मुळात ती कविता आहे, गायनप्रकार नव्हेच. शिवाय ग़ालिबच्या ग़जलांची जातकुळी पाहता त्यांना मी गजलेच्या अंगाने - ज्या 'तरन्नुममें सुनाना' किंवा केवळ चालीवर म्हणणे - सादर झालेले अनुभवणे पसंत करतो. पण हा वैयक्तिक आवडीचा भाग आहे हे मान्यच आहे. प्रख्यात गायक नुसरत फतेह अली यांच्या गायनाचे दीवाने असलेल्यांना हे गायन एक चांगला नजराना ठरू शकेल. या अफलातून अनुभवाबद्दल दोनही गायकांचे (नावे) आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.\nग़ालिबचे आयुष्य, त्याच्यातला माणूस, त्याचे गुणावगुण यातून जसा समजून घ्यावा लागतो तसाच तो त्याच्या आसपासच्या परिस्थितीतूनही समजून घ्यावा लागतो. अस्ताला जाणारी मुग़ल सल्तनत, गोर्‍या साहेबाच्या आगमनातून होणारे सामाजिक, राजकीय आणि इतर प्रशासकीय, आर्थिक व्यवस्थेतील बदल याना सामोरा जाताना त्याचे परिणाम झेलत त्या वादळातून फाटक्या शिडाची आपली जगण्याची नौका पार करू पाहणारा ग़ालिबही तपासावा लागतो. दिल्लीतील सामाजिक राजकीय व्यवस्था ढासळताना, एका संक्रमणावस्थेला सामोरी जात असताना भूतकालीन वैभवाला, मानाला चिकटून बसलेला पण ते टिकवण्यासाठी काहीही रचनात्मक सहभाग घेण्यास असमर्थ असलेला ग़ालिब. त्या व्यवस्थेसंदर्भात ग़ालिबच्या जगण्याचा वेधही घ्यायला हवा. या दृष्टिकोनाचा संपूर्ण अभाव कदाचित नाटकाचा परिणाम थोडा उणावतो असे वाटून गेले. अखेरचा भिंत पाडण्याचा प्रसंग यादृष्टीने समर्पक असला तरी संदर्भाशिवाय अचानक आल्याने एखादे ठिगळ जोडावे तसा उपरा वाटला. कदाचित मग या परिप्रेक्ष्याला पूर्णपणे वगळले असते तरी चालले असते. परंतु एकीकडे ढासळत चाललेली सल्तनत किंवा जुनी व्यवस्था आणि त्याला समांतर असे घसरणीला लागलेले ग़ालिबचे भौतिक आयुष्य याचा वेध घेणे एक चांगले परिमाण देण्यास उपयुक्त ठरले असते. त्यालाच अनुसरून आजच्या काळात घसरत चाललेली कलामूल्येही नाटककाराच्या संदर्भात मांडता आली असती.\nकाही जरी हा ग़ालिब पूर्णतः ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसले तरीदेखील एक दोन अनैतिहासिक उल्लेख खटकले ते असे. आरिफ हा ग़ालिबचा मुलगा नव्हे. ग़ालिबला स्वतःचे असे मूल कधीच नव्हते. त्याच्या पत्नीला मृत मूल जन्माला येण्याचा जणू शापच असावा . सर्वाधिक जगलेले त्याचे मूल एक वर्षांपर्यंत जगलेले आहे. रक्तक्षयाने वारलेला आरिफ़ हा त्याच्या भावाचा ’युसुफ'चा मुलगा. त्याच्या मृत्यूनंतर त्याची दोन्ही मुले ग़ालिबकडेच वाढली. याशिवाय नाटकातील मुशायर्‍यात ग़जल पेश करणारा 'तुम मेरे पास होते हो' वाला मोमीन नि त्याचा दोस्त मोमीन (शागीर्द) हे वेगळे असायला हवेत. तसंच ज़ौक'साहब' असा उल्लेख ग़ालिबच्या तोंडी तितकासा सयुक्तिक वाटत नाही, खास करून शागीर्दांच्या गोतावळ्यामधे. (सार्वजनिक ठिकाणी तो ग़ालिबच्या खानदानीपणाचे निदर्शक ठरले असते). ज़ौक नि ग़ालिबचे वैर उभा दिल्लीत सर्वश्रुत होते. ग़ालिबला मागे टाकून 'मलिकुश्शुआरा' होऊन बसलेल्या ज़ौक च्या गटाने ग़ालिबचा पाणउतारा करण्याची, दरबारी राजकारणात त्याच्या प्रत्येक कामात खोडा घालण्याची संधी कधीही सोडलेली नाही. शायर म्हणून ज़ौकबाबत ग़ालिबच्या मनात आदर होताच. परंतु वैयक्तिक पातळीवर, शागीर्दांच्या पातळीवर कायम तू-तू मैं-मैं चालूच असे.\n) ही खरंतर डोमणी होती, तेव्हा अस्सल मराठी वळणाचा तिच्या ’आईबाबां’चा उल्लेख . त्याचबरोबर तिच्या नि ग़ालिबच्या संबंधात कलेचा शून्य संबंध नि लैंगिकतेचा थेट - तो ही थिल्लर पातळीवरचा उल्लेख - त्या संबंधांना उणेपणा आणणारा. तवायफ असलेली मुग़लजान ही ग़ालिबच्या ग़ज़लांवर फिदा होती नि ती त्या ग़ज़ला तिच्या कोठ्यावर त्या गात असे असा उल्लेख सापडतो. जेव्हा मीलनाची आशा दिसली नाही, दूर होण्याची वेळ आली तेव्हा तिने आत्महत्या केली अशी वदंता आहे. तेव्हा त्या संबंधाला अशा पातळीवर आणणे - ते ही निश्चित हेतू शिवाय - हे खटकलेच. अर्थात नाटकातील नाटककार 'हा मला दिसलेला ग़ालिब आहे' असे बजावत असल्याने हा अनैतिहासिकतेचा आरोप त्याआधारे खोडून काढता येणे शक्य आहे. कदाचित पारंपारिक इतिहासात ग़ालिब आणि मुग़लजानच्या नात्याचे उदात्तीकरण केले गेले आणि मूळ नाते लैंगिक पातळीवरचे(च किंवा प्रामुख्याने) होते असे नाटककाराला सुचवायचे असावे.\nसंहितेचा बाज पाहता यात विनोदाचा वापर अस्थानी तर होताच. शिवाय जे विनोद होते ते ही निव्वळ शाब्दिक विनोद असल्याने केवळ ठिगळ जोडल्यासारखेच भासले. खुद्द ग़ालिबही काहीवेळा अति घाईने बोलत असल्याने विचारवंतापेक्षा/शायरापेक्षा काहीशा विनोदी पात्राकडे अधिक झुकल्याचा भास अधे मधे होत होता. नाटककाराच्या नि प्रेयसीच्या अखेरच्या भेटीच्या वेळी उगवणारे पोलिस हा ही सर्वस्वी उपरा भाग वाटला. याचा नक्की हेतू काय हे समजले नाही. याचा सांधा ग़ालिब आणि मुग़लजानच्या नात्याशी जुळणे अपेक्षित होते अशी शंका घेण्यास वाव आहे. ग़ालिबच्या काळात जसे सामाजिक नीतीनियम त्यांच्या नात्याआड आले तसे आजच्या जगातला त्यांचा प्रतिनिधी म्हणून पोलिस आला असण्याची शक्यता आहे. पण पुढचा पोलिसाला पटवण्याचा प्रसंग मात्र सर्वस्वी उपरा वा आगापिछा नसणारा. या अशा अनेक विसंगत ठिग़ळांमुळे नाटकाची लांबी अनावश्यक वाढली. शिवाय लेखकाला सुचलेल्या सार्‍याच कल्पना, शायराचे सारेच आयुष्य नाटकात ठासून बसवण्याचा हट्ट आहे दिसले. त्यामुळे विस्तार खूपच वाढला आहे. उच्चाराचे मराठी वळण हा अपरिहार्य मुद्दा समजून सोडून देता येईल पण तरीही उर्दू शब्दोच्चारावर खूपच मेहन घेणे आवश्यक. इज्जत/इज़्जत, खुदा/ख़ुदा यातील फरक नीट दाखवता आले नाहीत. याहुन अधिक खटकणारे म्हणजे वेगवेगळ्या वाक्यात, वेगवेगळ्या वेळी एकाच शब्दाचे असे दोन वेगळे उच्चार करणे. (मी हा प्रयोग पाहिल्यानंतर आणखी काही प्रयोग झाले आहेत. त्या दरम्यान यातील काही दोष सुधारून घेतले असण्याची असण्याची शक्यता आहे.) तेव्हा या दोषांकडे लक्ष दिल्यास आधीच उत्तम असलेला प्रयोग दृष्ट लावण्याइतका देखणा उभा राहील याबाबत मला शंका नाही.\nथोडेसे अवांतरः मोमीनच्या 'तुम पास होते हो गोया' या शेरच्या वापराबाबत मला जरा शंका आहे. मूळ शेर 'जब तुम पास होते हो गोया, कोई दूसरा नहीं होता' असा माझा समज आहे. नाटकात वापरलेल्या शेरात 'तुम पास होते हो गोया, जब कोई दूसरा नहीं होता' असा होता. (इंटरनेटवरील अनेक साईटसवरही मला असाच दिसतो आहे.) त्या 'जब'ची जागा बदलण्याने अर्थही बदलतो हे ध्यानात घ्यायला हवे. पहिल्याचा अर्थ काहीसा असा होतो. 'जेंव्हा तू माझ्या जवळ असतोस की जणू आसपास इतर कुणी नसतं. थोडक्यात तुझे अस्तित्व माझ्या दृष्टीने इतके व्यापक, इतके महत्त्वाचे होऊन बसते की आसपासच्या इतर कुणाची दखलही तेव्हा घेतली जात नाही.' हा काहीसा त्या व्यक्तिमत्त्वाच्या विशालतेबाबत सांगू पाहतो आहे. याउलट दुसरा पाठभेद जो दिला आहे त्याचा अर्थ साधारण असा होईल की 'मी जेव्हा एकटा एकाकी असतो तेव्हा तेव्हा तू माझ्या आसपास असतोस, तुझे ते असणे, तुझे ते अस्तित्व मला जाणवते. जेणेकरून मी एकाकी रहात नाही.' थोडक्यात व्यापकता, प्रभाव विरुद्ध आश्वासकता असा पाठभेद दिसतो. तेव्हा यातला नेमका कुठला शेर बरोबर आहे मला ठाऊक नाही. माझे मत पहिल्या पाठभेदाच्या बाजूने आहे.\nलेखकः रमताराम वेळ ४:०१ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/vyaktimatv-viksas-self-help/27461-Vichar-Badala-Ayushya-Badala-Brian-Tracy-Manjul-Publishing-House-buy-marathi-books-online-at-akshardhara-9788183222426.html", "date_download": "2018-11-20T20:45:15Z", "digest": "sha1:D7ECVYLKQ6KG4FCR3HA3KHUXS6YFCZQS", "length": 22402, "nlines": 581, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Vichar Badala Ayushya Badala by Brian Tracy - Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > व्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)>Vichar Badala Ayushya Badala (विचार बदला आयुष्य बदला)\nCategory व्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nयशस्वितेसाठी तुमच्या संपूर्ण क्षमतांची दारं सताड कशी उघडाल “ विचार बदला, आयुष्य बदलेल\"\nयशस्वितेसाठी तुमच्या संपूर्ण क्षमतांची दारं सताड कशी उघडाल “ विचार बदला, आयुष्य बदलेल\"\nयशस्वितेसाठी तुमच्या संपूर्ण क्षमतांची दारं सताड कशी उघडाल “ विचार बदला, आयुष्य बदलेल\"\nMahapurushanchi Jivangatha (महापुरुषांच्या जीवनगाथा)\nSweekarachi Jadu (स्वीकाराची जादू)\n365 Preranadayi Tejvakye (३६५ प्रेरणादायी तेजवाक्ये)\nNiva Ninety (नींव नाइन्टी)\nKashi Milel Icchanpasuna Mukti (कशी मिळेल इच्छांपासून मुक्ती)\nMadhur Natyankade Vatchal (मधुर नात्यांकडे वाटचाल)\nTantra Mansamarthyache (तंत्र मन:सामर्थ्याचे)\nSwasthya praptisathi Vichar Niyam (स्वास्थ्यप्राप्तीसाठी विचार नियम)\nBoredum Moh Ahankar Yapasun Mukti (बोअरडम मोह अहंकार यांपासून मुक्ती)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Palghar-fourth-round-Worker-s-support-to-BJP/", "date_download": "2018-11-20T19:35:50Z", "digest": "sha1:U4WBDRJAM6CLYNMXG2ZQYOTM6GLK2YLZ", "length": 6211, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालघरच्या चौरंगी लढतीत श्रमजीवीचा भाजपला पाठिंबा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरच्या चौरंगी लढतीत श्रमजीवीचा भाजपला पाठिंबा\nपालघरच्या चौरंगी लढतीत श्रमजीवीचा भाजपला पाठिंबा\nबोईसर/ केळवे-माहीम/ मोखाडा : वार्ताहर\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी अखेरच्या दिवशी 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर, एकूण 14 उमेदवारांनी 20 अर्ज दाखल केले आहेत. मात्र, ही निवडणूक भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित, शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव व काँग्रेसचे दामोदर शिंगडा अशी चौरंगी लढत होणार आहे. अर्ज भरताना बहुजन विकास आघाडी आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान श्रमजीवी संघटना आपला स्वतंत्र उमेदवार उभा करेल, अशी अटकळ बांधण्यात आली होती. मात्र या संघटनेने आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला.\nभाजपतर्फे दोन दिवसांपूर्वी पक्ष प्रवेश केलेल्या राजेंद्र गावित यांची उमेदवारी दाखल करण्यात आली. यावेळी. गिरीश महाजन, विष्णू सवरा, रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, आ. मनीषा चौधरी, भाजपचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. ढोल पथक आणि डीजेच्या जोशात निघालेल्या रॅलीमध्ये श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले. बविआचे बळीराम जाधव आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसोबत डीजेसोबत रॅलीमधून आले. यावेळी पक्षप्रमुख आ. हितेंद्र ठाकूर, आ. विलास तरे, वसई- विरार पालिकेचे महापौर रुपेश जाधव, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, पक्षाचे कार्याध्यक्ष राजीव पाटील उपस्थित होते. तर, काँग्रेसचे दामोदर शिंगडा यांनी रॅलीविनाच अर्ज दाखल केला. तत्पूर्वी पालघर तालुका काँग्रेस कार्यालयात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी आ. भाई जगताप, आ. आनंद ठाकूर, विनायक देशमुख, राजेंद्र गवई, विश्वास पाटील उपस्थित होते.\nअनेक कार्यकर्त्यांनी रस्त्याकडेला गाड्या उभ्या केल्याने तसेच वाहतूक नियंत्रण ढिसाळ असल्याने पालघर शहरातील वाहतूक व्यवस्था काही तास ठप्प झाली. एमएचसीटी ची परीक्षा असल्याने परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-In-the-case-of-cheating-filing-a-case-against-both/", "date_download": "2018-11-20T19:35:40Z", "digest": "sha1:PCIU7JMQ7VRJFTTEOBQPXNNBQR6FEGUD", "length": 3955, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल\nफसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल\nसैदापूर (ता. सातारा) येथील एका अपार्टमेंंटमधील फ्लॅट खरेदी देण्याच्या बहाण्याने सातार्‍यातील डॉ. सुभाष बळवंत हिरवे यांना 22 लाख 50 हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nसातार्‍यातील राधिका रोडवर डॉ. सुभाष हिरवे हे राहण्यास असून त्याच ठिकाणी ते हॉस्पिटल चालवतात. त्यांना सैदापूर (ता. सातारा) येथील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी करायचा होता. फ्लॅट पसंत पडल्यानंतर फ्लॅटचा व्यवहार 22 लाख 50 हजार रुपयांना ठरला. व्यवहारापोटी ठरलेली रक्कम दिल्यानंतर डॉ. हिरवे यांनी फ्लॅटचे खरेदीखत करून देण्यासाठी बिल्डरकडे तगादा लावला. तगादा लावूनही डॉ. हिरवे यांना फ्लॅटचे खरेदीखत करून देत नव्हते. खरेदीखत करून देण्याऐवजी डॉ. हिरवे यांनाच बिल्डरकडून वारंवार धमकी दिली जात होती. त्यामुळे डॉ. हिरवे यांनी याची तक्रार सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदवली. तपास उपनिरीक्षक औटे हे करीत आहेत.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/kavitecha-pan-34518", "date_download": "2018-11-20T20:13:38Z", "digest": "sha1:Z5UQXACOZ4SYJHD3TYDCHVDAMZ3R6P72", "length": 10287, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "kavitecha pan कवितेच्या पानाला \"वेबसीरिज'चं कोंदण ! | eSakal", "raw_content": "\nकवितेच्या पानाला \"वेबसीरिज'चं कोंदण \nशनिवार, 11 मार्च 2017\nपुणे - एरवी हौसेपोटी कविता करणं, कधी तरी आवडीनं कवितांची पुस्तकं वाचणं आणि खूपच आवड असली, तर कवितांच्या कार्यक्रमाला जाणं,\nपुणे - एरवी हौसेपोटी कविता करणं, कधी तरी आवडीनं कवितांची पुस्तकं वाचणं आणि खूपच आवड असली, तर कवितांच्या कार्यक्रमाला जाणं,\nअसं आपल्यातले अनेक जण करत असतीलच. कित्येक जण त्याही पुढे जात कवितांचे ब्लॉग्सदेखील फॉलो करत असतील; पण शुक्रवारची संध्याकाळ मात्र यापेक्षा वेगळी होती. कारण, एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात आणि \"वेबसीरिज' नामक एका देखण्या ऑनलाइन कोंदणात हे \"कवितेचं पान' रसिकांपुढे अलगदपणे उलगडत चाललं होतं...\nहोय, \"कवितेचं पान' हे नाव आहे एका वेबसीरिजचं. संपूर्णतः कविता आणि कवितांनाच वाहिलेल्या या एका आधुनिक अन्‌ ऑनलाइन व्यासपीठाच्या उद्‌घाटनाचा सोहळा रसिकांनी तुडुंब भरलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाने अनुभवला.\nआता कवितांचाच अनुभव तो, त्याविषयी काय बोलावं... कधी खळखळून हसायला लावणाऱ्या, कधी डोळ्यांत चटकन पाणी आणणाऱ्या, कधी दुसऱ्याच कुठल्या जगाच्या सफरीवर नेणाऱ्या, तर कधी त्या शब्दाशब्दांना दाद घेऊन जाणाऱ्या अशा अनेक कविता पाहतापाहता मंचावर साभिनय सादर होत गेल्या अन्‌ रसिक त्यात अलगद गुरफटत गेले...\nया देखण्या सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांची विशेष उपस्थिती होती. शिवाय, शर्वरी जमेनिस, कौशल इनामदार, संदीप खरे, वैभव जोशी, कार्यक्रमाच्या संकल्पक मधुराणी गोखले प्रभुलकर हे कलाधर्मीदेखील उपस्थित होते. मिरॅकल्स ऍकॅडमी ऑफ आर्टस अँड मीडियातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.\n\"अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला... देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' अशा अनेक कवितांचा एक झराच मग या ठिकाणी जणू वाहू लागला. ओळखीच्या, अनोळखी, माहितीतल्या, अनवट, फेसबुक-व्हॉट्‌सऍपवरच्या आणि अजूनही किती तरी कविता... खुद्द नटसम्राट डॉ. लागू यांनीही बा. सी. मर्ढेकर आणि इंदिरा संत यांच्या कविता सादर करत रसिकांना उल्हासित केलं आणि यावर कळस चढवला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6333-may-be-subject-to-copyright-bjp-leader-subramanian-swamy", "date_download": "2018-11-20T19:16:10Z", "digest": "sha1:BYHKMJ6UMS4A7MQGQO3HNCR2RQR5BW7E", "length": 4830, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "''कामकाज चालत नसेल, तर तो माझा दोष नाही''- सुब्रमण्यम् स्वामी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n''कामकाज चालत नसेल, तर तो माझा दोष नाही''- सुब्रमण्यम् स्वामी\nभाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी संसदेत कामकाज न झालेल्या 23 दिवसांचं वेतन आणि भत्ते न घेण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलाय. मी रोज संसदेत जात होतो, पण जर कामकाज सुरळीत पार पडत नसेल तर त्यात माझी काय चूक.\nमी राष्ट्रपतींचा प्रतिनिधी आहे, जोपर्यंत ते सांगत नाहीत तोपर्यंत मी माझा पगार घेणार नाही असं कसं म्हणू शकतो’, असं सुब्रमण्यम स्वामी बोलले आहेत.\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Hundred-Percent-Attendance-From-Last-Six-Years/", "date_download": "2018-11-20T20:14:18Z", "digest": "sha1:WMAHI6NXJLJQI2ZDJHASRODQDJ4YVXRY", "length": 4921, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाब्बास ययाती; 6 वर्षे दांडी न मारण्याचा रेकॉर्ड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाब्बास ययाती; 6 वर्षे दांडी न मारण्याचा रेकॉर्ड\nशाब्बास ययाती; 6 वर्षे दांडी न मारण्याचा रेकॉर्ड\nडहाणू ग्रामीण : वार्ताहर\nशाळेमध्ये 100 टक्के हजेरी हा राज्यस्तरीय रेकॉर्ड डहाणूतील ययाती शैलेंद्र गावडच्या नावावर आहे. या शालेय वर्षातही तिने एकही दिवस गैरहजर न राहता सलग सहाव्या वर्षी हा पराक्रम करून स्वतः चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे.\nराष्ट्रीयस्तरावरील रेकॉर्ड भोपाळच्या मानसी दास या विद्यार्थिनीच्या नावावर असून सलग9 वर्ष एकही दिवस ती शाळेत गैरहजर राहिलेली नाही. त्यामुळे तिच्या रेकॉर्डशी बरोबरी करण्यासाठी ययातीला आणखी तीन वर्षे कष्ट घ्यावे लागणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2012 -13 सालापासून दुसरी इयत्तेत असताना हजेरीपटावर तिने 100 टक्के उपस्थिती नोंदवली होती. नुकतीच तिने सातवीची परीक्षा दिली आहे.\nबोर्डीतील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या ययातीने राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी करण्याचा विश्‍वास व्यक्त केलाआहे. विशेष म्हणजे ती महाराष्ट्र, गुजरात सीमेवरील चिखले या खेडेगावातील विद्यार्थिनी असून घर ते शाळा आणि शाळा ते घर हा सुमारे दहा किमीचा प्रवास ती एसटीने करते. नव्या विक्रमामुळे तालुक्यात तिचे कौतुक होत आहे.\nपालकांचा सल्ला आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे सलग सहाव्या वर्षी शाळेला एकही दिवस खाडा केलेला नाही. राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घालण्याचा वसा घेतला असून आहार, खेळ आणि करमणुकीतून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करते. - ययाती गावड\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Three-farmers-suicidal-in-10-days-in-Niphad/", "date_download": "2018-11-20T19:36:11Z", "digest": "sha1:KRGNZOIQPAFEYK7332UWFUYCZ6SWHWWN", "length": 4965, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निफाडमध्ये दहा दिवसांत तीन शेतकर्‍यांची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › निफाडमध्ये दहा दिवसांत तीन शेतकर्‍यांची आत्महत्या\nनिफाडमध्ये दहा दिवसांत तीन शेतकर्‍यांची आत्महत्या\nमहाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या निफाड तालुक्यात दहा दिवसांत तीन शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांमध्ये दोन युवा शेतकर्‍यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 61 शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.\nजिल्ह्यातील शेतकर्‍यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. निफाडसारख्या कृषिप्रधान तालुक्यातही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. पावसाचे कमी प्रमाण, परिणामी घटलेले शेतमालाचे उत्पन्न आणि घसरलेले शेतमालाचे भाव आदी कारणे आहेत. दरम्यान, तालुक्यात 9 ते 19 ऑगस्ट या काळात तीन शेतकर्‍यांनी जीवनप्रवास संपविला आहे. त्याबाबत तालुका प्रशासनाकडून शुक्रवारी (दि. 24) प्राथमिक अहवाल जिल्ह्याच्या मुख्यालयी प्राप्त झाले आहे.\nतालुक्यातील उगाव येथील शेतकरी रामदास पांडुरंग बिरार (63) आणि नांदुर्डीचे शेतकरी योगेश भरत खैरे (35) यांनी रेल्वेमार्गावर आत्महत्या केली. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला खडक माळेगावमधील शेतकरी शशिकांत पंडित भोसले (39) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, एकट्या निफाड तालुक्यातील नऊ शेतकर्‍यांनी जीवनप्रवास संपविला आहे.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Congress-against-inflation-in-Sangola/", "date_download": "2018-11-20T19:35:01Z", "digest": "sha1:4I25QCEN6HFSVOBJCABFEN4HO7SSYAVJ", "length": 4943, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महागाई विरोधात सांगोला येथे काँग्रेसचा मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › महागाई विरोधात सांगोला येथे काँग्रेसचा मोर्चा\nमहागाई विरोधात सांगोला येथे काँग्रेसचा मोर्चा\nगॅस सिलिडर आणि पेट्रोल- डिझेल दरामध्ये झालेल्या दरवाढीचा धसका सर्वसामान्य जनतेने घेतला असून यांचे शासनाला घेणे देणे नाही. त्यांच्या निषेधार्थ सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने भव्य ढकल मोटर सायकल मोर्चा सांगोला तहसील कार्यालयावर काढण्यात आला. दिवस-रात्र काबाड कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांच्या शेती पिकांना योग्य हमीभाव देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. म.फुले चौकात राष्ट्र पुरुष महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून या ढकल मोर्चाला सुरुवात झाली.\nदेशभरात महागाईचा आगडोंब पसरला आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ सुरू आहे. घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये तर तब्बल 19 वेळा वाढ झालेली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असल्याने सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजकुमार पवार, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी भाजप सरकारच्या धोरणे आणि कायदे सामान्य जनतेच्या विरोधात असल्याचा आरोप केला. तहसील कार्यालयच्या उपस्थित अधिकार्‍यानां निषेधाचे निवेदन देण्यात आले. या मोर्चासाठी ज्ञानेश्वर कोळसे पाटील, तोहिद मुल्ला, चाँदभैय्या शेख, सुनेत्राताई लोहार, प्रविण गायकवाड यांच्यासह सांगोला तालुक्यातील काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Closed-Monorail-Starting-from-October/", "date_download": "2018-11-20T20:06:11Z", "digest": "sha1:E5OIYIMYXZ7NOQAS3SNGNSVOZ5OE37JD", "length": 5791, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंद पडलेली मोनोरेल ऑक्टोबरपासून सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बंद पडलेली मोनोरेल ऑक्टोबरपासून सुरू\nबंद पडलेली मोनोरेल ऑक्टोबरपासून सुरू\nमोनो रेल्वेचा वडाळा ते चेंबूर हा पहिला टप्पा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून प्रवाशांची प्रतीक्षा संपणार आहे. येत्या ऑक्टोबरपासून मोनो रेलला पहिला टप्पा सुरू होणार असून वर्षअखेरपर्यंत वडाळा ते सातरस्ता हा दुसरा टप्पाही सुरू होणार आहे. मोनोरेलच्या या दोन्ही टप्प्यांवर भाड्यामध्ये वाढ होईल, असे समजते. सध्या मोनोचे किमान भाडे 5 ते 19 रुपये असे आहे, ते यापुढे 10 ते 40 रुपये असेल, असे समजते. एकप्रकारे घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1 मार्गाच्या धर्तीवर मोनोचे भाडे असेल. मेट्रोचे भाडे किमान 10 तर कमाल 40 रूपये इतके आहे.\nगेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनो रेलला आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हापासून मोनो रेलची सेवा अद्याप बंदच आहे. गेल्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्रत्येक स्थानकाची पाहणी केल्यानंतर मोनो पुन्हा सुरू करण्यास हिरवा कंदील दिला होता. मात्र आगीच्या घटनेनंतर मोनोची सेवा चालवण्याची जबाबदारी स्कोमी इंजिनीयरिंग कंपनीकडेच द्यायची की नाही यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) संभ्रमात होते. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मोनो चालवावी असा एमएमआरडीएचा प्रयत्न होता. मात्र एमआरव्हीसीकडून अद्याप काहीच प्रतिसाद न आल्याने मोनोची जबाबदारी पुन्हा स्कोमी इंजिनीअरिंगकडेच देण्यात येणार आहे. रिलायन्सही त्यासाठी इच्छुक होती, मात्र मोनो चालवण्यास रिलायन्सने मागितलेला मोबदला एमएमआरडीएला परवडणारा नव्हता. येत्या ऑक्टोबरपासून मोनो रेल्वेचा चेंबूर-वडाळा हा पहिला टप्पा सुरू करण्याची स्कोमी इंजिनीअरिंगची योजना आहे. फेब्रुवारी 2019 पर्यंत मोनोची संपूर्ण सेवा सुरळीत होईल, असा विश्वास एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/giriraj-socity-25-floor-fire-in-thane/", "date_download": "2018-11-20T19:33:41Z", "digest": "sha1:W4EC7DVYZGWHOGN62XG2MKJV7RQQQ3KO", "length": 3382, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाणे: गिरिराज हाईट्सच्या २५ व्या मजल्याला आग (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे: गिरिराज हाईट्सच्या २५ व्या मजल्याला आग (व्हिडिओ)\nठाणे: गिरिराज हाईट्सच्या २५ व्या मजल्याला आग (व्हिडिओ)\nठाणे : पुढारी ऑनलाईन\nस्व. वसंत डावखरे यांच्या गिरिरीज हाईट्स इमारतीच्या २५ व्या मजल्याला आज दुपारी आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीच्या ठिकाणाहून १५० लोकांना सुरक्षितस्थळी बाहेर काढण्यात आले. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.\nगिरीराज हाईट्समध्ये २५ व्या मजल्याला लागलेली आग २६ व्या मजल्यापर्यंत पोहोचली. या दोन्ही मजल्यावर साधारण १५० लोक अडकले होते. त्यांना इमारतीच्या टेरेसवर हलवण्यात आले. स्व.सवंत डावखरे यांचे घर २५ व्या मजल्यावर होते. आग लागली तेव्हा त्यांच्या घरी कुटुंबिय आणि काही नातेवाईक उपस्थित होते.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nशहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा\nत्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ : कोहली\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/heavy-rain-in-mumbai-and-nashik/", "date_download": "2018-11-20T19:34:18Z", "digest": "sha1:EVOYGG4NKRLDFQ5IJGSXYQKN4EAGP2AH", "length": 3849, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई-नाशिकमध्ये दमदार पाऊस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-नाशिकमध्ये दमदार पाऊस\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nगेल्‍या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. रविवारी पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. नाशिकमध्येही पावासानेच पहाटेपासून चांगलाच जोर धरला आहे. रविवार आणि सोमवार मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे,\nमुंबईतील लोअर परळ, वरळी, दादर आदी भागात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच उपनगरातील अंधेरी, बोरिवली, मुलुंड, भांडूप येथेही पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. मुंबईप्रमाणेच ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, वसई आणि विरार या भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे जोगेश्वरी परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळी आहे. या घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले आहे.\nनाशिकसह परिसरात रविवारी पाहटेपासून पावाचा जोर वाढला आहे. यामुळे तेथील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nशहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा\nत्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ : कोहली\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/state-minister-girish-mahajan-help-accident-victim-in-jalgaon/", "date_download": "2018-11-20T19:37:38Z", "digest": "sha1:XHT3HJRA7E2OCR4HSMWNGDVXT2AV4ABY", "length": 4232, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अपघातस्थळी जलसंपदामंत्री आले देवदूतासारखे धावून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अपघातस्थळी जलसंपदामंत्री आले देवदूतासारखे धावून\nअपघातस्थळी जलसंपदामंत्री आले देवदूतासारखे धावून\nनागपूरहून जळगावकडे येणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पुन्हा एकदा अपघातग्रस्तांसाठी देवदूताप्रमाणे धावून आल्याचा प्रत्यय आला असून नांदुरा आणि मलकापूरच्या दरम्यान टोमॅटो घेऊन जाणारी पिकअप व्हॅन आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास पलटी झाल्यामुळे महामार्ग क्रमांक ६ वर दोन्ही बाजूला ४ ते ५ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या . मात्र याच रस्त्यावरून जाणारे ना. गिरीश महाजन यांनी कुठलीही वेळ न दवडता आपल्या कृतिशील स्वभावानुसार त्यांनी तातडीने इतर लोकांच्या मदतीने पलटी झालेले वाहन बाजूला करण्यास मदत केली .\nयानंतर वाहतूक सुरळीत झाली . अपघातात जखमी झालेल्या वाहन चालकाला तातडीने रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था जलसंपदामंत्र्यानी केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन नेहमी तत्परतेने घटना कुठलीही असो त्यासाठी स्वतः धावून जातात हा त्यांचा स्वभाव असून त्याचा प्रत्यय अनेकांना आला.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/year-of-Jumbo-Weekend/", "date_download": "2018-11-20T19:42:16Z", "digest": "sha1:C2GX2W6MZOSEMSL3V7HK662TZVIP3EPL", "length": 9084, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 2018 ठरणार धमाकेदार; जंबो वीकएंडचे वर्ष! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › 2018 ठरणार धमाकेदार; जंबो वीकएंडचे वर्ष\n2018 ठरणार धमाकेदार; जंबो वीकएंडचे वर्ष\nनव्या वर्षाची सुरुवात व्हायचा अवकाश, लोक कॅलेंडर काढून सुट्यांचा हिशोब लावायला बसतात. जोडून कुठल्या सुट्या आल्या आहेत, तेव्हा कुठे जाता येईल, गावाकडच्या जत्रा-गणपती-होळी असे सण साधता येतील का, याचा अंदाज घेतला जातोच. 2017 या वर्षाने 14 मोठे वीकेएंड दिले. 2018 हे वर्ष मात्र तब्बल 18 मोठे वीकेंड घेऊन आले आहे.\nनव्या वर्षाच्या पहिल्याच अर्थात जानेवारी महिन्यात, तिसर्‍या आठवड्यात जोडून सुट्या आल्या आहेत. 20 रोजी शनिवार, 21 रविवार आणि 22 जानेवारीला वसंत पंचमीची सुट्टी आहे. त्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यात मोठा वीकेंड जोडून आला आहे. 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन शुक्रवारी आला असून, शनिवार आणि रविवार त्यामागोमाग आहेत.\nफेब्रुवारी महिन्यात तुम्ही तुमच्या बॉसला थोडासा मस्का मारू शकलात तर तुम्हाला शनिवार ते मंगळवार असा मोठा वीकेंड मिळू शकतो. 10 फेब्रुवारीला शनिवार, 11 रविवार, 12 तारखेला सोमवारी काढलेली सुट्टी आणि 13 तारखेला महाशिवरात्री असा जबरदस्त योग तुम्ही साधू शकता.\nमार्च महिन्यातही बंपर वीकेएंड आले आहेत. 1 मार्च गुरुवारी होळी आली असून, 2 मार्चला शुक्रवारी धुळवड आली आहे. 3 आणि 4 हक्‍काचे शनिवार आणि रविवार आहेत. शेवटच्या आठवड्यातही गुरुवारी 29 मार्चला महावीर जयंती, 30 मार्च गुड फ्रायडे आला आहे. शनिवार आणि रविवार लागोपाठ आहेतच. एप्रिल महिन्याचा सरता आठवडाही पर्वणीच घेवून आला आहे. 28 आणि 29 एप्रिलला शनिवार आणि रविवार आला असून, 30 एप्रिलला सोमवारी बुद्ध पौर्णिमा आहे आणि 1 मे रोजी कामगार दिनाची सुट्टी आहे. जून महिन्यात मात्र अशी एकच संधी आहे. 15 जूनला शुक्रवारी ईद उल फित्रची सुट्टी शनिवार, रविवारला जोडून आली आहे.\nऑगस्ट महिना सर्वांचाच आवडता. कुंद वातावरणाचा जुलै सरलेला असतो, आणि वातावरण प्रसन्‍न होवू लागलेले असते. या महिन्यात स्वातंत्र्य दिन अर्थात 15 ऑगस्ट बुधवारी आला आहे, 17 ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारी पारसी नववर्ष आहे, 18 आणि 19 ऑगस्ट शनिवार अन रविवार आहेत. 22 ऑगस्टला बुधवारी ईद -उल अदा असून, 24 रोजी शुक्रवारी ओणमची सुट्टी आहे. 25 आणि 26 शनिवार आणि रविवार आले आहेत. तुम्ही 16 ऑगस्ट (गुरुवार), 20 ऑगस्ट (सोमवार), 21 ऑगस्ट (मंगळवार) आणि 23 ऑगस्ट (गुरुवार) असे चार दिवस सुट्टी काढण्यात यशस्वी ठरला तर तब्बल 12 दिवसांची लांबवरची सहल तुम्हाला काढता येईल.\nसप्टेंबर महिन्याची सुरुवातही धमाकेदार आहे. 1 सप्टेंबरला शनिवार, 2 रविवार आणि 3 तारखेला सोमवारी जन्माष्टमीची सुट्टी आहे. गणेश चतुर्थी 13 सप्टेंबरला आली असून त्यादिवशी गुरुवार आहे, मध्ये एक शुक्रवार आला असून, 15 आणि 16 सप्टेेंबरला शनिवार, रविवार आहेत. 29 सप्टेेंबरला शनिवार, 30 सप्टेेंबर रविवार आणि 2 ऑक्टोबर (गांधी जयंती) मंगळवारी आली आहे. ऑक्टोबर महिना म्हणजे सणांचा महिना. विजयादशमी 19 ऑक्टोबरला आली आहे. यादिवशी शुक्रवार असून, जोडून शनिवार (20) आणि रविवार (21 ऑक्टोबर) आहेत.\nनाना ; एक खरा खुरा ‘नटसम्राट’\nशक्‍तीशाली नवमहाराष्ट्र घडविण्याचा संकल्‍प : मुख्यमंत्री\n2018 ठरणार धमाकेदार; जंबो वीकएंडचे वर्ष\nरविवारीही मुंबईत ३५७ हॉटेल्स, पब्जवर कारवाई\n६० लाखांचे एमडी ड्रग्ज जोगेश्‍वरीतून जप्त\nमानवाचीच बुद्धिमत्ता श्रेष्ठ ठरणार : बक्षी\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maratha-reservation-now-the-decision-to-not-only-protest-movement-street-agitation/", "date_download": "2018-11-20T19:52:24Z", "digest": "sha1:J2P4W35WPW7BN3AYBVWE3F4ZZGFX4P2R", "length": 9137, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षण : आता फक्त ठिय्या आंदोलन,रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा आरक्षण : आता फक्त ठिय्या आंदोलन,रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय\nपरळी – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठला होता. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुढील मोर्च्यासाठी रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात जो हिंसाचार झाला त्याचा क्रांती मोच्याशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, सरकारकडून ७ ऑगस्टपर्यंत समाजाच्या सर्व मागण्यांवर विचार व्हावा अन्यथा राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी सकल मराठा मोर्चाकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे.यापुढे मागण्यांसाठी राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर मोर्चा सुरूच राहिल असे आंदोलकांनी स्पष्ट केले. तसेच आरक्षाबाबत चंद्रकांत दादा पाटील यांची उप- समिती तात्काळ बरखास्त करावी अशी मागणी करण्यात आली.\nराज्य शासनाच्यावतीने लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत परळीतील आंदोलन स्थगित होणार नाही. मात्र, राज्यात आंदोलकांव्यतिरिक्त बाहेरच्या लोकांकडून घडवून आणलेला हिंसाचार लक्षात घेता, आंदोलकांनी कुठल्याही स्वरुपात खासगी, सरकारी वाहनांचे नुकसान करु नये. इथून पुढची सर्व आंदोलने ठिय्या स्वरुपातच करावीत असे आवाहनही यावेळी सकल मराठा मोर्चाकडून करण्यात आले आहे.\nसंपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनामुळे जी हिंसा झाली, त्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त केली जात असून आंदोलनात असामाजिक तत्त्व घुसल्यामुळे हिंसाचार घडला असे आंदोलकांनी स्पष्ट केले. मोर्च्याचा उद्देश सपूर्ण राज्यात फक्त ठिय्या आंदोलन करणं हाच होता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nइंदापूर विधानसभेची निवडणूक आपणच लढवणार हर्षवर्धन पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याशी…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-mahendra-natekar-article-sonawade-ghat-103181", "date_download": "2018-11-20T20:40:19Z", "digest": "sha1:UCWRXVRLBRNNWSXZCYT3ZCLRC25NVOGZ", "length": 10750, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Esakal Citizen Journalism Mahendra Natekar article on Sonawade Ghat सोनवडे घाटाचे काम होणार केव्हा... | eSakal", "raw_content": "\nसोनवडे घाटाचे काम होणार केव्हा...\nगुरुवार, 15 मार्च 2018\nकोल्हापूरला जाण्यासाठी आम्हा सिंधुदुर्गवासियांसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक म्हणजे फोडा घाट आणि करूळ घाट. पावसाळ्यात या दोन्ही घाटात दरडी कोसळतात त्यामुळे हे दोन्ही घाटमार्ग बंद होतात. करूळ घाट अवघड असल्याने अपघाताचेही प्रकार वारंवार घडत असतात. या दोन्ही मार्गावरील ताण कमी करायचा असेल तर घोटगे-सोनवडे या घाटमार्गास प्राधान्य देण्याची गरज आहे.\nकोल्हापूरला जाण्यासाठी आम्हा सिंधुदुर्गवासियांसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक म्हणजे फोडा घाट आणि करूळ घाट. पावसाळ्यात या दोन्ही घाटात दरडी कोसळतात त्यामुळे हे दोन्ही घाटमार्ग बंद होतात. करूळ घाट अवघड असल्याने अपघाताचेही प्रकार वारंवार घडत असतात. या दोन्ही मार्गावरील ताण कमी करायचा असेल तर घोटगे-सोनवडे या घाटमार्गास प्राधान्य देण्याची गरज आहे.\nया मार्गाने इतर मार्गाच्या तुलनेत कोल्हापूरचे अंतर सुमारे वीस किलोमीटरने कमी होते. तसेच या मार्गाने फारशी उंचीही नाही. वळणेही कमी येतात. यासाठी घोटगे-सोनवडे घाटमार्ग सुचविण्यात आला होता. शासनाने या घाटमार्गाला 1970 च्या दशकात मंजुरी दिली आहे. वेंगुर्ला, मठ, पणदूर, घोटगे, सोनवडे व शिवडाव- कडगाव- गारगोटी अशा महामार्ग मंजूर केल्याचे जाहीर केले होते.\nसोनवडे घाटमार्ग होणार म्हणून सिंधुदुर्ग व कोल्हापूर वासियांना आनंदही झाला होता. परंतु पुढे हे काम रखडले. या मार्गासाठी अनेक आंदोलने झाली. रास्ता रोको, घेरावही घालण्यात आले. टप्प्याटप्प्याने या मार्गावर येणाऱ्या वनजमिनी व वनसंज्ञा जमिनीला पर्यायी जमिनीही देण्यात आल्या. स्थानिक ग्रामस्थांनी यास उत्स्फुर्त प्रतिसादही दिला.\nघाटमार्गाच्या दोन्ही बाजूंनी दोन-दोन किलोमीटरचे रस्तेही तयार झाले. वन प्राणी सर्व्हेक्षण व जन सुनावणीही या मार्गासाठी झाले. कोणीही तक्रार न करता या घाटमार्गासाठी सर्वांनी सहकार्य केले. डेहराडूनने पर्यावरणासाठी हिरवा कंदीलही दिला. इतकेच काय घाटमार्गासाठी आवश्‍यक असलेला निधीही मंजूर करण्यात आला. घाटमार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत तर मग या मार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार गेली चाळीस वर्षे घाटमार्गाची प्रतिक्षा करून आता जनता निराश झाली आहे.\n(लेखक सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-bhagirathi-group-arranged-competition-72535", "date_download": "2018-11-20T20:51:54Z", "digest": "sha1:ZEJEC4M6V67MNXZ2RL2YLTGDAVB32JAI", "length": 13794, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news bhagirathi group arranged competition पारंपरिक लोककलांचा केला जागर | eSakal", "raw_content": "\nपारंपरिक लोककलांचा केला जागर\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nघरसंसार, करिअर अशा व्यापात गुंतलेल्या महिलांना एक दिवस आनंदानं आणि उत्स्फूर्त कलाविष्कारानं रंगविताना महाराष्ट्राची लोककला समृद्ध करण्याची संधी लाभली. धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही झिम्मा-फुगडी स्पर्धा रंगली.\nकोल्हापूर - साद घालू गौरीला घरोघरी येण्याला\nअशा सरस लोकगीतांच्या तालासुरावर हजारो महिलांनी नृत्याचा ठेका धरला. दहा हजार महिलांनी तल्लीन होत पारंपरिक गीतांवर ठेका धरीत भागीरथी महिला संस्थेच्या झिम्मा-फुगडी स्पर्धेत तादात्म्याची प्रचिती घेतली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या महिला तब्बल चार तास यात दंगून गेल्या...\nघरसंसार, करिअर अशा व्यापात गुंतलेल्या महिलांना एक दिवस आनंदानं आणि उत्स्फूर्त कलाविष्कारानं रंगविताना महाराष्ट्राची लोककला समृद्ध करण्याची संधी लाभली. धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही झिम्मा-फुगडी स्पर्धा रंगली. मार्केट यार्डजवळील रामकृष्ण मल्टिपर्पज हॉल नटूनथटून, गजरा माळून, कोल्हापुरी साज- नथ-बिंदी अशा आभूषणांनी सजलेल्या, नऊवारी साडीत आलेल्या शेकडो महिलांनी गजबजून गेला.\nअरुंधती महाडिक, रूपाली नांगरे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, महापौर हसीना फरास, डॉ. अनुश्री चौधरी, प्रकृती निगम-खेमणार, भारती संजय मोहिते, वडगावच्या उपनगराध्यक्षा प्रविता सालपे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.\nअरुंधती महाडिक म्हणाल्या, ‘‘महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि पारंपरिक खेळ जतन व्हावेत, या उद्देशानं राज्यातील सर्वात मोठ्या झिम्मा-फुगडी स्पर्धेचं आयोजन केले आहे. पुढील वर्षी ऑक्‍टोबरमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल. त्यातून जागतिक रेकॉर्ड करण्याचा मानस आहे. त्यासाठी महिलांनी उत्साही सहभाग दाखवावा.’’\nशौमिका महाडिक म्हणाल्या, ‘‘अनेक स्त्रियांच्या यशात पुरुषांचाही वाटा असतो. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कुटुंबीयांसोबत जिल्ह्यातील अनेकांना शक्ती दिली आहे. तसेच अरुंधती महाडिक यांच्या कार्याचं आम्हाला कौतुक आहे.’’\nमहापौर हसीना फरास यांनी भागीरथी महिला संस्थेच्या कार्याचा गौरव केला.\nरूपाली नांगरे-पाटील, डॉ. सौ. अनुश्री चौधरी, प्रकृती खेमणार-निगम यांनी भागीरथी महिला संस्थेतर्फे परंपरा जतन करतानाच महिलांच्या आर्थिक उन्नती करण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. स्पर्धास्थळी खासदार धनंजय महाडिक, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांनी भेट देत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.\nसहजसेवा ट्रस्ट संस्थेतर्फे महिलांना मोफत जेवण दिले. संस्थेचे अध्यक्ष सन्मती मिरजे, प्रमोद पाटील यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी रुग्णवाहिका, डॉक्‍टरांचे पथक तैनात होते. स्पर्धेसाठी एकूण पाच लाख रुपयांची बक्षिसं जाहीर केली आहेत. सहभागी महिलांना प्रमाणपत्रे दिली.\nझिम्मा-फुगडी, काटवट कणा, उखाणे, छुई फुई, घागर घुमविणे, सूप नाचविणे अशा पारंपरिक लोककला आणि खेळांमध्ये महिला दंग झाल्या. प्रेक्षकांकडून मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद, संगीताची धून आणि पारंपरिक गीतं अशा वातावरणात स्पर्धेत रंगत आली. कोल्हापुरी फेटे, भगव्या टोप्या परिधान करून आलेल्या महिलांनी सादरीकरणाद्वारे समाजप्रबोधनात्मक संदेश दिले. गर्दी असूनही अपूर्व उत्साह व जल्लोषात स्पर्धा झाली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-7-%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-20T19:15:42Z", "digest": "sha1:RDC3TCI5D5W66EDBXLBXXB6BWN4LWFYC", "length": 7198, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "परमाणू व्यापार प्रकरणी 7 पाकिस्तानी कंपन्यांवर अमेरिकीचे निर्बंध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपरमाणू व्यापार प्रकरणी 7 पाकिस्तानी कंपन्यांवर अमेरिकीचे निर्बंध\nइस्लामाबाद (पाकिस्तान) – अमेरिकेने पाकिस्तानच्या 7 कंपन्यांवर निर्बंध लागू केले आहेत. परमाणू व्यापार संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आपल्या 7 कंपन्यांवर निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर पाकिस्तानने अद्याप काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. 22 मार्च रोजी या 7 कंपन्यांवर निर्बंध लादून त्यांना एन्टिटी लिस्ट मध्ये टाकण्यात आले आहे. अमेरिकेने लादलेल्या या निर्बंधांमुळे पाकिस्तानच्या एनएसजी गटात प्रवेश करण्याचा आशेला हादरा बसला आहे.\nआपले राष्ट्रीय हित आणि परराष्ट्र नीतीच्या विरोधात काम केल्यामुळे निर्बंध लादण्याची कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकन सरकारच्या एका वेबसाईटवर सांगण्यात आले आहे. अशा कारवाईत कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्यात येत नाही, परंतु भविष्यात आपल्या व्यवसायासाठी अशा कंपन्यांना खास लायसन्स काढणे अनिवार्य असते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: रात्रीच कापल्या सीसीटीव्हीच्या केबल\nNext articleपुणे: पेट्रोल पंपाची रोकड लुटली\nलादेनला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला मदत का करायची\nखलिस्तानवाद्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानची के-2 योजना\nअर्थसहाय्याच्या अपेक्षेने इम्रान खान संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nसौदीच्या प्रिंसनेच केली खाशोगींची हत्या\nट्रम्प यांच्या मुलाच्या भारत दौऱ्यावर 1 लाख डॉलर्सचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/banna-multipurpose-premium-quality-spray-paint-for-car-and-bike-5951796.html", "date_download": "2018-11-20T20:01:24Z", "digest": "sha1:WOYRRKFXV45MEJE6U7VX3GRFYK4UEPMC", "length": 6889, "nlines": 59, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Banna Multipurpose Premium Quality Spray Paint For Car and Bike | फक्त 1000 रुपये खर्च करुन आपली जुनी कार करा पेंट, 30 हजारांची होईल बचत", "raw_content": "\nफक्त 1000 रुपये खर्च करुन आपली जुनी कार करा पेंट, 30 हजारांची होईल बचत\nकार किंवा बाइकचा रंग फिकट होतो किंवा स्क्रॅच लागतात, तेव्हा वाहन जुने दिसते. मार्केटमध्ये जाऊन यावर जर कलर करायचा असेल त\nऑटो डेस्क: कार किंवा बाइकचा रंग फिकट होतो किंवा स्क्रॅच लागतात, तेव्हा वाहन जुने दिसते. मार्केटमध्ये जाऊन यावर जर कलर करायचा असेल तर हजारो रुपये खर्च होतात. विशेष म्हणजे कारवर नवीन कलर देण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये येतात. स्प्रे पेंटने हे काम तुम्ही कमी पैसात करु शकता. Banna ब्रांडचा स्प्रे पेंट यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो.\nकारवर कलरचा खर्च 1000 रुपये\nएका स्प्रे पेंटची ऑनलाइन प्राइस जवळपास 220 रुपये आहे. यामध्ये 440ML कलर असते. कंपनीचा दावा आहे की, कलर हँडी स्प्रे पेंट आहे. 5 स्प्रे पेंटची किंमत जवळपास 1100 रुपये आहे. एवढ्या स्प्रेमध्ये कार पेंट केली जाऊ शकते. तर बाइकला पेंट करण्यासाठी फक्त एक स्प्रे खर्च होईल.\nकार किंवा बाइक पेंट करण्याची प्रोसेस\nपेंट करण्यापुर्वी तुम्हाला तुमची बाइक किंवा कारवरील जुने पेंट, गंज दूर करुन गाडी पुर्ण स्वच्छ करावी लागेल. यासाठी तुम्हाला रेगमाल, थिनर आणि कोरड्या कापडाची गरज आहे.\n1. सर्वात पहिले कार किंवा बाइकच्या जुन्या पेंटवर रेगमाल घासून गाडी स्वच्छ करा. कुठेही गंज दिसायला नको.\n2. आता हे कापडाने योग्यप्रकारे स्वच्छ करुन घ्या. आता कापडावर थिनर लावून हे स्वच्छ करा. असे केल्याने डस्ट पुर्णपणे स्वच्छ होईल.\n3. गाडी पुर्ण स्वच्छ केल्यानंतर, ज्या ठिकाणी कलर द्यायचा नाही तो एरिया पुर्णपणे कव्हर करा. यासाठी तुम्ही सेलो टेपच्या मदतीने पेपर लावू शकता.\n4. आता स्प्रे पेंट योग्यप्रकारे हलवा. यामध्ये एक बॉल असतो, तो पेंटला योग्य प्रकारे मिक्स करतो. पेंट मिक्स झाल्यानंतर बाइक किंवा कारवर स्प्रे करणे सुरु करा.\n5. पेंट केल्यानंतर हे सुकू द्या. कलर केल्यानंतर तुम्हाला वाटले की, कलर चांगला कलर आलेला नाही, तर तुम्ही दूसरा कोट करु शकता. पेट सुकल्यानंतर कार किंवा बाइक चमकू लागेल.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shankaracharya-attacked-bjp-and-sangh-bjp-leader-is-beefs-largest-exporter/", "date_download": "2018-11-20T19:48:21Z", "digest": "sha1:YWERFA4LAZ4OQEVQZA2WDCEHNZXF7MZC", "length": 9201, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शंकराचार्यांचा भाजप आणि संघावर हल्लाबोल; भाजपचे नेतेच बीफचे सर्वात मोठे निर्यातदार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशंकराचार्यांचा भाजप आणि संघावर हल्लाबोल; भाजपचे नेतेच बीफचे सर्वात मोठे निर्यातदार\nभाजप आणि संघामुळेच हिंदुत्वाचे मोठे नुकसान\nनवी दिल्ली: भाजप आणि संघामुळेच हिंदुत्वाचे मोठे नुकसान झाले असल्याची सडकून टीका शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला वेगळ वळण लागल आहे. शकराचार्य स्वरूपानंद यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली आहे. मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही, हे फार धक्कादायक आहे, असेही शंकराचार्यांनी म्हटले आहे.\nभाजपवर शंकराचार्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले प्रत्यक्षात भाजपचे नेतेच बीफचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत. असे असतानाही भाजप गोहत्येचा विरोध करते आणि बीफ निर्यात हा भारताला लागलेला डाग असल्याचे सांगते. भाजपने खरोखरच देशाला दिलेली अश्वासने पूर्ण केली काय खरोखरच हव्या त्या प्रमाणात नागरिकांना रोजगार मिळाला काय खरोखरच हव्या त्या प्रमाणात नागरिकांना रोजगार मिळाला काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील गरीबातील गरीब व्यक्तिला १५ लाख रूपये देण्याचे अश्वासन दिले होते. ते खरेच पूर्ण झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील गरीबातील गरीब व्यक्तिला १५ लाख रूपये देण्याचे अश्वासन दिले होते. ते खरेच पूर्ण झाले आयोध्येत राम मंदिर उभारले आयोध्येत राम मंदिर उभारले असे एकाहून एक प्रश्न शंकराचार्यांनी उपस्थित केले. तसेच, या प्रश्नाचे उत्तर देण्यात भाजपचे नेते अपयशी ठरत आहेत. याच नेत्यांनी २०१४ मध्ये निवडणूक प्रचार केला होता असेही ते म्हणाले.\nशंकराचार्य यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका करतांना म्हणाले, मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही, हे फार धक्कादायक असल्याचे सांगताना शंकराचार्य म्हणाले, ‘भागवत म्हणतात की, हिंदू धर्मात लग्न हा एक करार आहे. पण, विवाह ही जीवनभराची साथ आहे. तसेच, भागवत म्हणतात की, जो भारतात तो हिंदूच आहे. तर, अमेरिकेत हिंदू आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना काय म्हणणा’, असा सवालही शंकराचार्यांनी विचारला आहे.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sharad-joshi/", "date_download": "2018-11-20T20:27:12Z", "digest": "sha1:7VPEBYILGUBYAZLQG4RSI733EXDZ2ONV", "length": 10232, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sharad Joshi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n, शरद जोशींनी वाहनचालक ते शेतकर्‍यांना संपत्ती केली दान\nयोद्धा शेतकरी अनंतात विलीन\n'शेतकर्‍यांसाठी दिलेलं योगदान मोलाचं'\n'जोशींच्या कामांचा भविष्यात उपयोग होणार'\nशरद जोशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\n'शेतकर्‍यांची गरिबी दूर होवो'\nब्लॉग स्पेस Dec 12, 2015\nशेतकर्‍यानी पोर, माप ओलांड...\n'पदाची अपेक्षा ठेवली नाही'\nशरद जोशी यांचा अल्पपरिचय (ग्राफिक्सच्या माध्यमातून)\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/baramati-taluka-tanker-free-113285", "date_download": "2018-11-20T20:48:02Z", "digest": "sha1:B52LYUK66PCQKQJUQIDV2V72LUPHMYUL", "length": 10747, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Baramati taluka tanker free बारामती तालुका टॅंकरमुक्त | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 1 मे 2018\nसांगवीः बारामती तालुक्‍यामध्ये पवार कुटुंबीयांतर्फे जिरायती भागात पाणी प्रश्‍नावर मोठे काम झाले आहे. त्यामुळे यंदा बारामती तालुका टॅंकरमुक्त झाल्याचे समाधान बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी व्यक्त केले.\nसांगवीः बारामती तालुक्‍यामध्ये पवार कुटुंबीयांतर्फे जिरायती भागात पाणी प्रश्‍नावर मोठे काम झाले आहे. त्यामुळे यंदा बारामती तालुका टॅंकरमुक्त झाल्याचे समाधान बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी व्यक्त केले.\nगेल्या वर्षी बारामती तालुक्‍यामध्ये 23 टॅंकरने 126 वाड्या वस्त्यांना पाणी टंचाईमुळे पाणीपुरवठा केला जात होता; परंतु गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने चालू वर्षी तालुक्‍यातील जिरायती भागात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. याचे संपूर्ण श्रेय तालुक्‍यामध्ये पाणी समस्येवर पवार कुटुंबीयांनी केलेल्या कामाला जात असल्याची माहिती सभापती संजय भोसले यांनी दिली. बारामती तालुक्‍यातील जिरायती भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेवरून अनेक सामाजिक संस्थांनी पाणी टंचाई दूर करण्यासाठी ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामात पुढाकार घेतला. यामध्ये एन्व्हॉयरलमेंटल ऑफ फोरम, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरयू फौंडेशन, कृषी विज्ञान केंद्र, सकाळ रिलीफ फंड, जलयुक्त शिवार यांच्यासह तालुक्‍यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी मोठे योगदान दिले. त्यामुळेच बारामती तालुका चालू वर्षात टॅंकरमुक्त झाला आहे. जिरायती भागात पवार कुटुंबीयांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या भरीव कामामुळेच तेथील पाणी समस्या सुटण्यास मदत झाली आहे. जिरायती भागात मोठ्या प्रमाणात ओढा खोलीकरण व रुंदीकरण झाल्यामुळे त्या परिसरातील विहिरींना भर उन्हाळ्यातही पाणी आढळून येत आहे. तरीही चालू वर्षात उन्हाच्या तीव्रतेमुळे काही ठिकाणी पाण्याची गरज निर्माण झाल्यास त्या ठिकाणी पाणी टॅंकरची व्यवस्था करणे सोपे होणार आहे. गेल्या अनेक वर्षात बारामती तालुका प्रथमच टॅंकरमुक्त झाल्याचे समाधान बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी व्यक्त केले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/drip-irrigation-21403", "date_download": "2018-11-20T20:35:39Z", "digest": "sha1:EIBERYJXINXTOWUZQNKQSHVRTGRFZ4FM", "length": 14679, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "drip irrigation ‘ठिबक सिंचन’ (परिमळ) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\n‘तुझ्यावर सतत रक्त ठिबकत राहील’, असा पृथ्वीला शाप आहे काय त्यातून तिला उःशाप कधी मिळणार आहे त्यातून तिला उःशाप कधी मिळणार आहे तिच्याच गर्भातून निपजलेल्या तिच्याच लेकरांनी तिला हा शाप दिलाय काय तिच्याच गर्भातून निपजलेल्या तिच्याच लेकरांनी तिला हा शाप दिलाय काय मग साऱ्या पृथ्वीतलावर रक्ताच्या चिळकांड्या उडताना का दिसताहेत\n‘तुझ्यावर सतत रक्त ठिबकत राहील’, असा पृथ्वीला शाप आहे काय त्यातून तिला उःशाप कधी मिळणार आहे त्यातून तिला उःशाप कधी मिळणार आहे तिच्याच गर्भातून निपजलेल्या तिच्याच लेकरांनी तिला हा शाप दिलाय काय तिच्याच गर्भातून निपजलेल्या तिच्याच लेकरांनी तिला हा शाप दिलाय काय मग साऱ्या पृथ्वीतलावर रक्ताच्या चिळकांड्या उडताना का दिसताहेत\nशाचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर जागता पहारा ठेवणाऱ्या जवानांचा त्याग असीम आहे. जेथे वाणी मुकी व्हावी, अन्‌ डोळ्यांतले अश्रूही सुकून जावेत अशी दृश्‍ये अन्‌ घटना-प्रसंग पाहायला, ऐकायला मिळताहेत. बर्फात गाडले जाणारे जवान पाहून थंडीचा एक टोकदार काटा उरात खुपला होता... तो निघतो की नाही तोच ‘उरी’तील जवानांवर घातलेला घाला उरावर घाव घालून गेला होता. रक्ताची चिळकांडी आपल्याच उरातून बाहेर पडल्याचा भास झाला होता...\n‘जालियनवाला बाग’ कवितेत कविवर्य कुसुमाग्रज ख्रिस्ताचे क्रुसावरचे ओघळ ओले असतानाच, इंग्रजांनी केलेल्या हत्याकांडासंदर्भात म्हणतात,\nपाचोळ्यापरि पडली पाहून प्रेतांची रास\nनयन झाकले असशिल देवा, तू अपुले खास\nअसेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात\nएक जखम अन्‌ नवीन, येशू तुझ्या काळजात..\nक्षमतेचा आणि करुणेचा संदेश ख्रिस्ताने दिला. तरीही इंग्रजांनी जालियनवाला बाग रक्तरंजीत करून टाकली. तेव्हा येशूच्या हाता-पायांत अन्‌ कुशीत तर जखमा झालेल्या/केलेल्या होत्याच. परंतु, जालियनवाला बागेतली एक चिळकांडी ख्रिस्ताच्या शरीरावर उडून त्याच्या काळजात एक नवीन जखम झाली, तर मानवजातीला कलंक फासणारी जखम आहे.\nनौखालीमध्ये हत्याकांड झाले, त्यावर रामानंद सागर यांनी ‘और इन्सान मर गया’ अशी कादंबरी लिहून ‘माणसातली माणुसकी मरण पावलीय आणि त्याच्यातील पशू जागृत झालाय,’ असे म्हटले होते. त्या काळी, त्या स्थळी ही पृथ्वी रक्ताने किती कशी भिजली असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. इतिहासातील ही रक्ताने भिजलेली पाने अजूनही वाळलेली नाहीत. त्यावरील व वास्तवातील घटनांवरील साहित्य वाचताना हृदयाच्या चिंधड्या उडतात आणि उरतात त्याही चिंधड्याच\nनारायण सुमंत यांची ‘ऊठ माणसा’ नावाची कविता आठवते.\nना राम येथला मेला, ना रहीम येथला मेला\nजगताचे पुसुनि डोळे, कबिराचा निथळे शेला\nहा पाहुनी नरसंहार, तो प्रेषित झुकवी माथा\nया आसवांत ना तरली, तुकयाची अभंगगाथा\nअसं वाटतं, की पृथ्वीच्या पाठीवरून वाहणाऱ्या साऱ्या नद्या अन्‌ पृथ्वीच्या पोटात दडलेला समुद्र अन्‌ आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा हे सारे निसर्गाचे अश्रू तर नव्हेत, ही छिन्नभिन्न झालेली मानवता पाहून हे ‘ठिबक सिंचन’ मानवतेला मानवणारे कसे असेल\nविषारी घोणस सापाची खोल विहीरीतून सुटका, निरगुडे येथील घटना\nजुन्नर - निरगुडे ता.जुन्नर येथील सतिश जेजुरकर यांच्या विहिरीत पडलेल्या विषारी घोणस सापाची सुटका करण्यात आली आहे. जेजुरकर यांची जागरूकता, माजी...\nमला नाचणारे तरुण आवडतात : पुलं\nआपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ...\nदोन हजार वर्षांची दिवाळी (संदीप वासलेकर)\nप्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद केवळ आपणच घेऊन थांबणं योग्य होणार नाही. व्यक्तिगत पातळीवरचा आपला अंधकार तर आपण दूर करायला...\nनिजामपूरला बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : रुग्णांवर विनापरवाना ऍलोपॅथी औषधोपचार करणाऱ्या व बेकायदेशीर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या येथील एका तथाकथित डॉक्टरवर सोमवारी (ता...\nऑफरोड रॅलीचा थ्रील न्याराच\nपाचगणी - निसर्गाच्या जादुई किमयांचा मनसोक्त आनंद घेण्याकरिता पाचगणी रोटरी क्‍लबने आयोजित केलेल्या ॲडव्हेंचर ऑफरोड रॅलीला उत्साह, थ्रीलबरोबरच सामाजिक...\nभारतीय संस्कृतीतला मातृदिन आज (श्रावणी अमावास्या) साजरा होत आहे. या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या मातृदिनाचं महत्त्व जगभर सांगितलं गेलं पाहिजे. भारतीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/marathi-news-article-lifting-ban-export-pulses-72547", "date_download": "2018-11-20T20:31:46Z", "digest": "sha1:TWKPWIDXQ4HPQA4ZWJOIJBGUGEMIK3AX", "length": 18086, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news article on lifting ban on export of pulses शेतकऱ्यांची नव्हे, व्यापाऱ्यांचीच डाळ शिजणार | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांची नव्हे, व्यापाऱ्यांचीच डाळ शिजणार\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nकेंद्र सरकारने तूर, मूग, उडीद यांच्या निर्यातवरची बंदी उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी (ता. १५) घेतला. वरातीमागून घोडं नाचविण्याच्या मालिकेतला हा आणखी एक निर्णय. विक्रमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने आपला शेतमाला विकावा लागला...\nआता सगळा माल शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेल्यावर सरकारला निर्यातबंदी उठवण्याची बुध्दी सुचावी, हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांची आणि शहरातील मध्यवर्गीय ग्राहकांची काळजी जास्त आहे, याचा हा पुरावा म्हणावा लागेल.\nवास्तविक यंदा तूर व इतर कडधान्यांचे विक्रमी उत्पादन होणार याचा अंदाज सरकारला सप्टेंबर २०१६ मध्येच आला होता. त्या आधीच्या वर्षी लागोपाठच्या दुष्काळांमुळे देशात कडधान्यांचा प्रचंड तुटवडा होता. त्यामुळे तूर डाळ तर दोनशे रूपये किलोवर पोहोचली होती. या दरवाढीने हवालदिल झालेल्या केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना कडधान्यांचा पेरा वाढविण्यासाठी भरीस घातले. शेतकऱ्यांनी विक्रमी तूर पिकवली. देशात एकूण कडधान्य उत्पादन तब्बल ३३ टक्के वाढून २२० लाख टनांपर्यंत पोचलं. एकट्या तुरीचं उत्पादन थोडं थोडकं नव्हे ६५ टक्के वाढून ४२ लाख टनांपर्यंत गेलं. महाराष्ट्र त्यात आघाडीवर. राज्यातल्या शेतकऱ्यांनी तुरीचं उत्पादन ४.४४ लाख टनांवरून थेट २०.३६ लाख टनांपर्यंत नेऊन ठेवलं. अशा तऱ्हेने बंपर उत्पादन पदरात पडल्यावर सरकारने ते पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं.\nवाढीव उत्पादनामुळे भाव घसरू नयेत यासाठी सप्टेंबरपासूनच सरकारने हालचाल करायला पाहिजे होती. दुष्काळामुळे २००६ मध्ये कडधान्यांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. परंतु आता दहा वर्षांनी माल ठेवायला जागा आणि पोती नाहीत, इतके उत्पादन होऊनही निर्यातबंदी कायम राहिली. ही निर्यातबंदी उठवणे, आयातीवर बंधनं घालणे, स्टॉक लिमिट हटवणे हे निर्णय तातडीने घेण्याची गरज होती. पण सरकार या बाबतीत निष्क्रीय राहिले. परिणामी तूर व इतर कडधान्यांची सरकारी खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्याची वेळ आली. परंतु त्या बाबतीत योग्य नियोजन आणि पुरेशी तयारी नसल्यामुळे सरकारी खरेदीचा पुरता बोजवारा उडाला. शेतकऱ्यांचे हाल झाले. थोडक्यात देशाची कडधान्याची गरज भागविण्यासाठी पद्धतशीर हाकारे उठवून शेतकऱ्यांची शिकार करण्यात आली.\nसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याशिवाय पर्याय उरला नाही. तुरीचा हमीभाव प्रति क्विंटल ५०५० रूपये असताना बाजारात दर मिळत होता सरासरी ३५०० रूपये. बहुतांश माल व्यापाऱ्यांनी स्वस्तात खरेदी करून झाल्यानंतर सरकार झोपेचे सोंग बाजूला ठेऊन कामाला लागले. जून महिन्यात राज्य सरकारने कडधान्यांवरची स्टॉक लिमिट हटवली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात कडधान्यांच्या आयातीवर निर्बंध घातले. आणि आता सप्टेंबरमध्ये कडधान्यांच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारने वेळीच हे निर्णय घेतले असते तर दरातील घसरणीला काही प्रमाणात अटकाव बसून शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळाले असते.\nशेतकऱ्यांचे तीन हजार कोटींचे नुकसान\nराज्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या २०.३६ लाख टन तुरीपैकी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून पण रडतखडत केवळ ६ लाख ७० हजार टन तूर खरेदी केली. याचा अर्थ उरलेली १३ लाख ६६ हजार टन तूर शेतकऱ्यांना स्वस्तात विकावी लागली. सरकारच्या धोरणात्मक निर्णयांनंतर तुरीचे भाव वाढून ४५०० रूपये क्विंटलवर गेले आहेत. याचा अर्थ सरकारने निर्णय घ्यायला उशीर केल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रति टन किमान १० हजार रूपयांचे नुकसान झाले. म्हणजे फक्त तुरीत एकूण सुमारे १३६६ कोटी रूपयांचा फटका बसला. इतर कडधान्य आणि सोयाबीनसारखे तेलबिया पीक यांतले नुकसान त्यात धरले तर नुकसानीचा आकडा तीन हजार कोटींच्या घरात जातो. थोडक्यात सरकारने दिरंगाई करून खासगी व्यापाऱ्यांना तेवढा नफा अलगद मिळवून दिला. हे झाले एकट्या महाराष्ट्राचे. संपूर्ण देशातील आकडा तर आणखीनच मोठा होईल.\nवास्तविक देशाच्या कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. वाणिज्य, अर्थ, अन्न व ग्राहक व्यवहार खात्यांशी समन्वय साधून योग्य वेळी धोरणात्मक निर्णय होण्यासाठी सगळी पत आणि प्रतिष्ठा पणाला लावायला पाहिजे होती. परंतु आपले `योगिक शेती` मंत्री राधामोहनसिंह मात्र मूग- तूर- उडीद गिळून सुशेगात राहिले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र आपल्या खात्यांशी संबंधित विषय नसूनसुध्दा या प्रकरणी नेटाने पाठपुरावा केला. सर्व संबंधित खात्यांच्या मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. खुद्द पंतप्रधानांसमोर सादरीकरण केले. गडकरींचा आग्रह आणि पंतप्रधान कार्यालयातील एका कार्यक्षम अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची ठरली आणि सरकारदरबारी हे निर्णय झाले. म्हणजे याचा अर्थ राधामोहनसिंह हे आता कृषी खात्याचे केवळ `कुंकवाचे धनी` म्हणून उरले आहे, धोरणात्मक कारभाराची धुरा गडकरींनीच उचलल्याचे दिसते. विशेष म्हणजे राधामोहनसिंह यांच्यासारख्या अद्वितिय मंत्र्याला नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाच्या खांदेपालटात ना डच्चू दिला ना त्यांचे खाते बदलले.\nसरकारच्या ताज्या निर्णयामुळे चालू खरीप हंगामात कडधान्य पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. परंतु किमान `देर आये दुरूस्त आये` एवढं म्हणण्याचीही संधी सरकारने गमावली आहे, हे मात्र नक्की.\n(लेखक अॅग्रोवनचे उपवृत्तसंपादक आहेत.)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60193", "date_download": "2018-11-20T19:37:55Z", "digest": "sha1:AIA7TC6QIMQ2CKJ6TO6GFCPD63I6QDMF", "length": 3868, "nlines": 85, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोल्ड प्ले कॉन्सर्ट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोल्ड प्ले कॉन्सर्ट\nकोल्डप्ले ह्या गॄपचे भारतात मुंबई येथे कॉ न्सर्ट होणार आहे. त्याच्या तिकीटा साठी झुंबड उडाली आहे.\nजे झी पण येणार आहे. वहिनी येणार नाहीत बहुतेक. तर ह्या इवेंट ची चर्चा करण्या साठी धागा.\nजगातील गरीबी दूर करण्यासाठी झटणार्‍या इनिशिएटिव्हतर्फे हा काँसर्ट होणार आहे. तिकीटी ५००० रु. पासून सुरू आहेत.\nजसजशी माहिती मिळेल तसे इथे अपडेट करत जाईन.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vasudhalaya.wordpress.com/", "date_download": "2018-11-20T19:25:39Z", "digest": "sha1:IJF6P323F22UMPH7NENP4NT7VY7F2A24", "length": 68719, "nlines": 1498, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "वसुधालय | आपले स्वागत आहे!", "raw_content": "\nयावर आपले मत नोंदवा\nपुष्कर चिवटे अमेरिका येथे पोहचले\nएका विमानतळ येथील पुष्कर चिवटे\nयावर आपले मत नोंदवा\nयावर आपले मत नोंदवा\nतारिख १७ नोव्हेंबर २०१८\nPondicherry नमस्कार चा दिवस\nमाझ्या कडे १९६६ श्रीकांत चिवटे यांनी मला भेट दिली\nती भेट आज पण माज्या कडे आहे\nयावर आपले मत नोंदवा\nरेडीओ मुलाखत चि जाहिरात\nमी ना तारिख १०नोव्हेंबर २०१८ ला.\nसंगणक मध्ये लिहून काढल ते पिन मध्ये घातलं.\nआणि त्याच्या झेरॉक्स केल्या आणि आमच्या\nसोसायटी त दिल्या रेडीओ नसला तरी फोन मध्ये\nआकाश वाणी कोल्हापूर केंद्र ऐकता येते.\nयावर आपले मत नोंदवा\nआकाशवाणी कोल्हापूर माझी मुलाखत दखल / पत्रकार किशोर कुलकर्णी यांनी घेतली\nतारिख १० नोव्हेंबर २०१८ ला\nआकाशवाणी कोल्हापुर केंद्र येथे\nब्लॉग वाल्या आजीबाई ची मुलाखत झाली.\nतर त्याची दखल पत्रकार किशोर कुलकर्णी जळगाव यांनी\nत्यांच्या फेस बुक मध्ये मुलाखत आढावा / दखल दिली आहे.\nत्या बद्दल त्यांचे अभिनंदन शुभेच्छा\nमी आढावा / दखल वसुधालय ब्लॉग मध्ये वाचण्यास देत आहे.\nतरी आपण जरूर वाचून प्रतिक्रिया द्यावी ईच्छा.\nवसुधालय ब्लॉग वाल्या आजीबाई\nमाझ्या 76 वर्षांच्या फेसबुक मैत्रीण ज्यांची ओळख मी लेख आणि पुस्तकाच्या माध्यमातून ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’ अशी करून दिली त्या वसुधा चिवटे यांची परवा कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर खूप छान मुलाखत झाली. त्यांनी आपल्या मुलाखतीत माझा आवर्जून उल्लेख केला. या वयातही त्यांचा उत्साह त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आम्हापेक्षा दांडगा आहे. कौतुक हे आहे की रात्री 10 ला मुलाखत संपली आणि लगेच रात्रीच्या रात्री त्यांनी रेकॉर्ड केलेली मुलाखत आपल्या ब्लॉग आणि फेसबुकवर अपलोड ही केली…\nया माझ्या ब्लॉगवाल्या आजीबाईंचा खरोखरीच आदर्श घेण्यासारखा आहे…\nआवडलं तर नक्की कॉमेंट करा अधिकच आवडली तर शेअर जरूर करा…\nयावर आपले मत नोंदवा\nकोल्हापुर आकाशवाणी केंद्र मधिल मुलाखत माझी / कॉमेंट आकाश देशपांडे Ph.D.यांची\nमाझी वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई चिं\nकोल्हापूर आकाशवाणी केंद्र येथे तारिख १० नोव्हेंबर २०१८ ला\nमुलाखत झाली.मी ती मुलाखत माझ्या\nवसुधालय ब्लॉग मध्ये लिंक टेप ठेवली.\nत्याला प्रतिक्रिया आली आहे. ती प्रतिक्रिया\nआकाश देशपांडे Ph.D.अमेरिका यांनी दिली आहे त्यांनी\nमराठी टेप चं इंग्रजी भाषांतर केले आहे.\nमान्य केली आहे आणि त्याचा वसुधालय ब्लॉग करीत आहे\nतो ब्लॉग आपण सर्वांनी वाचन करावे आपण सर्वांना टेप च\nआकाश देशपांडे Ph. D. आपणास शुभेच्छा\nछान इंग्रजी भाषांतर केले साठी धन्यवाद\nतनुजा कानडे आकाशवाणी केंद्र प्रमुख आणि वसुधा चिवटे ब्लॉग वाल्याआजीबाई\nसुजाता कहाळेकर कार्यक्रम अभिकारी आणि वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई\nनेहरू चाचा जन्म दिवस / जयंती\nतारिख १४ नोव्हेंबर २०१८\nपूर्व पंतप्रधान यांचा जन्म दिवस / जयन्ति.\nत्यांना गुलाब फुल खुप आवडत.\nमला महालक्ष्मी देऊळ मध्ये पुजारी बाई यांनी\nयावर आपले मत नोंदवा\nब्लॉग वाल्या आजीबाई चिं\nमला कॉटन व पटकन नेसता येतील\nयावर आपले मत नोंदवा\nवसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई\nमाझ्या आजी पासून माझ्या सौ सुनबाई\nनागापूर नर्सोबावाडी ते अमेरिका पर्यंत बोलले.\nशेती पासून सोनेरी पूल पर्यंत बोलले\nखाद्य पदार्थ वाळवण ते केक पर्यंत बोलले.\nइंग्रजी येत नसले तरी सतार विणकाम केले\nमुल व जळगाव ओळख असलेले पत्रकार किशोर कुलकर्णी\nयांची माहिती पर्यंत बोलले.\nकोल्हापूर ते अमेरिका यात्रा प्रवास बोलले.\nसतार ते अनारसा पर्यंत बोलले ज्वारी च्या लाह्या\nमला आलेली प्रतिक्रिया फेस बुक मधिल\nरांगोळी चा सत्कार कोल्हापूर येथील\nलोका नां माझ्या बद्दल वाटणारी प्रतिष्ठा\nनमस्कार आजी,मुलाखत ऐकली खूपच छान👌👌👌👍👍💐\nयावर आपले मत नोंदवा\nबोट याने पसरवलेली रांगोळी\nबोट याने पसरवलेली रंगोली रांगोळी\nयावर आपले मत नोंदवा\nआकाशवाणी कोल्हापूर केंद्र येथे / तेजा दुर्वे आणि वसुधा चिवटे\nदिनांक १० नोव्हेंबर २०१८ रोजी संध्याकाळी ९.३० वाजता\nआकाशवाणी कोल्हापूर FM १०२.७ (102.7) मध्ये\nउन सावल्या कार्यक्रमात माझी (वसुधा चिवटे) मुलाखत झाली\nरेकॉर्ड घेणाऱ्या तेजा दुर्वे यांना धन्यवाद\nतेजा दुर्वे आणि वसुधा चिवटे\nयावर आपले मत नोंदवा\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत / वसुधा चिवटे\nदिनांक १० नोव्हेंबर २०१८ रोजी संध्याकाळी ९.३० वाजता\nआकाशवाणी कोल्हापूर FM १०२.७ (102.7) वर\nउन सावल्या कार्यक्रमात माझी (वसुधा चिवटे) मुलाखत झाली.\nकार्यक्रम अधिकारी सुजाता कहालेकर यांनी घेतलेली मुलाखत खाली ऐकता येईल.\nआकाशवाणी, सुजाता कहालेकर व सर्व संबधितांना धन्यवाद \nमुलाखत घेणाऱ्या सुजाता कहालेकर यांच्या बरोबर वसुधा चिवटे\nयावर आपले मत नोंदवा\nआकाश वाणी कोल्हापूर मुलाखत / ब्लॉग वाल्या आजीबाई\nआज, दिनांक १० नोव्हेंबर २०१८ रोजी संध्याकाळी ९.३० वाजता\nआकाशवाणी कोल्हापूर FM १०२.७ (102.7) वर\nउनसावल्या कार्यक्रमात माझी मुलाखत प्रसारीत होणार आहे.\nमाझा हा वसुधालय ब्लॉग,\nब्लॉगवाल्या आजीबाई हे पुस्तक\nआधारित ही मुलाखत जरूर ऐकावी ही विनंती.\nतनुजा कानडे केंद्र प्रमुख आणि वसुधा चिवटे\nयावर आपले मत नोंदवा\nलाल मिरची चा खरडा\nलाल मिरची चा खरडा मी वाटला.\nयावर आपले मत नोंदवा\nकरंजी व मोदक बहिण भाऊ\nकरंजी व मोदक / बहिण व भाऊ\nस्वयंपाक पदार्थ मध्ये पण करतांना\nकरंजी केली कि मोदक करतात\nमोदक केले कि करंजी करतात\nकाय णा छान स्वयंपाक करणे.\nतसेच पुरण पोळी केली कि\nशेवया ची खीर करतात\nयावर आपले मत नोंदवा\nभाऊ बीज केदार देशपांडे\nचुलत भाऊ पण मला भेटायाला येतात\nकेदार देशपांडे तिळ गूळ साठी आले ले\nसौ माया भावजय यांचा वाढ दिवस केला\nयावर आपले मत नोंदवा\nपुस्तक चि भाऊ बीज\nतारिख ९ नोव्हेंबर २०१८\nमाझे भाऊ चिं पुस्तक माझ्या आमच्या घरी\nबहिण भाऊ चिं पुस्तक\nपुस्तक चि भाऊ बीज\nयावर आपले मत नोंदवा\nयावर आपले मत नोंदवा\nवडिल/ वडील यांना पण\nमाझ लग्न आधि / आधी\nमि / मी वडील यशवंत देशपांडे यांना ओवाळी त.\nमाझे वडील यांचे पत्र\nयावर आपले मत नोंदवा\nयावर आपले मत नोंदवा\nयावर आपले मत नोंदवा\nपैठण ची पैठणी अमेरिका येथे\nयावर आपले मत नोंदवा\nयावर आपले मत नोंदवा\nलक्ष्मी पूजन / दिवाळी\nयावर आपले मत नोंदवा\nयावर आपले मत नोंदवा\nयावर आपले मत नोंदवा\nतारिख ६ नोव्हेंबर २०१८.\nयावर आपले मत नोंदवा\nधन त्रय दश नथ पूजा\nयावर आपले मत नोंदवा\nधनत्रयोदशी / सोम प्रदोष\nतारिख ५ नोव्हेंबर २०१८\nधन पूर्व च धन पूजा\nमाझी आई ( वहिनी )\nमी पण केले ली साटोरी पूजा\nयावर आपले मत नोंदवा\nसोप नाही एवढ घडण\nयावर आपले मत नोंदवा\nमाहेर च वसु बारस शुभेच्छा\nयावर आपले मत नोंदवा\nदिवाळी पणत्या / दिवाळी शुभेच्छा\nयावर आपले मत नोंदवा\nमागच्या वर्षी केलेली कडबोळी\nयावर आपले मत नोंदवा\nमागच्या वर्षी ची चकली व भाजणी\nतारिख ८ अक्टोबर २०१७\nदोन वाटी तांदुळ घेतले\nपाणी चा हात लावला\nएक वाटी हरबरा चणा डाळ घेतली\nपाउण वाटी उडीद डाळ घेतली\nयावर आपले मत नोंदवा\nदुर्गा सोसायटी ची वास्तू आठवण\nदिनांक 1984 / १९८४ साल ला\nकोल्हापूर दुर्गा सोसायटी चा वास्तू चा दिवस.\nआम्ही कोल्हापूर येथे ईसवी सन १९६७ साल ला आलो\nभाड्याचा घरात राहत होतो. कोल्हापूर तेंव्हा पासून वास्तव्य आहे.\nआता ४८ आठ्ठे चाळीस वर्ष झालीत कोल्हापूर मध्ये\nखूप फरक बदल झाला आहे.\nआत्ता मला पन्नास ५० / ५१ एक्कावन वर्ष झाली त\nमला कोल्हापूर येथे येऊन\n३१ ऑक्टोबर ला १९८४ पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी ची हत्या साठी\nसर्व कोल्हापूर व भारत देश बंद होता\nबस दुकान बंद होती\nआह्मी नवरात्र मध्ये च घरात वास्तू पूजा केली व राहण्यास आलो\nराहिला आलो अस पोस्ट पत्र याने सर्वांना कळविले.\nसर्व सोसायटी ची वास्तू साठी सर्व कोणी राहिला आले नव्हते.\nएका वास्तू मध्ये सोसायटी वास्तू करण्याचे ठरले.\nआम्ही राहिला आल्यामुळे मी पुरण पोळी व सर्व नैवेद्द केला.\nसर्वांना पुरण पोळी व बटाटा भाजी नैवेद्द दिला आमच्या घर चा\nदुसऱ्या वास्तू त आरती चालू झाली आणि आमच्या घरात\nपुणे येथून बाबा माझे सासरे व आत्या सासुबाई अक्का\nअचानक आले. व आम्हाला खूप बरं वाटलं.\nन बोलावता मन तेथे जात व आज आपण कोल्हापूर येथे जाव वाटून\nसहज दोघ बरोबर वास्तू च्या वेळेला आलेत जास्त महत्व आहे\nमन कसं धावत आज अण्णा कडे जाऊ असं वाटणं व जमण\nयाला शक्ती म्हणतात तेथ पर्यंत पोहचण्याची.\nआरती झाली सर्व वास्तू चे लोक पुरण पोळी चा नैवेद्द घेण्यास\nआमच्या घरी आले व आमच्या घराची पण वास्तू केली गेली\nसोसायटी ची होणार साठी आम्ही होम पूजा केली नव्हती\nपुरण पोळी चा नैवेद्द व\nबाबा सासरे व अक्का आत्या सासूबाई यांचा पण\nआशीर्वाद आम्हाला मिळाला त्यांना आज पण नमस्कार \nयावर आपले मत नोंदवा\nअनारसा पिठ दिवाळी शुभेच्छा\nदिवाळी साठी अनारसे पिठ केले.\nतिन दिवस तांदूळ भिजत ठेवले.\nचौथ्या दिवस ला तांदूळ धुतले\nथोडे एक तास पंचा त पसरविले\nमिक्सर मधून काढले चाळले\nमोजून घेतले तेवढी च\nपाणी चा हात लावला मस्त\nअनारसा पिठ तयार केले\nयावर आपले मत नोंदवा\nतारिख१ नोवेंबर / नोव्हेंबर\nदिवाळी साठी मुग डाळ लाडू साठी आज\nमुग डाळ भाजली दुपारी मी च गिरणी त जाईन\nआणि मुग डाळ दळून आणिन \nयावर आपले मत नोंदवा\nरांगोळी चे व फराळ चे फोटो तयार करते.\nआणि तेच भेट कार्ड साठी वापरते.\nपैसे मिळत नाही पण\nयावर आपले मत नोंदवा\nदिवाळी साठी रांगोळी व डिझाईन चे कागद\nराजारामपुरी कोल्हापूर येथे मिळतात.\nमी स्वत: फोटो घेतले आहेत. पूर्वी चा\nयावर आपले मत नोंदवा\nयावर आपले मत नोंदवा\nगायक राहुल देशपांडे दिवाळी शुभेच्छा\nगायक राहुल देशपांडे यांचे अटलांटा येथे गाण झालं.\nमी अमेरिका येथे असतांना अटलांटा येथे मी व पुष्कर\nराहुल देशपांडे यांच गाण ऐकायला गेलो लो.\nवडा .चहा खाण होत\nगाण खूप च छान झालं.\nनंतर मी व पुष्कर ने राहुल देशपांडे यांची भेट घेतली\nईतर पण गाण ऐकणारे होते च\nपण मी राहुल देशपांडे बरोबर ची भेट जास्त मला आठवते.\nयावर आपले मत नोंदवा\nयावर आपले मत नोंदवा\nरेडीओ त मुलाखत ब्लॉग वाल्या आजीबाई\nतारिख १० नोव्हेंबर २०१८ ला\nकोल्हापूर रेडीओ त मुलाखत आहे\nमाझी हौस पूर्ण होईल.\nयावर आपले मत नोंदवा\nपु. ल. देशपांडे यांची आठवण \nपु. ल. देशपाण्डे. /देशपांडे यांची आठवण\nदिवाळी व आकाश कंदील\nमुल कॉलेज मध्ये होती\nमी व पुष्कर ने एक\nहे व प्रणव यांनी\nव पताका चा कंदील\nतेंव्हा खूप जण दिवाळी व\nहॉल च आकाश कंदील\nआणि सहज आमच्या घरी\nसौ अनुराधा गरुड यांना भेटण्या साठी\nकोपरा मध्ये ग्यालरी त\nयांच घर पूर्वी च दिसलं\nआम्हाला खूप मज्जा व आनंद\nरंग व आकाश कंदील आहे\nपाहुणे आलेले राहायला तर\nकंदील चा आवाज येतो\nआकाश दिवा हॉल मध्ये\nपण मी घरी आकाश दिवा\nकित्ती बर वाटत आहे हॉल मध्ये\nयावर आपले मत नोंदवा\nयावर आपले मत नोंदवा\nआपली आठवण ठेवाव याला हवी\nठेवाव याला हवी असं काम करायला हव य.\nमाणूस जन्म कित्ती छान मिळाला आहे असतो.\nकाही तरी आपलं काम दाखवून राहायला हव य.\nमाणसा ची आठवण ठेवावया ला हवी.\nकाही माणस काही काम चांगली करतात.\nव आठवण मध्ये राहतात.\nयावर आपले मत नोंदवा\nकागद चा आकाश कंदील\nयावर आपले मत नोंदवा\nयावर आपले मत नोंदवा\nयावर आपले मत नोंदवा\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (3,533) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nरेडीओ मुलाखत चि जाहिरात\nआकाशवाणी कोल्हापूर माझी मुलाखत दखल / पत्रकार किशोर कुलकर्णी यांनी घेतली\nकोल्हापुर आकाशवाणी केंद्र मधिल मुलाखत माझी / कॉमेंट आकाश देशपांडे Ph.D.यांची\nनेहरू चाचा जन्म दिवस / जयंती\nबोट याने पसरवलेली रांगोळी\nआकाशवाणी कोल्हापूर केंद्र येथे / तेजा दुर्वे आणि वसुधा चिवटे\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत / वसुधा चिवटे\nआकाश वाणी कोल्हापूर मुलाखत / ब्लॉग वाल्या आजीबाई\nलाल मिरची चा खरडा\nकरंजी व मोदक बहिण भाऊ\nभाऊ बीज केदार देशपांडे\nपुस्तक चि भाऊ बीज\nलक्ष्मी पूजन / दिवाळी\nधनत्रयोदशी / सोम प्रदोष\nदिवाळी पणत्या / दिवाळी शुभेच्छा\nमागच्या वर्षी ची चकली व भाजणी\nदुर्गा सोसायटी ची वास्तू आठवण\nअनारसा पिठ दिवाळी शुभेच्छा\nगायक राहुल देशपांडे दिवाळी शुभेच्छा\nरेडीओ त मुलाखत ब्लॉग वाल्या आजीबाई\nपु. ल. देशपांडे यांची आठवण \nआपली आठवण ठेवाव याला हवी\nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/fraud-in-real-estate-business-1682073/", "date_download": "2018-11-20T19:56:59Z", "digest": "sha1:QMOZRCLJAVGMPERPJE5BCOVHOUVZ3J7V", "length": 18375, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fraud in Real Estate Business | विकासकाद्वारे फसवणूक दिवाणी का फौजदारी? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nविकासकाद्वारे फसवणूक दिवाणी का फौजदारी\nविकासकाद्वारे फसवणूक दिवाणी का फौजदारी\nदि. ४ मे २०१८ रोजी न्या. कथावाला यांनी दिलेला आदेश महत्त्वाचा ठरतो.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\n|| अ‍ॅड. तन्मय केतकर\nआपल्या व्यवस्थेत विविध कायद्यांनुसार विविध स्वरूपाचे वाद आणि तक्रारींचे निवारण करण्याकरता विविध व्यासपीठे निर्माण करण्यात आलेली आहेत. विविध स्वरूपाच्या तक्रारीकरता विविध व्यासपीठे उपलब्ध असूनही, सर्वसामान्य माणूस आपली तक्रार आणि गाऱ्हाणे घेऊन सर्वप्रथम पोलिसांकडे जातो. कोणत्याही स्वरूपाची तक्रार, वाद किंवा समस्या असली तरी पोलीस प्रशासन आपल्याला मदत करू शकेल असा आशावाद सर्वसामान्य नागरिकांमध्ये आजही आहे. विकासकाने फसवलेले ग्राहकदेखील याला अपवाद नाहीत. साहजिकच विकासकाने काम पूर्ण केले नाही, खरेदीखत करून दिले नाही, बांधकामाचा दर्जा योग्य दिला नाही अशा विविध तक्रारी घेऊन नागरिक सर्वप्रथम पोलिसांकडे जातात. पोलिसांकडे अशा तक्रारी आल्यावर तक्रारीचे स्वरूप बघता, हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याने सक्षम न्यायालयात जाण्याचे सांगण्यात येऊन नागरिकांची बोळवण करण्यात येते.\nया पाश्र्वभूमीवर दि. ४ मे २०१८ रोजी न्या. कथावाला यांनी दिलेला आदेश महत्त्वाचा ठरतो. न्या. कथावाला यांच्यासमोरील याचिकेतील याचिकाकर्त्यांस विकासकाने ठरलेल्या वेळेस ताबा दिला नाही आणि नुकसानभरपाईदेखील दिली नाही. याचिकाकर्त्यांने दि. २३.०९.२०१७ रोजी त्याबाबतीत मालाड पोलीस स्थानकात तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी सदरहू वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याचे लेखी कळविले. याचिकेच्या उच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान, जनतेने विकासकाद्वारे फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केल्यास त्यास दिवाणी वाद असे संबोधता येणार नाही असा निर्वाळा याअगोदरदेखील वारंवार दिलेला असूनही पोलीस स्थानकप्रमुख नागरिकांना दिवाणी वाद असल्याचे सांगून दरवाजा दाखवतात, माझ्या अगोदरच्या निकालांनीदेखील पोलिसांमध्ये आणि त्यांच्या वागणुकीत काहीही फरक पडलेला नाही, त्यांच्या अशा वर्तणुकीबाबत स्पष्टीकरण विचारल्यास संबंधित पोलीस अधिकारी तांत्रिक माफी मागतात, असे निरीक्षण न्या. कथावाला यांनी नोंदविलेले आहे. उच्च न्यायालयाने नोंदविलेले हे निरीक्षण निश्चितच खेदजनक आणि उद्वेगजनक आहे.\nया निरीक्षणाच्या निमित्ताने दिवाणी वाद आणि फौजदारी वाद याची ढोबळमानाने माहिती घेणे आवश्यक ठरते. आपल्याकडील प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवायांचे दोन मुख्य भाग पडतात, एक दिवाणी आणि दुसरी फौजदारी. या दोन्ही प्रकारच्या कारवाया परस्परांपासून स्वतंत्र आणि भिन्न आहेत. सर्वसाधारणत: कोणताही गुन्हा घडला की त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई करणे हे फौजदारी कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. फौजदारी कायदा हा प्रामुख्याने गुन्हेगाराला शिक्षा होण्याकरता आहे. आपल्याकडील फौजदारी कायद्यात गुन्हेगाराला शिक्षा होण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे, त्यामानाने पीडित व्यक्तीकरता फार तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. एवढेच कशाला, खून, बलात्कार, खंडणी अशा मोठय़ा आणि महत्त्वाच्या गुन्ह्यंच्या न्यायालयीन कामकाजात शासन फिर्यादी असते आणि मुख्य तक्रारदार किंवा पीडित हा केवळ साक्षीदार असतो. म्हणजेच मुख्य तक्रारदार किंवा पीडित याचे खटल्यावर किंवा खटल्याच्या कामकाजावर अल्प नियंत्रण असते.\nदिवाणी कायद्यात वाद दाखल करणाऱ्याला वादी म्हणतात. दिवाणी कायदा हा प्रामुख्याने वादीच्या कायदेशीर हक्कांच्या संरक्षणाकरता आणि कायदेशीर मागण्यांच्या पूर्ततेकरता आहे. वादीच्या मालमत्तेचा हक्क, वहिवाटीचा हक्क, वारसाहक्क, कराराची पूर्तता, पशाची परतफेड किंवा व्याज अशा कायदेशीर हक्कांची पायमल्ली झाल्यास किंवा मागण्यांची पूर्तता न झाल्यास वादी दिवाणी कायद्यांतर्गत कारवाई सुरू करू शकतो. दिवाणी कारवाईमध्ये वादी हा स्वत: वादी म्हणून सामील असतोच आणि त्याशिवाय वादी आवश्यक साक्षीदार आणि पुरावे सादर करू शकतो. त्यामुळे फौजदारी कायद्यातील तक्रारदारापेक्षा दिवाणी कायद्यातील वादीचे दाव्यावर आणि कारवाईवर जास्त नियंत्रण असते.\nफौजदारी कायद्यात गुन्हा, गुन्हेगार आणि शिक्षा यांच्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे, तर दिवाणी कायद्यात वादी, त्याचे कायदेशीर हक्क आणि मागण्या याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. गुन्हेगाराला शिक्षा झाली की फौजदारी कायद्याचे काम संपते, तर वादीला कायदेशीर हक्क मिळत नाहीत तोवर दिवाणी कायद्याचे काम थांबत नाही हा या दोन्ही कायद्यांमधला मूलभूत फरक आहे.\nबरेचदा एखाद्या प्रकरणात दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारच्या कारवाया शक्य असतात. अशा वेळेस दोन्ही कारवाया सुरू करणे किंवा दोन्हींपकी एक निवडणे याबाबतीत संभ्रम निर्माण होतो. असा संभ्रम निर्माण झाल्यास आपला अंतिम उद्देश काय आहे, याचा विचार करून त्यानुसारच आपण दिवाणी किंवा फौजदारी कारवाई सुरू करावी. आरोपीस शिक्षा होणे हा उद्देश असल्यास, फौजदारी कारवाई, तर आपल्याला पसे, व्याज, ताबा, इत्यादी हवे असल्यास दिवाणी कारवाई सुरू करणे सयुक्तिक ठरते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/8550-musician-yashwant-dev-passes-away", "date_download": "2018-11-20T20:21:31Z", "digest": "sha1:6L5A575J3BGTRMCEPMVGVWX7YDUU2LQT", "length": 7026, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 30 October 2018\nज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारामुळे त्यांनी दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.\nमराठी चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत यांच्यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’, ‘येशिल येशिल येशिल राणी’, अशा अनेक संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना सुरेल मराठी गीतांची अनुभूती यशवंत देव यांनी दिली.\nलता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली.\nतसेच ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची त्यांची गाणी विलक्षण गाजली. यशवंत देव यांची मराठी चित्रपटसृष्टीत प्रतिभावंत गीतकार-संगीतकार म्हणून ओळख राहिली.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T19:41:49Z", "digest": "sha1:D57LC6CMSXW4KTI3W3KERFT5TFEWJ2PQ", "length": 8784, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर: येसवडी चारीचे पाणी करमनवाडीत पोहचलेच नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअहमदनगर: येसवडी चारीचे पाणी करमनवाडीत पोहचलेच नाही\nखेड – कर्जत तालुक्‍यातील येसवडी कुकडी चारीला उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले. पाणी कमी दाबाने सुटल्याने टेलच्या येसवडी, करमनवाडी भागात पोहोचले नाही. यावर शेतकऱ्यांनी बुधवारी बैठक घेतली.\nकुकडी चारी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष शशिकांत लिहिणे यांनी अभियंता साठे यांना संपर्क करून पाण्याबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी पाणी बंद झाल्याचे सांगण्यात आले.\nनिवेदन देऊन कायदेशीर लढा देण्याचा इशारा लिहिणे यांनी दिला. या चारीवरील धालवडी, तळवडी, बारडगाव दगडी या भागात मंगळवारी पाणी आले. परंतु, पाणी कमी दाबाने व अधूनमधून बंद होत असल्याने तेथेही पिकांना पुरेसे पाणी देता आले नाही.\nकाही भागात चारीचे पाणी न पोहोचल्याने चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीला बापूराव सुपेकर, मोहन सुपेकर, शशिकांत लिहिणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अशोक पावणे म्हणाले की, संघर्ष केल्याशिवाय पाणी मिळत नसेल तर आंदोलन करावेच लागेल. सोबत कायदेशीर पध्दतीने लढा देऊन हक्काचे पाणी मिळवू, असा इशाराही त्यांनी दिला. पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड यांनीही धुमकाई फाटा येथे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे : पालिका अंदाजपत्रकाला मुदतवाढ मिळण्याची मागणी\nNext articleकायद्यापेक्षा पोलीस मोठे झाले का\nसह्याद्रीचे पाणी पुर्वेस वळविण्यासाठी बेमुदत उपोषण\n50 टक्क्यांपेक्षा कमी वसुलीच्या गावांचे नळ कनेक्‍शन कट करा\nदहिगाव, बेलापूर महसूली मंडळात दुष्काळ जाहीर\nवरखेड येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई\nशेवगावात जुगार अड्ड्यावर छापा\nशासनकडून शेतकऱ्यांची होतेय गळचेपी – गडाख\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nजूना बोल्हेगाव रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये पाणी पुरवठा योग्य वेळेवर होतो. रस्तेदेखील याभागामध्ये सुस्थितीत आहेत. मात्र या भागामध्ये जूना बोल्हेगाव रस्ता आहे. या...\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nअरविंद केजरीवाल यांच्यावर फेकली मिरची पूड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/pratibha-hampras-writes-about-priyanka-chopra-nick-jonas-engagement-5946087.html", "date_download": "2018-11-20T19:43:08Z", "digest": "sha1:UCZXLZZV3XQNFCN6ZQWJLUTU33SA3U2E", "length": 11573, "nlines": 67, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Pratibha Hampras writes about Priyanka Chopra-Nick Jonas engagement | वयातील अंतराचा इतका बभ्रा का?", "raw_content": "\nवयातील अंतराचा इतका बभ्रा का\nनुकतीच अभिनेत्री प्रियंका चोप्रा व निक जोनासच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियातून सर्वत्र पसरली.\nनुकतीच अभिनेत्री प्रियंका चोप्रा व निक जोनासच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियातून सर्वत्र पसरली. निक अमेरिकन असून प्रियंकापेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे हे महत्त्वाचे सूत्र यात सतत अधोरेखित होत होते. याचे पडसाद व्हाॅट्सअॅप, फेसबुक आदी सोशल मीडिया व गटागटाच्या चर्चेतून उमटत आहेत. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा करण्याइतका खरंच हा गंभीर विषय आहे...\n तिचा नवरा तिच्यापेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे म्हणे…\n मोठ्यांच्या गोष्टी, किती दिवस टिकेल हे लग्न शंकाच आहे...\nनिक कशाला, भारतात काय कोणी सापडलं नाही का\nनाही गं, तिने दत्तक घेतला असेल…\nअशा एक ना अनेक कमेंट्सचा भडिमार होतोय. ताशेरे आणि पंरपरेचा बोजवारा झाल्याचा व प्रथा मोडीत निघाल्याचा सूर उमटत आहे.\nखरंच अशी काही भयानक घटना आहे का ही, जिचा इतका ऊहापोह व्हावा, चर्चा व्हावी, लोकांनी वाट्टेल ती विधानं करावी\nही एका स्त्री व पुरुषाची वैयक्तिक गोष्ट आहे. वलयांकित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची बातमी व्हायरल झाली इतकेच ना\nखरं तर आधीही अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे असे विवाह झालेले आहेत. यात गैर काय आहे आपण फक्त सोयीप्रमाणे बदल स्वीकारतो. बदल विशेष लोकच करतात, हे लक्षात घ्यायला हवे. लग्न टिकण्याची खात्री कोणत्याच ठिकाणी देता येत नाही. पत्रिका, गुणमिलन पाहून, पतीचे वय-शिक्षण-घराणे, सर्व उच्चीचे पाहून केलेले विवाह टिकतातच असेही नाही. आदर्श असेच कोणी तरी वेगळ्या वाटेने गेल्यावर निर्माण होतात. आणि बायको वयाने मोठी असलेले हे पहिले उदाहरण नाही. ही यादी खूप मोठी आहे. सचिन तेंडुलकरपासून… मुळातच जे जे मोठे ते असा लहान विचार करत नाहीत.\nयालाच बदल म्हणतात. नवरा कितीही वयस्कर, मोठा आणि बिजवर असला तर चालेल, पण बायको मोठी असली तर फरक पडेल, परंपरा मोडेल, असे आहे का जर एकमेकांवर खरेच प्रेम असेल तर वय, जात, धर्म, प्रथा, परंपरा या सर्व गोष्टी दुय्यम ठरतात. आपल्याकडेच अशा प्रथापरंपरा वा नियम आहेत, असं नाही. इंग्लंडच्या राजघराण्यातील सदस्यांसाठी सामाजिक जीवनात वावरण्याचे खूप कडक नियम व परंपरा असून त्यावर तेथील चर्चच्या धर्मगुरूंचा अंकुश असतो.\nलंडनचा राजा एडवर्ड होता. पण एक वर्षाच्या आत त्याला राज्यपद सोडावे लागले कारण त्याची प्रेयसी राजघराण्यातली नव्हती आणि घटस्फोटित होती. ख्रिश्चन धर्मगुरूंनी काही राजनियम केलेले होते. त्यानुसार एडवर्डला राजा असताना तिच्याशी विवाह करता येणार नव्हता. परंतु आपल्या निस्सीम प्रेमामुळे त्याने राज्यपदाचा त्याग केला आणि विवाह करून फ्रान्सला निघून गेला. काही महिन्यांपूर्वी हॅरी या राजपुत्राचे लग्न झाले, त्याची बायको मेगन मर्केल अमेरिकन अभिनेत्री, लेखिका व स्त्रीस्वातंत्र्य पुरस्कर्ती, घटस्फोटित, हॅरीपेक्षा वयाने मोठी आणि सामान्य घरातली आहे. नियमांच्या बाबतीत अतिशय कठोर असलेल्या ठिकाणी जेथे राजपद त्यागावे लागले होते तेथेच हा सकारात्मक बदल स्वीकारला गेला. मग आम्ही असे संकुचित का\nपतीचे वय जास्त व पत्नीचे कमी का असावे, यावर स्त्रियांना समज लवकर येते असं मानलं जातं. मग याच न्यायाने स्त्रियांनी बदल पण लवकर स्वीकारायला हवेत. उलट स्त्रियाच जास्त प्रतिक्रिया देतात व विरोधी बोलतात, रूढी-परंपरा त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे बदलायला हव्या - आणि ते स्त्रियांनी करायला हवे. विनाकारण कमेंट करणे हे तर कुणाच्याही खाजगी आयुष्यावर ताशेरे ओढून असुरी आनंद मिळवण्याचा प्रयत्न वाटतो. उद्या जर हीच घटना जवळच्या नात्यात, रक्ताच्या नात्यात घडली तर काय करणार वेळ कोणावर सांगून येत नाही. गैरसमज नसावा, भावार्थ लक्षात घ्या.शेवटी प्रत्येकाचे मत वेगळे असते.\nआपल्याच मुलीने वयाने लहान असलेल्या मुलाशी अथवा मुलाने वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी विवाह करायचे ठरवले तर\nम्हणणार का, दत्तक घ्यायचे का असे आणि ऐकतील का मुले तुमचे\nविचार करा. परिस्थिती, समाज, आणि वेळ नेहमी बदलत असते तसे विचारही बदलायला हवेत.\n- प्रतिभा हंप्रस, औरंगाबाद\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/msrtc-workers-strike-nashik-1694098/", "date_download": "2018-11-20T20:25:20Z", "digest": "sha1:VOXYZE2EOTFKRIX5BFRI3FERQYWZPPM3", "length": 18057, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MSRTC workers strike nashik | एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nएसटी संपामुळे प्रवाशांचे हाल\nएसटी संपामुळे प्रवाशांचे हाल\nमहामंडळाच्या वेगवेगळ्या कामगार संघटना असून संप कोणी पुकारला, याबाबत कामगारांमध्ये संभ्रम आहे.\nएसटी संपामुळे नाशिक येथील नवीन सीबीएस बस स्थानकात प्रवाशांची झालेली गर्दी.\nकाही मार्गावर बस फेऱ्या सुरू\nसातवा वेतन आयोग लागू करा, पदनिहाय वेतनश्रेणी द्या, जोपर्यंत कामगार-कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना २५ टक्के हंगामी वाढ द्यावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून एस.टी. कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. संपास जिल्ह्य़ात संमिश्र प्रतिसाद लाभला. पूर्वसूचना न देता सुरू झालेल्या या संपामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. आपल्या मूळ गावी परतण्यासाठी आलेल्या प्रवाशांना काही ठिकाणी माघारी परतावे लागले. जिल्ह्य़ात संपादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संपस्थिती कायम राहिल्यास प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहनांचा आधार घेतला जाईल, असा इशारा राज्य परिवहन महामंडळाने दिला आहे. दुसरीकडे, संपाची संधी साधत खासगी वाहतूकदारांनी दरामध्ये लक्षणीय वाढ केल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.\nमहामंडळाच्या वेगवेगळ्या कामगार संघटना असून संप कोणी पुकारला, याबाबत कामगारांमध्ये संभ्रम आहे. संपात काहींनी सहभाग घेतला, तर काही जण नियमितपणे कामावर रुजू झाले. संपासंदर्भात संघटनांच्या वतीने शुक्रवारी रात्री सूचना देण्यात आली. यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ा जवळच्या आगारात रात्री मुक्कामी थांबल्या. आगारातील वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही प्रवास पुढे चालू ठेवा, प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवा, अशी सूचना आगारांकडून करण्यात आली. परंतु काही संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. काही वाहन चालक-वाहक पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. शुक्रवारी पहाटे पाचपासून वापी, शिर्डी, सूरत या तीन बसेस स्थानिक पातळीवर सोडण्यात आल्या. नाशिक-शिर्डी फेऱ्या सुरू असून रात्री मुक्कामी असलेल्या ५० गाडय़ा मार्गस्थ झाल्याचे मुंबई नाका स्थानक आगाराकडून सांगण्यात आले. ठक्कर बाजार येथील नवीन बस स्थानकातून खान्देश भागात लांब पल्ल्याच्या ५८ गाडय़ा सोडण्यात आल्या. याव्यतिरिक्त रात्री मुक्कामी असलेल्या २३ रातराणी सोडण्यात आल्या. विनावाहक धुळे शिवशाही तसेच निमआराम बसेस यासह मालेगाव आणि अन्य मार्गावरील वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू होती. नाशिक-पुणे शिवशाही धावली नसल्याचे आगारप्रमुखांनी सांगितले.\nजिल्ह्य़ातील १३ आगारांतून होणाऱ्या दोन हजार ३८३ फेऱ्यांपैकी केवळ ५६२ फेऱ्या झाल्याने महामंडळाचे कोटय़वधींचे व्यवहार ठप्प झाले. उन्हाळी सुट्टी संपत आल्याने अनेक जण आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. यामुळे बसस्थानके पुन्हा गर्दीने ओसंडून वाहू लागली असतानाच अचानक पुकारलेल्या संपाचा फटका प्रवाशांना बसला. निम्म्या प्रवासातच उतरविल्याने प्रवाशांनी आगारप्रमुखांकडे नाराजी व्यक्त केली. मात्र कर्मचारी ऐकत नसल्याने त्यांनीही आपली हतबलता व्यक्त केली. स्थानिक पातळीवर सिन्नर, त्र्यंबक अशा बसेस सुरू असल्या तरी त्यांच्या फेऱ्यांचे प्रमाण नगण्य होते.\nखासगी प्रवासी वाहतूकदारांची दरवाढ\nअचानक पुकारलेल्या संपाचा खासगी प्रवासी वाहतूकदारांनी फायदा घेतला. शहरापासून अवघ्या २० ते ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिन्नर, त्र्यंबक येथे जाण्यासाठी प्रती व्यक्ती १०० ते १५०, कसाऱ्यासाठी २५० ते ३००, शिर्डीसाठी ५०० अशी दुप्पट, तिप्पट दरवाढ करत प्रवाशांची पिळवणूक करण्यात आली. आगारातून बाहेर पडणाऱ्या बसेसला कुठल्याही प्रकारची अडवणूक होऊ नये यासाठी आगाराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nभागाबाई महाले या महिला प्रवासी म्हणाल्या, आम्ही कोपरगावला राहतो. संपाची माहिती नव्हती. सकाळपासून कुठलीतरी बस सिन्नर किंवा वावीपर्यंत सोडेल, तेथून नातेवाईकांना बोलावून मूळ गावी परत जाण्याचे ठरविले होते. संपामुळे नाहक मनस्ताप सोसावा लागला. शांताराम थिटे यांना कामानिमित्त दुपारी मुंबईला जायचे होते. यासाठी कसारा बस कधी याची चौकशी करण्यासाठी ते आले, तर कोणतीही बस धावणार नसल्याची माहिती आगार प्रमुखांकडून त्यांना देण्यात आली. खासगी वाहनचालकाने कसाऱ्यासाठी ५०० रुपये मागितले. महामंडळाची निम्म्या तिकिटाची सवलत असताना खासगी वाहनाने का जाऊ, असा प्रश्नही थिटे यांनी उपस्थित केला. मूळ उत्तर प्रदेशातील गया येथे राहणारा संदीप शर्मा त्र्यंबक दर्शनासाठी नाशिकला आला. धार्मिक विधी आटपून त्याला सूरत गाठायचे आहे. संपामुळे त्याचीही गैरसोय झाली. खासगी वाहनाचा दर परवडण्यासारखा नाही आणि रेल्वेचे वेळापत्रक माहिती नसल्याने बस स्थानकावरच संप मिटण्याची वाट पाहावी लागेल, अशी हतबलता त्याने व्यक्त केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/New-technique-fund-to-stop-the-bondiali-on-cotton/", "date_download": "2018-11-20T19:39:00Z", "digest": "sha1:4Q2JEFISIGPVWZHQCE5ITVJDTAEZ6YZF", "length": 4580, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोंडअळीला रोखण्यासाठी नवीन फंडा ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › बोंडअळीला रोखण्यासाठी नवीन फंडा \nबोंडअळीला रोखण्यासाठी नवीन फंडा \nघनसावंगी : अविनाश घोगरे\nकपाशीवर पडणार्‍या बोंडअळीमुळे शेतकरी चिंतित आहे. मात्र आता यावर नामी शक्कल शोधून काढण्यात आली. उच्च क्षमतेचे हॅलोजन शेतात लावून बोंडअळीचे पतंग नाहिसे करण्याचा फंडा सध्या सुरू आहे. कमी खर्च व वापरास सोपा असलेला उपाय यशस्वी झाला तर शेतकर्‍यांची मोठ्या संकटातून सुटका होणार आहे.\nहॅलोजन शेतातील एका खांबावर लावावा लागतो. रात्री आठनंतर एक ते दोन तास हॅलोजन लावल्याने याकडे कीडे आकर्षित होऊन ते फोकसला चिकटून मरतात.\nतालुक्यात कपाशीची लागवड जूनच्या महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात केली जाते. जून महिन्यात लागवड झालेला कापूस सध्या पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिकावर सद्य:स्थितीमध्ये रस शोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.\nपूर्वहंगामी कपाशीमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत असणार्‍या कपाशीवर बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. गेल्या हंगामात फरदडमुळे अनेक शेतकर्‍यांनी बोंडअळीग्रस्त कपाशीही शेतात ठेवली होती. मागील हंगामामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या अवस्थेपासूनच झाला होता.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Ganesh-idol-price-increase-in-Mumbai/", "date_download": "2018-11-20T20:38:59Z", "digest": "sha1:EFDTWEGWRD3X65GXVFPRBIXKZNHNWXWD", "length": 7261, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गणेशमूर्ती महागल्या; भक्तांच्या खिशाला बसणार फटका! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणेशमूर्ती महागल्या; भक्तांच्या खिशाला बसणार फटका\nगणेशमूर्ती महागल्या; खिशाला बसणार फटका\nमुंबई : तन्मय शिंदे\nकच्चा मालाचे भाव, कारागिरीचे दर वाढल्याने शाडूच्या तसेच पर्यावरणपूरक कागदी लगद्यापासून बनविण्यात येणार्‍या गणेशमूर्तींच्या किमतीत तब्बल 500 ते 1000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव थाटामाटात साजरा करणार्‍या गणेशभक्तांनाच्या खिशाला यंदाच्या गणेशोत्सवात चांगलाच फटका बसणार आहे.\nमहागाईच्या विळख्यात भरडल्या जाणार्‍या मुंबईकरांना उत्सव साजरे करतानाही महागाईचा चांगलाच फटका बसत आहे. गणेशोत्सवानिमित्त वाढणार्‍या खर्चात गणेशमूर्तींच्या वाढत्या किमतींमुळे अजूनच भर पडली आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावरही गणेशभक्तांना मर्यादा आल्या आहेत. यंदा गणेशमूर्ती जीएसटीमधून वगळल्या असल्या तरी मातीच्या गोणीच्या किमतीत 25 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणार्‍या काथ्याचा एक गुच्छ मागील वर्षी 900 रुपये होता त्याची किंमत यावर्षी 1400 रुपयांवर जाऊन पोहचली आहे. गणेशमूर्ती बनविणार्‍या कारागिरांच्या कारागिरीही 500 ते 600 रुपयांनी वाढली आहे. तसेच रंगाचे ब्रश, मूर्ती घासण्याच्या जाळ्या, रंग व काथ्याच्या किमतीत कमालीची वाढ झाल्यामुळे गणेशमूर्ती महागल्या आहेत.\nकारागिरांना देण्यात येणारे मानधन, कच्चा माल यामध्ये वाढ झाल्याने गणेशमूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे. गणेशमूर्ती बनविण्यासाठी कारागीर मिळत नसल्याने 500 ते 600 रुपयांची वाढीव मागणी हे कारागीर करत आहेत. लोकांकडून शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची मागणी पूर्ण होत नाही. शाडूच्या मातीच्या मूर्तींची मागणी पूर्ण होण्यासाठी मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याकडे आपला कल वळवायला पाहिजे. तसेच पीओपीपासून बनविण्यात येणार्‍या मूर्तीच्या किमतीत वाढ झालेली नाही असे लालबागमधील सिद्धिविनायक कार्यशाळेमधील शाडूच्या गणेशमूर्ती बनविणारे भरत मसुरकर म्हणाले.\n> गणेशमुर्तींची सजावटीसाठी लागणार्‍या डायमंड वर्कही महागले. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा 100 रुपये वाढले आहेत. त्यामुळे 400 ते 700 रुपये लागणार्‍या\nमुर्तीसाठी 500 ते 1000 रुपये मोजावे लागणार आहेत. अशी माहिती मुर्तीवर डायमंड वर्क करणार्‍या गणेश चित्रशाळेचे संदेश बामणे यांनी सांगितले.\n> पर्यावरणपुरक एक मुर्ती बनविण्यासाठी 2500 रुपये खर्च होत असल्यामुळे सर्व मुर्तींपेक्षा पर्यावरणपुरक कागदाच्या लगद्यापासून बनविण्यात येणार्‍या मुर्तीची किंमत जास्त आहे. घोडपदेवमधील पर्यावरणपुरक कागदाच्या लगद्यापासून गणेशमुर्ती बनविणारे मंगेश सारदळ म्हणाले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Radheshyam-moppaular-issue/", "date_download": "2018-11-20T20:15:26Z", "digest": "sha1:WIZD36W45KNBZYUVPBZC6GXXHGSK76GM", "length": 3996, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राधेश्याम मोपलवार यांना मुदतवाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राधेश्याम मोपलवार यांना मुदतवाढ\nराधेश्याम मोपलवार यांना मुदतवाढ\nमुंबई : खास प्रतिनिधी\nअनेक आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार हे बुधवारी सेवानिवृत्त झाले, मात्र मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचे ते प्रमुख असल्याने त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देऊन त्याच पदावर नियुक्ती केली आहे.\nआता मोपलवार आहे त्याच पदावर करार पध्दतीने काम करतील. समृद्धी महामार्गाची आखणी झाल्यानंतर या महामार्गालगतच्या मोक्याच्या जागा सनदी अधिकार्‍यांच्या नातेवाईकांनी आधीच विकत घेतल्याचे आरोप झाले होते. त्यात मोपलवार यांचेही नाव होते. त्यानंतर एक शासकीय भूखंड स्वस्तात देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करणारी एक सीडीच विधीमंडळाच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात मिडीयाकडे आली होती.\nया दोन्ही प्रकरणांवरून गदारोळ झाल्यानंतर मोपलवार यांना दीर्घ रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र चौकशीनंतर त्यांना क्‍लिनचीट मिळाली. त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते. आता मोपलवार यांना निवृत्तीनंतर पुन्हा तीच जबाबदारी देण्यात आली आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/one-glass-of-sugarcane-is-worth-three-lacs/", "date_download": "2018-11-20T19:50:57Z", "digest": "sha1:67CDTH7VULRZ5JSRSHF3SQ6E2LRGIS7X", "length": 8607, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऊसाच्या रसाचा एक ग्लास तीन लाखाला पडला !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऊसाच्या रसाचा एक ग्लास तीन लाखाला पडला \nशिरूर/प्रमोद लांडे – दहा रुपयांना मिळणारा उसाचा रस एका व्यक्तीला चक्क तीन लाखाला पडल्याची घटना उघडकीस आली आहे. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटणार. काहींना हे खोट देखील वाटेल. पण झाल अस की शिरूर येथिल हॉटेल वैभवनजीक रसाच्या गु-हाळावर रस पिण्यासाठी थांबलेल्या एकाच्या गाडीची काच फोडुन चोरांनी सुमारे तीन लाख रुपये लंपास केले आहेत.\nया संदर्भात विजय छबन महारनोर (वय.३०, रा. सध्या ढोकसांगवी, मुळ गाडगीळवस्ती, यवत ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय महारनोर हे जय मल्हार ट्रॅव्हल्समध्ये सुपरवायझर म्हणुन काम करतात. तसेच ते कंपनीचे आर्थिक व्यवहार देखील पाहतात.\nशुक्रवार सकाळी अकराच्या सुमारास या ट्रॅव्हल कंपनीचे मालक सुहास मलगुंडे यांची कार घेउन महारनोर कॉर्पोरेशन बॅंक येथे पैसे काढण्यासाठी आले होते. कंपनीच्या अकाउंट त्यांनी तीन लाख रुपये काढले. हे पैसे इनोव्हा कारच्या क्लिनर बाजुच्या सिट समोरील डिकीत ठेवले. तेथून ते गाडी घेउन कारेगावला निघाले.\nरस्त्याने जात असताना पुणे – नगर हायवेवर असणाऱ्या बो-हाडेमळा येथे आले असता, हॉटेल वैभव शेजारील रोडच्याकडेला असणा-या उसाच्या गु-हाळावर महारनोर यांनी गाडी थांबवली. गाडी लॉक करुन ते रस पिण्यास गेले. रस पिऊन माघारी आल्यानंतर क्लिनर बाजुच्या पुढील दरवाजाची काच फुटल्याच त्यांना दिसले. तसेच डिक्कीतील पैसे देखील लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखाल करण्यात आली आहे. पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रविंद्र पाटमास हे करत आहेत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-11-20T19:16:02Z", "digest": "sha1:IFI4F3FP32EG22ACEK3ACAK7CBXEFXPP", "length": 6279, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना 8.33 टक्‍के बोनस देण्याची मागणी जनरल माथाडी कामगार संघर्ष सेनेने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन केली आहे. महापालिकेच्या कायम व मानधन तत्वावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे 8.33 टक्के बोनस देण्यात आला, मात्र आता दिवाळीचे दोन दिवस उलटूनही परफेक्‍ट फॅसिलिटीज्‌ सर्व्हिसेच्या ठेकेदाराने आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना बोनस दिला नाही. वर्षभरात सुरक्षेची कोणतीही साधने ठेकेदार देत नाही. या मागणीसाठी सात दिवसांपासून कर्मचारी दापोडीत आंदोलन करीत आहेत. मात्र ठेकेदाराने याची दखल घेतली नाही. अध्यक्ष विकास सातारकर, प्रदीप कांबळे, राजेंद्र गायकवाड, गोपाळ मोरे, महेंद्र येरल्लू, राजकुमार परदेशी, विनोद सोनवणे, मनिषा जाधव, गंगा सिंग, स्वाती सोनार, शालन पवार, अरूणा पोवार शिष्टमंडळात होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुळशी धरणभागात शिवसेनेला “दे धक्का’ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\nNext articleस्मार्ट सिटी संचालकांचा बार्सिलोना दौरा रद्द करण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-2-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC/", "date_download": "2018-11-20T20:10:59Z", "digest": "sha1:6NUXL54Q6L7KAFZ3OYLN4CCL6TMANSER", "length": 7896, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“चांद्रयान -2′ मोहिम ऑक्‍टोबरपर्यंत पुढे ढकलली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“चांद्रयान -2′ मोहिम ऑक्‍टोबरपर्यंत पुढे ढकलली\nचेन्नई – देशाच्या “चांद्रयान-2′ ही महत्वाकांक्षी मोहीम यावर्षाच्या ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ही मोहिम पुढील महिन्यात होणार होती. चांद्रयाना”च्या काही आवश्‍यक चाचण्या तज्ञांनी सुचवलेल्या असल्याने हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले असल्याचे भारतीय अंतराळ संशोध संशा अर्थात “इस्रो’ने म्हटले आहे.\n“चांद्रयान-2′ एप्रिलमध्ये होणार असे ठरले होते. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री आणि अंतराळ विभागाचे प्रभारी जितेंद्र सिंह यांनी 16 फेब्रुवारीला याची माहिती दिली होती. मात्र या संदर्भात तज्ञांची अलिकडेच बैठक झाली आणि त्यांनी काही आवश्‍यक चाचण्या घेण्यास सुचवले आहे. त्यामुळे ही अंतराळ मोहिम आता ऑक्‍टोबरमध्ये होणार असल्याचे “इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले.\nचंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फिरते वाहन उतरवण्यासाठी ही मोहिम आखण्यात आली आहे. “चांद्रयान -2′ ही पूर्णपणे भारतीय यंत्रसामुग्रीचा वापर असलेली मोहिम असून त्यासाठी 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मोहिमेसाठीचे चांद्रयान – 2 हे 3,290 किलो वजनाचे अवकाश यान वापरले जाईल. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून ते उतरण्यास योग्य जागा निवडले. या दरम्यान चंद्राचा पृष्ठभाग, खडक, भूपृष्ठाचे स्तर, जलस्रोत आदींची पहाणी “चांद्रयान- 2’कडून केली जाईल. “इस्रो’ने 2008 साली “चांद्रयान-1′ ही पहिली मोहिम कार्यान्वित केली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: प्रेयसीचा खून करून मृतदेह जंगलात फेकला\nNext articleराज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nद्रमुककडून तामिळनाडु सरकारचे कौतुक\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/primary-health-sub-center-got-anandibai-joshi-award-109060", "date_download": "2018-11-20T20:04:13Z", "digest": "sha1:HOZHPVWCMTSHLDE2QJYL6VFBZUYCNLZK", "length": 11984, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Primary Health Sub-Center got Anandibai Joshi Award मांजरी- प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास आनंदीबाई जोशी पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nमांजरी- प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास आनंदीबाई जोशी पुरस्कार\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nमांजरी खुर्द - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ठ आरोग्य सेवेबद्दल देण्यात येणारा प्रथम क्रमांकाचा डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मिळाला आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर २०१६-१७ या वर्षाचा हा जिल्हास्तरीय पुरस्कार जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.\nमांजरी खुर्द - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ठ आरोग्य सेवेबद्दल देण्यात येणारा प्रथम क्रमांकाचा डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मिळाला आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर २०१६-१७ या वर्षाचा हा जिल्हास्तरीय पुरस्कार जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.\nजिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मांजरी खुर्द उपकेंद्रातील आरोग्य सेवक प्रवीण भराड, आरोग्य सेविका मनिषा डुचे व आशा स्वयंसेविका यांनी हा पुरस्कार स्विकारला. गौरवचिन्ह, सन्मानपत्र व रोख पंधरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nआमदार दत्तात्रय भरणे, आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे मंडळाचे डॉ. संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, सर्व समित्यांचे सभापती, वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागसेन लोखंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nवाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांजरी खुर्द उपकेंद्र कार्यरत असून, उपकेंद्रात होणाऱ्या प्रसूती, गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या सेवा, लहान मुलांचे लसीकरण, आर.सी.एच. नोंदी, रेकॉर्ड व स्वच्छता आदी निकषांवर हा पुरस्कार दिला जातो. मागच्या सलग तीन वर्षापासून मांजरी खुर्द उपकेंद्राला हा पुरस्कार मिळत आला आहे. अशी माहिती वाघोली केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागसेन लोखंडे यांनी यावेळी दिली.\nजयश्री जाधव आणि छाया घोडेंना फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार\nजुन्नर - सावरगांव ता.जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका जयश्री जाधव व छाया घोडे यांना फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात...\nसावरगाव आरोग्य केंद्राला द्वितीय क्रमांकाचा मान\nजुन्नर : सावरगांव ता.जुन्नर येथील आरोग्य केंद्रास द्वितीय क्रमांकाचे डॉ. आनंदीबाई जोशी उत्कृष्ट आरोग्य केंद्राचे पारितोषिक देण्यात आले असल्याची...\nसहकार सुगंधचा 'प्रतिबिंब' पुरस्कार डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेला\nउरुळी कांचन (पुणे) : सहकार भारती व सहकार सुगंध आयोजित राज्यव्यापी वार्षिक (२०१६-१७) अहवाल स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र (पतसंस्था) विभागातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-technowon-simple-spraying-machine-made-students-6620", "date_download": "2018-11-20T20:41:42Z", "digest": "sha1:FCRTPWHESH6HL4DTBQQRDNH3A6N6IHE7", "length": 17432, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agrowon, technowon, simple spraying machine made by students | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविद्यार्थ्यांनी बनवले स्वस्त, कार्यक्षम फवारणी यंत्र\nविद्यार्थ्यांनी बनवले स्वस्त, कार्यक्षम फवारणी यंत्र\nरविवार, 18 मार्च 2018\nशेगाव (जि. बुलढाणा) येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्कूल अाॅफ इंजिनिअरींग ॲंड रिसर्च टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बहुउपयोगी फवारणी यंत्र बनविले अाहे. हे ट्रॅक्टरशिवाय चालणारे यंत्र स्वस्त असून, लहान शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकते.\nशेगाव (जि. बुलढाणा) येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्कूल अाॅफ इंजिनिअरींग ॲंड रिसर्च टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बहुउपयोगी फवारणी यंत्र बनविले अाहे. हे ट्रॅक्टरशिवाय चालणारे यंत्र स्वस्त असून, लहान शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकते.\nसिद्धिविनायक टेक्निकल कँम्पसमधील स्कूल ऑफ इंजीनिअरिंग अँड रिसर्च टेक्नॉलॉजीमधील गणेश रामेश्वर गळस्कार, कृष्णा रवींद्र महारखडे, निशिकांत दत्तात्रय बोंडे, अंकित बळीराम खोंदले, अतुल दिलीप रावणकार या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शेतामध्ये फवारणीदरम्यान येणाऱ्या विविध अडचणींचा अभ्यास केला. त्यावर मात करण्यासाठी सुलभ अशा फवारणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राच्या निर्मितीसाठी दहा हजार रुपये खर्च आला आहे. या यंत्राचा विविध उंचीच्या पिकामध्ये व फळबागेमध्येही फवारणीसाठी होऊ शकतो.\nअाधी केली यंत्रांची चाचणी\nबाजारामध्ये उपलब्ध विविध फवारणी यंत्रांचे प्रकार, त्यांची फवारणी क्षमता यांचा प्रथम अभ्यास करण्यात आला. फवारणीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून, यंत्राची निर्मिती करण्यात आला. या अंतिम वर्षाच्या प्रकल्पाला यंत्र अभियांत्रिकी विभागाचे सहा. प्रा. अनुप गावंडे यांनी मार्गदर्शन केले असून, प्राचार्य डॉ. अनंत कुलकर्णी यांनी प्रोत्साहन दिले.\nकृषी महोत्सवांमध्ये ठरले अाकर्षण\nअमरावती येथे एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान झालेल्या कृषी महोत्सवात या यंत्राचे प्रदर्शन केले होते. त्या वेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, अामदार सुनील देशमुख यांनी भेट देऊन कौतुक केले.\nखामगाव येथे १६ ते २१ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या कृषी महोत्सवातही यंत्राने शेतकऱ्यांना अाकर्षित केले. या वेळी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, अामदार आकाश फुंडकर यांनी या यंत्राविषयी माहिती घेतली.\nतीन चाकांवर उभारलेल्या प्लॅटफॉर्मवर ४० लिटर टाकी बसवली आहे. तिथे टू स्ट्रोक (२५ सीसी) पेट्रोल इंजिन आणि सिंगल पिस्टन एचटीपी (१ एचपी) क्षमतेचा पंप बसवला आहे. दिशा देण्यासाठी त्याला एक हॅण्डल बसवला आहे.\nआडव्या पाइपवर गरजेनुसार सहापासून १० पर्यंत नोझल बसवता येतात. तसेच हे नोझल असलेले पाइप आडवे किंवा उभे करता येते.\nलागवड चाकांतील अंतर कमी जास्त करता येते.\nपिकाच्या उंचीनुसार प्लॅटफॉर्मची उंची १० फुटापर्यंत कमी अधिक करता येते.\nप्रा. अनुप गावंडे, ९७६४००८९७९\nटेक्नॉलॉजी यंत्र machine गोपाल हागे अभियांत्रिकी कृषी agriculture प्रदर्शन पेट्रोल\nविद्यार्थ्यांनी बनवले स्वस्त, कार्यक्षम फवारणी यंत्र\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nपाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...\nरोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...\nसुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...\nमका उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी...विविध पिकांची लागवड देशभरामध्ये होत असते. मात्र,...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...\nयोग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...\nघरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...\nतण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्तलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/4108-wild-animal-sahindhar-distroy-trees-in-sangali-forest", "date_download": "2018-11-20T20:19:58Z", "digest": "sha1:I7GR726FOHWG6VKRW2AWLJSY5JTMHRQK", "length": 5847, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "हा प्राणी रात्रीच्या वेळी करतोय झाडांची नासधूस - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहा प्राणी रात्रीच्या वेळी करतोय झाडांची नासधूस\nजय महाराष्ट्र न्यूज, सांगली\nसांगलीतल्या मिरज जवळच्या दंडोबा डोंगरावर सालींदर प्राण्याने धुमाकूळ घातलाय. वन परिक्षेत्रातील सुमारे पाचशे झाडांचा सालींदरांनी फडशा पाडल्याचा प्रकार वन परिक्षेत्राच्या वृक्ष मोजणीत उघडकीस आलाय.\nया भागातल्या साडेपाच हजारांपैकी पाच हजारांच्या आसपास झाडे सुस्थितीत आहेत. उर्वरित पाचशे झाडे सालींदर या प्राण्यांकडून दररोज पाच ते सात प्रमाणे सोलून नष्ट केल्याचे निदर्शनास आले आहे.\nरात्रीच्या वेळेस सालींदर हा प्राणी झाडांची नासधूस करीत असल्याचे समोर आले आहे.\nऊसाच्या शेतात आढळले बिबट्याचे बछडे, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण\nनरभक्षक वाघिणीमुळे वन विभाग आलं अडचणीत\nचोरट्यांनी चोरीच्या सगळ्या सीमा ओलांडल्या, सांगलीतील घटना\nसांगली- जळगाव मतदान प्रक्रिया पूर्ण, इतकचं झालं मतदान...\nसांगलीत भाजपाला स्पष्ट बहुमत...\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/8-kids-die-accident-10137", "date_download": "2018-11-20T20:44:53Z", "digest": "sha1:JXGFWITJUPKN5KQBD7XBBYUD7N646FRP", "length": 11348, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "8 kids die in accident कर्नाटकमध्ये अपघातात 8 शाळकरी मुलांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nकर्नाटकमध्ये अपघातात 8 शाळकरी मुलांचा मृत्यू\nमंगळवार, 21 जून 2016\nबंगळूर - कर्नाटकमधील कुंडापूर येथे आज (मंगळवार) सकाळी शाळेच्या व्हॅनला बसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 8 मुलांचा मृत्यू झाला. तर, 11 जण जखमी झाले आहेत.\nबंगळूरपासून 400 किमी अंतरावर अशलेल्या कुंडापूर येथे हा अपघात घडला आहे. शाळेच्या मुलांना घेऊन ही व्हॅन जात असताना बसने समोरुन धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, व्हॅनचे छत पूर्ण सपाट झाले आहे. धडकेत व्हॅनमधील आठ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, 11 जण जखमी आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nअपघातानंतर बस चालकाने पळ काढला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.\nबंगळूर - कर्नाटकमधील कुंडापूर येथे आज (मंगळवार) सकाळी शाळेच्या व्हॅनला बसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 8 मुलांचा मृत्यू झाला. तर, 11 जण जखमी झाले आहेत.\nबंगळूरपासून 400 किमी अंतरावर अशलेल्या कुंडापूर येथे हा अपघात घडला आहे. शाळेच्या मुलांना घेऊन ही व्हॅन जात असताना बसने समोरुन धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, व्हॅनचे छत पूर्ण सपाट झाले आहे. धडकेत व्हॅनमधील आठ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, 11 जण जखमी आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nअपघातानंतर बस चालकाने पळ काढला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.\nरेल्वेरूळाचे काम युद्धपातळीवर सुरू\nपाचोराबारीतील मायलेकी अद्यापही बेपत्ता; मदतकार्य जोरात नंदुरबार - पाचोराबारी (ता. नंदुरबार) येथे १० जुलैच्या रात्री झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या...\nकोपर्डीतील बालिकेला आता तरी न्याय द्या\nकोपर्डी घटनेचे (जि. नगर) पडसाद मंगळवारीही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. या मुद्यावर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरत सर्व कामकाज बाजूला...\nसुशिक्षित बेरोजगार निघाले वाहनचोर\nअल्पवयीन मुलासह चौघांना अटक, एक कार, १६ दुचाकी जप्त वाळूज - वाळूज एमआयडीसी पोलिसांनी वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्या ताब्यातील सात लाख...\nदहशतवादाचे संकट आणि माध्यमांची जबाबदारी\nकडव्या, धर्मांध संघटनांचा अपप्रचार आणि दहशतवाद ही गोष्ट जगासाठी समस्या बनली आहे. भारतासाठी हे दुखणे जुनेच आहे. छुपे कसले; हे पाकिस्तानचे उघड युद्धच...\nसंपूर्ण गावाने पाहिली ‘त्यांची’ धिंड\nजादूटोण्याचा संशय - तीन महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे गिरड (जि. वर्धा) - मंगळवारी (ता. १९) सायंकाळी मंगरूळ (ता. समुद्रपूर) गावात जादूटोणा...\nवाकडमध्ये अभियंत्याने केला डॉक्टर पत्नीचा खून\nपुणे - घरगुती भांडण, पैशाचा वाद व चारित्र्याच्या संशयावरून एका संगणक अभियंत्याने डॉक्टर पत्नीचा गोळ्या घालून खून केल्याची घटना बुधवारी (ता. 13)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86/", "date_download": "2018-11-20T20:04:32Z", "digest": "sha1:LTVNMUWXFFIISTQY6JUUYN7MCI3V2JC3", "length": 6727, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आवास योजनेत महाराष्ट्र आघाडीवर; केंद्र शासनाने दिली आकडेवारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआवास योजनेत महाराष्ट्र आघाडीवर; केंद्र शासनाने दिली आकडेवारी\nनवी दिल्ली : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (पीएमएवाय-जी) अंतर्गत गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद आणि वाशिम जिल्हयांमध्ये १४ महिन्यांत एकूण ४ हजार ३७० घरे बांधण्यात आली आहेत.\nया योजनेंतर्गत देशातील ११५ महत्वाकांक्षी जिल्हयांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील चार जिल्हयांचा यात समावेश आहे. यामध्ये गडचिरोली, नंदुरबार,उस्मानाबाद व वाशिम या जिल्हयांचा समावेश आहे. या जिल्हयांतील ग्रामीण भागात १४ महिन्यांत एकूण ४ हजार ३७० घरे बांधण्यात आली आहेत.\nमार्च २०१९ पर्यंत देशात १ कोटी २ लाख घरे बांधण्याचे उदिष्टय ठेवण्यात आले. आजपर्यंत ५१ लाख घरे बांधून झाली असून उर्वरित घरे वेळेत बांधण्यात येणार असल्याचे मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनागझिरा अभयारण्य पेटले; वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान\nNext articleरोबोट सोफियाने व्यक्त केली ‘ही’ अनोखी इच्छा\nअरविंद केजरीवाल यांच्यावर फेकली मिरची पूड\nउत्तरप्रदेशातील मंत्र्याची पुन्हा योगींवर टीका\nकेवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस\nअमेठीतील शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी पाठवली इस्रायली केळीची रोपे\nआता सीबीआय अधिकारी सिन्हांचेही बदलीला आव्हान\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%88%E0%A4%93-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-20T19:48:05Z", "digest": "sha1:BO3CWUYWCN2DHDMU73EZSABVSQAZD42M", "length": 6961, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीईओ चंदा कोचर यांच्या पतीची सीबीआय करणार प्राथमिक चौकशी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसीईओ चंदा कोचर यांच्या पतीची सीबीआय करणार प्राथमिक चौकशी\nमुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यावर असलेल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी सीबीआय आता प्राथमिक चौकशी करणार आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयला गुन्हा झाल्याची शक्यता वाटल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करुन पुढील चौकशी करण्यात येणार आहे.\nआयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी व्हिडीओकॉन समुहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी २००८ मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरु केली होती आणि आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळताच धूत यांनी ती कंपनी केवळ ९ लाख रुपयांमध्ये चंदा यांचे पती दीपक कोचर यांना विकल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हे सर्व व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराहुल गांधींच्या विरोधात भाजपकडून मानहानीचा खटला\nNext articleमिलींद एकबोटे यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी\nआंध्रप्रदेशपाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला बंदी\nमराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू\nआंध्र प्रदेशमध्ये सीबीआयला बंदी\nभारतातील महत्वाच्या संस्था मोदींनी मोडीत काढल्या\nसीव्हीसी अहवालात वर्मांना क्‍लिन चिट नाही\nडॉ. दाभोलकर हत्याप्रकरण : गुन्हा दाखल करण्यासाठी तीन महिने द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dinvishesh.com/", "date_download": "2018-11-20T19:22:37Z", "digest": "sha1:SFVR3V2BQNIXXXWQX6KXQGZIJ5TNGB2F", "length": 8988, "nlines": 570, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "मराठी दिनविशेष, घटना, जन्म, मृत्यू - दिनविशेष", "raw_content": "\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nदिनविशेष, घटना, जन्म, मृत्यु\nदैनंदिन दिनविशेष - घटना, जन्म, मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर आपल्या जन्म-मृत्युनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक आणि घटना यांच्या बद्दल माहिती मांडण्याचा प्रयंत्न.\nजीने बदलला जगाचा चेहरा मोहरा, जी होती क्रांतीकारी, जी होती भयावह आणि तितकीच महत्वपूर्ण, जी होती आनंददायी आणि तितकीच आशावादी, आपल्या गर्भात अनेकानेक गोष्टी दडवून ईतिहास बनवणारी म्हणायला गेलो तर तिनच अक्षरांची ‘ घटना’, पण ब्रम्हांडाचा आवाका घेणारी. अशा घटनांची माहीती.\nबाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, याच उक्ति प्रमाणे इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणाऱ्यांच्या जन्म तारखेची माहीती.\nजन्म-मृत्यु एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत, आपल्या मृत्युनंतरही आपल्या विचारांनी, कर्तृत्वाने जगाची दशा आणि दिशा अनेक वर्षे प्रभावित करून, मृत्यु येवूनही मृत्युंजय राहीलेल्या नरविरांची माहीती.\n*सूचना – फेब्रुवारी २०१७ हा महिना फक्त २८ दिवसांचा असून, २९ तारीख वाचकांच्या सोयीसाठी देण्यात आली आहे.\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहीतीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nदिनविशेष चे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://warangal.wedding.net/mr/photographers/1142345/", "date_download": "2018-11-20T19:52:58Z", "digest": "sha1:ZBUSOHAPOJ5NWYFW2IAR2NFZJP444QU3", "length": 2857, "nlines": 77, "source_domain": "warangal.wedding.net", "title": "वारांगळ मधील Teja Photography हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 17\nवारांगळ मधील Teja Photography फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, तेलुगू\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 17)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,37,245 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2015/09/Haardik.html", "date_download": "2018-11-20T19:46:16Z", "digest": "sha1:MFS7QEAHVQKZISBG4S4YAVEPHIS3PMFU", "length": 38087, "nlines": 260, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: 'हार्दिक'चा राजकीय तिढा", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nरविवार, २० सप्टेंबर, २०१५\nहार्दिक पटेल या बावीस वर्षांच्या युवकाने भारतातच नव्हे तर जगभरात आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या पटेल-पाटीदार समाजासाठी आरक्षणाची मागणी करण्यासाठी गेले काही दिवस आंदोलन चालवले आहे. या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी यांच्या सर्वशक्तिमान होऊ पाहणार्‍या नेतृत्वाला त्यांच्या राज्यातूनच आव्हान मिळाल्याने त्यांच्या आणि पर्यायाने भाजप सरकारच्या पुढील वाटचालीवर काय परिणाम होतील याबद्दलही बोलले जात आहे. आंदोलनाचा मुद्दा 'जात' या घटकाशी निगडित आहे आणि म्हणून त्याच्या यशापयशाचा परिणाम गुजरातमधे आणि एकुणच देशाच्या सामाजिक परिस्थितीवर कसा घडेल याचा अभ्यास अनेक समाजशास्त्रज्ञ करतीलच. पण देशाच्या राजकारणावरील दीर्घकालीन परिणामांचा विचार होताना मात्र दिसत नाही.\nभारतीय राजकारणावरच्या दूरगामी परिणामाचा विचार करताना दोन महत्त्वाचे मुद्दे ध्यानात घ्यायला हवेत. पहिला म्हणजे अशा आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यांबाबत असलेले राज्यकर्त्यांचे नाकर्तेपण, असलेली बोटचेपी भूमिका. दुसरा अधिक महत्त्वाचा म्हणजे गुजरात हे आणखी एक राज्य स्थानिक राजकारण्यांच्या ताब्यात जाण्याची बळावलेली शक्यता. हा दुसरा अधिक धोकादायक आहे, पण सर्वसामान्यांना हा धोका जाणवत नाही आणि म्हणूनच राजकारणाच्या अभ्यासकांना याची दखल घ्यावी लागणार आहे.\nअशा प्रकरणात ठाम भूमिका घेऊन एका जमातीची - गुजरातमधे तर पटेल लॉबीची - नाराजी ओढवून घेण्याचे धाडस कोणताही राजकीय पक्ष करणार नाही हे उघड आहे. तोंडाने ते कितीही शाहू-फुले-आंबेडकरांचे घेत असले किंवा छप्पन्न इंची राष्ट्रप्रेमाचा ढोल पिटत असले तरी वास्तवात सामाजिक हितापेक्षा, राष्ट्रहितापेक्षा वैयक्तिक आणि राजकीय हितालाच प्राधान्य देणारे शासक आपल्याला वर्षानुवर्षे लाभले आहेत, आपणच ते निवडले आहेत हे कटू सत्य आहे. अन्य राज्यात अशाच स्वरूपाच्या झालेल्या आंदोलनांचे फलित पाहता यातून राजकीय बदल फारसे घडणार नाहीत असा तर्क बहुतेक सारे - प्रामुख्याने शासक - करतील अशी शक्यता दिसते. गुज्जरांचे आंदोलन असो, जाटांचे असो की महाराष्ट्रात मराठ्यांचे असो त्या त्या राज्यांनी अशा आंदोलनकर्त्यांना हवे त्यापैकी बरेचसे देऊ करून अप्रत्यक्षपणे चेंडू न्यायव्यवस्थेकडे टोलवून हात झटकले होते. हा अंगचोरपणा अशा समस्यांना चिघळत ठेवणार आहे आणि त्यातून स्थानिक राजकारणाला बळ मिळणार आहे.\nया अंगचोरपणाचे प्रत्यक्ष फलित 'आरक्षणाच्या पातळीवर जैसे थे पण राजकीय पातळीवर लाभ' अशा स्वरूपाचे असेल याची शक्यता मराठे, जाट, गुज्जर यांच्या आंदोलनाचे फलित पाहता दिसते. पण हार्दिक हा त्याआधारे स्वतःचे राजकीय स्थान निर्माण करेल हे आता नक्की झाले आहे. त्याचे बोलविते धनी कोणीही असले तरी इतका गवगवा झाल्यावर त्या धन्यांच्या तंत्राने तो वागेल याची शक्यता कमी दिसते. सोयीची वेळ येताच त्यांना झुगारून तो स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करेल याची शक्यता बरीच आहे. या शंकेला बळकट करणारे दोन संकेत मिळाले आहेत.\nपटेल समाज वर्षानुवर्षे आर्थिक नि राजकीय सत्ता हाती राखून आहे. मोदींच्या उदयानंतर या समाजाला आपले वर्चस्व कमी होत असल्याची भावना निर्माण झाली. किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी 'आपला अपमान म्हणजे आपल्या समाजाचा अपमान' या वारंवार वापरल्या जाणार्‍या तंत्राचा वापर करत केशुभाईंसारख्या अडगळीत पडलेल्या बुजुर्गांनी ती रुजवली, असंही असेल. आजवर 'आपल्या मर्जीतले शासन' पुरेसे वाटणार्‍या पटेलांना अधिक असुरक्षितता भासू लागल्याने त्यांची मागणी 'आपले शासन' पर्यंत वाढली असण्याची शक्यता दिसते. याचे संकेत खुद्द हार्दिकनेच दिले आहेत. आपण बाळासाहेब ठाकरेंना आपले आदर्श मानतो, आपण सत्ता राबवण्यापेक्षा रिमोट कंट्रोल हाती ठेवण्याची महत्त्वाकांक्षा राखून आहोत हे त्याने स्पष्ट सांगितले.\nइतकेच नव्हे तर हार्दिक हा केवळ गुजरातपुरते राजकीय बस्तान बसवून शांत बसेल असे दिसत नाही. त्याची महत्त्वाकांक्षा देशपातळीवरील राजकारणात आपले वजन निर्माण करण्याची आहे. त्यामुळे तो गुजरातेत पटेल, हरयानामधे जाट, राजस्थानात गुज्जर, महाराष्ट्रात मराठे अशा जातीय समीकरणाच्या माध्यमातून एक नवीच मोट बांधू पाहतो आहे ती बरीचशी तिसर्‍या आघाडीच्या धर्तीवर चालेल अशी शक्यता दिसते. पण ही केवळ जातीय समीकरणाच्या आधारे उभी रहात असल्याने अधिक धोकादायक ठरणार आहे. प्रत्येक जातीने आपापल्या स्थानिक पक्षाच्या माध्यमातून आपल्या राज्यात सत्ताधारी व्हावे आणि देशपातळीवर एकत्र येऊन एक शक्ती म्हणून काम करावे असा काहीसा रोख असेल असे दिसते. स्वातंत्र्यानंतर गेली कित्येक वर्षे मागास जाती-धर्मांची एकजूट हे सत्ताकारणाचे समीकरण काँग्रेससह, समाजवादी प्रभावाच्या पक्षांनी राबवले. मायावतींनी केलेल्या तथाकथित 'सोशल-एंजिनियरिंग'चा अपवाद वगळता एक वोट बँक म्हणून उच्चवर्णीयांकडे पाहण्याचे धाडस त्या उच्चवर्णीयांच्या लाडक्या भाजपनेही इतक्या उघडपणे कधी केलेले नाही. आज त्याच उच्च जातींना 'आर्थिक मागासलेपणाचा' टिळा लावून हार्दिक नवेच समीकरण जन्माला घालतो आहे. राजकारणात एक प्रकारच्या फेडरल पक्षाची स्थापना करण्याकडे त्याची वाटचाल चालू आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाने जसे स्थानिक प्रभावाच्या नेत्यांची मोट बांधून एक पक्ष जन्माला घातला तसे काहीसे होईल असे वाटते आहे.\nहा सारा खटाटोप करत असताना ही अराजकीय युती असेल, मला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही असे तो ठासून सांगतो आहे. महाराष्ट्रात 'शिवसेना' स्थापन करताना बाळासाहेबांनी आणि तमिळनाडूत पेरियार यांनी 'जस्टिस पार्टी' ची स्थापना करताना हीच भूमिका घेतली होती. पण योग्य वेळ येताच त्यांनी आपापल्या संघटनांचे राजकीय पक्षात रूपांतर केले हे विसरून चालणार नाही. तमिळनाडूत आज फक्त स्थानिक द्रविड पक्षांचेच अस्तित्व शिल्लक राहिले आहे, महाराष्ट्रातही काँग्रेसला मागे सारून शिवसेना दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला आहे हे ध्यानात घेतले तर हार्दिकच्या आजच्या वाटचालीची दिशा लक्षात येईल. या तर्काला पुष्टी देणारा मुद्दा म्हणजे आपली मागणी मान्य न झाल्यास २०१७ मधे राज्यात कमळ फुलू देणार नाही अशी धमकीच त्याने दिली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी तो राज्यातील एकमेव पर्याय असलेल्या आणि आधीच क्षीण झालेल्या काँग्रेसला पाठिंबा देईल ही शक्यता धूसरच दिसते. आणि त्याने दिला तरी त्याच्या पाठिंब्यावर उभे राहणे पारंपारिक मागास मतदारांवर उभ्या असलेल्या काँग्रेसला परवडणारे नाही. \"आरक्षण व्यवस्थेमुळे आपला देश ६० वर्षे मागे गेला असून त्यामुळे त्याच्या महाशक्ती बनण्याच्या शक्यतेमध्ये अडथळे येत आहेत\" असे म्हणणारा हा नेता आरक्षण या व्यवस्थेलाच सुरुंग लावायला निघालेला आहे हे अगदी उघडच आहे. असा निखारा कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या पदरी बांधून घेणे तसेही अवघड आहे. तेव्हा त्याची स्वतंत्र राजकीय वाटचाल हा अपरिहार्य परिणाम आहे.\nगुजरात हार्दिक पटेलच्या नव्या पक्षाच्या पारड्यात काही प्रमाणात वजन टाकेल आणि तो भाजपाला पर्याय म्हणून उभा राहील आणि अन्य राज्यांत झाले तसे काँग्रेस या राज्यांत अस्तंगत होईल असे दिसते आहे. आज फक्त मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात ही तीनच राज्ये (जेडीएसचा अपवाद वगळला तर कर्नाटक) प्रभावशाली स्थानिक पक्षांच्या प्रादुर्भावापासून मुक्त आहेत. देशाच्या सर्व बाजूंच्या सीमावर्ती भागात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आहेच. तमिळनाडू, तेलंगण, प. बंगाल या राज्यांत भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांचा मागमूस उरलेला नाही. अन्य राज्यांत स्थानिक पक्ष एकतर सत्ताधारी आहेत किंवा विरोधक तरी. या रांगेत सामील होणारे गुजरात हे मध्यभारतातील पहिले राज्य ठरू शकते.\nपण मुळात स्थानिक पक्ष असण्यात काय वाईट असा प्रश्न विचारला जाऊ शकतो खासकरून टोकदार अस्मितांच्या काळात जगताना अधिकच प्रकर्षाने . याला अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे स्थानिक हितांना प्राधान्य, त्यामुळे देशहिताचा दिला जाणारा बळी. आज आपण स्वीकारलेल्या भांडवलशाहीत जसे 'व्यक्तीने आपापले हित जोपासले की देशाचे हित आपोआप होते' असा तद्दत खोटा प्रचार तिचे लाभार्थी करतात तसेच राज्यांची प्रगती झाली की देशाचीही होतेच की असा दावा केला जाऊ शकतो. पण असा दावा करणारे एक विसरतात की जेव्हा सर्वांना पुरेसे उपलब्ध असते तेव्हा हे कदाचित खरे असेलही, पण जेव्हा एकुण गरजेपेक्षा उपलब्धता कमी असते - आणि बहुधा असतेच - तेव्हा एकुण राष्ट्रीय हिताहितापेक्षा स्वत:चे संस्थान बळकट करण्याकरतात राज्यांच्या स्थानिक क्षत्रपांची रस्सीखेच सुरू होते त्यातून देशाचे हित मुळीच साधले जात नाही. साधनसंपत्तीचे गरजेच्या सर्वस्वी विपरीत प्रमाणात वाटप होण्याची शक्यता बळावते. कारण आता ज्याची बार्गेनिंग पॉवर जास्त त्याला वाटा अधिक मिळतो, गरजवंताची तशी ताकद नसेल तर त्याला करवंटीदेखील हाती लागत नाही. कारण देशपातळीवर व्यापक दृष्टीकोन घेणे शक्य होत नाही. सारी ताकद स्थानिक खेचाखेचींशी झगडण्यात खर्च होते.\nकेंद्रात आज विरोधी पक्ष विस्कळित स्थितीत आहेत. काँग्रेसची जोरदार पीछेहाट झाल्यामुळे ज्यांचे महत्त्व अधिकच वाढले आहे असे स्थानिक पक्ष आपापली किंमत अधिकच ताठ्याने वसूल करू लागले आहेत आणि भविष्यातही करत राहतील. संसदेतील गदारोळावर तोडगा म्हणून सपाने भाजपाशी संधान बांधून काय काय पदरात पाडून घेतले ते आपल्याला कळणार नाही. यातून विरोधकांची आघाडी मात्र कमकुवत झाली. पूर्वी काँग्रेस सत्ताधारी असलेल्या काळातही असेच प्रकार सपाने केले आहेत. (त्यांना 'समाजवादी पार्टी' ऐवजी 'साटेलोटे पार्टी'च म्हणायला हवे खरे तर.) अशा छिन्नविच्छिन्न विरोधी पक्षामुळे सत्ताधार्‍यांचे फावते, पण तोपर्यंतच जोवर ते स्वतः पुरेसे बळ राखून आहेत एकच विरोधी पक्ष असण्यापेक्षा स्थानिक पातळीवरचे बरेच पक्ष असले की त्यांचे एकत्रित बळ कमी होते नि फोडाफोडीचे राजकारण करून आपले आसन भक्कम करता येते असा भ्रम काँग्रेसने जोपासला होता. पण त्याचा परिणाम असा झाला की त्या पक्षांनी अनेक राज्यांतून काँग्रेसलाच हद्दपार केले आहे. याचे कारण म्हणजे हे बहुतेक सारे पक्ष मध्यममार्गी वा समाजवादाकडे झुकणारे होते, त्यामुळे ते काँग्रेसच्याच मतपेढीवर पोसले गेले होते. 'तिसरी आघाडी' नामक खिचडी शिजवण्यात काँग्रेसने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घेतलेला सहभाग त्यांच्याच मुळावर आला आणि त्यातील लहान लहान तुकडे अखेर त्यांचीच भूमी बळकावून बसले आहेत.\nहार्दिक एकीकडे पटेलांना आरक्षण द्या किंवा आरक्षणच रद्द करा अशी मागणी करत एक प्रकारे उच्चवर्णीयांची एकजूट करू पाहतो आहे तर दुसरीकडे गुजरातचा 'बाळासाहेब ठाकरे' होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवत गुजरातच्या अस्मितेला फुंकर घालून चेतवतो आहे तर तिसर्‍या टप्प्यात 'हे राज्य हिंदूंचे आहे, मुस्लिमांनी इथे सौहार्दाने रहावे.' असे म्हणत हिंदुत्ववादी मतांना चुचकारतो आहे. या तीन मुद्द्यांचा विचार करता हार्दिकचा स्थानिक पक्ष हा भाजपाच्या मतपेढीवर पोसला जाईल याचे संकेत मिळत आहेत. पण यातून मोदी किंवा भाजप विरोधकांनी आनंदी होणे आत्मघातकीच ठरेल. ज्या कारणासाठी एकसंध पाकिस्तानचा डोलारा अस्तित्वात असणे भारताला आवश्यक आहे त्याच कारणासाठी मोदीविरोधकांना गुजरातमधे भाजपाला पर्याय म्हणून आणखी एक स्थानिक पक्ष उभा राहू देणे परवडणार नाही. आधीच क्षीण झालेले त्यांचे बळ आता एकाऐवजी दोन पक्षांशी लढण्यात अधिकच क्षीण होणार आहे, काँग्रेसमधील सत्तातुरांना आता भाजपऐवजी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला तर उंदरांनी बुडते जहाज सोडण्याचा वेग वाढणार आहे.\nहार्दिक'चे राजकीय यश हे तीन दिशांनी धोक्याची घंटा ठरू शकते. पहिले म्हणजे जातीय ध्रुवीकरण, आजवर पुरोगामी सामाजिक राजकीय संघटनांच्या माध्यमातून संघटित झालेल्यांना विरोध करण्यासाठी तथाकथित उच्चवर्णीयांची आघाडी उभी राहिल्याने समाजात उभी फूट पडू शकते. दुसरे, आजवर स्थानिक पक्षांच्या प्रादुर्भावापासून बराचसा दूर असलेला मध्यभारतही त्या काँग्रेस-गवता'च्या कवेत येतो. आणि तिसरे सर्वात धोकादायक म्हणजे काँग्रेससारख्या मध्यममार्गी पक्षाचे अस्तित्व आणखी क्षीण होत संकुचित स्थानिक वा जातीय पक्ष की धर्माधिष्ठित राजकारण करणारा पक्ष असे दोनच पर्याय आपल्यासमोर राहतात.\nम्हणून भाजप आणि काँग्रेस या दोघांनी परस्परसहकार्याने ही नवी डोकेदुखी वाढू नये याची काळजी घ्यायला हवी. हा गुंता मोदींना सोयीच्या प्रकारे सुटावा अशी प्रार्थना मोदीविरोधकांनीही करणे गरजेचे झाले आहे असा गंमतीशीर राजकीय तिढा हार्दिकच्या या आंदोलनाने निर्माण केला आहे.\nलेखकः रमताराम वेळ ८:०३ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nवर्गीकरण: प्रासंगिक, राजकारण, समाज\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nगण्या आणि मी - २\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/vijaydurga-fort/", "date_download": "2018-11-20T19:34:35Z", "digest": "sha1:C46NOZCTTRMS3OZJKYPVOS7EZYP2B4W3", "length": 6955, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विजयदुर्ग किल्ल्याकडे शासनाचे दुर्लक्ष! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › विजयदुर्ग किल्ल्याकडे शासनाचे दुर्लक्ष\nविजयदुर्ग किल्ल्याकडे शासनाचे दुर्लक्ष\nविजयदुर्ग किल्ल्याच्या महाकाय बुरूजासाठी किती निधी मंजूर झाला होता आणि किती खर्च झाला याचा अहवाल माहितीच्या अधिकाराखाली मागविण्यात येणार असून या कामात कुठलाही झालेला भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही.तसेच जर निधी शिल्लक असेल तर राहिलेल्या कामात दिरंगाई का केली जाते याबाबतची चौकशी व्हावी, अशी मागणी देवगड तालुका युवक स्वाभिमानचे अध्यक्ष उत्तम बिर्जे यांनी केली असून किल्ल्यावर वाढलेल्या झाडी-झुडपांमुळे किल्ल्याला मोठी हानी पोचत आहे याबद्दलही नाराजी व्यक्‍त केली.\nविजयदुर्ग येथील किल्ल्यातील साफसफाईचे काम संथ गतीने सुरू असून किल्ल्यातील तटबंदीवरील झाडझुडपे साफ करण्यास दिरंगाई होत आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे प्रवेशव्दार सध्या दयनीय अवस्थेत असून दोन दरवाजांपैकी एकच दरवाजा शिल्लक राहिला आहे. हा दरवाजा देखील दोरीने बांधून ठेवण्यात आला आहे. या दरवाजावरील असलेली नगारखान्याची स्थिती बिकट असून अनेक फळ्या तुटून पडत आहेत.किल्ल्यातील दर्याबुरूजाला भेगा गेलेल्या असून या बुरूजाची तटबंदी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या बुरूजाचा समुद्राच्या बाजूने मोठे भगदाड पडले असून यामुळे ही तटबंदी देखील कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. किल्ल्यातील असलेल्या खलबतखान्यात सामान ठेवल्यामुळे सध्या पर्यटकांना हा खलबतखाना पाहता येत नाही.विजयदुर्ग किल्ल्यात ज्याठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा ध्वज फडकावला त्या टेकडीवर सर्वत्र झाडी-झुडपे वाढली आहेत. यामुळे याठिकाणी पर्यटकांना जाता येत नाही.ज्या किल्ल्यावरून ‘हेलियम वायू’चा शोध लागला त्याठिकाणी माहिती देणारा कोणताही फलक लावलेला नाही. दर्याबुरुजाचे काम होणार म्हणून सांगण्यात आले होते परंतु दोन वर्ष झाली तरी याचे काम सुरू झालेले नाही. यामुळे विजयदुर्ग किल्ल्यासाठी मोठा निधी मिळत असताना प्रत्यक्षात मात्र, काम होताना दिसत नसल्याने याबाबत चौकशी करणार असल्याचे युवक स्वाभिमानचे अध्यक्ष उत्तम बिर्जे यांनी सांगितले.\nयावेळी त्यांच्या समेवत रामेश्‍वरचे नवनिर्वाचित सरपंच विनोद सुके, विजयदुर्ग उपसरपंच महेश बिडये, स्वाभिमानचे शाबीन परेरा, यशपाल जैतापकर, विवेक लांजेकर, सागर फणसेकर, संतोष पवार, काजी आदी स्वाभिमानचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Scam-at-the-Fashion-Designer-Institute/", "date_download": "2018-11-20T19:39:52Z", "digest": "sha1:QKELDG2O24GL5O2QVSK6Z275X3DO6Q35", "length": 4965, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फॅशन डिझायनर इन्स्टिट्यूटमध्ये घोटाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › फॅशन डिझायनर इन्स्टिट्यूटमध्ये घोटाळा\nफॅशन डिझायनर इन्स्टिट्यूटमध्ये घोटाळा\nसांताक्रुझ येथील एका प्रसिद्ध फॅशन डिझायनर इन्स्टिट्यूमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी पोलिसांनी तिथे काम करणार्‍या दोन महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच शाहिता रेहान बाटलीवाला ऊर्फ रिया सिंग या 40 वर्षांच्या महिलेस अटक करण्यात आली आहे. ती सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nसांताक्रुझ येथे फॅशन डिझायनर इन्स्टिट्यूट असून तिथे दोन्ही महिला कामाला होत्या. गेल्या वर्षी दोन विद्यार्थ्यांनी तिथे फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. या दोघांनी सुमारे अडीच लाख रुपये प्रवेशादरम्यान भरले होते, मात्र पैसे भरल्यानंतर त्यांना पावती देण्यात आली नव्हती. हा प्रकार नंतर इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळाच्या लक्षात येताच त्यांनी त्याची शहानिशा सुरू केली. यावेळी तपासात शाहिता बाटलीवाला हिने दोन्ही विद्यार्थ्यांकडून प्रवेश देताना पैसे घेतले, मात्र त्यांना पावती न देता एका कोर्‍या कागदावर नोंद करून दिले होते. याबाबत तिची चौकशी केल्यानंतर तिने या गुन्ह्यांतील पहिल्या आरोपी महिलेच्या मदतीने हा संपूर्ण घोटाळा केल्याचे उघडकीस आले.\nयाप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच रिया सिंगला अटक झाली. तिच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathistars.com/events/rekha-aasha-bhosale-100th-show-marathi-taraka/", "date_download": "2018-11-20T20:40:16Z", "digest": "sha1:FWWAEYM2YEMLA25INNNYVFEI5OSWKCI6", "length": 8604, "nlines": 132, "source_domain": "marathistars.com", "title": "Rekha, Aasha bhosale at 100th show of Marathi Taraka - MarathiStars", "raw_content": "\nसाता समुद्रापार झेंडा फडकावणा-या आगळ्यावेगळ्या `मराठी तारका` या कार्यक्रमाचा शतकमहोत्सवी सोहळा 27 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दिमाखदार वातावरणात पार पडला. चिरतरुण आवाजाच्या आशाताई भोसले आणि चिरतारुण्याचं वरदान लाभलेल्या रेखा, तसंच नृत्यगुरू पद्मविभूषण पं. बिरजू महाराज, ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान, आशा पारेख आणि लेखिका शोभा डे यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमात रंगत आणली.\nनिर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांची निर्मिती, संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाने गेली अनेक वर्षे मराठी रसिकांना मोहिनी घातली आहे. चौदा मराठी तारकांना एकाच मंचावर एकत्र आणण्याच्या या अभिनव प्रयोगाला रसिकांनीही भरभरून दाद दिली आहे.\n“अमिताभ बच्चन आणि रेखा या दोनच कलाकारांचा मी फॅन आहे आणि `मुकद्दर का सिकंदर` हा सगळ्यात आवडता चित्रपट आहे,“ असे सांगून अजितदादा पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. “महेश टिळेकर हे माझ्या घरातलेच सदस्य आहेत आणि हा माझ्यासाठी घरगुती सोहळा आहे,` असे सांगून आशाताईंनी टिळेकरांच्या वेगळ्या प्रयत्नांचे कौतुक केले. या सोहळ्यात नेहा पेंडसे, भार्गवी चिरमुले, हेमांगी कवी, ऊर्मिला कानेटकर, प्रिया बापट, पूजा सावंत, श्रुती मराठे, दीपाली सय्यद, क्रांती रेडकर, स्मिता शेवाळे, तेजा देवकर, सिया पाटील, मेघा घाडगे आणि स्मिता तांबे अशा चौदा तारकांनी नृत्ये सादर केली. साक्षात रेखा यांच्या उपस्थितीत `दिल चीज क्या है` आणि `सलामे इश्क मेरी जान`वर पूजा सावंतने सादर केलेल्या नृत्याला मोठी दाद मिळाली. परंतु कार्यक्रमाच्या शेवटी मंचावर आल्यानंतर आशाताईंनी स्वतः माईक हातात घेऊन `दिल चीज क्या है` गायले आणि त्यावर रेखा यांनी उत्स्फूर्तपणे नृत्य सादर केले, तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षागृह डोक्यावर घेतले. `एकवेळ देवाचं दर्शन घेणं सोपं आहे, पण रेखाला अशा कार्यक्रमात पाहता येण्यासाठी भाग्यच लागतं,` असं आशाताईंनी सांगितलं.\nनिलेश साबळे आणि अभिजित खांडकेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दीपक देशपांडे यांनीही राजकीय नेत्यांच्या आवाजांची नक्कल सादर करून मान्यवरांची दाद मिळवली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%B0", "date_download": "2018-11-20T20:47:15Z", "digest": "sha1:BMKRQXTVR6BNBIC4MLMFKDSFJM7BRKOB", "length": 3383, "nlines": 62, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "आर्टिफिशल स्वीटनर - Wiktionary", "raw_content": "\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:पर्यायी साखर, *मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:कृत्रिम साखर असे म्हणता येईल.\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:पर्यायी शर्करा / *मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:वैकल्पिक शर्करा\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २००९ रोजी १२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/demeter-an-ardent-devotee/", "date_download": "2018-11-20T19:59:30Z", "digest": "sha1:ZUBKOQ7JBDHBTBM3M6J5DBX7O5X5S3XH", "length": 5591, "nlines": 92, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Demeter, an ardent devotee", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nअग्रलेख १७४ वर आधारित सचिनसिंह, मौशमीवीरा, निनादसिंह, रेश्मावीरा, मिहीरसिंह तुम्ही जे विचार मांडले आहेत ते मला अगदी बरोबर वाटतात, हजारो नेफिलीम बघून मला तर “मातृवात्सल्यविंदानम ” मधील रक्तबीजाचीच आठवण येते. एकंदरीत सगळे भयानक घडणाऱ्या घटना बघता हे लक्षात येते की कितीही सच्चा श्रद्धावान असला तरी त्यांच्या आयुष्यात कोणतेही चमत्कार मोठी आई घडवत नाही अथक प्रयासानंतरच त्यांना विजय प्राप्त होतो.\nसच्चा श्रद्धावान किती शूर असतो ह्याचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणजे डेमेटर (Demeter). डेमेटर थाडा बनून डुकराचे मुंडके हातात घेऊन फिरत होती. आणि विशेष म्हणजे ती सर्वांना खरोखर थाडाच वाटत होती इतक्या चतुराईने ती वावरत होती. तर माता ह्रिया (Rhea) दुखाने वेडी झालेली दिसत होती म्हणजे वेडी असेलच असे नाही कदाचित वेड लागल्याचे नाटक देखील करत असेल. ज्या अर्थी सम्राट झियस जराही न डगमगता अतिशय शांतपणे व अतिजलद वेगाने सर्व व्यवस्था करू लागतो ह्याचा अर्थ ते सर्वजण सुरक्षित असले पाहिजेत.\nआता वेध लागले आहेत रविवारच्या अग्रलेखाचे.…….\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gram-repurchase-problem-nanded-parbhani-and-hingoli-districts-7819", "date_download": "2018-11-20T20:41:06Z", "digest": "sha1:VPULYUNXIP6MWEF4G3QSSIAWWUDPXQPI", "length": 17872, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Gram repurchase in problem in Nanded, Parbhani and Hingoli districts | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड, परभणी, हिंगोलीत हरभरा खरेदी केंद्रावर पडून\nनांदेड, परभणी, हिंगोलीत हरभरा खरेदी केंद्रावर पडून\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nपरभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गंत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शनिवार (ता. २८) पर्यंत नोंदणी केलेल्या १२ हजार ६५ शेतकऱ्यांपैकी १,४३२ शेतकऱ्यांचा २१ हजार १७६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. वखार महामंडळाकडे साठविण्यासाठी गोदामे नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे ९ कोटी ३१ लाख ७४ हजार ४०० रुपयांचे चुकारे अडकले आहेत.\nदरम्यान, बोरी, गंगाखेड, मानवत (जि. परभणी), वसमत (जि. हिंगोली) या ठिकाणच्या केंद्रावर हरभरा खरेदी ठप्प आहे.\nपरभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गंत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शनिवार (ता. २८) पर्यंत नोंदणी केलेल्या १२ हजार ६५ शेतकऱ्यांपैकी १,४३२ शेतकऱ्यांचा २१ हजार १७६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. वखार महामंडळाकडे साठविण्यासाठी गोदामे नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे ९ कोटी ३१ लाख ७४ हजार ४०० रुपयांचे चुकारे अडकले आहेत.\nदरम्यान, बोरी, गंगाखेड, मानवत (जि. परभणी), वसमत (जि. हिंगोली) या ठिकाणच्या केंद्रावर हरभरा खरेदी ठप्प आहे.\nहरभऱ्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ४५०० शेतकऱ्यांनी, परभणी जिल्ह्यातील ३,१६८ शेतकऱ्यांनी, हिंगोली जिल्ह्यातील ४४०० शेतकऱ्यांनी असे तीन जिल्ह्यात एकूण १२ हजार ६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. साधारणपणे ९ एप्रिलपासून हरभरा खरेदीस सुरवात झाली आहे. पहिल्या वीस दिवसांत या तीन जिल्ह्यांतील १,४३२ शेतकऱ्यांचा २१ हजार १७६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आलेली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात १०३८ शेतकऱ्यांचा १५ हजार ८०० क्विंटल, परभणी जिल्ह्यातील ३१५ शेतक-यांचा ४ हजार २७५ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यातील ७९ शेतकऱ्यांचा १ हजार १०१ क्विंटल हरभऱ्याचा समावेश आहे. आजवर खरेदी करण्यात आलेला २१ हजार १७६ क्विंटल हरभरा केंद्रावरच पडून असल्यामुळे शेतकऱ्यांचे ९ कोटी ३१ हजार ७४ हजार ४०० रुपये एवढ्या रकमेचे चुकारे रखडले आहेत.\nमानवत (जि. परभणी) येथे विदर्भ को-आॅपरेटिव्‍ह मार्केटिंग फेडरेशनचे खरेद केंद्र कार्यान्वित आहे. परंतु नुकतेच पाथरी (जि. परभणी) येथेही नाफेडचे खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले. पाथरी येथे नोंदणी सुरू असताना मानवत येथील खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे मानवत येथील हरभरा खरेदी बंद आहे. बोरी, गंगाखेड, वसमत येथे साठविण्यासाठी जागा नसल्यामुळे हरभरा खरेदी ठप्प आहे.\nवजन काट्यावरील नोंदी घेण्यासाठी मनुष्यबळ नसल्यामुळे चाळण्या तसेच वजन काट्यांची संख्या वाढविता येत नाही. वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली आहेत. परंतु खरेदी केंद्र एका ठिकाणी तर गोदाम दूर अतंरावरील ठिकाणी आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च वाढत असल्याच्या कारणांवरून खरेदी यंत्रणेतील सब एजंट संस्था केंद्रावर खरेदी केलेला शेतमाल हलविण्यास तयार नाहीत. त्यामुळे गेल्या वीस दिवसांत या तीन जिल्ह्यांत खरेदी करण्यात आलेला २१ हजार १७६ क्विंटल हरभरा या केंद्रांवरच पडून आहे असे सूत्रांनी सांगितले.\nजिल्हा निहाय नोंदणी केलेले शेतकरी, खरेदी झालेली संख्या, हरभरा खरेदी स्थिती (क्विंटल मध्ये)\nजिल्हा नोंदणी खरेदी संख्या हरभरा\nनांदेड ४५०० १०३८ १५८००\nपरभणी ३१६८ ३१५ ४२७५\nहिंगोली ४४०० ७९ ११०१\nपरभणी गंगा ganga river खेड वसमत नांदेड विदर्भ मात mate\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidyarthimitra.org/news/11th-admissions-Proceed-to-Admission", "date_download": "2018-11-20T20:54:42Z", "digest": "sha1:E62QZ2UTF47S224DLXKEI3ISVKDT37X5", "length": 13707, "nlines": 173, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "अकरावी प्रवेश प्रक्रिया: प्रोसीड टू अ‍ॅडमिशन", "raw_content": "\nअकरावी प्रवेश प्रक्रिया: प्रोसीड टू अ‍ॅडमिशन\nअकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेदरम्यान पारदर्शकता आणण्यासाठी आणि कॉलेजांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदापासून 'प्रोसीड टू अ‍ॅडमिशन' ही पद्धत सुरू करण्यात आली आहे. ज्यायोगे कॉलेजांना प्रवेशाचे अधिकार देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना या पर्यायावर क्लिक करून आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. मात्र, चुकून हा पर्याय वापरल्याने अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला असून, पहिल्या पसंतीचे नसतानाही 'क्लिक' केलेल्या कॉलेजात प्रवेश घ्यावा लागणार आहे.\nअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अनेक बदल शिक्षण उपसंचालकांनी यंदापासून अंमलात आणले आहेत. यापूर्वी अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या हातून जाऊ नयेत म्हणून काही कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची संमती न घेताच प्रवेश निश्चित केले जात होते. म्हणूनच शिक्षण उपसंचालक विभागाने 'प्रोसीड टू अ‍ॅडमिशन' ही पद्धत सुरू केली. मात्र, यंदा पहिल्या गुणवत्ता यादीत दुसऱ्या ते आठव्या पसंतीक्रमाची कॉलेजे जाहीर झाली असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी 'प्रोसीड टू अ‍ॅडमिशन' पर्याय क्लिक केल्याने त्यांना संबंधित कॉलेजातच प्रवेश घ्यावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे प्रवेश घ्यावयाचे असल्याने त्यांपैकी अनेकांनी शनिवारी चर्नीरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली होती. याप्रश्नी आता शिक्षण उपसंचालक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nइ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी\nव DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी\nबऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इनटनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात त्यामुळे त्यांना पुढील १० वी नंतर विद्यार्थ्यांना २ वर्षे व १२ नंतर इंजिनीरिंगची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट वर पण होतो.\nत्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.\nया करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने कट-ऑफ विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी व १२ वी नंतर इंजिनीरिंग करिता अॅडमीशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस व कोर्सेसची ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी उपलब्ध करून दिले जाते.\n११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.\nत्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर उपलब्ध आहे.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nअकरावी प्रवेशासाठी आणखी एक संधी\nअकरावी प्रवेशासाठी उद्यापासून अंतिम फेरी\nजे ई ई, नीट व सी ई टी परीक्षेच्या सरावास..\nऑनलाइन सीईटी २०१९ एक्झाम पॅटर्न..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://hindijaankaari.in/dhanteras-shubhechha-dhantrayodashi-chya-hardik-shubhechha-wishes-marathi-images-whatsapp-facebook/", "date_download": "2018-11-20T19:30:09Z", "digest": "sha1:3YMVOD4UUX2US5X2A6WQXHCGGVZK5FVX", "length": 16549, "nlines": 185, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "धनतेरस शुभेच्छा 2018 - धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा - Dhanteras Shubhechha in Marathi for WhatsApp & Facebook Wishes with Images Download", "raw_content": "\nधनतेरस 2018: हिंदू पौराणिक कथेनुसार, लक्ष्मी पूजा संपूर्ण प्रसाद काळ (लक्ष्मी पूजा सर्वोत्तम मुहूर्त) धनतेरस येथे करावी. पूजा सूर्यास्तानंतर सुरू होईल आणि पुढच्या 1 तास आणि 43 मिनिटांसाठी संपेल. धनतेरस पूजा धन्वंतरी त्रोदशी, धनवंतरी जयंती पूजा, यामादीप आणि धंतररावदाशी म्हणूनही ओळखली जाते. सोमवारी 5 नोव्हेंबर रोजी धनतेरस 2018 हा भारतातील तसेच परदेशातही साजरा केला जाईल. बघूया Dhanteras wishes marathi, dhanteras marathi wish pdf download, video download for whatsapp and facebook.\nशुभ धनतेरस हार्दिक शुभेच्छा\nधनतेरस ववी, मजेदार लावी, रंगोळी बनवा, दिवा प्रगटोवो,\nडी एकेरीवर फुंकणे हॅपी धनतेरस 2018 त्यामुळे आपण आणि तुमचे कुटुंब\nआणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……\nश्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या\nदिवाळीच्या ‘लक्ष लक्ष’ हार्दिक हार्दिक\nभगवान धनवंतरीची पूजा करावी.घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करावी.सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी.दिवा लावावा.\nआपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी साफ करून ठेवावी. त्यानंतर नवीन बसण्याचे कापड टाकावे .\nसंध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करावी.\nखालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करावी.\n‘यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये\nधन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा \nधनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा.आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करावी.\n‘मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह\nत्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम\nआता ते सर्व दिवे सार्वजनिक स्थळावर लावा. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवावा.\nश्रीक्षेत्र जेजुरीची धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामजिक सर्वांगीण माहिती देणारे संकेतस्थळ\n“देवा तुझी सोन्याची जेजुरी”\nहे धनतेरस विशेष आहे, अंतःकरणात आनंद, घरातील आनंद;\nहिरे-मोतीसह सजवण्यासाठी आपले मुकुट, आपल्याकडे असलेल्या सर्व अंतराळ\nसुटका करा; अशा धनतेरस तुमची खासियत असेल\nसंपत्ती आणि समृद्धीसह आपल्याला शुभेच्छा\nजसजसे तुम्ही मोठ्या यशाकडे प्रवास करता\nहे धनतेरस नवीन स्वप्ने, ताजे आशा आणि अवांछित मार्ग\nउंचावू शकतात. उज्ज्वल आणि सुंदर अनुभव आपल्या दिवसांना भरतील आणि\nआपल्याला सुखद आश्चर्य आणि सुंदर क्षण मिळतील.\nया धनतेरसांवर, देवी लक्ष्मीचे दिव्य\nआशीर्वाद आपल्याला वरदान देऊ शकतात.\nदेवी लक्ष्मीच्या पायर्या आपल्या\nघरात आणि जीवनात प्रवेश करू शकतात.\nदेवी लक्ष्मीने तुम्हाला भरपूर संपत्ती आणि समृद्धता\nदिली आणि मोठे यश मिळवण्याच्या आपल्या प्रवासाला न जुमानता रहा.\nहे धनतेरस उत्सव तुम्हाला समृद्धी आणि समृद्धीने समृद्ध\nकरतात. आनंद तुमच्या दरवाजामध्ये प्रवेश करू शकतो.\nआनंदी धंदेरा आणि एक अतिशय उज्ज्वल भविष्याची इच्छा आहे\nधनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा\nलक्ष्मी - संपत्तीची देवी आपल्या घरांना सांसारिक संपत्तीसह\nभरते आणि नेहमीच आपल्या आयुष्यात समृद्धी प्राप्त करते.\nहे धनतेरस उत्सव साजरे करा.\nसमृद्धी आणि समृद्धीसह आपले अंतःकरण करा.\nआपल्या चरणांवर आनंद येतो.\nआपल्या जीवनात अनेक उज्ज्वल भविष्याची इच्छा आहे\nदेवी लक्ष्मी आपल्या व्यवसायाला आशीर्वाद देतील\nजसे सर्व शक्यता असूनही चांगले करावे\nसोन्याचे आणि हिरव्या रंगाचे आकर्षण\nदेवी लक्ष्मी देवी आशीर्वाद\nआपल्यावर उदार धन मिळवा\nआमच्या जीवनातील इतर गोष्टींचा आनंद घ्या\nपावडर भटकणे च्या spiriting आत्मा म्हणून\nस्वर्गीय सामर्थ्याचे आभार मानूया,\nप्रकाशाच्या या उत्सव ऋतूमध्ये.\nया संदेशाचा परोपकार आशीर्वाद द्या\nया धन परस वर\nहे धन्तेर्स नव्या स्वप्नांना प्रकाश द्या,\nताजे आशा, अवांछित मार्ग,\nवेगवेगळ्या दृष्टीकोनातून, प्रत्येक उज्ज्वल आणि\nसुंदरफिल्ल आणि सुखद दिवस आणि क्षणांसह आपले दिवस भरा.\nआपणास आणि आपल्या कुटुंबाला आनंदी धनतेरस.\n1 शुभ धनतेरस हार्दिक शुभेच्छा\n3 धनत्रयोदशी च्या शुभेच्छा\n4 धनतेरस च्या शुभेच्छा\n6 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा\n7 धनतेरस शुभेच्छा संदेश\n8 धनतेरस शुभेच्छा image\n10 धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा\n13 धनतेरस मराठी शुभेच्छा\nभाई दूज की कहानी – Bhai Dooj Katha – भाई दूज की...\nगोवर्धन पूजा की हार्दिक शुभकामनाएं – Govardhan...\nमैरिज एनिवर्सरी विशेस इन हिंदी शायरी - शादी के सालगिरह की शुभकामनाएं - Marriage Anniversary Wishes in Hindi Shayari\nधोखेबाज दोस्त शायरी इन हिंदी - विश्वासघात शायरी - Dhokebaaz dost shayari in hindi & Urdu Download\nशादी की बधाई संदेश - Shaadi Marriage Wedding SMS Wishes Shayari विवाह शादी मुबारक हार्दिक शुभकामनाएं\nमतलबी लोग शायरी - मतलबी दुनिया शायरी इन हिंदी - Matlabi Dosti Shayari - Selfish Friends\nहैप्पी बर्थडे शायरी इन हिंदी - जन्मदिन शुभ कामनाएं संदेश एसएमएस\nशादी के कार्ड की शायरी 2018 - Shadi card shayari- बल आकांक्षा- बाल मनुहार फॉर मैरिज कार्ड इन हिंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/paytm-offers-cashback-on-various-smartphones-see-full-details-1697259/", "date_download": "2018-11-20T19:55:38Z", "digest": "sha1:SB76WDGHWHXT7MXBQBVPRVOQ6EW3S6KZ", "length": 12039, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "paytm offers cashback on various smartphones see full details | या मोबाईल खरेदीवर पेटीएम देणार घसघशीत सूट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\n‘या’ मोबाईल खरेदीवर पेटीएम देणार घसघशीत सूट\n‘या’ मोबाईल खरेदीवर पेटीएम देणार घसघशीत सूट\nनामवंत कंपन्यांचे स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत खरेदी करु शकता\nस्मार्टफोनच्या किंमती मागच्या काही काळात कमी झाल्याने कंपन्यांमधील स्पर्धा वाढली आहे. कंपन्या आपल्या ग्राहकांना घसघशीत सूट देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच पेटीएमसारख्या अॅप्लिकेशनकडूनही ग्राहकांना विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. या माध्यमातून तुम्ही नामवंत कंपन्यांचे स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत खरेदी करु शकणार आहात. पाहूयात कोणत्या मोबाईलवर कोणती ऑफर देण्यात आली आहे.\nओप्पो ए५७ फोनच्या ३२ जीबी व्हेरिएंटवर २५ टक्के डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे हा फोन ११,९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. यासोबतच १,१९९ रुपयांची कॅशबॅक ऑफरही उपलब्ध आहे. कॅशबॅकनंतर या फोनची किंमत कमी होऊन १०.९७१ रुपये होणार आहे.\nनोकियाचा स्मार्टफोन पेटीएम मॉलवर २१ टक्के डिस्काऊंटसह खरेदी करता येणार आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना १८ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे. गेल्यावर्षी लाँच झालेला नोकियाचा प्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया ८ पेटीएम मॉलवर २१ टक्क्यांच्या सूटसह ३१,५०० रुपयांत खरेदी करता येणार आहे. तसेच ५,६७० रुपयांचा कॅशबॅकही मिळत आहे. सर्व ऑफर्सनंतर फोनची किंमत २५,८३० रुपये होणार आहे.\nओप्पो प्रमाणेच Vivo च्या फोनवरही ५ टक्क्यांची कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. चीनी कंपनीच्या Vivo V5S स्मार्टफोनवर ३१ टक्के सूट मिळत आहे. तसेच ६५५ रुपयांचा कॅशबॅकही आहे. अशा प्रकारे हा फोन १२,४४४ रुपयांत खरेदी करता येणार आहे.\nमोटोरोलाच्या फोनवर तब्बल ३५ टक्क्यांची सूट मिळत असून मोटो जी5एसचा ३२ जीबी व्हेरिएंटवर १७५८ रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन ८,७०० रुपयांत खरेदी करता येईल. मोटो एक्स4 चा ६४ जीबी व्हेरिएंटवर अधिकाधिक कॅशबॅक ४,२६४ रुपये आहे. त्यामुळे हा हँडसेट १९,४२६ रुपयांत उपलब्ध आहे.\nयाबरोबरच सॅमसंग, लिनोवो, अॅप, ऑनर अशा कंपन्यांचे फोनही पेटीएम मॉलवरुन अतिशय स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. या मोबाईलवरही ६ ते ९ हजार रुपयांची कॅशबॅक मिळू शकणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gauravmarathicha.blogspot.com/2017/11/blog-post_11.html", "date_download": "2018-11-20T19:56:04Z", "digest": "sha1:CVZP2Q2QX7VAJSLG7CZA2ZW34MVMG2IV", "length": 31467, "nlines": 298, "source_domain": "gauravmarathicha.blogspot.com", "title": "गौरव मराठीचा", "raw_content": "\nएके दिवशी वेदनांनी बेजार झालेला बंड्या डॉक्टरांच्याकडे कसाबसा गेला ....\nबंड्या : डॉक्टर.... साहेब.. ..आह ..पोटात ...... अग आई ग...खूप... दुखतय...आह ....\n हे सांग शेवटचे जेवण कधी आणी काय जेवला होतास..\nबंड्या : जेवण नेहेमीचेच हो.. रोजच्या सारखे ....\nडॉ : अच्छा अच्छा (२ बोटांची खूण करत ) इकडे शेवटचं कधी गेला होतास ...\nबंड्या : रोजच प्रयत्न करतो पण....पण.... होतच असे नाही... गेले तीन दिवस......\nडॉक्टर आत गेले आतून एक औषधाची बाटली ...आणि सोबत एक कँल्क्युलेटर पण घेऊन आले ...\nबंड्याला विचारले - घर किती दूर आहे तुझे \nबंड्या : 1 km\nडॉक्टरांनी कँल्क्युलेटरवर काही आकडेमोड केली व चार चमचे औषध काढून एका वाटीत ओतलं.\nडॉ : वाहनाने आलास की चालत \nबंड्या : चालत ..\nडॉ : हं... जाताना धावत जा...\nडॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....\nडॉ : घर कितव्या मजल्यावर आहे \nबंड्या : तिसऱ्या मजल्यावर.\nडॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....\nडॉ : लिफ्ट आहे की जिना चढून जाणार \nबंड्या : जिन्याने ...\nडॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....\nडॉ : आता शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दे...\nघराच्या मुख्य दरवाज्यापासून टॉयलेट किती दूर आहे \nबंड्या : जवळजवळ २० फुट..\nडॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर काही आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले........\nआता माझी फी आधी दे..मग औषधाचा हा डोस घे...मग कुठेही न थांबता फटाफट घर गाठ...नंतर मला फोन कर....\nबंड्या ने तसंच केलं.......\nअर्ध्या तासाने डॉक्टरांना बंड्याचा फोन आला ...\nडॉक्टर साहेब औषध तर उत्तम, जालिम होत हो तुमचं. पण तो कँल्क्युलेटर ठीक करुन घ्या हो...\nफक्त 10 फुटांनी हारलो ना मी......\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकाही छान हिंदी शेर\nएके दिवशी वेदनांनी बेजार झालेला बंड्या डॉक्टरांच्य...\n*दोन बायकांचा ऑफिस मधील संवाद :* पहिली : अगं, माझ...\nनिळू फुले बस स्टॉप वर उभ्या असलेल्या बाईला डोळा मा...\nशिक्षक: चालढकल ह्याचा अर्थ सांग बंड्या: सर,उद्या स...\nसर्वात कमी दिवस काम करून वर्षभरचे पैसे कमावण्याचे ...\nमुलगी : 'देवा, मी शिकलेली आहे, समजूतदार आहे, नोकरी...\n\"गौरव मराठीचा\" हा ब्लोग, एक प्रयत्न आहे मराठी साहित्यातील जास्तीत जास्त लिखाण वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा. यावर प्रकाशित केलेले लिखान हे मित्र परिवार, लेखक, कवि आणि मराठी वाचकांनी पाठविलेले आहे. संबधित लिखान ज्या व्यक्तिने पाठविले आहे अथवा ज्या ज्ञात व्यक्तिचे आहे त्यांचे नाव संबधित लिखानाखाली दिले आहे.येथे प्रकाशित कोणतेही लिखान आम्ही स्वतःचे वा मालकीचे मानत/ समजत नाही.\nगौरव मराठीचा वर प्रकाशित कोणत्याही लिखाणाबद्दल कुठलाही आक्षेप असल्यास तो आम्हाला कळवावा , आम्ही ते संबंधित लिखाण ब्लोग वरून काढून टाकू.\nतसेच आपल्या सूचना आणि लिखानाचे सदैव स्वागत आहे. गौरव मराठीचा हा प्रयत्न आहे मराठीचा गौरव वाढण्याचा आणि त्यासाठी आपणा सर्व वाचक मंडळीचे सहकार्यची अपेक्षा करतो.\nआपल्या सूचना आणि साहित्य जरूर पाठवा gauravmarathicha.blog@gmail.com वर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2018/07/blog-post_11.html", "date_download": "2018-11-20T19:45:29Z", "digest": "sha1:BV4FBCIYRW5FYMXFBSEKKIYJHSJUB5Z3", "length": 11672, "nlines": 262, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: सुनेचा स्वैपाक (अर्थात एका नव-सासूची कैफियत)", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nबुधवार, ११ जुलै, २०१८\nसुनेचा स्वैपाक (अर्थात एका नव-सासूची कैफियत)\nकढी फुळकवणीचे पाणी ||\nझाले हो भाताचे दगड ||\nआम्ही वापरू ग हिंग\nजैसा श्रीखंडात रंग ||\nधन्य स्वैपाकाची कळा ||\n- बाकीबाई बोरकर (एक नव-सासू)\n*अभाव-गीत म्हटलं तरी चालेल.\nहाच मीटर ढापून बाकीबाब बोरकरांनी नंतर ’नाही पुण्याची मोजणी...’ हे भावगीत लिहिले:\nलेखकः रमताराम वेळ १२:४९ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nवर्गीकरण: कविता, विडंबन, विरंगुळा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nनागरी टोळ्या आणि माणूस\nसुनेचा स्वैपाक (अर्थात एका नव-सासूची कैफियत)\n...तेव्हा तुम्ही काय करता\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/warrant-against-n-chandrababu-naidu/", "date_download": "2018-11-20T19:52:29Z", "digest": "sha1:PMYGBKPLZJXORSW6DDNJZX6QBK5JEDNO", "length": 8435, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का , धर्माबाद न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट जारी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का , धर्माबाद न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट जारी\nटीम महाराष्ट्र देशा : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात धर्माबाद इथल्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. बाभळी बंधारा आंदोलनप्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध 2010 साली गुन्हा नोंदविण्यात आला होता. हे प्रकरण आता धर्माबादमधील कनिष्ठ स्तर न्यायालयात पोहोचलं आहे. सुनावणीसाठी सतत गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने नायडूंविरोधात हे वॉरंट जारी केलं आहे.\nनेमकं काय आहे प्रकरण \nचंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशमध्ये विरोधात असतांना 2010 मध्ये त्यांनी बाभळी प्रकल्पाविरुद्ध आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक करून पुण्यातील तुरुंगात ठेवले होते. त्यानंतर त्यांनी जामीन नाकारला होता. पण नंतर नायडूंची सूटका करण्यात आली होती. नायडू यांच्यावर या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणणे, धोकादायक शस्त्राद्वारे इजा पोहचवणे, धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nआता धर्माबाद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.आर. गजभिये यांनी या प्रकरणात नायडू यांच्यासह सर्वांना अटक करून २१ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.\nभीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांची मध्यरात्री तुरुंगातून सुटका\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2018-11-20T20:48:32Z", "digest": "sha1:XMYVRI26QGU2EHV7IT5LYUYQZ3S3SWHL", "length": 2898, "nlines": 59, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अंतराळ - Wiktionary", "raw_content": "\nदेवळाचा गाभारा आणि मंडप यांच्या मधोमध येणारे दालन. आरंभी यावर छप्पर नसून त्यातून आकाष दिसत असे व म्हणून अंतराळ नाव पडले असावे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१८ रोजी १२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actress-nushrat-bharucha-tweet-about-cricketer-rishabh-pant-ipl-2018-1680194/", "date_download": "2018-11-20T19:56:25Z", "digest": "sha1:XKWKDMSMCFVZY2CGB5ELVRDWRORTIWNX", "length": 12079, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bollywood actress nushrat bharucha tweet about cricketer rishabh pant IPL 2018 | ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने ऋषभ पंतसाठी लिहिलेला खास संदेश पाहिला का? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\n‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने ऋषभ पंतसाठी लिहिलेला खास संदेश पाहिला का\n‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने ऋषभ पंतसाठी लिहिलेला खास संदेश पाहिला का\nतेव्हा आता ऋषभ आणि या अभिनेत्रीचा हा संवाद इथेच थांबणार की, त्याला आणखी कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nछाया सौजन्य- सोशल मीडिया\nक्रीडा आणि कलाविश्वामध्ये असणारं नातं काही नव्याने सांगण्याची गरज नाही. मुळात बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वामध्ये असणाऱ्या नात्याची सर्वदूर चर्चाही होते. एखादा खेळाडू आणि कलाविश्वात योगदान देणाऱ्या कलाकारांचे जुळणारे सूत या नात्याविषयीच्या चर्चांना हवा देऊन जातात. अशीच एक चर्चा पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून गेली आहे. याला निमित्तं ठरलं आहे ते म्हणजे एका बॉलिवूड अभिनेत्रीने केलेलं ट्विट.\nदिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाच्या वतीने खेळणाऱ्या ऋषभ पंत या युवा खेळाडूची प्रशंसा करत अभिनेत्री नुसरत भरुचाने एक ट्विट केलं. ज्यामध्ये तिने आपल्याला ऋषभची फलंदाजी भावल्याचं म्हटलं आहे. ‘६३ चेंडूंमध्ये १२८ धावा… ऋषभ पंतचा अफलातून खेळ पाहून मजा आली’, असं ट्विट तिने केलं. तिच्या या ट्विटला ऋषभनेही उत्तर दिलं. फार काही न बोलता ऋषभने तिचे आभार मानले.\nवाचा : महेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\n‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटांमुळे नुसरत प्रकाशझोतात आली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तिचं हे ट्विटही बरंच चर्चेत आलं आहे. अनेकांनी तर ऋषभ आणि नुसरतचं हे ट्विटर प्रकरण जरा जास्तच मनावर घेतल्याचं पाहायला मिळालं. आपल्या फलंदाजीच्या बळावर ऋषभ आयपीएलच्या ११व्या हंगामात उल्लेखनीय कामगिरी पार पडताना दिसत आहे. आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही तो अग्रस्थानी आहे. तेव्हा आता ऋषभ आणि नुसरतचा हा संवाद इथेच थांबणार की, त्याला आणखी कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/48145", "date_download": "2018-11-20T20:31:24Z", "digest": "sha1:BLGPKCKEDXPRF2RKOWIMOFVI5M364QRS", "length": 6682, "nlines": 149, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बदक आणि हरीण क्रॉसस्टीच... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बदक आणि हरीण क्रॉसस्टीच...\nबदक आणि हरीण क्रॉसस्टीच...\nगुलमोहर - इतर कला\nवा, दोन्ही कलाकृती अप्रतिमच\nवा, दोन्ही कलाकृती अप्रतिमच .......\nछान आहे.. धाग्याचे नाव वाचून\nछान आहे.. धाग्याचे नाव वाचून मी एकदम दचकलो आधी.. म्हटलं काय पाककृती आहे..\nखूप सुंदर झाल्याएत दोन्ही\nखूप सुंदर झाल्याएत दोन्ही फ्रेम्स\nहरिण मस्तच जमलंय एकदम.\nहरिण मस्तच जमलंय एकदम.\nसुंदर आहेत दोन्ही. फोटो आणखी\nसुंदर आहेत दोन्ही. फोटो आणखी मोठे हवे होते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ramdas-aathavale-funny-poem-on-girish-bapat/", "date_download": "2018-11-20T19:51:21Z", "digest": "sha1:GLHSU36UVXTCXDSXG5HAZIMQ2VAFP36P", "length": 15489, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट’ : आठवले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट’ : आठवले\nपुणे : आपल्या विनोदी आणि शीघ्र कवितांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची काल एका कार्यक्रमात आपल्या शैलीत स्तुती केली. ‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट अशी २ ओळींची कविता करत आठवले यांनी बापट यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण केली आहे.\nकाल जिल्हाधिकारी कार्यालयात आठवले आणि गिरीश बापट यांच्या हस्ते निवडक लाभार्थ्यांना ई-कार्ड चे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’ चा लाभ गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.\nकार्यक्रमास खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन बिलोलीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, डॉ. अमोल म्हस्के आदी उपस्थित होते.\nकेंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, औषधांऐवजी, पैशांअभावी एखाद्याचा मृत्यू होऊ नये,यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. या योजनेमुळे राज्यातील 83 लाख 72 हजार कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गरीबांच्या भल्यासाठी ही योजना असून आपण सर्वांनी गरीबांना या योजनेचा फायदा मिळवून द्यायचा आहे, असे आवाहन त्यांनी केले.\nपालकमंत्री गिरीश बापट यांनी गरीब आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शासनाच्या योजना असल्याचे सांगून गरीबांपर्यंत या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन केले. आपल्या यशामागे‘एक कार्यकर्ता- दहा लाभार्थी’ हे सूत्र असल्याचे नमूद करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकदिलाने काम करावे, हे एक मिशन आहे,असे समजून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. गरीब माणंसाची सेवा केली तर त्यासारखा आनंद व सुख कशातही नाही, असेही ते म्हणाले.\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही सर्वसामान्य जनतेसाठी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. हा एक फ्लॅगशिप कार्यक्रम होणार असून गरीब माणसांसाठी आशा निर्माण करणारी योजना आहे. 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार 83 लाख 72 हजार लाख कुटुंबांची निवड आयुष्मान योजनेंतर्गत करण्यात आली असून त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यात 4 लक्ष 57 हजार 28 कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल. त्यामध्ये शहरातील 2 लाख 77 हजार 633 तर ग्रामीण भागातील 1 लाख 79 हजार 395 कुटुंबांचा समावेश आहे. या योजनेत शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले जाणार आहे. या योजनेच्या लाभार्थी डाटा एंट्रीचे राज्यात सर्वात चांगले काम पुणे जिल्ह्यात झाले असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी आवर्जून सांगितले.\nजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नांदापूरकर यांनी सध्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात असून या योजनेच्या माध्यमातून 971 प्रकारचे उपचार, 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवा देण्यात येत असल्याचे सांगितले. प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा योजनेतून दिली जात आहे. राज्यात आयुष्मान भारत योजनेसोबतच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रितरित्या राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\n• केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी आपल्या काही भावना काव्यातून व्यक्त केल्या. पालकमंत्री गिरीश बापटांविषयी ते म्हणाले, ‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट’\n• ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’बाबत केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले, ‘तू आता बरा होशील सजना, कारण सुरु झाली आहे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, भारतकी यह है योजना आयुष्मान, सारे देश का है उसपे ध्यान, गरीबो के भलाई का है एनडीए के पास ग्यान,इसलिए प्रधानमंत्री मोदी है सारे देशकी शान’\nहात जोडून विनंती करतो शांततेत आंदोलन करा – बापट\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-bodies-of-two-children-drowned-in-the-water/", "date_download": "2018-11-20T20:37:55Z", "digest": "sha1:ZANWWYY4ML7AP3XGKVYTBDKIRQ3T6DVH", "length": 6943, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाण्यात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपाण्यात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले\nबीड: परळीतून बुधवारी पाण्यात वाहून गेलेल्या दोन मुलांचे मृतदेह आज सकाळी सापडले असून एका सटवाई मळा तर दुसरा मुलगा दाऊदपुर जवळ सापडला. काल बरकतनगर नजीक घनशी नदी जाते. या नदीपात्रात दोन दिवसात झालेल्या पावसामुळे खूप पाणी आलेले आहे.\nया नदिवर बंधारा बांधलेला आहे. बंधार्या जवळ हीमुले पोहायला गेली होती. पाण्याचा अंदाज न घेताच फुले नगर येथील उमेश बबनराव चाहुरकर (वय 13) व सिध्दार्थ नगर भागातील राष्ट्रपाल बबन गायकवाड (वय 15) या दोघांनी पोहण्यासाठी पाण्यात उड्या टाकल्या होत्या तेथे असलेला बरकतनगर येथील शाहेद कुरेशी (वय 22) याने दोघा मुलांना वाढविण्यासाठी पाण्यात उडी टाकली होती मात्र तो काल पाण्यात बुडून मरण पावला आणि बुडालेल्या त्या दोन मुलांचे मृतदेह आज गुरूवारी सकाळी सापडले.\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/tamil-nadu-farmers-call-their-strike-say-they-will-resume-it-may-25-if-demands-aren%E2%80%99t-met-41607", "date_download": "2018-11-20T20:40:05Z", "digest": "sha1:SURFN374LOHY57SZRDT65HP4WLLUVMRN", "length": 9899, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tamil Nadu farmers call off their strike, say they will resume it on May 25 if demands aren’t met तमिळनाडूतील शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित | eSakal", "raw_content": "\nतमिळनाडूतील शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित\nरविवार, 23 एप्रिल 2017\nपी. अय्याकनू या आंदोलक शेतकऱ्याने सांगितले, की 25 मेपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पुन्हा आंदोलन करू. तमिळनाडूला आज आम्ही परत जाण्यास तयार आहोत.\nनवी दिल्ली - मागील 40 दिवसांपासून कर्जमाफीच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी 25 मेपर्यंत आपले आंदोलन स्थगित केले आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nपी. अय्याकनू या आंदोलक शेतकऱ्याने सांगितले, की 25 मेपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पुन्हा आंदोलन करू. तमिळनाडूला आज आम्ही परत जाण्यास तयार आहोत. कर्जमाफीच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी काही आंदोलक शेतकऱ्यांनी मूत्रप्राशन केले. सरकारने याचीही योग्य दखल न घेतल्यास मानवी मैला खाण्याची धमकी या शेतकऱ्यांनी दिली होती. अखेर आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.\nतमिळनाडूतील हे शेतकरी मागील दोन महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसले होते. कर्जमाफीच्या मागणीसाठी त्यांनी विविध मार्गाने आंदोलन केले. प्रथम त्यांनी मुंडण केले, नंतर उंदीर आणि सापही तोंडात धरले, सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला; पण सरकारने याची फारशी दखल न घेतल्याने अखेर त्यांना मूत्रप्राशन करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले होते. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, डाव्या पक्षांच्या काही नेत्यांसह सिनेसृष्टीतील ताऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला होता. गायक विशाल आणि दाक्षिणात्य अभिनेते प्रकाशराज यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन केले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-south-indian-lobby-active-cotton-export-ban-maharashtra-10269", "date_download": "2018-11-20T20:39:53Z", "digest": "sha1:JMS7HGKHKSX62J3UN4BPL6TPPIONIDPO", "length": 23976, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, south Indian lobby active for cotton export ban , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस निर्यातबंदीसाठी दाक्षिणात्य लॉबी सक्रिय\nकापूस निर्यातबंदीसाठी दाक्षिणात्य लॉबी सक्रिय\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nजर कापूस निर्यातबंदीचा कोणताही विषय आला तर आयातही बंद होईल. मध्यंतरी दाक्षिणात्य संघटनांनी कापूस निर्यातीसंबंधी मर्यादांचा मुद्दा आणला होता. परंतु मध्यांचल व नॉर्थमधील रुईच्या उद्योगांशी संबंधित संघटनांनी केंद्राकडे जर निर्यातबंदी केली तर आयातही बंद करावी, असा मुद्दा रेटला होता. दाक्षिणात्य भागात कापूस पीक कमी आहे. वस्त्रोद्योग तिकडे मोठा आहे. जेव्हा बोंड अळीचा मुद्दा होता, तेव्हा स्वस्त रुईची आयात मिलांनी केली आहे. कापूस निर्यातबंदी होऊच शकत नाही.\n- अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया\nजळगाव ः डॉलरच्या तुलनेत रुपया सतत कमकुवत होत असल्याने कापूस निर्यातीला चालना मिळत आहे. याचवेळी पुढील काळात मिल्सला रुईसंबंधीच्या अडचणी नकोत यासाठी वस्त्रोद्योगातील दाक्षिणात्य लॉबी सक्रिय झाली आहे. काही काळासाठी कापूस किंवा गाठींच्या निर्यातीवर मर्यादा आणण्यासंबंधीचा मुद्दा ही लॉबी पुढे रेटण्याच्या तयारीत असल्याचे कापूस उद्योगातील जाणकारांनी सांगितले.\nगुलाबी बोंड अळीचे संकट वाढताच मागील वर्षीच दाक्षिणात्य मिल्स लॉबीने आयातीवर भर दिला होता. कारण, त्या वेळेस परदेशातील रुई भारताच्या तुलनेत परवडत होती. परंतु, जसा डॉलर रुपयाच्या तुलनेत मजबूत होत गेला व जगात कापूस पिकाला फटका बसल्याचे अहवाल समोर आले, तशी परदेशातील रुई महागडी ठरू लागली.\nअमेरिका, ऑस्ट्रेलियाची खंडी (३५६ किलो रुई) सध्या ५८ हजार रुपयांवर भारतीय मिलांना घ्यावी लागेल, अशी स्थिती आहे. भारतीय रुई ४८ हजार रुपये खंडी, अशा दरात आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतील आयात महाग पडत असतानाच देशातील रुई चीन, बांगलादेश, व्हीएतनाम, पाकिस्तानला स्वस्त पडत असल्याने भारतीय रुईची निर्यात वाढत असून, ती यंदा मागील चार वर्षांपेक्षा अधिक असेल. सुमारे ८२ ते ८४ लाख गाठींची निर्यात यंदा होईल. चीनकडून सूत व रुईच्या आयातीचा सपाटा सुरू आहे. कारण, अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे तेथील दरवाजे चीनसाठी बंद झाल्यात जमा आहेत. चीनला ११७ लाख गाठी पुढील वर्षभरात आयात करायच्या आहेत.\nपुढचा हंगाम जेमतेम असेल, रुई वेळेत व पुरेशा प्रमाणात मिळणार नाही, अशी स्थिती आहे. अर्थातच अमेरिकेतील (यूएसए) टेक्‍सास, भारत, पाकिस्तान व चीनमध्ये कापूस पिकाला नव्या हंगामात फटका बसला आहे. भारतात गुलाबी बोंड अळीचे संकट असेल, असाही मुद्दा तज्ज्ञांनी सातत्याने मांडला आहे. नव्या हंगामात देशात ३४५ ते ३४८ लाख गाठींचे उत्पादन येईल. मग निर्यात सुरूच राहिली तर देशांअंतर्गत मिला बंद ठेवण्याची वेळ येईल, असा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.\nदाक्षिणात्य असोसिएशनकडून ओरड सुरु\nदेशातील मिलांना दर महिन्याला २७ लाख गाठींची गरज असते. २४०० सूतगिरण्या देशात आहेत. यातील सर्वाधिक गिरण्या या दाक्षिणात्य भागात असून, तेथे कापसाचे उत्पादन नेमके कमी असते. अलिकडेच साऊथ इंडियन स्पीनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. के. रंगराजन यांनी ‘मिलांसमोर दर्जेदार रुईचा तुटवडा आणि रुईच्या दरवाढीचा मुद्दा असणार आहे. चीनने कापूस आयात वाढविली आहे. पुढेही ही दरवाढ कायम असेल, अशी भीती व्यक्त केली आहे.\nदेशांअंतर्गत कमी लागवड चिंतेचा विषय\nशहादा (जि. नंदुरबार) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक राजाराम पाटील म्हणाले, की देशात मागील वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे ८० लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. परंतु, एकूण लागवड १२२ लाख हेक्‍टर २० जुलैपर्यंत झाली होती. मागील वर्षी एकूण लागवडीधील १६ टक्के क्षेत्र हे पूर्वहंगामी कापसाचे होते. यंदा मात्र अद्याप देशात निम्मीही कापूस लागवड झाली नाही. त्यात फक्त १३ टक्के क्षेत्र पूर्वहंगामी कापसाचे आहे. पूर्वहंगामी कापूस लागवड हरियाणा, पंजाब व राजस्थानात कमी झाली आहे.\nउत्तरेकडे पूर्वहंगामी कापसाखाली सुमारे तीन लाख हेक्‍टर क्षेत्र कमी झाले आहे. तर पुरेसा पाऊस नसल्याने देशात कापूस लागवड रखडली आहे. महाराष्ट्र, तेलंगण, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेशातही समाधानकारक कापूस लागवड नाही. यंदा ११० लाख हेक्‍टरवर लागवड अपेक्षित आहे. पण निम्मीही लागवड अजून झालेली नसल्याने कापूस उद्योगाने त्याचा धसका घेतला आहे, अशी माहिती मिळाली.\nडॉलर सत्तीपार जाणार काय\nया महिन्यात डॉलर ६९ रुपयांपर्यंत होता. नंतर त्यात वाढ होत गेली. मंगळवारी (ता. १०) दुपारी त्याचे दर प्रतिडॉलर ६९.७० रुपये होते. तो सत्तरीपार जाईल, अशी चर्चा कापूस उद्योगात आहे.\nकाही वेळ निर्यातीवर मर्यादांचा मुद्दा\nकापूस निर्यात कायमस्वरूपी बंद न करता फक्त सप्टेंबर व ऑक्‍टोबरमध्ये काही दिवस कशी कमी होईल, यासंबंधी कार्यवाही केंद्राने करावी, असा मुद्दा चर्चेत सध्या आहे. मात्र कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अनिल सोमाणी यांनी हा चर्चेचा मुद्दा असला तरी तो प्रत्यक्षात येणार नाही, असे म्हटले आहे.\nआकडे दृष्टीक्षेपात (एक गाठ १७० किलो रुई)\nदेशातील २०१७-१८ च्या हंगामातील अपेक्षित कापूस निर्यात : ८२ ते ८४ लाख गाठी\nआतापर्यंत झालेली निर्यात : सुमारे ७४ ते ७६ लाख गाठी\nकापूस आयात : १२ लाख गाठी\nडॉलरच्या दरांची थोडी रंजक माहिती\nसप्टेंबर १९४७ मधील डॉलरचे दर : १ रुपया\n१९७५ मधील दर : ८ रुपये\n१९८५ मधील दर : १२ रुपये\n२००१ मध्ये डॉलरचे दर : ४७ रुपये (नंतर वाढ सुरूच)\n२०१८ (१२ जुलै) मधील दर : ६८.५६ रुपये\nदेशात कापूस लागवड अपेक्षेपेक्षा यंदा खूप कमी आहे. परंतु मोसमी पाऊस सक्रिय झाला की लागवड वाढेल. ती १०५ लाख हेक्‍टरवर जाईलच. पण, कमी लागवड हा देशांतर्गत वस्त्रोद्योगासमोरील चिंतेचा विषय आहे. रुईचे वाढलेले दर व पुढील दरवाढीची स्थिती याबाबत दाक्षिणात्य स्पिनींग मिलांच्या संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यात मात्र कोणतीही अडचण रुईसंबंधी सूतगिरण्यांसमोर नाही. निर्यातबंधीचा कोणताही विषय आमच्यापर्यंत नाही.\n- दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा (जि.नंदुरबार)\nकापूस संघटना बोंड अळी भारत ऑस्ट्रेलिया बांगलादेश पाकिस्तान व्यापार नर्स पंजाब राजस्थान पाऊस महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/celebrity-amitabh-bachchans-condition-worsened/", "date_download": "2018-11-20T19:51:38Z", "digest": "sha1:JBDWYQPRHZXUZFKOBFPCOQ66B7JH2TGX", "length": 6526, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली\nडॉक्टरांची एक टीम खासगी विमानाने मुंबईहून जोधपूरला रवाना\nजोधपुर: आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. जोधपूरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची एक टीम खासगी विमानाने मुंबईहून जोधपूरला रवाना झाली आहे.\nजोधपूरमधील अजित महल या हॉटेलमध्ये सध्या अमिताभ बच्चन आहेत. मुंबईतून निघालेले डॉक्टर जोधपूरला पोहोचल्यानंतर, अमिताभ बच्चन यांची तपासणी करतील आणि त्यानंतर पुढील उपचारासंदर्भातील निर्णय घेतला जाईल.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/lets-talk-on-how-is-the-spread-of-urban-naxalism-maoism-in-india-with-captain-smita-gaikawad/", "date_download": "2018-11-20T20:45:56Z", "digest": "sha1:TJFR7USLCVZQTDQCGSFZ2FKS6Y5M42KH", "length": 8343, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Let's Talk : कसा फोफावतोय शहरी नक्षलवाद (माओवाद) ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nLet’s Talk : कसा फोफावतोय शहरी नक्षलवाद (माओवाद) \nजाणून घ्या सोशल मीडियाचा वापर शहरी नक्षलवादी कसा करतात नक्षलवाद्यांची (माओवाद्यांची ) 4th जनरेशन वॉर फेअर ही युद्धपद्धतीची काय आहे\nटीम महाराष्ट्र देशा- गेली काही वर्षे नक्षलवाद, माओवाद याच्याबरोबरीने शहरी नक्षलवाद हा शब्द सातत्याने चर्चेत येतो. हाच मुद्दा घेऊन आम्ही माओवादाच्या अभ्यासक माजी लष्करी अधिकारी कॅप्टन स्मिता गायकवाड यांच्याशी आम्ही संवाद साधला. नक्षलवाद्यांची (माओवाद्यांची ) 4th जनरेशन वॉर फेअर ही युद्धपद्धतीची काय आहेनक्षलवादी विचारसरणीकडे युवक आकर्षित होत आहेत यामागची कारण कायनक्षलवादी विचारसरणीकडे युवक आकर्षित होत आहेत यामागची कारण कायनक्षलवाद्यांची सम्पूर्ण यंत्रणा कशी चालते नक्षलवाद्यांची सम्पूर्ण यंत्रणा कशी चालते जंगलातील नक्षलवादी आणि शहरी नक्षलवादी यामधील नेमका फरक कायजंगलातील नक्षलवादी आणि शहरी नक्षलवादी यामधील नेमका फरक काय शहरी नक्षलवादी नेमकं काय करतात शहरी नक्षलवादी नेमकं काय करतात कबीर कला मंच चे नाव नेहमी समोर येते यात नेमका त्यांचा रोल काय कबीर कला मंच चे नाव नेहमी समोर येते यात नेमका त्यांचा रोल कायआणि अश्या इतर संघटना किती आहेतआणि अश्या इतर संघटना किती आहेत सोशल मीडियाचा वापर हि मंडळी कसा करतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे Let’s talk या आमच्या विशेष कार्यक्रमात गायकवाड यांनी दिली.\nआदिवासी भागातील नक्षलवादय़ांशी लढताना आपला शत्रू कोण हे तरी जवानांना माहित असते मात्र शहरांमध्ये नक्षलवादाचा वा नक्षल-समर्थकांचा फैलाव कितपत आहे, हे त्यांच्या समर्थकांवर छापे घालूनही पुरेसे स्पष्ट नाही. नक्षलवाद हा आज फक्त जंगलापुरता सीमित राहिला नसून त्याचे लोण शहरी भागात देखील पोहचले असल्याचे वेगवेगळे दाखले कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी या चर्चेत दिले.\nपहा हि विशेष मुलाखत\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/8587-mumbai-best-buses", "date_download": "2018-11-20T20:27:36Z", "digest": "sha1:P3C6YNIF5UTKWVQMAFVGUXURGNLLHAN6", "length": 7089, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दिवाळीनिमित्त मुंबईकरांसाठी खुशखबर! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 01 November 2018\nदिवाळी सणाला अवघे 2 ते 3 दिवसच राहिले आहेत त्यामुळे दिवाळीनिमित्त अनेकजण मुंबईसह आसपासच्या भागात खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने त्यांच्या सुविधेसाठी बेस्टने जादा गाड्या सोडण्याचे ठरवले आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत 18 जादा बस सोडल्या जाणार आहेत. तसेच 9 नोव्हेंबरला . भाऊबीजनिमित्त 136 जादा बस सोडण्यात येणार आहेत.\nया ठिकाणी सोडल्या जाणार जादा बसगाड्या\nदिवाळीपर्यंत दादरमधील वीर कोतवाल उद्यान-प्लाझा, दादर, वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी, एपीएमसी मार्केट-वाशी आदी भागात 18 गाड्या सोडल्या जातील.\nशहर, पूर्व-पश्चिम उपनगरे, मीरारोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे), रेतीबंदर-कळवा, वाशी, नवी मुंबई, कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली गाव, सीबीडी बेलापूर या विविध बसमार्गांवर एकूण 136 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.\nतसेच जास्त गर्दी असणाऱ्या बस थांब्यांवर आणि रेल्वे स्थानकाबाहेरील बसस्थानकांवर प्रवाशांच्या मदतीसाठी बसनिरीक्षकांची, वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA-2/", "date_download": "2018-11-20T20:07:09Z", "digest": "sha1:7PPIKQ4H4KD6UDCGV3JAE3LUW7IVA3YU", "length": 6581, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घरफोडीप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nघरफोडीप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी\nपुणे- दाराची कडी तोडून घरात प्रवेश करीत 51 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी दोघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nराजेश राम पपुल (30, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) आणि गणेश मारुती काटेवाडे (30, रा. कात्रज-कोंढवा रोड) अशी कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश सुधाकर साबणकर (38, रा. राजेश्री कॉलनी, वडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबणकर व त्यांची पत्नी 5 ऑक्‍टोबर रोजी बाहेर गेले होते. त्यामुळे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपींनी दाराचा कडी कोयंडा कापून घरात प्रवेश करीत 51 हजार रुपयांचा ऐवज चोरला. पोलिसांनी त्यातील 50 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिल संजय दीक्षित यांनी केली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्मार्ट सिटी साठी 20 हजार कोटी \nNext articleवेळू-भोंगवलीत ग्रामसदस्यांसाठी कार्यशाळा\nठोस कृती करण्याची वेळ (भाग-२)\nठोस कृती करण्याची वेळ (भाग-१)\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%80-20-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-11-20T20:22:41Z", "digest": "sha1:AYL5VIBSZOESG4OOADVE5ODYCEDUNK4H", "length": 12812, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; भारतीय महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; भारतीय महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान\nमुंबई – दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील चमकदार कामगिरीनंतर मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेत मात्र भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियन महिला संघाकडून 3-0 असा व्हाईट वॉश स्वीकारावा लागला. आता नव्याने सुरू होत असलेल्या तिरंगी टी-20 क्रिकेट मालिकेतील आज रंगणाऱ्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला संघासमोर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन महिला संघाचेच आव्हान आहे.\nया तिरंगी मालिकेत इंग्लंड हा तिसरा संघ असून मालिकेतील सर्व सामने क्रिकेट क्‍लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. एकदिवसीय मालिकेतील तीनही सामन्यांत भारतीय महिला संघाने एकतर्फी पराभवाची नामुष्की पत्करली असल्यामुळे नव्या आव्हानासाठी सहकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्याची खडतर कामगिरी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरवर आहे. अर्थात दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिकेत मिळविलेल्या 3-1 अशा विजयामुळे भारतीय महिला संघाला आत्मविश्‍वासाची कमतरता भासू नये.\nएकदिवसीय मालिकेत सलग दोन अर्धशतके झळकावणारी सलामीवीर व उपकर्णधार स्मृती मंधाना ही भारतीय महिला संघातील सर्वोत्तम फलंदाज असून तिच्याकडून टी-20 मालिकेतही दर्जेदार कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत खेळण्याचा अनुभव असणारी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अनुभवी मिताली राज यांच्याकडून भारताला फलंदाजीत मोठ्या अपेक्षा आहेत.\nअर्थात वेदा कृष्णमूर्ती आणि अष्टपैलू पूजा वस्त्रकार यांच्यासह धडाकेबाज युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याकडूनही भारतीय महिला संघाला धावांची अपेक्षा करता येईल. पूजाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांची बहुमोल खेळी केली होती. तसेच तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अचानक सलामीची जबाबदारी पडल्यानंतरही जेमिमाने 42 धावांची आक्रमक केळी करीत आपला दर्जा दाखवून दिला होता.\nअनुभवी झूलन गोस्वामी परतली असल्यामुळे एकदिवसीय मालिकेत निष्प्रभ ठरलेल्या भारतीय आक्रमणाला धार येईल अशी अपेक्षा आहे. तिच्यामुळे शिखा पांडेवरील भार हलका होऊ शकेल. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या दीप्ती शर्मा व पूनम यादव या फिरकी जोडीकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थात त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.\nऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग वन डे मलिकेत चांगल्या प्रारंभानंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली होती. तिरंगी मालिकेत त्याची भरपाई करण्यास ती सज्ज असेल. तसेच अखेरच्या वन डे मध्ये शतकी खेळी करणारी ऍलिसा हीलीसुद्धा आपला फॉर्म कायम राखण्यास उत्सुक आहे. एकदिवसीय मालिकेत 8 बळी गेणारी डावखुरी फिरकी गोलंदाज जेस जोनासेनने भारतीय महिला फलंदाजांना चांगलेच सतावले होते. तिच्यासह आमांडा जेड व ऍश्‍ले गार्डनर या अन्य फिरकी गोलंदाजांपासूनही भारतीय महिलांना सावध राहावे लागणार आहे.\nभारतीय महिला संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिमा रॉड्रिग्ज, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), पूनम यादव, एकता बिश्‍त, झूलम गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, रुमेली धर व मोना मेश्राम.\nऑस्ट्रेलियन महिला संघ- मेग लॅनिंग (कर्णधार), रॅचेल हेन्स (उपकर्णधार), निकोला कॅरे, ऍश्‍ले गार्डनर, ऍलिसा हीली (यष्टीरक्षक), जेस जोनासन, डेलिसा किमिन्से, सोफी मॉलिन्यूक्‍स, बेथ मूनी, एलिसे पेरी, मेगॅन शुट, नाओमी स्टॉलेनबर्ग, एलिसे व्हिलॅनी व आमांडा जेड वेलिंग्टन.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…तर ‘त्या’ परिचारिकांवर येणार घरी बसण्याची वेळ\nNext articleअंबानींकडून आमिरला महाभारतासाठी 1000 कोटींचे बजेट\nमहिला टी20 क्रिकेट विश्वचषक : उपांत्य फेरीत ‘भारत-इंग्लंड’ आमने सामने\nजागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली\n#INDvAUS T20 : पहिल्या सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर\nविराट शांत राहिला तर नवलच – कमिन्स\nभारत ‘अ’ वि. न्यूझीलंड ‘अ’ कसोटी सामना अनिर्णित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-20T20:34:31Z", "digest": "sha1:UZCJMMHJDVAD45Q7WP2XEVCFKMJMVWNE", "length": 5396, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मनस्वी मगरची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमनस्वी मगरची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड\nचिंचवड- जुन्नर (वेल्हा) येथे पार पडलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत चिंचवड येथील पोद्दार स्कूलची खेळाडू मनस्वी मगर हिने उत्कृष्ट प्रदर्शन केले. या प्रदर्शनाच्या जोरावर मनस्वीचे हिची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत अहमदनगर, सोलापुर व पुणे विभागातून एकूण 200 मुले अणि मुलींनी सहभाग नोंदवला होता. घवघवीत यश मिळवणाऱ्या मनस्वी मगरचे प्राचार्य शहनाज कोटार उपप्राचार्य अर्चना करंडे, मनीषा घोसरवडे यांनी अभिनंदन केले. मनस्वीला क्रीडा शिक्षक प्रवीण दिघे, महेश कांबळे, माधुरी राणे, आत्माराम काळे, सुप्रभात बांगर यांचे मार्गदर्शन लाभले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबेकायदेशीर फटाका स्टॉल्सवर कारवाईची मागणी\nNext articleसूरांनी सजली दिवाळी पहाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/desh/page/1120/", "date_download": "2018-11-20T19:16:13Z", "digest": "sha1:PFQITHHETYRRCJD4M7DJVILCKQ5OUKGW", "length": 20410, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "देश | Saamana (सामना) | पृष्ठ 1120", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\n‘आझादी’ मागणाऱ्यांशी चर्चा करणार नाही\n नवी दिल्ली जम्मू-कश्मीरमध्ये शांतता नांदावी, कायदा-सुव्यवस्था राखली जावी असे केंद्र सरकारला वाटते. मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार 'आझादी'ची भाषा करणाऱ्या, स्वातंत्र्य मागणाऱ्या,...\nअनंतनागमध्ये एका दहशतवाद्याला अटक\n श्रीनगर जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या जवानांनी एका दहशतवाद्याला पकडले. दुसरा दहशतवादी फरार झाला. फरार झालेल्या दहशतवाद्याचा शोध सुरू आहे. अनंतनागमध्ये एका एटीएमजवळ सीआरपीएफ जवानांवर...\nदगडफेक थांबवा, तरच पॅलेट गनचा वापर थांबेल: सुप्रीम कोर्ट\n नवी दिल्ली जम्मू कश्मीरमध्ये आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पॅलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. केंद्र सरकार पॅलेट...\nजम्मू-कश्मीर: दहशतवादी बँकेत घुसले, केला अंदाधुंद गोळीबार\n श्रीनगर काश्मीर खोऱ्यात परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून दहशतवाद्यांनी आज पुन्हा एकदा हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीफचा एक जवान जखमी झाला...\nसुकमातील शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी धावून आला गौतम गंभीर\n नवी दिल्ली छत्तीसगड येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या २५ जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी हिंदुस्थानी क्रिकेटपटू गौतम गंभीर पुढे आला आहे. गंभीर...\nशूर जवान ऋषीकुमारचे शौर्य, मोठी हानी टळली\nसामना ऑनलाईन, श्रीनगर कुपवाडा जिल्ह्यातील लष्करी छावणीत तीन दहशतवादी घुसले होते. यावेळी चकमकीत कॅप्टन आयुष यादव यांच्यासह तीन जवान शहीद झाले. अंधाराचा फायदा घेऊन मोठी...\nपैसे जमा केले नाहीत तर तिहारमध्ये पाठवू ‘सहाराश्रीं’ना सर्वोच्च न्यायालयाचा इशारा\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली सेबीकडे पैसे जमा करण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सुब्रतो रॉय यांना फटकारले. १५ जूनपर्यंत पैसे जमा केले नाहीत तर तिहार तुरुंगात...\n‘भगवा दहशतवाद’ हे काँग्रेसचे भयंकर षड्यंत्र; मला संपवण्याचाच डाव होता\nसामना ऑनलाईन, भोपाळ ‘भगवा दहशतवाद’ हे काँग्रेसचे भयंकर षड्यंत्र होते. त्यात गोवून मला संपवण्याचाच त्यांचा डाव होता, असा स्पष्ट आरोप साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज...\nपाच आणि दहा रुपयांचे नवे नाणे येणार\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाच आणि दहा रुपयांची नवी नाणी चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त...\nलोकपाल कायदा तातडीने लागू करा, केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने खडसावले\nसामना ऑनलाईन,नवी दिल्ली लोकपाल कायदा विनाविलंब लागू करा असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय ते लागू करणे शक्य असल्याचे न्यायालयाने...\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nemployed-youth-commit-rapes-says-bjp-mla-premlata/", "date_download": "2018-11-20T19:46:32Z", "digest": "sha1:NU7WODEO7H2UMESAJPKOXECB4GDV7HO3", "length": 6971, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बेरोजगारीने निराश झालेल्या तरुणांकडून होतात बलात्कार ; भाजप आमदाराचे मुक्ताफळे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबेरोजगारीने निराश झालेल्या तरुणांकडून होतात बलात्कार ; भाजप आमदाराचे मुक्ताफळे\nटीम महाराष्ट्र देशा : बेरोजगारीने निराश झालेल्या तरुणांकडून बलात्कारासारखी कृत्य घडत असल्याचं वक्तव्य भाजपच्या हरयाणातील उचना कलान येथील आमदार प्रेमलता सिंग यांनी केलं आहे. हरयाणातील रेवाडी येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर त्यांनी हे विधान केलं आहे.\nरोजगार नसल्याने निराश झालेल्या तरुणांकडून बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडतात, असं प्रेमलता यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे दरवर्षी २ कोटी रोजगार देऊ या पंतप्रधानांच्या आश्वासनाचं पितळ उघडं पडलं आहे.\nगो-तस्कर सापडला तर त्याला थोडेफार कानाखाली वाजवा आणि झाडाला बांधा, भाजप नेत्याची मुक्ताफळे\nमोदींनी किती बेरोजगारांना रोजगार दिला – अशोक चव्हाण\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-11-20T19:20:46Z", "digest": "sha1:4AWHBVCFH45TDQVBVKALJO7ACNEWRB2K", "length": 4496, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इराण असेमान एअरलाइन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nतेहरान इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (तेहरान)\nमेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इराण असेमानचे एअरबस ए३४० विमान\nइराण असेमान एअरलाइन्स (फारसी: هواپیمایی آسمان‎) ही मध्य पूर्वेतील इराण ह्या देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१५ रोजी ११:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/indg-rss-feeds", "date_download": "2018-11-20T19:56:37Z", "digest": "sha1:UMYZFFAQY6Y2IBMPBR27OG6MLLJK5XQH", "length": 4856, "nlines": 109, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "InDG RSS फीड्स — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / InDG RSS फीड्स\nRSS फीड्स चे सभासद व्हा\nग्रामिण ऊर्जा RSS फीड्स\n* सूचना : कृपया क्रोम ब्राउझर साठी RSS Subscription Extension इन्स्टॉल करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2018 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/congress-got-more-seat-in-karnataka-local-body-election/", "date_download": "2018-11-20T20:03:18Z", "digest": "sha1:NJG4SY43GXPAFEBF77VFRMTS5BNR5TUA", "length": 19458, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "कर्नाटकात भाजपला धोबीपछाड देत काँग्रेस ठरली ‘बाहुबली’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nकर्नाटकात भाजपला धोबीपछाड देत काँग्रेस ठरली ‘बाहुबली’\nकर्नाटकात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर होत आहेत. निकालाच्या सुरुवातीपासूनच काँग्रेस आघाडीवर होती. या निकालांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडणुकामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढणार आहे. 2,664 जागांपैकी 2,662 जागांचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेसला 982 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला भाजपपेक्षा तब्बल 53 जागा जास्त मिळाल्या आहेत. कर्नाटकात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काँग्रेस बाहुबली ठरली आहे.\nजाहीर झालेल्या 2,662 जागांपैकी काँग्रेसला 982, भाजपला 929 तर जेडीएसला 375 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षांना 329 जागा मिळाल्या आहेत. 375 जागा मिळवून जेडीएस तिसऱ्या स्थानावर आहे. ही निवडणूक प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्येच होती. या निवडणुकांमध्ये शक्तीप्रदर्शनासह आगामी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्याचाही हेतू होता. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी भाजपने केलेले सगळे ‘येडी’चाळे फसले होते. आता जनतेनेही भाजपला नाकारत काँग्रेसच्या बाजूने कौल दिल्याने काँग्रेसचे मनोबल वाढले आहे.\nकर्नाटकात 105 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाचे निकाल जाहीर होत आहेत. या निवडणुकीसाठी शहरी भागात एकूण 8,340 उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे 2306, भाजपचे 2203 आणि जेडीएसचे 1397 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकांसाठी 31 ऑगस्टला मतदान झाले होते. तसेच म्हैसूर, शिवामोगा आणि तुमाकुर महापालिकेसाठीही याच दिवशी मतदान झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस आणि जेडीएसने स्वबळावर लढवल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअमेरिकेने मदत रद्द केलेली नाही\nपुढीलकोकणातल्या बाल्या लोकांनीच सुरू केला मुंबईचा गोविंदा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/priyansh-patode-5-year-boy-who-identify-cars-and-their-logos/", "date_download": "2018-11-20T19:24:12Z", "digest": "sha1:NCRQB743K7VK5CM4E3QXUM2FXIPJOKPP", "length": 21071, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "तेज तर्रार… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nकल्याणचा प्रियांश पातोडे… वय वर्षे अवघं साडेचार… पण प्रियांशची बुद्धी मात्र तेजतर्रार… एवढ्य़ाशा वयात हा चिमुरडा शंभरहून अधिक गाड्य़ा आणि त्यांचे लोगो ओळखतो. अगदी हिंदुस्थान पलीकडचेही. हा छंदच नाही तर एक ध्यास आहे जागतिक विक्रम करण्याचा. जाणून घेऊया त्याच्या या आगळ्य़ावेगळ्य़ा छंदाविषयी….\nहा घास काऊचा… हा घास चिऊचा घेण्याच्या वयात प्रियांशने जेवताना खिडकीत बसून रस्त्यावरून जाणारी प्रत्येक गाडी न्याहाळली आणि त्याप्रमाणेच प्रियांशची आवड कशात आहे हे त्याची आई प्रियांका यांनी हेरले. ही गाडी कोणती दोन बसचा रंग वेगळा क़ा दोन बसचा रंग वेगळा क़ा कोणती कंपनी, कोणता लोगो, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती प्रियांश करू लागला. यावेळी त्याचा प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाचं प्रियांश समाधानी होईल असं उत्तर देण्याची जबाबदारी प्रियांका -सतीश यांनी उचलली. एकत्र कुटुंबात राहताना घरातला प्रत्येकजण प्रियांशचा छंद जोपासत होता. सुरुवातीला रस्त्यावर बघितलेली कार, बस किंवा अगदी जेसीबीही मोबाईलवर कसा दिसतो. यासाठी प्रियांश हट्ट करू लागला. यावर त्याच्या आईने त्याला आवडलेली कार किंवा इतर गाड्य़ांचे फोटोही डाऊनलोड करायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर या गाड्य़ांचे मॉडेल्स घरी येऊ लागले. यामुळे त्याचा छंद परिवारातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात पिंगा घालू लागला. जेसीबी हे वाहन त्याच्या खूप आवडीचे. यापासून सुरू करत प्रियांश अशा शंभरहून अधिक गाड्य़ा, त्यांची कंपनी आणि त्या गाडीचा लोगो अगदी बिनचूक ओळखतो. पातोडे कुटुंबात एकूण १६ जण आहेत. मात्र प्रियांशच्या मागे घरातला प्रत्येकजण अगदी खंबीरपणे उभा आहे.\nदहाव्या मजल्यावरील घरातून २०० मीटर लांब असणाऱ्या रस्त्यावरची गाडी प्रियांश ओळखतो. याबाबत त्याची स्मरणशक्ती किती आहे हे जाणून घेण्यासाठी प्रियांका पातोडे यांनी समोरच्या गाडीचे चुकीचे नाव घेऊन त्याला त्याचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न केल्याचे त्या सांगतात. यावर अगदी हट्टाने प्रियांशने ती गाडी बरोबर ओळखून घरातल्यांना पहिला धक्का दिला. त्यावेळी तो अडीच वर्षांचा होता. यानंतर आम्ही त्याचे हे कार प्रेम मनावर घेतले आणि प्रियांशला यावर भविष्यातही चांगले मार्गदर्शन देऊन पुढे नेण्याचे काम पातोडे कुटुंबीय करेल, असे सतीश पातोडे यांनी सांगितले.\nआतापर्यंत एका मिनिटात ५० कार ओळखण्याचा पाच वर्षाच्या मुलाचा गिनीज रेकॉर्ड आहे. प्रियांश सध्या एका मिनिटात ४५ कार आणि लोगो ओळखतो. या रेकॉर्डला लवकरच प्रियांश चॅलेंज करणार असून याची तयारी त्याचे आई-बाबा करून घेत आहेत. यासाठी गुगल गुरूंची मदत घेत असून त्याच्या मूडनुसार त्याच्याकडून ही तयारी करावी लागत असल्याचे प्रियांका पातोडे यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/20-godown-fire-40970", "date_download": "2018-11-20T20:31:19Z", "digest": "sha1:QBS5NXM32GIMRUL5ZGWDQLVTWSZ554Y4", "length": 10217, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "20 godown fire कुदळवाडीतील २० गोदामे खाक | eSakal", "raw_content": "\nकुदळवाडीतील २० गोदामे खाक\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nचिखली - कुदळवाडीत मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास लागलेल्या आगीत भंगार मालाची सुमारे वीस गोदामे जळून खाक झाली. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास अग्निशामक दलाला आग आटोक्‍यात आणण्यात काही अंशी यश आले. मात्र, प्लॅस्टिक कचऱ्यामुळे आग धुमसत राहिल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.\nचिखली - कुदळवाडीत मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास लागलेल्या आगीत भंगार मालाची सुमारे वीस गोदामे जळून खाक झाली. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास अग्निशामक दलाला आग आटोक्‍यात आणण्यात काही अंशी यश आले. मात्र, प्लॅस्टिक कचऱ्यामुळे आग धुमसत राहिल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.\nअग्निशामक दल व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडी येथील चौधरी वजनकाट्याच्या मागील बाजूस मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास एका भंगार मालाच्या गोदामाला आग लागली. वाऱ्यामुळे एका गोदामातून दुसऱ्या गोदामात आग पोचली. लाकूड आणि प्लॅस्टिक माल तसेच भंगारातील कचरा असलेली सुमारे वीस गोदामे आगीत भस्मसात झाली. दरम्यान, अग्निशामक दलाचे पाच बंब आणि दहा पाण्याच्या टॅंकरच्या साह्याने ही आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. लाकडी समान आणि प्लॅस्टिक कचरा यामुळे मोठ्या परिसरात आग पसरली गेली होती. बुधवारीही आग आटोक्‍यात आणण्याचे काम सुरू होते. सर्वत्र धुराचे लोट पसरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.\nस्थानिक नगरसेवक दत्ता साने म्हणाले, ‘‘भंगार मालाची अनधिकृत गोदामे महापालिकेने त्वरित हटवावीत. सततच्या आगींमुळे परिसरात प्रदूषण पातळी वाढली आहे. नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. याबाबत हरित लवादाकडे दाद मागणार आहे.’’\nकुदळवाडी परिसरात आगी लागत नाहीत, तर लावल्या जातात. व्यवसाय तोट्यात गेल्यावर किंवा देणेकऱ्यांचे देणे थकल्यावर काही भंगार मालाचे व्यापारी गोदामांना आगी लावतात. त्यामुळे जवळपासची गोदामेही आगीत सापडतात. असे प्रकार त्वरित थांबविणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/leopard/news/", "date_download": "2018-11-20T19:31:14Z", "digest": "sha1:SFJ6XO4ZZC2DGYUSKEEPEJ7RC7XHO54V", "length": 12541, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Leopard- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nVIDEO : दसरा - वाघांना वाचवणाऱ्या शस्त्रांची पूजा\nजुन्नर, ता.18 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दसऱ्याच्या मुहूर्तावर अनोखी शस्रपूजा केली गेली. ज्या शस्त्राने जंगली प्राण्यांचे जीव वाचविले जातात त्या सर्व शस्त्र अस्त्रांची पुजा करण्यात आली. यात ब्लो पाईप, डार्ट गन, टॉर्च, दोरी, ट्रॅप कॅमेरा, अंबुलन्स इत्यादी सामान होतं. जुन्नरचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे,बिबट निवारा केंद्राचे पशुवैधकीय अधिकारी डॉ अजय देशमुख, महेंद्र ढोरे यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली.\n#Durgotsav2018 : बिबट्याचा हल्ला परतवून त्याला जीवदान देणाऱ्या धाडसी डॉक्टरची थरारक कहाणी\n'सर्जिकल स्ट्राईकदरम्यान सैनिकांकडे होती बिबट्याची विष्ठा आणि मूत्र'\nVIDEO : आईच्या काळजाचा थरकाप, बिबट्याच्या पिल्लाची चिमुकल्यांसोबत विश्रांती\n'शिकारी खुद्द शिकार...', कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला\nमहाराष्ट्र May 16, 2018\nबिबट्याचा वनअधिकाऱ्यावर हल्ला, जंगलातला थरार कॅमेऱ्यात कैद\nपुरंदरमध्ये चार बिबट्यांचा मेंढ्याच्या कळपावर हल्ला, 15 मेंढ्यांचा मृत्यू, 50 बेपत्ता\nमहाराष्ट्र Apr 19, 2018\nमाहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी बिबट्याने लावली हजेरी, केली कुत्र्याची शिकार\nमहाराष्ट्र Apr 16, 2018\nपोलीस कर्मचाऱ्याच्या घरात लपलेला बिबट्या तब्बल 10 तासांनंतर जेरबंद\nमहाराष्ट्र Mar 10, 2018\nरानडुकरांशी दोन हात करून बिबट्याने वाचवला आपल्या बछड्यांचा जीव, पण...\nकार्यक्रम Feb 12, 2018\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nमहाराष्ट्र Feb 7, 2018\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अहवालानुसार बिबट्यांच्या संख्येत वाढ\nमहाराष्ट्र Dec 10, 2017\nचाळीसगावमध्ये नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात यश\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-ncp-hallabol-rally-special-story-107381", "date_download": "2018-11-20T20:17:43Z", "digest": "sha1:YGQXHUBCHV7OFHC5AMTPTL3LFSPUPIWN", "length": 14020, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News NCP Hallabol rally special story सांगलीत रंगलाय राष्ट्रवादीतच हल्लाबोल | eSakal", "raw_content": "\nसांगलीत रंगलाय राष्ट्रवादीतच हल्लाबोल\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nसांगली - राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आज (बुधवारी) सांगलीत दाखल होत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते सांगलीत येणार आहेत. राज्यभरात सत्ताधारी युतीला लक्ष्य करून उभारलेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असताना सांगलीत मात्र पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादात यात्रेला फारशी किंमत दिलेली दिसत नाही.\nसांगली - राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आज (बुधवारी) सांगलीत दाखल होत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते सांगलीत येणार आहेत. राज्यभरात सत्ताधारी युतीला लक्ष्य करून उभारलेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असताना सांगलीत मात्र पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादात यात्रेला फारशी किंमत दिलेली दिसत नाही.\nइस्लामपूरच्या सभेसाठी आमदार जयंत पाटील यांनी जोरदार तयारी केली असली तरी सांगली, तासगावसह अन्य तालुक्‍यात दुर्लक्षच केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी फक्त वाळव्यातच आहे का असा सूर उमटत आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आज सकाळी आटपाडीतून सुरू होत आहे. दुपारी जत, सायंकाळी मिरज आणि रात्री सांगली असा पहिल्या दिवशीचा दौरा आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात चर्चा झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी हल्लाबोल यात्रा यशस्वी करा, असा आदेश पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.\nजिल्ह्यात राष्ट्रवादी दुबळी झाली असताना कार्यकर्त्यांची मोट बांधून हल्लाबोल यात्रेची तयारी करण्याची गरज होती. प्रत्यक्षात वाळवा तालुका वगळता जिल्ह्यात कुठेही जोमाने तयारी सुरू असलेली दिसत नाही. पण तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सांगली, मिरजेत काहीच हालचाल दिसत नाही. जत तालुक्‍यात तर आजच पक्षातील वादावादी चव्हाट्यावर आली.\nअंतर्गत वादात अडकला पक्ष\nसांगलीत शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यात वाद नाहीत असा दावा करण्यात येत असला तरी त्यात तथ्य नाही. त्यांच्यातील वाद कायम आहे. कमलाकर पाटील यांच्यावर जयंत पाटील यांनी १४ गावांची जबाबदारी टाकली होती. त्यांच्या गटाने गावागावात फिरून हल्लाबोल यात्रेसाठी बैठका घेतल्या. मात्र, सांगली शहरात तशा बैठका झाल्याचे दिसले नाही. उलट राष्ट्रवादीचे काही नगरसेवक भाजप, काँग्रेसच्या वाटेवर अशाच चर्चा पुन्हा ऐन हल्लाबोल यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झाल्या. संजय बजाज यांच्याकडे शहराची जबाबदारी आहे. त्यांच्याविरोधात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून असंतोष व्यक्त केला. मात्र त्यावर प्रदेशकडून कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे हल्लाबोल यात्रेकडे नगरसेवकांनीच पाठ फिरवल्याची चर्चा आहे.\nराष्ट्रवादीतील अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळे अंतर्गत वादाचा प्रश्‍न केवळ सांगलीतच आहे असे नाही. वाळव्यातील नाराजीचा फटका नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला बसला आहे. दिलीप पाटील यांनीही विधान परिषद निवडणुकीवेळी नाराजी व्यक्त केली होती. पक्षाचे जिल्हाध्यक्ष होण्याची त्यांची सुप्त इच्छा अजून पूर्ण होत नाही. चिरंजीव संग्राम यांना तरी किमान युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष करावे अशी त्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. पण तेही जमत नाही. इतर तालुक्‍यात दमदार नेते नसल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये कुरबुरी आहेत. त्यामुळेच जयंत पाटील यांनी जमत नसेल तर पद सोडा असे सांगितले आहे. पण, करायचे काही नाही अन्‌ पदही सोडायचे नाही असेच चित्र दिसत आहे. अशा स्थितीत हल्लाबोल यात्रेत अजितदादा कोणता कानमंत्र देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Bad-condition-of-road-in-khanapur/", "date_download": "2018-11-20T20:17:26Z", "digest": "sha1:6QXIAWHLJJOAX2GA72AH7ZELLFO3QUCA", "length": 8001, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमच्या नशिबी पायवाटांचेच ‘भाग्य’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › आमच्या नशिबी पायवाटांचेच ‘भाग्य’\nआमच्या नशिबी पायवाटांचेच ‘भाग्य’\nखानापूर : वासुदेव चौगुले\nखानापूर तालुक्यातील पंचवीसपेक्षा अधिक गावांनी अद्याप डांबरी रस्तेच पाहिले नाहीत. यामुळे पावसाळ्यात चारचाकी जाईल, अशी सोयच नसल्याने आपत्कालीन प्रसंगी मदत जाऊन पोहचेल, याची कसलीही शाश्‍वती नाही. बुलेट ट्रेनचे स्वप्न सत्यात उतरवलेल्या आपल्याच देशात केवळ रुग्णवाहिका गरजेवेळी गावापर्यंत पोहचेल. अशी रस्ते नसणारी गावे असणे म्हणजे राजकारण आणि प्रशासनाला अशोभनीय आहे. अजून किती वर्षे आम्ही पायवाटांची सोबत करावी, असा प्रश्न येथील जनता विचारत आहे.\nपश्‍चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेला जांबोटी, कणकुंबी, आमगाव, हेम्माडगा, गवाळी हा भाग खरे तर पावसामुळे खानापूरचीच नव्हे तर नजीकच्या तालुक्यांचीही लाईफलाईन आहे. येथे पडणार्‍या पावसामुळे नदी-नाल्यांची पाणीपातळी टिकून राहते. असे असले तरी धुवाँधार पावसामुळे केलेले कच्चे रस्ते वर्षाच्या आत वाहून जातात. रोहयोतून गावातील रस्ते सिमेंटने पांढरे करण्यात आले आहेत. मात्र गावापर्यंत पोहोचणारे संपर्क रस्तेच अद्याप मळलेल्या पायवाटेचेच असल्याने बससेवा सोडाच रिक्षाही गावापर्यंत जाऊन पोहचणार नाही. ही कित्येक गावांची अवस्था आहे.\nवनखात्याचा अडसर रस्त्यांच्या विकासाआड येणारे महत्त्वाचे कारण असले तरी दुर्गम रस्ते जनतेपेक्षा वन विभागाच्या जास्त उपयोगाचे आहेत. वनकर्मचार्‍यांवरील कामाचा ताण वाढल्याने रात्री-अपरात्री जंगल भागात संचार करावा लागतो. अशावेळी पक्के रस्ते महत्त्वाचे ठरतात. अन्यथा धो-धो कोसळणारा पाऊस आणि खड्डेमय रस्ते यातून वाट काढत जंगलाचा मागोवा घेणे म्हणजे तेलाच्या हातांनी मिरी सांभाळण्यासारखे आहे.\nया रस्त्यांचा विकास झाला तर त्याचा सर्वाधिक वापर व लाभ वनखात्यालाच होणार असल्याची बाब वनविभागाला पटवून देणे आवश्यक आहे. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी कमी पडल्यानेच रस्त्यांची कामे प्रलंबित राहिली आहेत.\nवनखात्याची वाहने जाऊन बहुतांश गावांचे रस्ते रुळलेले आहेत. यामुळे कोणतीही वृक्षतोड न करता सध्या वापरात असलेल्या हद्दीपर्यंत तरी रस्त्यांचे डांबरीकरण होणे काळाची गरज आहे. प्रत्येक गावाला जोडणार्‍या रस्त्यांची सद्यस्थिती, नागरिकांचा वावर आणि झाडांचे प्रमाण याबाबत सखोल अहवाल तयार करून वनखात्याकडे जातिनिशी पाठपुरावा केल्यास रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो. भीमगड अभयारण्याच्या हद्दीत येणार्‍या रस्त्यांसाठी केंद्रीय वन्यजीव विभागाची परवानगी सक्तीची आहे. जंगलात रस्ते करणे म्हणजे अवजड वाहतुकीचे रस्तेच असा गैरसमज या खात्याचा झाला असल्याने सरसकट सर्वच रस्ताकामांना त्यांच्याकडून विरोध दर्शविण्यात आला आहे.\nजिथे संपर्क रस्त्यासारख्या पायाभूत सुविधेचीच वानवा आहे, तेथे विकासाच्या अन्य बाबींवर चर्चा करणेही गैर आहे. कृतिशील पावले हाती घेऊन लोकप्रतिनिधींनी संपर्क रस्त्यांचा प्रश्‍न निकालात काढणे आवश्यक आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-dalit-organizations-protest/", "date_download": "2018-11-20T19:35:14Z", "digest": "sha1:2IRVBWY2ZOAY65EWPEZ3GVQ3VUIS6EN4", "length": 5822, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंत्री हेगडे यांचा दलित संघटनांकडून निषेध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मंत्री हेगडे यांचा दलित संघटनांकडून निषेध\nमंत्री हेगडे यांचा दलित संघटनांकडून निषेध\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात बदल करावा, यासंबंधी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर दलित संघटनांकडून त्यांचा निषेध करण्यात आला. चन्नमा चौकात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटक दलित युवक संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून मोर्चा काढून चन्नमा चौकात निदर्शने करण्यात आली. मंत्री हेगडे यांच्या त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. डॉ. आंबेडकर यांनी सर्व समाजाला डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना लिहिली. याला जगामध्ये मोठा आदर दाखविला जातो. असे असताना हेगडे यांनी घटनाबदलाचा विचार मांडला आहे. भाजपच्या या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दलित संघटनेकडून करण्यात आली.\nएका कार्यक्रमादरम्यान हेगडे यांनी हे वक्तव्य केले असून वेळेनुसार घटनेत अनेक वेळा बदल करण्यात आले आहेत. यापुढेही बदल करण्यात येतील. घटना बदलण्यासाठीच आम्ही सत्तेवर आलो आहोत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ते धोकादायक ठरणारे आहे. अशी विधाने यापुढे करण्यात येऊ नयेत, अन्यथा देशभरात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. संघटनेचे राज्य कार्यदर्शी मोहन कांबळे, राज्याध्यक्ष महेश कोलकार, मार्गदर्शक मल्लेश कुरंगी, सुनील बस्तवाडकर, मारुती कांबळे, महेश गिड्डन्नवर, भारत कोलकार, विठ्ठल तळवार, यल्लाप्पा कांबळे, प्रवीण कांबळे उपस्थित होते\nआज ‘उ. कर्नाटक बंंद’ची हाक\nकारची काच फोडून ४० ग्रॅम सोने लंपास\nयमगर्णीनजीक बस कलंडली; ४० जखमी\nबँकिंग क्षेत्र विश्‍वासावर अवलंबून\nअथणी तालुक्यातील अपहृत मुलगी मिरजेत आढळली\nनाट्य महोत्सवास शानदार प्रारंभ\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/State-Minister-Arjun-Khotkar-dance-on-Banjara-Geet/", "date_download": "2018-11-20T20:11:47Z", "digest": "sha1:QC2S273A2WSDSYTBIJZHXHOLA5F4QFHO", "length": 3512, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंजारा गीतांवर राज्यमंत्री खोतकरांनी धरला ताल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बंजारा गीतांवर राज्यमंत्री खोतकरांनी धरला ताल\nबंजारा गीतांवर राज्यमंत्री खोतकरांनी धरला ताल\nराज्यमंत्री अर्जुन खोतकर जालना येथून राजूरकडे जात असताना भोकरदन तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे बंजारा समाजबांधवांनी त्यांना थांबवले. या वेळी खोतकर यांनी त्यांच्यासोबत बंजारा लेंगी गीतांवर हलगीच्या तालावर नृत्य केले.\nबंजारा बांधवासाठी होळीचा महत्त्वाचा मानला जातो. या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहिली जाते. तो सण पाहुण्यांसोबत साजरा करण्याची परंपरा बंजारा समाजबांधवांची आहे. वसंतनगर तांडा येथील बंजारा समाजबांधवांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना खास करून आमंत्रित केले होते.\nत्यांनी रंगाची उधळण करीत बंजारा लेंगी गीतांवर मनसोक्‍त नृत्य केले. या वेळी पंडित भुतेकर, कैलास पुंगळे, रतनकुमार नाईक, रावसाहेब राठोड, मधुकर राठोड, मोहन राठोड आदींची उपस्थिती होती.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/MNS-held-a-meeting-sanjay-Nirupam/", "date_download": "2018-11-20T19:42:41Z", "digest": "sha1:TN3F5VMGB7GKAPOKZ5AWFZUF5ZNIHYWF", "length": 6236, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनसेने उधळली निरुपम यांची सभा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेने उधळली निरुपम यांची सभा\nमनसेने उधळली निरुपम यांची सभा\nमनसे आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यामध्ये शनिवारी पुन्हा घाटकोपरमध्ये राडा झाला. संजय गांधी नगरातील झोपड्यांतील तोडक कारवाईविरोधात काँग्रेसने एका सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी काही फेरीवाल्यांनी निरुपम यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता व्यासपीठावरील माईक हिसकावून मनसे कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.\nघाटकोपर पूर्वेतील संजय गांधी नगरमध्ये पालिकेच्या नाला रुंदीकरणाआड येणार्‍या झोपड्यांवर कारवाई सुरू आहे. या कारवाईला निरुपम यांचा विरोध आहे. सभेत संजय निरुपम यांचे भाषण संपताच काही मनसैनिकांनी सभेच्या ठिकाणी दाखल होत निरुपम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. मनसेचे माजी शाखाध्यक्ष राजेश सावंत यांनी व्यासपीठावर चढून सूत्रसंचालकांच्या हातातील माईक हिसकावून घेतला. संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावंत यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल फडके यांनी सावंतना पकडून पोलीस ठाण्यात नेले. इतर मनसैनिकांनी देखील पंतनगर पोलीस ठाणे गाठले.त्यानंतर घटनस्थळावरून संजय निरुपम यांनी त्वरित काढता पाय घेतला.\nकाँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष, सभेच्या आयोजक मनीषा सूर्यवंशी म्हणाल्या, गोरगरिबांसाठी आयोजित केलेल्या सभेत धिंगाणा घालणे चुकीचे आहे. पंतनगर पोलिसांनी माजी शाखाध्यक्ष राजेश सावंत यांना अटक करून त्यांच्यावर कलम 323, 504, 341, 352, 509, 500 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/The-room-of-the-villagers-in-Mumbai-is-in-danger/", "date_download": "2018-11-20T19:38:24Z", "digest": "sha1:6567OYT7BU6UPISC22KO3E3SCLZ7D7LK", "length": 11129, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईत गाववाल्यांची खोली’ धोक्यात!; गावचे स्थानिक राजकारण शिरले खोलीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत गाववाल्यांची खोली’ धोक्यात; गावचे स्थानिक राजकारण शिरले खोलीत\nमुंबईत गाववाल्यांची खोली’ धोक्यात; हजारो चाकरमानी बेघर होण्याच्या मार्गावर\nमुंबई : संजय कदम\nसाठ वर्षांहून अधिक काळ चाकरमान्यांचे आश्रयस्थान बनलेली ‘गाववाल्यांची खोली’ सध्या धोक्यात आली आहे. गावातील गटातटाचे राजकारण खोलीमध्ये शिरल्याने आणि पुनर्विकासात कोटीहून अधिक किंमत मिळत असल्याने या खोल्या ज्यांच्या नावावर आहेत, त्यांनी त्या विकण्याचा घाट घातला आहे. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहणार्‍या या चाकरमान्यांमध्ये यावरून उभा वाद सुरू झाला असून हजारो चाकरमानी बेघर होण्याच्या मार्गावर आहेत.\nपोटापाण्यासाठी ६०-६५ वर्षांपूर्वी कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागातून अनेक गावकरी मुंबईत आले. विशेषत: गिरण्यांमध्ये या लोकांना मोठा रोजगार मिळाला. मात्र डोक्यावर छप्पर नसल्याने त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. यातूनच ‘गाववाल्यांची खोली’ ही संकल्पना उदयास आली. जमेल तशी वर्गणी काढून हे गाववाले भाड्याची खोली घेऊन राहू लागले. काहींनी खोल्या विकतही घेतल्या. आजही मुंबई, ठाण्यात गाववाल्यांच्या अशा तीन ते चार हजार खोल्या आहेत. भिलाई रोड, वरळी, शिवडी, मानखुर्द, भायखळा, सायन, चेंबूर, ठाणे या ठिकाणी या खोल्या आहेत. दहा बाय दहा किंवा दहा बाय पंधराच्या या खोल्यांमध्ये तब्बल २५ ते ३० लोक अगदी दाटीवाटीने आणि तरीही गुण्यागोविंदाने राहात होते. कधी आपापसात भांडणे नाहीत की कोणती तक्रार नाही.\nएकत्र कुटुंबाला लाजवेल अशा पद्धतीने मानेतमान घालून इतकी वर्षे राहणार्‍या या खोल्यांमध्ये स्थानिक राजकारण शिरले आहे. शिवाय पुनर्विकासात या खोल्यांना सोन्याचा भाव आल्याने ज्यांच्या नावावर खोली आहे, त्यांची नियत बदलल्याने या खोल्या परस्पर विकण्याचे सत्र सुरू झाले आहे. याच खोलीत राहणार्‍या एका गटाकडून हा मलिदा वाटून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत सुमारे १५ ते २० टक्के खोल्यांचे व्यवहार परस्पर झाल्याची माहिती मुंबईतील ‘कोल्हापूर शिवशाहू प्रतिष्ठान’चे अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी दिली.\nया खोल्या तांत्रिक कारणाने कोणा एकाच्या नावावर असल्या तरी त्यांची मालकी मात्र संपूर्ण गावाची किंवा गावच्या मंडळाची असायची. त्यामुळे या एकाच खोलीवर सुमारे २०-२५ जणांचे वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड काढण्यात आले. कामाच्या ठिकाणी राहण्याचा पत्ताही याच खोलीचा दिला गेला आहे. असे असताना या खोलीवर कुणी एकट्याने हक्क सांगू नये, असे गेली ३० वर्षे डिलाईल रोड येथील सोहराब चाळीतील गाववाल्यांच्या खोलीत राहणार्‍या कृष्णा पाटील यांनी सांगितले. पाटील हे मुळचे आजरा तालुक्यातील होणेवाडी येथील आहेत. त्यांचे आजोबा आणि वडील याच खोलीत राहात होते, अशी माहिती त्यांनी दिली.\nपैशाच्या लालसेने गावाचे वैभव तुम्ही असे नष्ट करु नका, असे आवाहन त्यांनी केले. त्यावेळी जो सुशिक्षित होता किंवा बोलका-चालका होता, अशा व्यक्तींच्या नावावर सर्वानुमते खोली करण्यात आली होती. मात्र त्या खोलीची मालकी मात्र सर्वांची होती अशी माहिती त्यांनी दिली.\nसंयुक्त कुटुंब पद्धतीलाही लाजवेल अशी ही गाववाल्यांची खोली धोक्यात आली आहे. इथे गुण्यागोविंदाने वर्षापूर्वी राहाणार्‍या खोलीत स्थानिक राजकारण घुसले आहे. तिथले राजकीय मतभेद आणि त्यातून निर्माण झालेली गटबाजी खोल्यांच्या अस्तित्त्वासाठी धोकादायक ठरली आहे. त्यातून दोन गट पडून खोली विकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. तसेच पुनर्विकासात एक कोटीहून अधिक भाव मिळू लागल्याने नियत खराब झाली आहे.\n- कृष्णा पाटील, साहेबराव चाळ, डिलाईल रोड\nपुढच्या पिढ्यांचा विचार करावा\nअख्या महाराष्ट्रातील गावांचा ग्रामस्थांच्या खोल्या मुंबईत आहेत. या खोल्या विकल्यातर चाकरमान्यांचे मुंबईतील अस्तित्वच नष्ट होईल. तेव्हा पुढच्या पिढीचा विचार व्हावा. बी. डी. डी चाळीतील दोन खोल्या विकण्याचा डाव सुरू आहे. याबाबत आम्ही जनजागृती सुरू केली असून गावातही बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत खोल्या विकू देणार नाही.\n- जीवन भोसले, नेसरी, गडहिंग्लज, कोल्हापूर\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Conflict-Between-NCP-MLA-and-Corporators/", "date_download": "2018-11-20T20:05:45Z", "digest": "sha1:NMITQGYGYBJ7IW5JFA3YVM2BNCME2T4T", "length": 4336, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रवादीच्या माजी आमदार आणि नगरसेवकामध्ये हाणामारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › राष्ट्रवादीच्या माजी आमदार आणि नगरसेवकामध्ये हाणामारी\nराष्ट्रवादीच्या माजी आमदार आणि नगरसेवकामध्ये हाणामारी\nराष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्यात हाणामारी झाली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चाफेकर चौकात हा प्रकार घडला. दोघांनी चिंचवड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केली.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्राधिकरण नवनगरच्या कार्यलायवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चास माजी आमदार बनसोडे आणि माजी नगरसेवक पवार हे दोघे स्वतः व त्यांचे कार्यकर्ते घेऊन गेले होते. मोर्चा सुरू असताना दोघांमध्ये वाद झाला. या वादामुळेच मोर्चा संपवून परत जात असताना चाफेकर चौकात तुफान हाणामारी झाली अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/water-pollution-in-pune-city/", "date_download": "2018-11-20T19:34:51Z", "digest": "sha1:SE6LLEY4VQBGG6I6U2SQSSSDAISJQ7JF", "length": 9700, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाणवनस्पती, जलचर संपले, आता नंबर आपला? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पाणवनस्पती, जलचर संपले, आता नंबर आपला\nपाणवनस्पती, जलचर संपले, आता नंबर आपला\nपुणे : अपर्णा बडे\nजगभरात कौतुक होणार्‍या पुण्याच्या पाण्याला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. पावसाळ्याशिवाय मुठा नदीचे पात्र केवळ सांडपाणी घेऊन वाहू लागल्याने ‘नागदमणी’ सारख्या पाणवनस्पती, माशांच्या 71 प्रजाती नामशेष झाल्या आणि घातक धातूचे प्रमाण वाढले. नदीकाठच्या नागरिकांना सक्तीने प्रदूषित पाणी प्यावे लागत असल्याने, पाण्यामुळे उद्भवणार्‍या आजारांच्या तक्रारी वाढल्या आहेत. आपणच केलेल्या कृत्यामुळे वनस्पती, जलचरांनंतर आता माणसांवरच त्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे.\nखडकवासला धरणातून पिण्यासाठी पाणी मिळत असल्याने, नदी म्हणून अस्तित्व टिकविण्याकडे डोळेझाक झाली आणि मुठा नदी बघता बघता गटार बनली. मुळात पावसाळ्याखेरीच शुद्ध पाणी पात्रात येत नसल्याने नदीची गरजच नाही म्हणून पात्रात बिनबोभाट सांडपाणी सोडण्यात येत आहे. दररोजचे रसायनयुक्त सांडपाणी, काही प्रमाणात मैलापाणी आणि कचरा तसेच निर्माल्य आणि इतर टाकाऊ वस्तूही पात्रात टाकण्यात येऊ लागल्याने नदीचा श्वास कोंडला आहे. एकेकाळी तळ दिसेल इतके स्फटिकासारखे शुद्ध पाणी आता पिण्यास योग्य नाहीच शिवाय घातक रसायनांमुळे शेतासाठीही नाकारले जाऊ लागले आहे.\n25 नाले अन् कचरा थेट पात्रात\nसांडपाणी वाहून नेणारे जवळपास 25 नाले थेट नदीपात्रात मिसळत आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाणी जैविकदृष्ट्या मृत झाले आहे. त्याचबरोबर शहर आणि नदीपात्रानजीकचे भूजलही प्रदूषित झाले आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या नदीपात्रानजीकच्या गावांमध्ये कचरा उचलण्यासाठी किंवा विघटनासाठी कोणताही प्रकल्प नाही. त्यामुळे तेथील कचरा थेट नदीपात्रात मिसळत असून पात्रात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत.\nसांडपाणी रोखून नदीचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी महापालिकेची आहे; मात्र, महापालिकेनेच नाले, गटारींचे पाणी पात्रात सोडल्याने पात्र प्रदूषित झाले. खडकवासला धरणातून पिण्यासाठी पाणी घेताना सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून सांडपाणी शुद्ध करून शेतीला देण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. मात्र, या यंत्रणा कुचकमी ठरल्या आहेत. नदीकाठच्या गावांना पुणेकरांचे सांडपाणी प्यावे लागत असल्याने त्याठिकाणी आजार बळावले आहेत. त्यामुळे महापालिकेला जबाबदार धरुन हरित न्यायाधिकरणाने दंडही केला; मात्र पुणेकरांच्याच खिशातील हे पैसे भरून महापालिकेने जबाबदारी झटकण्याचा कहर केला.\nवनस्पती अभ्यासक विनया घाटे म्हणाल्या, 1980 पर्यंत नदीपात्रात माका, ब्राह्मी, हायड्रीला, क्रिप्टोकोराईन यांसारख्या वनस्पती होत्या. मात्र, आता जलपर्णीमुळे स्थानिक वनस्पतींचे चक्र विस्कळीत झाले.\nजलपर्णी ही मूळची विदेशातील वनस्पती आहे. सांडपाणी आणि कचर्‍यामुळे जलपर्णी फोफवत आहे, असे सांगताना पर्यावरणतज्ज्ञ उपेंद्र धांडे म्हणाले, जाड पाने, गुंतलेल्या मुळ्या, दाटीवाटीने वाढण्याच्या सवयीमुळे जलपार्णी पाण्याचा प्रवाह थोपवून धरते. त्यामुळे नदीत कचरा अडकतो आणि कुजतो. नदीच्या काठावर धोबीघाट आहेत. त्यामुळे नदीत फॉस्फेट आणि नायटे्रट हे घटक मिसळले जातात आणि हे घटक जलपर्णीच्या वाढीस पोषक असतात.\nऑक्सिजन संपला, मासे मृत\nमाशांना पाण्यात जिवंत राहण्यासाठी किमान प्रतिलिटर 5 एमजी इतका ऑक्सिजन लागतो; पण मुठेच्या पाण्यात हे प्रमाण केवळ 3 एमजी इतके आहे. त्यामुळे यापूर्वी मूठेच्या पात्रात असणार्‍या सुमारे 71 माशांच्या प्रजाती आता नामशेष झाल्यास असून, केवळ चिलापी हे अत्यंत प्रदूषित पाण्यातही तग धरणारे मासे शिल्लक आहेत.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Organizing-Dancing-Worship-Fashion-Show-in-Sangli-organized-by-Kasturi-Club/", "date_download": "2018-11-20T19:54:47Z", "digest": "sha1:IPPQMCL2WIUGBUN2HYUHVES3X6IVQGY7", "length": 3977, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पुढारी कस्तुरी क्‍लब’ तर्फे सांगलीत ‘डान्सवर्कशॉप, फॅशन शो’ चे आयोजन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘पुढारी कस्तुरी क्‍लब’ तर्फे सांगलीत ‘डान्सवर्कशॉप, फॅशन शो’ चे आयोजन\n‘पुढारी कस्तुरी क्‍लब’ तर्फे सांगलीत ‘डान्सवर्कशॉप, फॅशन शो’ चे आयोजन\nदै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे महिलांच्या आवडीच्या व उपयोगी मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून दि. 4 ते 9 जून या कालावधीत सांगलीत सहा दिवसीय ‘डान्स वर्कशॉप’ तसेच ‘फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे.\nया वर्कशॉपमध्ये दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्या सभासद व इतर इच्छुक महिला सहभाग घेऊ शकतात. डान्स वर्कशॉपमध्ये महिलांना डान्सचे विविध प्रकार शिकविण्यात येणार आहेत. डान्स वर्कशॉप व फॅशन शोसाठी सर्व महिलांसाठी मोफत प्रवेश आहे. दि. 9 जूनरोजी कस्तुरी सभासद महिलांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक महिलांनी सहभागी होण्यासाठी दै. पुढारी भवन, जिल्हा परिषदेसमोर, सांगली- मिरज रोड, सांगली येथे संपर्क साधावा.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/devotee-of-lord-krishna-surdas/", "date_download": "2018-11-20T20:24:45Z", "digest": "sha1:G4LR2V7ZIL6PRSDSJSXQWIOLAHXOALMC", "length": 28321, "nlines": 278, "source_domain": "www.saamana.com", "title": "कृष्णभक्तीशी एकरूप झालेले सूरदास | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nकृष्णभक्तीशी एकरूप झालेले सूरदास\nअंधत्व, निराधारता, निरक्षरत्व या सर्वावर मात करून केवळ सुरांच्या वारूवर आरूढ होऊन सूरदासांनी जीवनात काव्यसृष्टी पादाक्रांत केली, त्याला इतिहासात तोड नाही. कृष्णाची भक्ती, सामाजिक प्रतिष्ठा आणि जनताजनार्दनाचं प्रेम सारंकाही सूरदासांना मिळालं. सूरदास यांना हिंदी साहित्यातील सूर्य असं म्हटलं जातं. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊनच की काय, ईश्वराने त्याना 101 वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य बहाल केलं.\n‘‘मैया देखो न, मेरे साथ कोई भी खेलता नही बडा भैया भी मुझे चिढाता है बडा भैया भी मुझे चिढाता है मै क्या करू’’ बाल सूरदास आपल्या मैयाला रडत रडत म्हणाले. ‘‘देखो बेटा, यह लल्ला की मूरत है, तू इसके साथ खेल.’’ मैया म्हणाली. सूरदास त्या मूर्तीशी खेळू लागले. त्याच्यासंगे गाऊ लागले आणि त्यांच्या सुरातून गाण्यांचा वर्षाव होऊ लागला.\nसूरदासांच्या जन्म-मृत्यूविषयी इतिहासाला निश्चित माहिती नाही. सर्वसाधारणपणे इ. स. 1478 ते 1580-84 हा त्यांचा कालखंड मानला जातो. सूरदासांचा जन्म मथुरेच्या जवळ रुणक्त नावाच्या एका खेडय़ात झाला. त्यांचे वडील पंडित रामस्वामी पेशाने पंडित होते, पण या जन्मांध बालकाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. मातेने त्यांची तात्पुरती समजूत घातली. पण सूरदासांचं त्याने समाधान झालं नाही. वयाच्या 6 व्या वर्षीच त्यांनी घराला राम राम ठोकला आणि यमुनेच्या तीरावर बसून ते आपली कृष्णलीला गाऊ लागले. त्यांच्या गळ्यातून सुमधुर, सुश्राव्य भजनं येऊ लागली. यमुनेच्या काठी त्यांची काव्यगंगा उगम पावली. लोक तल्लीनतेने ऐकू लागले. गाता गाता सूरदास ‘कवी सूरदास’ झाले. सुरांचा दास म्हणून ‘सूरदास’ सूरदासांच्या बहुतेक सर्व काव्यांतून त्यांनी कृष्णाच्या बाललीलांचं वर्णन केलं आहे.\nमैया मोहि दाऊ बहुत खिझायै; मोसौ कहत मोल कौ लीन्हौ; तू जसुमती कब जायौ\nकह करो इहि के मारे खेलन हौ नही जात; पुनिपुनि कहत कौन है माता; कौ है तेरा तात\nगोरे नन्द जसोदा गोरी तू कल स्यामल गात चुटकी दै–दै ग्वाल नचावत हसत–सबै मुसकात\nतू मोहि की मारन सीखी दाऊहि कब न खीझै; मोहन मुख रिस की ये बातेः जसुमति सुनि सुनि रीझै\nसुनहु कान्ह बलभद्र चबाईः जनमत ही कौ धूत; सूर स्याम मौहि गोधन की सौ हा माता तो पूत\nयात सूरदासांनी जणू काही आपलीच कैफियत मांडली आहे.\n(अर्थः बालकृष्ण यशोदेला सांगतो की, ‘‘तो बलरामदादा मला खूप चिडवतो. तो म्हणतो की, तू मला धन देऊन विकत घेतलं आहेस. तू मला जन्म दिलेला नाहीस. म्हणून मी त्याच्याबरोबर खेळायला जाणार नाही. तो मला एकसारखा विचारतो की, तुझे मातापिता कोण नंदबाबा आणि यशोदामाता दोघेही गोरे आहेत. तर तू काळा कसा नंदबाबा आणि यशोदामाता दोघेही गोरे आहेत. तर तू काळा कसा असं म्हणून तो उडय़ा मारायला लागतो. मग त्याच्यासह सगळेच गोपी मला हसू लागतात. तू मात्र नेहमी मलाच मार देतेस. दादाला तू कधीच मारीत नाहीस. तू मला शपथेवर सांग की, मी तुझाच मुलगा आहे.’’ कृष्णाची ही तक्रार ऐकून यशोदा मंत्रमुग्ध झाली.)\nएकदा एका यात्रेत मथुरेला वृंदावनमध्ये सूरदासांची वल्लभाचार्यांशी भेट झाली. सूरदासांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं.\nत्यांची ब्रिज भाषेतील भजनं आजही लोकांच्या मनात घोळत आहेत. उदा. ‘मैया मै नही माखन खायौ…’ मनाची शुद्धता, भाषेचा साधेपणा आणि शब्दचित्रात्मक शैली यांनी त्यांची पदे नटलेली असत. सूरदासांनी कृष्णाचं सारं चरित्र आपल्या काव्यातून साकार केलं आहे. सूरदासांनी एकूण 1 लाख पद्यरचना केल्या. दुर्दैवाने त्यापैकी फक्त 8 हजार आज उपलब्ध आहेत. ‘सूरसागर’ हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह. याशिवाय ‘सूर-सरावली’, ‘साहित्यलहिरी’ हेही त्यांचे विविध विषयांवरील काव्यसंग्रह आहेत. ‘साहित्यलहिरी’ हा त्यांचा ग्रंथ आध्यात्मिक आहे.\nत्यांच्या निरागस भावुकतेने आणि वाङ्मयीन गुणांनी त्यांना खूप कीर्ती मिळवून दिली. इतकी की, एकदा सूरदासांना अकबर बादशहाकडून भेटीचं निमंत्रण आलं. सूरदासांनी नम्रपणे बादशहाला निरोप दिला, ‘मी बादशहांची भेट घेऊ इच्छित नाही; परंतु बादशहांना वाटत असेल तर ते इथे येऊ शकतात.’ अकबर बादशहा आपल्या लवाजम्यासह सूरदासांच्या भेटीला आला. भेट झाली. परंतु सूरदासांनी बादशहाचा नजराणा नाकारला. ते म्हणाले, ‘बादशहा, कन्हैयाच्या प्रेमाने मी तृप्त आहे. माझं गाणं ऐकलंत, ठीक आहे. मला नजराणा नको.’\nबादशहाने विचारलं, ‘कविराज, मला सांगा, तुम्हाला काय हवं आहे’ सूरदास आत्मविश्वासाने म्हणाले, ‘मला एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे हिंदूंवर असलेला जिझिया कर तेवढा रद्द करा.’ हिंदूंवरील तो कर त्वरित रद्द झाला.\nतत्कालीन हिंदू समाजात आलेल्या भक्तिपर्वाशी सूरदास एकरूप होऊन गेले. सूरदासांची पद्यरचना सगुण भक्तीत मोडणारी असली तरी त्यांना निर्गुण, निराकार शक्तीचं भान होतं. त्या अव्यक्त रूपावरही त्यांनी काव्यं रचली आहेत. परंतु त्यांच्या मते सर्वसामान्य संसारी माणसांना ते निर्गुण रूप समजण्यास अवघड असल्याने सगुण भक्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी श्रीकृष्णाची नामरूपी भक्ती आवश्यक आहे.\nअबिगत गति कछु कहति न आवै\nज्यों गूंगो मीठे फल की रस अंतर्गत ही भावै\nपरम स्वादु सबही जु निरंतर अमित तोष उपजावै\nमन बानी कों अगम अगोचर सो जाने जो पावै\nरूप रैख गुन जाति जुगति बिनु निरालंब मन चकृ चावै\nसब बिधि अगम बिचारहिं तातों सूर सगुन लीला पद गावै\n(अर्थ ः अव्यक्त उपासना अवघड आहे. तो मन आणि वाणीचा विषय होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे मुक्या माणसाला मिठाई खायला दिली आणि त्याला त्याची चव विचारली तर तो सांगू शकणार नाही. त्या मिठाईचा आनंद फक्त त्याच्या अंतर्मनाला समजू शकेल. निराकार ब्रह्माला ना रूप ना गुण. म्हणून मन तेथे स्थिर होऊ शकत नाही. अर्थात ते अगम्य आहे. म्हणून सूरदास सगुण ब्रह्म म्हणजेच भगवान श्रीकृष्णाची उपासना करणंच पसंत करतात.)\nअंधत्व, निराधारता, निरक्षरत्व या सर्वावर मात करून केवळ सुरांच्या वारूवर आरूढ होऊन सूरदासांनी जीवनात काव्यसृष्टी पादाक्रांत केली, त्याला इतिहासात तोड नाही. कृष्णाची भक्ती, सामाजिक प्रतिष्ठा आणि जनताजनार्दनाचं प्रेम सारंकाही सूरदासांना मिळालं. सूरदास यांना हिंदी साहित्यातील सूर्य असं म्हटलं जातं. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊनच की काय, ईश्वराने त्याना 101 वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य बहाल केलं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा पुढाकार\nपुढीलरोबोट पत्रकार आणि परिणाम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : बालपणीचा काळ\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pune-zilla-parishad-mewmber-rohit-pawar-helped-to-ambedkar-society-people/", "date_download": "2018-11-20T20:43:17Z", "digest": "sha1:GJGUKJRJKXQSDW5BLMVOAGHQ5OLTISO7", "length": 8163, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आगीने संसार उघड्यावर आलेल्यांच्या मदतीला धावले रोहित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआगीने संसार उघड्यावर आलेल्यांच्या मदतीला धावले रोहित पवार\nपुणे: मागील आठवड्यात मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकरनगर वसाहतीत भीषण आग लागली होती, या आगीने अनेकांचे संसार उघड्यावर आणले आहेत. जवळपास 75 च्यावर घरांची राख झाली. कोणाची आयुष्यभराची कमाई जळाली तर कोणाचे लेकीच्या लग्नासाठी पैपै करून जमवलेले कपडे- दागिने. याच उघड्यावर आलेल्या लोकांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम केलंय ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी.\nआंबेडकरनगर वसाहतीमधील घटनेची माहिती मिळताच रोहित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी समोरचे विदारक चित्रपाहून त्यांनी लागलीच मदतीचा हात पुढे करत, पिडीतांना कपडे तसेच साहित्याचे वाटप केले. तसेच कायम त्यांच्या सोबत राहण्याचा शब्द दिला.\nआंबेडकरनगर वसाहतीमध्ये दाटीवाटीने घरे असल्यामुळे आग लागली तेंव्हा घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब पोहोचण्यास विलंब लागला. आग आटोक्यात आणण्यासाठी तीन तासांनंतर यश आले होते. मात्र तोपर्यंत नागरिकांना डोळ्यासमोर आपली घरे जळताना पाहावी लागली होती. दरम्यान, रोहित पवार यांनी यावेळी आपण येथील रहिवाशांच्या मागे कायम उभे असल्याचे सांगितले.\nयावेळी पर्वती विधानसभा अध्यक्ष शशिकांत तापकीर, मा.नगरसेविका शशिकला कुंभार, युवकचे राकेश कामठे, महिला अध्यक्ष मृणालिनी वाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर…\nपुणे- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-11-20T19:35:29Z", "digest": "sha1:EBDN5UR42CFKEURXUFKIRKFERHJINUMW", "length": 4382, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७६२ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७६२ मधील जन्म\n\"इ.स. १७६२ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nचौथा जॉर्ज, युनायटेड किंग्डम\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-bank-loan-passport-102242", "date_download": "2018-11-20T20:13:26Z", "digest": "sha1:CY6XTB3ZLPGL73KBWLCOO3ONIC4SLPMV", "length": 10008, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news bank loan passport पन्नास कोटींवरील कर्जासाठी पारपत्र तपशील बंधनकारक | eSakal", "raw_content": "\nपन्नास कोटींवरील कर्जासाठी पारपत्र तपशील बंधनकारक\nशनिवार, 10 मार्च 2018\nनवी दिल्ली : कर्ज बुडवून विदेशात पलायन करणाऱ्यांची संख्या वाढल्याने केंद्र सरकारने 50 कोटी रुपयांवरील कर्जासाठी कर्जदाराला पारपत्राचे तपशील देणे बंधनकारक केले आहे.\nकर्ज बुडवून एखादा कर्जदार विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असेल, तर तातडीने बॅंक तपास यंत्रणांना याची माहिती देऊ शकते. संबंधित कर्जदाराच्या पारपत्राचे तपशील बॅंकेकडे उपलब्ध असल्याने त्याला विदेशात पळून जाण्यापासून रोखता येऊ शकते. विजय मल्ल्या, जतीन मेहता, नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी हे उद्योगपती मोठ्या प्रमाणात कर्ज बुडवून विदेशात पळून गेले आहेत. यामुळे त्यांच्याकडून कर्जवसुली करणे अवघड बनले आहे.\nनवी दिल्ली : कर्ज बुडवून विदेशात पलायन करणाऱ्यांची संख्या वाढल्याने केंद्र सरकारने 50 कोटी रुपयांवरील कर्जासाठी कर्जदाराला पारपत्राचे तपशील देणे बंधनकारक केले आहे.\nकर्ज बुडवून एखादा कर्जदार विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असेल, तर तातडीने बॅंक तपास यंत्रणांना याची माहिती देऊ शकते. संबंधित कर्जदाराच्या पारपत्राचे तपशील बॅंकेकडे उपलब्ध असल्याने त्याला विदेशात पळून जाण्यापासून रोखता येऊ शकते. विजय मल्ल्या, जतीन मेहता, नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी हे उद्योगपती मोठ्या प्रमाणात कर्ज बुडवून विदेशात पळून गेले आहेत. यामुळे त्यांच्याकडून कर्जवसुली करणे अवघड बनले आहे.\nयाबाबत आर्थिक सेवा विभागाचे राजीव कुमार यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की स्वच्छ आणि जबाबदार बॅंकिंग व्यवस्थेच्या दिशेने पाऊल टाकण्यात येत आहे. यासाठी 50 कोटी रुपयांवरील कर्जासाठी कर्जदाराच्या पारपत्राचे तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहेत. गैरव्यवहार झाल्यास तातडीने कारवाई करण्याच्या दिशेने हे तपशील महत्त्वाचे ठरणार आहेत. सर्व बॅंकांनी 50 कोटी रुपयांवरील कर्ज घेणाऱ्या कर्जदारांच्या पारपत्राचे तपशील 45 दिवसांत द्यावेत, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-attack-ad-dalvi-103068", "date_download": "2018-11-20T20:23:11Z", "digest": "sha1:SNFXY7MPMUSGICXSRZI2JJGLTX4SNXIS", "length": 13246, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News attack on Ad. Dalvi ‘धारेश्‍वर’ हायस्कूलचे ॲड. दळवी गंभीर | eSakal", "raw_content": "\n‘धारेश्‍वर’ हायस्कूलचे ॲड. दळवी गंभीर\nगुरुवार, 15 मार्च 2018\nदोडामार्ग - घोटगे येथून घरी परतत असताना गाडी अडवून जीवघेणा हल्ला करण्यात आलेले ॲड. अनिल दळवी यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना बांबुळी (गोवा) येथे दाखल करण्यात आले. ॲड. दळवी त्यांच्या पत्नी सौ. अस्मिता आणि धारेश्‍वर विद्यालयातील शिक्षक अशोक देसाई यांच्यावर शुक्रवारी (ता. ९) मध्यरात्री हल्ला झाला होता.\nदोडामार्ग - घोटगे येथून घरी परतत असताना गाडी अडवून जीवघेणा हल्ला करण्यात आलेले ॲड. अनिल दळवी यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना बांबुळी (गोवा) येथे दाखल करण्यात आले. ॲड. दळवी त्यांच्या पत्नी सौ. अस्मिता आणि धारेश्‍वर विद्यालयातील शिक्षक अशोक देसाई यांच्यावर शुक्रवारी (ता. ९) मध्यरात्री हल्ला झाला होता.\nशाळेशी संबंधित वाद आणि शिक्षण क्षेत्रातील एक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढल्यामुळे हा हल्ला झाल्याची तक्रार सौ. दळवी यांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी संशयित म्हणून अकरा जणांची नावे दिली असून अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने सौ. दळवी यांनी संताप व्यक्त केला.\nसिंधुदुर्गनगरी येथून ॲड. दळवी, सौ. दळवी, देसाई वाहनातून घोटगेत जात होते. घराच्या थोडे अलीकडे धारेश्‍वर माध्यमिक विद्यालयाजवळ टेंबवाडी येथे त्यांची सुमो अडविण्यात आली. त्यासाठी हल्लेखोरांनी रस्त्यात साडी आडवी बांधली होती आणि रस्त्यात झाडही आडवे टाकले होते. ॲड. दळवी यांनी गाडी थांबवताच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या मागील, पुढील आणि अन्य काचा फोडल्या. तिघांच्याही डोळ्यांत मिरचीपूड फेकून लोखंडी सळ्या, लाकडी दांडे यांनी गाडीच्या काचा फोडून बेदम मारहाण केली. त्यात तिघेही जखमी झाले.\nश्री धारेश्‍वर माध्यमिक विद्यालय आणि शाळेचे आजी माजी शिक्षक यांचा गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. ॲड. दळवी त्या विद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, तर सौ. दळवी विद्यालयाच्या मुख्याध्यापक आहेत. श्री. देसाई शाळेचे शिक्षक आहेत. या प्रकरणी सौ. दळवी यांनी अकरा जणांची संशयित म्हणून पोलिसात नावे दिली आहेत. हा वाद शाळेशी संबंिधत असल्याचा दावा त्यांनी तक्रारीतून केला आहे.\nदरम्यान, तिघांनाही वैद्यकीय उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते; मात्र ॲड. दळवी यांची मंगळवारी (ता. १३) पुन्हा अचानक प्रकृती बिघडली. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याना गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव करीत आहेत. त्या अकराही जणांविरोधात गुन्हा दाखल आहे आणि तपास सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.\nशिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात झगडणाऱ्या आम्हा पती-पत्नीवर दोषींकडून सिनेमा स्टाईलने जीवघेणा हल्ला होतो, ही गांभीर्याची गोष्ट आहे. जे आमच्या बाबतीत घडले ते उद्या तुमच्याही बाबतीत घडू शकते. त्यामुळे अशा हिंसक आणि गुंड प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी पुढे या, आम्हाला साथ द्या, असे आवाहन धारेश्‍वर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अस्मिता दळवी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोडामार्गवासीयांना केले आहे. मारहाणीत आपले पती आणि श्री सातेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल दळवी यांच्या पोटातून रक्तस्राव होत असल्याने आणि अनेक ठिकाणी हाडे फ्रॅक्‍चर झाल्याने बांबोळीतील गोमेकॉमध्ये दाखल केल्याचे सांगून सौ. दळवी यांनी शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्या गुंडगिरी विरोधात तालुकावासीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/500-child-suffered-malnutrition-111294", "date_download": "2018-11-20T20:00:04Z", "digest": "sha1:AEH6DOMMBFW7ZALVAIPGHEWJGJGHK4UP", "length": 10880, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "500 child suffered by malnutrition कुपाेषणाचे दुष्टचक्र, पाचशेवर बालके कुपाेषित | eSakal", "raw_content": "\nकुपाेषणाचे दुष्टचक्र, पाचशेवर बालके कुपाेषित\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nअकाेला : कुपोषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यानंतरही कुपोषणाला प्रतिबंध लावण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात ५३८ बालके कुपाेषित आढळली. त्यामध्ये ८४ बालके ही अति तीव्र तर ४५४ बालके ही मध्यम तीव्र कुपाेषित आढळली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक महिन्यात कुपाेषित बालकांची संख्या पाचशेच्यावरच राहत असल्यामुळे कुपोषणाची समस्या गंभीर होत असल्याचे चित्र आहे.\nअकाेला : कुपोषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यानंतरही कुपोषणाला प्रतिबंध लावण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात ५३८ बालके कुपाेषित आढळली. त्यामध्ये ८४ बालके ही अति तीव्र तर ४५४ बालके ही मध्यम तीव्र कुपाेषित आढळली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक महिन्यात कुपाेषित बालकांची संख्या पाचशेच्यावरच राहत असल्यामुळे कुपोषणाची समस्या गंभीर होत असल्याचे चित्र आहे.\nजिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यात राहणाऱ्या शून्य ते ६ वर्ष वयोगटातील ८५ हजार ३४६ बालकांचे मार्च महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात ७९ हजार ९७२ बालके ही साधारण वजनाची आढळली. सदर बालकांची वाढ ही सामान्य असल्यामुळे ते कुपाेषणापासून लांब आहेत. परंतु चार हजार ७३८ बालके ही मध्यम कमी वजनाची व ६३६ बालके ही तीव्र कमी वजनाची आढळली. मध्यम कमी व तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांच्या आराेग्याची तपासणी केली असता ८४ बालक अतितीव्र कुपाेषित तर ४५४ बालके ही मध्यम तीव्र कुपाेषित आढळली. जिल्ह्यातील अकाेट व तेल्हारा तालुक्यात कुपाेषणाची स्थिती गंभीर असल्याचे सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून लक्षात येते.\nअकाेट तालुक्यात सर्वाधिक २२ बालके ही अतितीव्र तर १०० बालके ही मध्यम तीव्र कुपाेषित आढळली आहेत. तर तेल्हारा तालुक्यात १२ बालके ही अतितीव्र व १०३ बालके ही मध्यम तीव्र, बार्शीटाकळी तालुक्यात १६ बालके अतितीव्र तर ६८ बालके मध्यम तीव्र कुपाेषित आढळली आहेत. इतर तालुक्यात सुद्धा कुपाेषित बालक अाढळले असल्यामुळे कुपाेषणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययाेजना ह्या कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/todays-saamana-editorial-on-mallya-and-arun-jaitely/", "date_download": "2018-11-20T20:12:21Z", "digest": "sha1:FHJYPVT3W4GA3Z35677Q7JRYBDZAKZ6J", "length": 17400, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विजय माल्या सारख्या दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नका : उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविजय माल्या सारख्या दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नका : उद्धव ठाकरे\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरुण जेटलींची केली पाठराखण\nटीम महाराष्ट्र देशा- अरुण जेटली आणि विजय माल्ल्या भेटीवरुन सध्या जोरदार गदारोळ सुरु आहे. यावर विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा आहे. दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये, असे सांगत ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरुण जेटलींची पाठराखण केली आहे.\nनेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात \nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मल्ल्याने इतक्या वर्षांनंतर कोर्टात सांगितले. काँग्रेसला या भेटीची कल्पना होती मग ते इतकी वर्षे दडवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि मल्ल्याचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे एकमेकांचे पाय कापण्याचे प्रयोग दिल्लीत सुरू आहेत. 2019 ची ही पूर्वतयारी आहे. जे नकोत त्यांना आताच छाटा. त्यात सुक्याबरोबर ओलेही जळत आहे. जेटली यांच्याबाबत नेमके तेच घडताना दिसत आहे.\nविजय मल्ल्या एक नंबरचा खोटारडा आहे. दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये, पण विजय मल्ल्या याने लंडन कोर्टात केलेल्या एका वक्तव्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अडचणीत आले आहेत. देश सोडण्यापूर्वी आपण अरुण जेटली यांना भेटलो होतो. या भेटीत आपण बँकेच्या व्यवहाराबाबत तडजोड करण्याविषयी बोललो असा दावा विजय मल्ल्या याने लंडनच्या एका कोर्टात केला. यावर अरुण जेटली यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचे कारण काय पण काँग्रेसने हे केले आहे. हजारो कोटींची कर्जे बुडवून विजय मल्ल्याने देश सोडला आहे. मल्ल्या सध्या लंडन येथे आहे व त्याचे गाठोडे पुन्हा हिंदुस्थानात आणण्यासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात खटला सुरू आहे. अनेक बड्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे घेऊन ती बुडवली आहेत. 16 राष्ट्रीय बँका ‘एनपीए’ग्रस्त आहेत व ही कर्जे घेणारे सर्व बडे उद्योगपती आहेत. त्यातला एक मल्ल्या आहे. मल्ल्याने साधारण 13 हजार कोटींचे कर्ज घेतले व किंगफिशर एअरलाइन्स बुडाल्याने त्याने कर्ज बुडवले. त्याला कर्ज फेडणे शक्य नाही असे तो म्हणाला (अनेक बड्या उद्योगपतींना ते शक्य होत नाही). त्यामुळे ‘वन टाइम सेटलमेंट’चा मार्ग ते स्वीकारतात. मल्ल्याने त्यासाठी प्रयत्न केले, पण बँकांनी ‘सेटलमेंट’ची तडजोड स्वीकारली नाही. ती का स्वीकारली नाही व त्यामागे त्यांचे\nनेमके राजकीय अर्थमंथनकाय होते ते त्यांनाच माहीत.\nअसे म्हणतात की, मल्ल्या कर्जाची मोठी रक्कम परत करायला तयार होता. त्याची संपत्तीही जप्त झाली. शिवाय आता मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी सरकार देशातील आणि विदेशातील न्यायप्रक्रियेसाठी जो मोठा खर्च करीत आहे ते पाहिले तर सरकार उद्योगपतींच्या कर्जाबाबत आतबट्ट्याचाच व्यवहार करीत आहे असे दिसते. कर्ज फेडीन असे सांगणार्यांना कर्ज फेडण्याची संधी मिळावी हे अर्थशास्त्र आहे. बँकांनी कर्जे द्यायची, ती बुडवायला पोषक वातावरण निर्माण करायचे व उद्योगपतींना पळवून लावले की पुन्हा त्यांच्या प्रत्यार्पणाचे ढोल वाजवायचे. मल्ल्या हा आता आर्थिक विषय राहिला नसून राजकीय धोपटेगिरीचा विषय झाला आहे. मल्ल्याने आता लंडनच्या कोर्टात सांगितले की, ‘‘बँकांचे आपल्यावर कर्ज होते. थकबाकी भरायला आपण तयार होतो. तडजोडीबाबत मी बँकांना अनेकदा पत्र लिहिले होते, परंतु मला त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँकांशी तडजोड करावी यासाठी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती.’’ मल्ल्याच्या या विधानानंतर इतकी खळबळ उडायचे कारण काय अशा प्रकारच्या भेटी होऊ शकतात व हे काँग्रेसला माहीत असायला हवे.\nज्या पक्षात मनमोहन सिंग यांच्यासारखे जोरदार अर्थतज्ञ आहेत त्यांचा सल्ला तरी काँग्रेसने घ्यायला हवा होता. तडजोडीचा मसुदा मल्ल्याने दिला होता व बँकांना तो मान्य नव्हता. त्यामुळे अर्थमंत्र्यांकडे दाद मागितली असे हे प्रकरण आहे. पुन्हा मल्ल्या अर्थमंत्र्यांना भेटला तो संसदेच्या दालनात. मल्ल्या हा खासदार होता व खासदार म्हणून तो संसदेत कुठेही वावरू शकत होता. संसद सदस्याचा तो हक्क आहे. त्यामुळे संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आपण मल्ल्या याला अरुण जेटली यांच्याशी बोलताना पाहिले होते, म्हणून जेटली हे मल्ल्या प्रकरणातील एक गुन्हेगार आहेत असे जेव्हा काँग्रेसचे एक पुढारी पुनिया सांगतात तेव्हा हसू आवरत नाही. खरे तर काँग्रेस व भाजपने संसदेत ज्या चारित्र्याचे लोक निवडून आणले आहेत ते पाहता मंत्र्यांनी कुणाला भेटायचे व टाळायचे हा एक प्रश्नच आहे. पुन्हा मल्ल्या हा कर्ज बुडवणारा एकटा नाही. संसदेत असे कर्जबाजारी व कर्जबुडवे ‘एक से बढकर एक’ आहेत व ते खासदार म्हणून हवे तेथे फिरत आहेत.\nनीरव मोदीच्या एका कौटुंबिक सोहळ्यात राहुल गांधी हजर होते असेही समोर आले. म्हणजे मोदी याच्या पलायनामागे राहुल गांधी होते असे मानायचे काय बोफोर्स प्रकरणात क्वात्रोची पळून गेला. सरकार व सीबीआयची मदत असल्याशिवाय क्वात्रोचीला पळून जाणे शक्यच नव्हते. हा काळा इतिहास सहज पुसला जाणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मल्ल्या याने इतक्या वर्षांनंतर कोर्टात सांगितले. काँग्रेसला या भेटीची कल्पना होती मग ते इतकी वर्षे दडवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि मल्ल्याचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे बोफोर्स प्रकरणात क्वात्रोची पळून गेला. सरकार व सीबीआयची मदत असल्याशिवाय क्वात्रोचीला पळून जाणे शक्यच नव्हते. हा काळा इतिहास सहज पुसला जाणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मल्ल्या याने इतक्या वर्षांनंतर कोर्टात सांगितले. काँग्रेसला या भेटीची कल्पना होती मग ते इतकी वर्षे दडवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि मल्ल्याचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे एकमेकांचे पाय कापण्याचे प्रयोग दिल्लीत सुरू आहेत. 2019 ची ही पूर्वतयारी आहे. जे नकोत त्यांना आताच छाटा. त्यात सुक्याबरोबर ओलेही जळत आहे. जेटली यांच्याबाबत नेमके तेच घडताना दिसत आहे.\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/feed?start=144", "date_download": "2018-11-20T20:36:31Z", "digest": "sha1:YXGEZHN2DLPTVWEO67PW4SODJF5HU5LJ", "length": 5114, "nlines": 165, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "RSS Feed - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी या राशीच्या लोकांना मिळु शकत त्यांना त्यांच खरं प्रेम\nसारा तेंडूलकरचे फेक ट्विटर अकाऊंट वापरणारा अखेर अटकेत\nतूम्ही सेल्फी काढताय मग सावध\nलवकरच बदलणार तुमची फेसबुक टाईमलाईन, मार्क जुकरबर्गने केली पोस्ट\nरेडिमीचा मोस्ट अवेटेड स्मार्टफोन लाँच\nडोळ्यातच दडली आहेत तुमच्या आयुष्याची अनेक रहस्य\nदाट, मजबूत, काळ्या, चमकदार केसांसाठी घरगुती उपाय\nमराठमोळी शिल्पा हीनावर पडली भारी\nस्पाइसजेटकडून फ्री विमान प्रवासाची ख्रिसमस भेट\nतुमच्या हातावर 'X' हे निशान आहे का यामागे दडलीयेत अनेक रहस्य\nदहा रुपयांची नवी नोट बाजारात येणार\nबाळाच्या गळ्याला नाळ गुंडाळली गेलीय, बाळाला श्वास घ्यायला त्रास होतोय अशी भिती का घालतात रुग्णालये\nमाळशेज घाटाचे सौंदर्य खुलवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाचे एक पाऊल पुढे\nदारू पेक्षा धोकादायक ठरतोय चहाचा घोट\nमाउंट एवरेस्टलाही झाकून टाकेल एवढा मोठा वेडींग ड्रेस\nअमृता फडणवीस यांचा नवा पंजाबी म्युझिक अल्बम लॉंच\n‘BMC’ची हजारो पदांसाठी बंपर भरती\nसाताऱ्याची कन्या पंतप्रधान कार्यालयात बनली राष्ट्रीय सल्लागार\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.zjamber.com/mr/", "date_download": "2018-11-20T20:01:31Z", "digest": "sha1:6JXDS7WCF45F7XT6GXBEV5XDUI2J63NM", "length": 6110, "nlines": 178, "source_domain": "www.zjamber.com", "title": "भरीव खेळणी, पेत्र खेळणी, सांता भेटी, उत्सवाचे भेटी, कॉस्प्ले वेशभूषा - अंबर", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nहंग्झहौ अंबर ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड विकसित आणि 2010 आम्ही उत्पादन प्रक्रिया OEM टॉय डिझाईन्स मध्ये अनुभवी आणि आमच्या गुणवत्ता नियंत्रण आणि डिझाइन consulting.Each उत्पादन अभिमान नसल्यामुळे छान खेळणी आणि सणाच्या भेटी उत्पादन प्रेमाने आमच्या कारखान्यात केली आहे आहे Yangzhou त्यांना एक अद्वितीय वर्ण आणि उच्च दर्जाचे देत.\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट विविध प्रकारच्या कट ...\nनवीन सुंदर बनी मऊ छान खेळणी ससा चोंदलेले एक ...\nकुत्रा खेळणी पाळीव प्राणी पिल्ला खबर्या Squeaky महागडा चर्वण ...\nलांब कान आज्ञाधारक ससा, महागडा खेळणी\nछान खेळण्यांचे तपकिरी गळपट्टा अस्वल\nछान खेळण्यांचे जमिनीच्या पृष्ठभागावर खत घालणे माकड\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट विविध प्रकारच्या कट ...\nमऊ टॉय कुत्रा, ख्रिसमस हॅट कुत्रा, लाल यष्टीचीत धारण ...\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट विविध प्रकारच्या कट ...\nSmiry 4pcs / सेट कार्टून ख्रिसमस ट्री सांता आनंदवनभुवनी ...\nनवीन आगमन लहान मुले डिलक्स स्नायू डार्क नाइट Batm ...\n1pcs SOZZY बाळ मनसे ओलिस खांदा पिशवी नाश्ता ...\n2pcs 12 \"30cm छान खेळण्यांचे चोंदलेले टॉय सुपर ...\nनवीन 60cm चित्रपट ले पेटिट प्रिन्स लिटल Princ ...\n(1 तुकडा) 18CM लहान गोंडस कुत्रे महागडा अनुकरण ...\nKawaii बोलत घुशीसारख्या प्राण्याचा छान खेळणी ध्वनी रेकॉर्ड करा ...\nनवीन सुंदर बनी मऊ छान खेळणी ससा चोंदलेले एक ...\nहंग्झहौ अँबर व्यापारी कं., लि\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2014: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/marathwadi/", "date_download": "2018-11-20T19:19:54Z", "digest": "sha1:CYM65TBYUE4NVTX2RM3LE6NQIUH6NUS4", "length": 14443, "nlines": 139, "source_domain": "blogs.maharashtratimes.indiatimes.com", "title": "मराठवाडी मुलखात Post by best bloggers in Marathi - Maharashtra Times Blog", "raw_content": "\nभगवानगड ते सावरगाव घाट\nOctober 20, 2018, 6:17 am IST प्रमोद माने in मराठवाडी मुलखात | राजकारण\nपंकजा मुंडे यांच्या, सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे आज होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत मोठी उत्सुकता आहे. तो ऐतिहासिक होण्यासाठी समर्थकांनी राज्यभर तयारी केली आहे. शक्तिप्रदर्शनाबरोबर,भगवानबाबांच्या जन्मस्थळावर होणाऱ्या स्मारकाचे लोकार्पणही या मेळाव्याचे आकर्षण ठरणा आहे. दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात…\nSeptember 22, 2018, 11:56 pm IST प्रमोद माने in मराठवाडी मुलखात | राजकारण\nभारिप बहुजन महासंघाची काँग्रेसबरोबर आघाडीची बोली चालू असतानाच एमआयएमने भारिप बरोबर बोलणी सुरू केली आहे. महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष अॅड. असदुद्दीन ओवेसी हे येत्या २ ऑक्टोबर रोजी एकाच व्यासपीठावर येऊन एका राजकीय…\nSeptember 6, 2018, 7:33 am IST प्रमोद माने in मराठवाडी मुलखात | सामाजिक, राजकारण, Infra\nसमांतर योजनेचे काम नीट होत नसल्याची तक्रार, औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवकांनी केली होती. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी करार रद्द करण्यासही पाठिंबा दिला होता. आता त्याचे पुनरुज्जीवन करण्यासही सहमती दिली आहे. महापालिकेने २३ महिन्यांनंतर ‘यू…\nAugust 30, 2018, 11:01 am IST प्रमोद माने in मराठवाडी मुलखात | सामाजिक, राजकारण, Infra\nतब्बल ४० ते ४२ दिवसांच्या खंडानंतर पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यात नदी-नाल्यांना पूर आला. १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान आलेल्या पावसामुळे मराठवाड्याला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पावसाच्या खंडामुळे हलक्या जमिनीवरील पिके वाळून जात होती. मूग, उडीद,…\nनिवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा कैवारी नाही\n‘कोणत्याही निवडणुकीच्या निकालात ईव्हीएम यंत्रावर ठपका ठेवणे चुकीचे असून, हा प्रकार गैरसमजातून होत आहे. निवडणूक आयोग स्वायत्त असून, आयोगाचा कल सत्ताधाऱ्यांच्याच बाजूने असेलच, हा समज आयोगाने खोटा ठरविला आहे,’ असे रोखठोक मत देशाचे मुख्य निवडणूक…\nसिमी, आयएस ते ‘सनातन’\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) औरंगाबादमधून सचिन अंदुरेला अटक केली. आतापर्यंत सिमी, इंडियन मुजाहिदीन, आयएस यांसारख्या दहशतवादी संघटनांची धागेदोरे मराठवाड्यापर्यंत आले होते. आता या प्रकरणातून अशा कारवायांमागील औरंगाबाद…\nपाऊसधारा कोसळताच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; परंतु जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने दांडी मारली आहे. पेरलेले बियाणे अंकुरले आहे. पीक वाचणे आता शक्य नाही. यामुळे शेतकऱ्यांना आता पावसाशिवाय पर्याय नाही. येत्या आठवड्यात पाऊस…\nऔरंगाबादकरांचा आरोग्याचाच कचरा झाला आहे. नारेगाव – मांडकीमध्ये कचरा डेपोमध्ये डंपींग करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायमची बंदी घातली. या भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडले होते. गेल्या ३७ वर्षांपासून औरंगाबाद महापालिका कचरा टाकत होती. या…\nJuly 26, 2018, 9:14 pm IST प्रमोद माने in मराठवाडी मुलखात | सामाजिक, राजकारण\nकन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यातील मराठा आमदारांच्या नावाने लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर कन्नडचे आमदार जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे….\nJuly 5, 2018, 11:12 am IST प्रमोद माने in मराठवाडी मुलखात | सामाजिक, राजकारण, Infra\nदेशातील पायाभूत सुविधांच्या रचनेत मानबिंदू ठरू शकणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्प निर्णायक टप्प्यावर आला आहे. या प्रकल्पासाठीच्या जमीन खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जवळपास ९८ टक्के शेतकऱ्यांनी जमीन खरेदीला होकार दिला आहे आणि त्यातील…\nप्रमोद माने गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे. क्रीडा पत्रकारितेपासून प्रारंभ केलेल्या माने यांनी मराठवाड्यातील समाजकारण, राजकारण हे आवडीचे विषयही हातळले. संताची भू‌मी असलेल्या मराठवाड्यात काय चाललंय आहे, ते आपल्या 'मराठवाडी मुलखातून' या ब्लॉगमधून सांगतील.\nप्रमोद माने गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात. . .\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nसरदार पटेल आणि भारतीय मुसलमान\nअरुणा ढेरे यांचे अभिनंदन करताना…\nपर्याय न देणारी ‘परिवार’शाही\nविरल आचार्य यांचा दणका\nनाशिक mumbai श्रीमंतीसाठीची विकृत वाटचाल bjp अनय-जोगळेकर election congress कोल्हापूर पुणे राजकारण विजय-चोरमारे राजेश-कालरा राजकारण चारा छावण्यांचे राजकारण चारा छावण्यांचे भाजपला झालंय तरी काय shivsena भाजप क्या है \\'राज\\' shivsena भाजप क्या है \\'राज\\' भारत शिवसेना maharashtra काँग्रेस india ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का भारत शिवसेना maharashtra काँग्रेस india ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का\nनवे लेखक आणखी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/bajaj-pulsar-150-classic-launched-know-features-and-price-1696442/", "date_download": "2018-11-20T19:54:24Z", "digest": "sha1:SYTQCPPJXBBE25R3AQ4X555EDQXFOXDI", "length": 9793, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bajaj pulsar 150 classic launched know features and price | बजाजची Pulsar 150 classic बाजारात दाखल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nबजाजची Pulsar 150 classic बाजारात दाखल\nबजाजची Pulsar 150 classic बाजारात दाखल\nजाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nऑटोमोबाईल हे वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. ग्राहकांची सोय आणि बाजारातील ट्रेंड लक्षात घेऊन दिवसागणिक बाजारात नवीन बाईक दाखल होत आहेत. बजाज या ऑटोमोबाईलमधील नामांकित कंपनीने नुकतेच आपल्या पल्सर या दुचाकीचे नवे मॉडेल लाँच केले आहे. विशेष बाब म्हणजे बजाज पल्सर रियर डिस्क व्हेरियंट लॉन्च केल्यावर दोन महिन्यांच्या आतच कंपनीने आणखी एक बाईक लाँच करत ग्राहकांना खुश केले आहे. ही बाईक म्हणजे क्लासिक एडिशन असून या एडिशनची किंमत ६७,४३७ आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी रियर ड्रम ब्रेक व्हेरियंटपेक्षा सुमारे ६,६३७ रूपयांनी स्वस्त आहे.\nसध्या ही गाडी केवळ काळ्या रंगात उपलब्ध असून नव्या गाडीत आधीच्या मॉडेलपेक्षा फारसा फरक नाही. पल्सर क्लासिक १५० मध्ये रियर डिस्क व्हेरियंटप्रमाणेच १४९ सीसी पॉवर एअर कूल्ड, सिंगल-सिलिंडर बीएसआईव्ही इंजिन आहे. या बाईकची मोटार ८००० rpm मध्ये १४PS आणि ६०००rpm मध्ये १३.४ एनएम टॉर्क देते. या बाईकची स्पर्धा होंडा यूनिकॉर्न १५० आणि हीरो एक्सट्री स्पोर्टस तसेच हिरो अचीवर या बाईकसोबत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.highseaplas.com/mr/products/", "date_download": "2018-11-20T19:43:01Z", "digest": "sha1:K3OYLX3Y7XVB4HWUT4456JK4PLMU4GTR", "length": 5756, "nlines": 175, "source_domain": "www.highseaplas.com", "title": "उत्पादने फॅक्टरी, पुरवठादार | चीन उत्पादने उत्पादक", "raw_content": "\nस्वयंचलित बॅग-ऑन-रोल मेकिंग मशीन\nस्वयंचलित सी पट कचरा बॅग मेकिंग मशीन\nस्वयंचलित व्ही पट कचरा बॅग बनवणे मशीन\nस्वयंचलित टी-शर्ट बॅग मेकिंग मशीन\nटेप कचरा बॅग मेकिंग मशीन काढा\nभाजी बॅग मेकिंग मशीन\nमऊ वळण बॅग हँडल मशीन\nस्वयंचलित बॅग-ऑन-रोल मेकिंग मशीन\nस्वयंचलित सी पट कचरा बॅग मेकिंग मशीन\nस्वयंचलित व्ही पट कचरा बॅग बनवणे मशीन\nस्वयंचलित टी-शर्ट बॅग मेकिंग मशीन\nटेप कचरा बॅग मेकिंग मशीन काढा\nभाजी बॅग मेकिंग मशीन\nमऊ वळण बॅग हँडल मशीन\nHSG-600X2 दोन ओळी पूर्णपणे स्वयंचलित बिग टी-शर्ट ...\nHSCB-450X2 दोन लाइन्स उच्च गति टी-शर्ट बॅग MAK ...\nHSG-300X4 दोन लाइन्स उच्च गति टी-शर्ट बॅग Maki ...\nHSWX-300X2 दोन ओळी पूर्णपणे स्वयंचलित कचरा बा ...\nHSVZ-700 एक ओळ स्वयंचलित कचरा बॅग मेकिंग ...\nHSWX-450X2 दोन ओळी पूर्णपणे स्वयंचलित कचरा बा ...\nHSYX-450X2 दोन ओळी स्वयंचलित तळ ब कडक पहारा ठेवला ...\nHSLH-800 स्वयंचलित मऊ वळण बॅग मेकिंग मशीन\nHSLB-450X2 दोन ओळी स्वयंचलित टी-शर्ट बॅग-ऑन-आर ...\nHSWZ-700 एक ओळ स्वयंचलित कचरा बॅग मेकिंग ...\nHSCS-1250 स्वयंचलित स्ट्रिंग काढा बॅग-ऑन-रोल MAK ...\nHSLJ-450X2 दोन ओळी स्वयंचलित टी-शर्ट बॅग-ऑन-आर ...\nHSCZ-900 एक ओळ स्वयंचलित कचरा बॅग मेकिंग ...\nHSG-450X2 दोन लाइन्स उच्च गति टी-शर्ट बॅग Maki ...\nHSGN-450X2 दोन ओळी टी-शर्ट बॅग मेकिंग मशीन ...\nHSG-900 एक ओळ टी-शर्ट बॅग बनवणे मशीन (EP ...\nHSA-450X2 दोन ओळी टी-शर्ट बॅग बनवणे मशीन\nHSCG-450X2 अल्ट्रा हाय स्पीड पूर्णपणे स्वयंचलित TS ...\nआमच्या एक ओरडा द्या\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: Sunlou औद्योगिक क्षेत्र, Wanquan टाउन, Pingyang काउंटी, वेन्झहौ सिटी, Zhejiang, चीन\nफोर्ड लोगो आणि कॅलिफोर्नियातील अर्धवट शिकवलेला किंवा रानटी घोडा नाव फोर्ड मोटर कंपनी मालमत्ता आहेत. क्लासिक फोर्ड Broncos फोर्ड मोटर कंपनी संबद्ध नाही.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/135-budget-2018/5064-railway-budget-in-india", "date_download": "2018-11-20T20:35:16Z", "digest": "sha1:5UR4R2BC3JDUQIX75FY6TEXQSKGO2CSQ", "length": 3690, "nlines": 111, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "केंदीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचाही समावेश; रेल्वे प्रवाशांना मिळणार नव्या सुविधा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकेंदीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचाही समावेश; रेल्वे प्रवाशांना मिळणार नव्या सुविधा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nदेशाचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या अर्थसंकल्पात कोणत्या सवलती देणार आहेत, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.\nगेल्या वर्षीपासून केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्पही मांडण्यात येतोय. यावर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रवाशांना कोणत्या सोई आणि सुविधा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nम्हणूनच, या अर्थसंकल्पाची रेल्वे प्रवासी आतुरतेने वाट पाहत आहेत.\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6165-watch-video-madhya-pradesh-journalist-who-did-sting-op-on-sand-mafia-run-over-by-truck", "date_download": "2018-11-20T19:19:45Z", "digest": "sha1:Q7J6XBKVOC7KQCSVPZADBJK7CYPMFBCV", "length": 5277, "nlines": 133, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "...म्हणून ‘या’ पत्रकाराला वाळू माफियांनी भरदिवसा अंगावर ट्रक घालून चिरडलं - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून ‘या’ पत्रकाराला वाळू माफियांनी भरदिवसा अंगावर ट्रक घालून चिरडलं\nमध्य प्रदेशातील भिंद जिल्ह्यात एका पत्रकाराची अंगावर ट्रक घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संदीप शर्मा असे या पत्रकाराचे नाव असून ते न्यूज वर्ल्ड चॅनेल या वृत्तवाहिनीसाठी स्ट्रिंजर म्हणून काम करत होते.\nअपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संदीप शर्मा यांनी दोन पोलीस अधिका-यांचे स्टिंग ऑपरेशन केलं होतं.\nआपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांनी पोलीस सुरक्षेची मागणीही केली होती.\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/r-a-kumbhojkar-obituary/", "date_download": "2018-11-20T20:27:05Z", "digest": "sha1:PRJYHABH7H7S3V2FKKYF2Z7YUZ3L6KOZ", "length": 19984, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "रा. अ. कुंभोजकर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nसध्याच्या पत्रकारितेचे मापदंड आणि स्वरूप प्रचंड बदललेले असले आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे अनेक गोष्टी तुलनेने खूप सोप्या झाल्या असल्या तरी पूर्वीच्या काळातील पत्रकारिता एवढी सोपी आणि सहज नव्हती. अनंत प्रकारच्या अडचणी आणि अडथळ्यांचा तो काळ होता. पत्रकारितेचे मापदंडही वेगळे होते. अशा कसोटीच्या काळात ज्या मान्यवरांनी पत्रकारितेमध्ये आपला ठसा उमटवला त्यात एक नाव रा. अ. कुंभोजकर यांचे निश्चितपणे घ्यावे लागेल.\nसध्याच्या `मीडिया’ला उथळपणाचा खळखळाट जास्त असल्याचा आरोप नेहमीच होतो. खमंगपणा, `ब्रेकिंग न्यूज’ची स्पर्धा, त्यासाठी लागणारी सनसनाटी अशा अनेक मुद्द्यांवर अनुकूल-प्रतिकूल चर्चा हल्ली नेहमीच होत असते. रा. अ. कुंभोजकर हे मात्र व्यासंगी आणि अभ्यासू पत्रकारांच्या जुन्या पिढीचे प्रतिनिधी होते. भाषा आणि साहित्य यांची उत्तम जाण, त्याची मांडणी करण्यासाठी आवश्यक असणारी बैठक कुंभोजकरांकडे होती. पत्रकार आणि साहित्यिक हे समीकरण तसे वेगळे आहे. पत्रकार हा उत्तम साहित्यिक, लेखक होऊ शकतो; पण उत्तम लेखक हा उत्तम पत्रकार होऊ शकतोच असे नाही. कुंभोजकर यांनी मात्र पत्रकारिता आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवला. बेळगावसारख्या सीमाभागात राहून त्यांनी मराठी भाषेची सेवा केली. बातम्या, संपादन यापाठोपाठ विशेष पुरवण्यांमध्येही कुंभोजकर रमले. `किर्लोस्कर’ मासिकात तब्बल २८ वर्षे त्यांनी काम केले. मुकुंदराव किर्लोस्कर यांच्यासारख्या दर्जेदार आणि साक्षेपी संपादकाच्या हाताखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांनीही तिचे सोने केले.\nसुरुवातीच्या काळात वि. स. खांडेकर यांचे `शिष्य’ म्हणून त्यांनी चार-पाच वर्षे काम केले. या अनुभवाचा खूप फायदा आपल्याला लेखन आणि पत्रकारितेमध्ये झाला, असे कुंभोजकर नेहमी सांगत. पत्रकारितेत प्रदीर्घ काळ काम करताना `वाचक’ हाच त्यांचा केंद्रबिंदू होता. पुरवण्यांचे संयोजन आणि संपादन करतानाही हाच दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवला. शिवाय कामाची शिस्त आणि दर्जाबाबत कधीच तडजोड केली नाही. लेखक आणि संपादक असे दुहेरी यश पत्रकारितेत मिळविणे तसे सोपे नाही. रा. अ. कुंभोजकर यांचा समावेश अशा यशस्वी पत्रकारांमध्ये करावा लागेल. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेच्या बदलत्या काळाचा साक्षीदार आणि एक व्यासंगी संपादक, लेखक काळाच्या पडद्याआड गेला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलअयोध्येतील राममंदिर, महाराष्ट्रात कर्जमुक्ती आता होऊनच जाऊ द्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : ठसा : प्रा. अविनाश डोळस\nठसा : अरुणा देशपांडे\nठसा : यशवंत देव\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/reham-khan-again-slams-imran-khan/", "date_download": "2018-11-20T19:54:32Z", "digest": "sha1:T23BSPVWWTD6OL37IZBPY5SHRJ6XJYBF", "length": 18186, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "पाकिस्तानी लष्कराला बूट पॉलिश करणारा पंतप्रधान हवाय! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nपाकिस्तानी लष्कराला बूट पॉलिश करणारा पंतप्रधान हवाय\n‘पाकिस्तानची सत्ता ही कायम लष्कराच्या हातात राहिलीय. पाकिस्तानी लष्कराला त्यांचे बूट पॉलिश करणारी व्यक्तीच पंतप्रधान म्हणून हवी आहे. त्यामुळेच सध्या इम्रान खानपेक्षा चांगली व्यक्ती त्यांना मिळू शकत नाही’, असे वादग्रस्त वक्तव्य इम्रानची माजी पत्नी रेहम खान हिने केले आहे. रेहम खानने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. या मुलाखतीत तिने पाकिस्तानी लष्कराने इम्रानवर दाखवलेला विश्वास देखील औटघटकेचा ठरणार असल्याचे म्हटले आहे.\nपाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान याच्या ‘तहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाला सत्तेची ‘लॉटरी’ लागली असून या पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक ११९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता इम्रान खान हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या तख्तावर विराजमान होणार आहे. इम्रान खानने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या असून इम्रानला पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे.\nरेहम खानने याआधी देखील इम्रानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. इम्रानचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असून त्याची देशाबाहेर देखील पाच मुले असल्याचा आरोप रेहमने केला होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुस्लिमांच्या हत्या झाल्या तर देशाचे तुकडे करू\nपुढीलपुणे- बंगळुरू महामार्गावरील उड्डाणपुलाला भगदाड, वाहतूक वळवली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%AB", "date_download": "2018-11-20T19:21:25Z", "digest": "sha1:WEZNJBR5UMCUJO5ZIJ4NZ2TXROBH4XSY", "length": 6586, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९४५ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९४५ मधील जन्म‎ (६५ प)\n► इ.स. १९४५ मधील मृत्यू‎ (२२ प)\n► इ.स. १९४५ मधील निर्मिती‎ (१ प)\n\"इ.स. १९४५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ११:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/sonilex-sil01-16-gb-mp3-player-silver-price-pkGnm3.html", "date_download": "2018-11-20T19:57:59Z", "digest": "sha1:YE7FEOMS4UPFH5SGMUSZKIS4VPC5YIHY", "length": 14961, "nlines": 373, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनीलेक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर\nसोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर\nसोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर किंमत ## आहे.\nसोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वरफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 399)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया सोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 106 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर वैशिष्ट्य\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स mp3, wav\nप्लेबॅक तिने 8 hr\nसेल्स पाककजे mp3 player\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 91 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 314 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\nसोनीलेक्स सिल्०१ 16 गब पं३ प्लेअर सिल्वर\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nalasopara-explosives-haul-case-mumbai-ats-jitendra-awhad-on-target-303152.html", "date_download": "2018-11-20T20:07:33Z", "digest": "sha1:EXDSBDVZW3ZPYJIGXB5FESOYINPVTUXH", "length": 14940, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नालासोपारा स्फोटक प्रकरण : आव्हाडांसह चार लोक होते आरोपींच्या टार्गेटवर", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nनालासोपारा स्फोटक प्रकरण : आव्हाडांसह चार लोक होते आरोपींच्या टार्गेटवर\nनालासोपार स्फोटक प्रकरणात आज एटीएसने मुंबई सत्र न्यायालयात खळबळजनक माहिती उघड केली आहे.\nमुंबई, 31 ऑगस्ट : नालासोपार स्फोटक प्रकरणात आज एटीएसने मुंबई सत्र न्यायालयात खळबळजनक माहिती उघड केली आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक केलेल्या 5 आरोपींच्या रडारवर आणखी चार लोकांची नाव असल्याची माहिती एटीएसनं न्यायालयासमोर दिली आहे. यात मुक्ता दाभोळकर, श्याम मानव, जितेंद्र आव्हाड आणि रितूराज ही मंडळी नालासोपारा आरोपींच्या टार्गेटवर असल्याचा दावा एटीएसने केला आहे.\nदरम्यान, नालासोपारा स्फोटक प्रकरणाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंध असल्याने एटीएसच्या कोठडीत असलेल्या शरद कळसकर याची आणि सीबीआय कोठडीत असलेल्या सचिन अंदुरे याची समोरसमोर चौकशीसाठी सीबीआय प्रयत्न करतेय. सीबीआयनं मुंबईतील सेशन्स कोर्टाकडे यासाठी परवानगी मागितली आहे.\nकाल पुणे सीबीआय कोर्टाने अंदुरेची पोलीस कोठडी १ सप्टेंबरपर्यंत वाढवून दिली आहे. तर मुंबई सेशन्स कोर्टाने शरद कळसकरची पोलीस कोठडी ३ सप्टेंबरपर्यंत वाढवली. पण डॉक्टर दाभोलकर हत्याप्रकरणी त्याचा ताबा सीबीआयला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर कळसकरला पुण्याला नेणं शक्य नसल्यानं आता अंदुरेला मुंबईत आणून कळसकरसोबत समोरासमोर चौकशी करण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच ही परवानगी सीबीआयकडून कार्टाकडे मागण्यात आली आहे.\nगौरी लंकेश आणि दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली गाडी ही एकच होती अशी माहिती आरोपी शरद कळसकर याने सीबीआयला दिली आहे. रविवारी सीबीआयने असा दावा केला होता की गौरी लंकेश आणि दाभोलकर यांची हत्या एकाच पिस्तूलाने करण्यात आली होती आणि आता त्यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली गाडीदेखील एकच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नालासोपारा स्फोटक प्रकरणापासून ते औरंगबाद आणि नंतर जालनापर्यंत या प्रकरणाचे धागे-दोरे आता उघड झाले आहेत आणि त्यात आता या प्रकरणात नवीन नावं एटीएसने कोर्टासमोर सांगितली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-118098.html", "date_download": "2018-11-20T19:28:36Z", "digest": "sha1:EF4FD6YXIX6BNFSHRYPDFPSNYVMBTOFB", "length": 15206, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तारा निखळला, कुलदीप पवार काळाच्या पडद्याआड", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nतारा निखळला, कुलदीप पवार काळाच्या पडद्याआड\n24 मार्च : विनोदी अभिनय, त्याच तोडीचा खलनायक आणि आकर्षक व्यक्तिमत्व अशा अष्टपैलू कलाकाराने चटका लावणारी एक्झीट घेतलीय. ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होता.\nमागिल आठवड्यात शनिवारी प्रकृतीअस्वस्थामुळे त्यांना मुंबईत अंधेरी येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या कोल्हापुरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. एक हरहुन्नरी अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्यानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलीय.\nकुलदीप पवार... त्यांचा खलनायक जितका प्रभावी, तितकाच हिरो...भारदस्त आवाज आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व याच जोरावर त्यांची भूमिका नेहमीच लक्षात राहायची.\nकामाच्या शोधात असतानाच प्रभाकर पणशीकर यांना कुलदीप पवार यांच्यात संभाजी दिसला आणि इथे 'ओशाळला मृत्यू' नाटकात त्यांना भूमिका मिळाली आणि मग मागे वळून पाहणे झालेच नाही. 'दरोडेखोर', 'अरे संसार संसार', 'शापित', 'आईचा गोंधळ' अशा अनेक सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या.. 'अश्रूंची झाली फुले', 'वीज म्हणाली धरतीला', 'पती माझे उचापती' अशी नाटकंही त्यांनी केली.\nसिने आणि नाट्य सृष्टी गाजवतानाच छोट्या पडद्याची भुरळही त्यांना पडली. 'परमवीर', 'तू तू मै मै' या मालिकांतून पुन्हा एकदा ते घराघरांत पोचले. 'फू बाई फू'च्या ग्रँड फिनालेमधला त्यांचा परफॉर्मन्स हा दुदैर्वानं शेवटचा ठरला. रसिकांच्या मनात कायमच राहणार्‍या कुलदीप पवार यांना आयबीएन लोकमतची आदरांजली.\nकुलदीप पवार यांचा चित्रपटप्रवास\nअरे संसार संसार - 1981\nगुपचुप गुपचुप - 1983\nबिन कामाचा नवरा - 1984\nआली लहर केला कहर - 1984\nगोष्ट धमाल नाम्याची - 1984\nआई तुळजाभवानी - 1986\nदूध का कर्ज - 1990\nअरे देवा - 2007\nगुलाबराव झावडे - 2010\nकुलदीप पवार यांची नाटकं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-71829.html", "date_download": "2018-11-20T19:45:32Z", "digest": "sha1:W53UI5VJBQ4WWARBKNOQVEIJHP43UFQJ", "length": 20270, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कुस्तीपटू खेडकरांचा जगण्यासाठी संघर्ष", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nकुस्तीपटू खेडकरांचा जगण्यासाठी संघर्ष\nकुस्तीपटू खेडकरांचा जगण्यासाठी संघर्ष\nसंदीप राजगोळकर, कोल्हापूर26 सप्टेंबरमहाराष्ट्रातील कुस्तीच्या सुवर्ण युगाचे साक्षीदार असणारे महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांचा सध्या जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. आपल्या सुवर्णमय कामगिरीनं महाराष्ट्रचं नाव उंचावणारे पैलवान खेडकर यांना औषधोपचारासाठी सध्या मदतीची गरज आहे. नवे खेड गावच्या या वाटा आताशी शांत झाल्यात...कुस्तीच्या विजयोत्सवाच्या मिरवणुकीनं एकेकाळी या वाटा दुमदुमून जायच्या.आताशा भग्नावस्थेत असलेल्या या घरानं एकेकाळी कुस्तीचं वैभव अनुभवलंय. दोन वेळा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब जिंकणारे गणपतराव खेडकर विपन्न अवस्थेत येथे आयुष्याशी झुंजत आहे. कुस्तीचं फड गाजवणार्‍या गणपतरावांनी हिंद केसरी हरिश्चंद्र बिराजदारांसहीत अनेक कुस्तीपटूंना घडवलं. अजुनही कुस्ती हाच त्यांचा श्वास आहे. स्वप्न अनेक असली तरी त्यासाठी शरीर मात्र साथ देत नाही. ऑपरेशनसाठीचे 4 लाख रुपये आणायचे कुठून हाच त्यांच्यासमोरचा यक्ष प्रश्न आहे.मात्र घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना ही रक्कम जमवणं शक्य नाहीय. त्यामुळ खेडकर सध्या घरीच उपचाराविना आजारपणाशी संघर्ष करतायत. विशेष म्हणजे या उपचारानंतरही पैलवान खेडकर नव्या मल्लांना तयार करण्यासाठी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार आहेत. आजारपणानं त्रस्त असतानाही पैलवान खेडकरांना त्यांच्या कुस्त्यांचा काळ आठवला तर त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्यानं सध्या त्यांना चालताही येत नाही मात्र वयाच्या 70 व्या वर्षीही ते आपल्या कुस्त्यांच्या जुन्या आठवणी आवर्जून सांगतात. पैलवान खेडकरांच्या उपचारासाठी लागणार्‍या खर्चामुळं त्यांचं कुटुंबही सध्या चिंतेत आहे. आपल्या वडिलांनी आपल्या गावचं आणि भागाचं नाव उंचावलं मात्र आज त्यांना मदत करायला कोणाीही तयार नाही याची खंत त्यांच्या मुलांना वाटतेय.खेडकरांच्या कार्याचा आणि त्यांच्या यशाचा सांगली जिल्ह्यातल्या कुस्ती प्रेमींना सार्थ अभिमान आहे. मात्र त्यांची अवस्था पाहून कुस्ती क्षेत्रातूनही मदतीची अपेक्षा व्यक्त केली जातेय.पैलवान खेडकर यांना सरकारकडून मिळणारं तुटपुंज मानधनंही गेल्या 2 वर्षांपासून बंद झालंय. त्यामुळे सध्या खेडकर कुटुंबाचा उदनिर्वाह हा फक्त शेतीवरचं सुरुय. त्यातचं आता या आजारपणाच्या उपचारांसाठी सरकारकडून मदत होईल हीच अपेक्षा खेडकर कुटुंबीय ठेऊन आहे.\nकेजरीवालांवर असा झाला हल्ला, समोर आला हा VIDEO\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nVIDEO: 'नाय तू मला तलवारीने हान', पाण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षकाची तलवारबाजी\nVIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nVastushastra- या ७ गोष्टींमुळे येतं ‘badluck’, कधीच होणार नाही प्रगती\nअनोखी श्रद्धांजली- एका व्यक्तीने पाठीवर गोंदवून घेतले ५७७ शहीदांचे टॅटू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-doctor-hospital-drug-and-fake-swoop-72200", "date_download": "2018-11-20T20:03:15Z", "digest": "sha1:S62FNEVACZXQ4E7L4V75ILOL7CJWF44I", "length": 13697, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar news doctor hospital drug and fake swoop डॉक्टरांना भुल (विण्याचा) प्रयत्न अंगलट; शिक्षकासह दोघांचा प्रताप | eSakal", "raw_content": "\nडॉक्टरांना भुल (विण्याचा) प्रयत्न अंगलट; शिक्षकासह दोघांचा प्रताप\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nश्रीगोंदे, (जिल्हा नगर) : 'तुम्ही बनावट औषधे देवून रुग्णांची फसवणूक करता अशा तक्रारी आल्याने रुग्णालयासह औषध दुकानाची तपासणी करण्यासाठी आलो आहोत' अशी बतावणी करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश झाला. जलालपूर (ता. कर्जत) व शेडगाव (ता. श्रीगोंदे) येथे दवाखाना चालविणारे डॉ. सुधीर फुले यांच्या हुशारीने हा बनावट छापा समोर आला. धक्कादायक म्हणजे बनावट छाप्यात एका शिक्षकाचाही समावेश असल्याची जोरदार चर्चा आहे.\nश्रीगोंदे, (जिल्हा नगर) : 'तुम्ही बनावट औषधे देवून रुग्णांची फसवणूक करता अशा तक्रारी आल्याने रुग्णालयासह औषध दुकानाची तपासणी करण्यासाठी आलो आहोत' अशी बतावणी करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश झाला. जलालपूर (ता. कर्जत) व शेडगाव (ता. श्रीगोंदे) येथे दवाखाना चालविणारे डॉ. सुधीर फुले यांच्या हुशारीने हा बनावट छापा समोर आला. धक्कादायक म्हणजे बनावट छाप्यात एका शिक्षकाचाही समावेश असल्याची जोरदार चर्चा आहे.\nडॉ. सुधीर व त्यांच्या पत्नी वैशाली यांचे जलालपूर येथे दवाखाना व औषधाचे दुकान तर शेडगाव येथे दवाखाना आहे. काही दिवसांपुर्वी डॉ. फुले हे शेडगाव येथील दवाखान्यात असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला की त्यांच्या दवाखान्यावर छापा पडला असून, संबधीत लोक छायाचित्रे काढून धमकावत आहेत. फुले यांनी फोन त्या अधिकाऱ्यांकडे देण्यास सांगितल्यावर त्यांनाही दमदाटी सुरु झाली. सगळी कागदपत्रे दाखवितो आपण शेडगावच्या दवाखान्यात या असे सांगितले.\nत्यानंतर काही वेळाने ते दोघे जण शेडगाव येथील त्यांच्या दवाखान्यात आले. दवाखाना व औषध दुकानांचे परवाने दाखवा, तुमच्याबद्दल खुप तक्रारी आहेत असे बजावत छायाचित्र घेण्यास सुरुवात केली. डॉक्टर फुले यांना काहीच समजत नव्हते. सगळे नियमात असतानाही छापा म्हटल्यावर त्यांनाही घाम फुटला कारण समोरुन धमकाविणे सुरु होते. त्यांनी त्यांच्या मुलाला कागदपत्रे आणण्यास सांगितले. मात्र, त्या दोघांनी कागदपत्रांची गरज नाही, तुमच्यावर मोठा छापा आहे, सहिसलामत सुटायचे असेल तर तडजोड करा, असे बजाविले. पन्नास हजार द्या सगळे ओके करुन घेतो असे सांगितल्यावर डॉ. फुले यांना त्यांच्याविषयी शंका आली. मोबाईलवर बोलण्याचा अभिनय करीत ते दरवाजा बाहेरुन लावून त्यांना कोंडण्याच्या उद्देशाने जात असतानाच त्या दोघांच्या हे लक्षात आले. डॉक्टरांना धक्का देवून त्या दोघांनी तेथून पलायन केले. मात्र, त्याचवेळी फुले यांनी त्यांच्या मोटारीचा क्रमांक घेतला.\nफुले यांनी याबाबत राशीन व श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या मोटारीचा शोध घेतला असता ती एका शिक्षकांची असून, पोलिस व डॉक्टरांच्या चौकशीत त्या छाप्यात एका शिक्षकासह त्याचा सहकारी सहभागी असल्याचे समजले. त्याबाबत अजून कुणावरही कारवाई झाली नसली तरी पुढचे बालंट टाळण्यासाठी 'त्या 'छाप्यावाल्यांनी कर्जत व श्रीगोंद्याच्या राजकीय नेत्यांची मनधरणी सुरु केल्याचे समजले.\nयाबाबत शेडगावचे सरपंच विजय शेंडे म्हणाले, अशाप्रकारे प्रामाणिक व नियमातीला व्यक्तींना त्रास देवून लुबाडले जात असले तर आरोपींना कुणीही मदत करु नये. उलट पोलिसांनी या घटनेचा नि:पक्षपातीपणे चौकशी करुन संबधीतांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करुन लोकांसमोर आणले पाहिजे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nदहशतवादी कारवायांवरून पाकला इशारा\nडीकॅड महाविद्यालयाकडून ‘महावितरण’ला वीज\nसोलापूरच्या ओंकारमुळे सहा जणांना जीवदान\n'समृद्धी'साठी कोरियाची मदत मिळवण्याचे प्रयत्न\nअहमदाबाद बॉंबस्फोट प्रकरण: फरार तौसिफ अखेर जेरबंद\n'बुलेट ट्रेनचा विरोध प्रभूंच्या अंगाशी'\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7249-rahul-gandhi-hugged-prime-minister-narendra-modi-lok-sabha", "date_download": "2018-11-20T19:27:39Z", "digest": "sha1:PAGLPXRNYIHN6EG5Z7HOWNRX76CJ5ZUX", "length": 12063, "nlines": 154, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "लाेकसभेत घडली एेतिहासिक घटना,आधी हल्ला मग गळाभेट... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलाेकसभेत घडली एेतिहासिक घटना,आधी हल्ला मग गळाभेट...\nमोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ जात त्यांना चक्क मिठी मारली आणि सगळेच चकीत झाले.\nमोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताववर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. राहुल गांधी यांनी राफेल विमान करार, बेरोजगारी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधींच्या आरोपामुळे सत्ताधार्‍यांनी प्रचंड गदारोळ केला.\nचर्चेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले, ''आज आपल्या संसदीय लोकशाहीचा महत्त्वाचा दिवस आहे. मला सहकारी खासदारांवर विश्वास आहे की, ते या निमित्ताने पुढे येऊन कुठल्याही अडथळ्याविना सकारात्मक आणि विस्तृत चर्चा पुढे नेतील. आम्ही देशाची जनता आणि संविधान निर्मात्यांचे ऋणी आहोत. पूर्ण देशाच्या नजरा आपल्यावर राहतील.''\nराहुल गांधी यांनी भाषणादरम्यान 'पप्पू'वरून मोदींवर पलटवार केला. \"भाजपसाठी मी पप्पू आहे परंतु माझ्या मनात द्वेष नाही. भाजप आणि संघाने मला भारतीय, हिंदू असल्याचा अर्थ समजावून सांगितला, मी त्यांचा आभारी आहे.\" भाषणानंतर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. मोदींनीही राहुल गांधींसोबत हस्तांदोलन केले.\nराहुल गांधी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झोके घेत असताना चिनी सैनिकांनी भारताच्या क्षेत्रात घुसखोरी केली होती, असा घणाघाती आरोप\nसरकारच्या जुलुमांचा शिकार देशातील शेतकरी ठरत आहे. नरेंद्र मोदी माझ्या नजरेस नजर मिळवू शकत नाहीत\nमोदींच्या दबावात येथून संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाला खोटे सांगितले.\nदेशभरात महिला, दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. महिला संरक्षणात मोदी सरकारचे अपयशी ठरले आहेत. देशात अत्याचारासोबतच दडपशाहीही वाढली आहे.\nनरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडी सत्तेशिवाय राहू शकत नाही. देशाचे संविधान, लोकशाहीवर हल्ला केला जात आहे.\nदेशाच्या इतिहासात प्रथमच देश महिलांसाठी असुरक्षित असल्याचे म्हटले गेले आहे.\nअल्पसंख्याक, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, महिलांवर हल्ले होत आहेत. त्या प्रकारावर पंतप्रधान 'ब्र' सुद्ध काढत नाही. उलट त्यांचे मंत्री हल्लेखोरांच्या गळ्यात हार घालून त्यांच्या निंदनिय कृत्याचे जाहीर समर्थन करतात.\nराफेल विमान खरेदी करारावरून राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. युपीए सरकारच्या काळातील किमतीत भाजप सरकारने भरमसाठ वाढ करून आपल्या कॉर्पोरेट मित्रांना फायदा करून दिल्याचा आरोपीही राहुल गांधी यांनी केला.\nशेतकर्‍यांचा मुद्दा उपस्थित करून राहुल गांधी म्हणाले, देशातील शेतकर्‍यांनी पंतप्रधानांना मतदान करून जिंकून दिले. पंतप्रधानांनी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याऐवजी उद्योगपतींचे कर्जे माफ केली. शेतकरी मात्र ओरडचत राहिले.\nभाषणाच्या शेवटी भाजप, राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) आभार मानले. राहुल म्हणाले, मी संघ आणि भाजपचा आभारी आहे. त्यांच्यामुळे मला काँग्रेस काय आहे, हिंदू असल्याचा अर्थ समजून घेता आहे.\nनरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु...\nहिटलरपासून नेमकी प्रेरणा कुणी घेतली- स्मृती इराणींचा राहुल गांधींना टोला\nहल्ला घडविणारे त्याची निंदा कशी करतील- राहुल गांधींच पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nराहुल गांधी येणार मराठवाड्याचा दौऱ्यावर\nराहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6416-pune-lady-death-in-chakki", "date_download": "2018-11-20T20:39:13Z", "digest": "sha1:JQPPROYZWD6OATWF5LZM4KLOEZAJNV42", "length": 5277, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पीठाच्या चक्कीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपीठाच्या चक्कीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nपीठाच्या चक्कीत ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील गोखलेनगर परिसरात घडलीय. या अपघातादरम्यान, महिलेच्या चेहऱ्याला दुखापत झालीय. सुप्रिया प्रधान असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या 38 वर्षांच्या होत्या. सुप्रिया या पीठाच्या चक्कीजवळ गेल्या असता अचानक त्यांची ओढणी चक्कीत अडकली.\nकाही क्षणातच त्या चक्कीत ओढल्या गेल्या. त्यामध्ये सुप्रिया यांच्या चेह-याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले आहेत.\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/stamp-and-registration-fee-tuesday-meeting/", "date_download": "2018-11-20T19:49:59Z", "digest": "sha1:O4XRJNHEQP3L23W43ZMEEK6PF3RFSXSB", "length": 7222, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुद्रांक व नोंदणी शुल्क आकारणी संदर्भात मुल्यदर तक्ता करण्यासाठी मंगळवारी बैठक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुद्रांक व नोंदणी शुल्क आकारणी संदर्भात मुल्यदर तक्ता करण्यासाठी मंगळवारी बैठक\nसांगली : मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क आकारणीसाठी वापरण्यात येणारे बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी नव्याने तयार केले जातात. सन २०१८-१९ चे वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. हे बाजार मूल्यदर तक्ते वास्तववादी व पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत सह जिल्हा निबंधक वर्ग-१ व मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली यांच्या अध्यक्षतेखाली व सहायक संचालक नगर रचना पुणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. वार्षिक मुल्य दर तक्ते तयार करण्याच्या अनुषंगाने जर कोणास काही म्हणणे मांडावयाचे असल्यास निवेदनासह उपस्थित रहावे किंवा लेखी म्हणणे द्यावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-१ यांनी केले आहे.\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/author/ajay-kautikwar/page-29/", "date_download": "2018-11-20T19:28:20Z", "digest": "sha1:ZADRPKJ6WZN24VIBNWEGMJWRK6VFDBOQ", "length": 11564, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ajay Kautikwar : Exclusive News Stories by Ajay Kautikwar Current Affairs, Events at News18 Lokmat Page-29", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nलिंगायत समाजाच्या प्रश्नाची माहिती नाही, महिलेनं विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधींचं उत्तर\n‘ज्ञानेश्वर मुळे हे मातीशी नाळ कायम ठेवत आकाशाला गवसणी घालणारे लेखक’\nनाशिक पोलिसांनी जपल्या आपल्या शहीद सहकाऱ्याच्या आठवणी\nआघाडीच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी हे तर आता जुळे भाऊ – अजित पवार\nअॅट्रॉसिटीच्या निकालावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nकारमध्ये गुदमरून चाकणमध्ये पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू\n01 एप्रिल : काँग्रेसचा 'जुमला दिवस' तर भाजपचा 'पप्पू दिवस'\nपेट्रोलचा भडका, चार वर्षातले उच्चांकी दर\n'मुक्त'ची भाषा फक्त राजकारणात चालते, संघात नाही - मोहन भागवत\nब्लॉग स्पेस Mar 30, 2018\nमुख्यमंत्री 'द मॅनेजमेंट गुरू'\nवाघ आणि सिंह एकत्र,आम्हाला उंदरांची भीती नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला\nब्लॉग स्पेस Mar 22, 2018\nअंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा पंकजा मुंडेंना चेकमेट\nहक्कभंगावर मला बोलू द्या, एकनाथ खडसेंच्या मागणीला काँग्रेस,राष्ट्रवादीची साथ\nमंत्रीच चालवतात गुंड्यांच्या टोळ्या, राधाकृष्ण विखे पाटील यांचा सरकारवर घणाघात\nपंढरीच्या विठोबाला आता सोन्याची वीट\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/all/", "date_download": "2018-11-20T20:29:03Z", "digest": "sha1:GXTCCQNTX4QLELYPOKIWUYNEVNQZRAHZ", "length": 11271, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खासदार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nसुषमा स्वराज्य या सध्या मध्य प्रदेशमध्ये असून त्या तेथील विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करत आहेत.\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर काय म्हणाले योगी आदित्यनाथ\n'विधानसभेत चर्चाच होऊ नये असं बारामतीकरांना वाटतं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमहाराष्ट्र Nov 15, 2018\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nसंसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांचे निधन\nपुन्हा एकदा जालन्याचा खासदार मीच होणार - रावसाहेब दानवे\nमहाराष्ट्र Nov 8, 2018\nमराठा समाजाकडून पक्षाची स्थापना, उदयनराजेंचे बॅनर्स झळकावले\nमहाराष्ट्र Nov 5, 2018\n...म्हणून 'अवनी'ला ठार मारलं-सुधीर मुनगंटीवार\nयुतीचा वाद पुन्हा पेटणार, मुख्यमंत्री म्हणाले आमचाच पक्ष नंबर 'वन'\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-20T20:21:21Z", "digest": "sha1:UYMLJIGZ5JT4VPOSG72NPBPM22Q7NGQ3", "length": 11297, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रतिभा पाटील- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nकाँग्रेसच्या इफ्तारला प्रणव मुखर्जींची हजेरी\nकाँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत आज प्रणव मुखर्जी उपस्थित राहिले. प्रणव मुखर्जी हे संघाच्या व्यासपठावर गेल्यानं काँग्रेस त्यांच्यावर नाराज होतं. मात्र मुखर्जी आल्यानं काँग्रेसने हा वाद टाळल्याचं बोललं जातं.\nब्लॉग स्पेस Jun 21, 2017\nपश्चिम महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी\nकाँग्रेसची दुसरी यादी : संजय देवतळेंचा पत्ता कट\nअखेर महायुतीत महाफूट, 25 वर्षांची युती तुटली\nअशी आहे काँग्रेसच्या पूर्ण 118 उमेदवारांची यादी\nकाँग्रेसची राष्ट्रवादीवर कुरघोडी, पहिली यादी झळकावली\nजिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व\nपोलिसांकडूनच कोर्टाच्या निर्देशांना हरताळ, बालगोविंदांचा केला सत्कार\nरेखा यांनी घेतली खासदारकीची शपथ\nमहापुरुषांच्या पंक्तीत अंडरवर्ल्ड डॉन\nलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कारने दिग्गजांचा गौरव\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://techgurumarathi.blogspot.com/2015/03/httpwww.html", "date_download": "2018-11-20T19:19:01Z", "digest": "sha1:ILIJJ33IQGDKLWECJSMBS53ASVWIWU3H", "length": 4383, "nlines": 70, "source_domain": "techgurumarathi.blogspot.com", "title": "TechGuru", "raw_content": "\nPDF व इतर डॉक्युमेंट\nमंगळवार, १७ मार्च, २०१५\nमराठी /हिंदी / इंग्रजी ई-पुस्तके ॲन्ड्रॉइड मोबाइलवरील ॲपकडून कशी वाचून घ्यावीत यासाठी चांगले ॲप कोणते यासाठी चांगले ॲप कोणते हे माहिती करुन घेण्यासाठी येथे http://www.techgurumarathi.blogspot.in/p/e-books.html क्लिक करा. अथवा या ब्लॉगचे e-books हे पेज उघडा.\nकागदावरील गणित स्कॅन करून सोडवणा-या free ॲप विषयी अधिक जाणण्यासाठी http://www.techgurumarathi.blogspot.in/p/apps.html या लिंकवर क्लिक करा. अथवा या ब्लॉगचे स्मार्ट apps हे पेज उघडा.\nद्वारा पोस्ट केलेले Sunil Sagare येथे ५:२४ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\ndinesh sankh २६ एप्रिल, २०१६ रोजी ८:५६ म.उ.\nशिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त माहितीचा खजिना असेला हा ब्लॉग\nvishal borde १८ जानेवारी, २०१७ रोजी ७:४४ म.उ.\nravi tirmale १३ मार्च, २०१८ रोजी १:०९ म.पू.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n१ ते ४ वर्गांसाठी अॅप\nपूर्व प्राथमिक शैक्षणिक अॅप यादी\nनिसर्ग निरीक्षण विषयक अॅप यादी\nस्पर्धा परीक्षा विषयक अॅप यादी\nडिक्शनरी व संदर्भ विषयक अॅप यादी\nउच्च शिक्षण विषयक अॅप यादी\n५ वी ते ८ वी साठी शैक्षणिक अॅप\nसंदर्भ व माहिती देणाऱ्या वेबसाईट\nअँन्ड्रॉइड अॅॅप्स निर्मिती करणाऱ्या वेबसाइट\nमराठी /हिंदी / इंग्रजी ई-पुस्तके ॲन्ड्रॉइड मोबाइलव...\nULTRA_GENERIC द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/asha-workers-union-sangli-128882", "date_download": "2018-11-20T20:32:25Z", "digest": "sha1:P5PKNK74HVDK5NI2KTPM3Y5UDPUFDYWW", "length": 10626, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "asha workers union in Sangli आशा, गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या जिल्हा परिषदेत मान्य | eSakal", "raw_content": "\nआशा, गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या जिल्हा परिषदेत मान्य\nशनिवार, 7 जुलै 2018\nआशा वर्कर्स युनियनच्यावतीने दोन जुलै रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी सयुक्त बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली.\nसांगली : जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्याबाबत जिल्हा परिषदेत झालेल्या संयुक्त बैठकीत काही मागण्या मान्य करण्यात आल्या. उर्वरीत मागण्यासाठी 18 जुलै रोजी नागपूर अधिवेशनावर आशांचा मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती आयटक आशा वर्कर्स युनियनचे शंकर पुजारी व सुमन पुजारी यांनी दिली.\nआशा वर्कर्स युनियनच्यावतीने दोन जुलै रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी सयुक्त बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली.\nआशाना एका मिटिंग साठीचे फक्त 150 रुपये दिले जाते. प्रत्यक्षात आशाना एका महिन्यात सक्तीने चार-चार मिटींगसाठी बोलावून मोबदला दिला जात नाही असे श्री. पुजारी यांनी सांगितले. तेव्हा श्री. राऊत यानी महिन्यातून चारवेळा मिटिंग घेता येणार नाहीत असे प्राथमिक आरोग्य केंद्रास कळवले जाईल असे सांगितले. महिला प्रसूतीच्या वेळेस दवाखान्यात आल्यानंतर आशांना थांबवून ठेवले जाणार नाही. कुटुंब नियोजन शत्रक्रिया मोबदला यापुढे आशांना देण्यात येइल. ग्रामीण जनतेला औषधे देण्यासाठी आशांकडे औषधे देण्यात येतील. गटप्रवर्तक महिलाना आरोग्य केंद्रात टेबल खुर्ची देण्यात येईल. बी.एफ. महिलाना कामासाठी वेळ निश्‍चित करून संगणक पुरविण्यात येईल. स्वच्छता अभियानमध्ये फक्त आशानाच स्वच्छता काम सांगितले जाणार नाही. अर्धवेळ परिचारीका महिलाना दररोज फक्त चार तास काम देण्यात येइल असे निर्णय घेतले.\nबैठकीस प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी भूपाल गिरीगोसावी, डॉ. विनायक पाटील, सतीश लवटे, युनियनचे अंजली पाटील, वनिता हिप्परकर, शकुंतला परसे, स्मिता खांडे, विजय बचाटे, विद्या कांबळे, उर्मिला पाटील आदी उपस्थित होते.\nआशाना दरमहा 18 हजार रुपये मिळाले पाहिजे यासाठी पावसाळी अधिवेशनावर 18 जुलै रोजी धडक मोर्चा काढण्यात येईल असेही श्री. पुजारी यांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-20T19:15:38Z", "digest": "sha1:WIJZXDR5ZAQMWQ6TE44BLPIMNAX5KYZT", "length": 6111, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आता तेजस ठाकरेही राजकारणात येण्याची चिन्हं | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआता तेजस ठाकरेही राजकारणात येण्याची चिन्हं\nमुंबई: मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या (सिनेट) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सिनेटची निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये अभिनंदनाची जाहिरात देण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आणि आदित्य यांचे बंधू तेजस ठाकरे यांचेही छायाचित्र दिसत आहे. त्यामुळे आता तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसीबीएसईच्या फेरपरीक्षेला मुलांना बसवू नका – राज ठाकरे\nNext articleचोरीच्या पाच गुन्ह्यात परप्रांतीय व्यक्तीला सक्तमजुरी\nनगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिकेत आता रंगणार तिरंगी लढत\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : हर्षवर्धन कोतकर यांचा शिवसेनेसोबतच ‘जय महाराष्ट्र’\nउद्धव ठाकरेंबरोबरच्या चर्चेत सहभागी होणार नाही\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\nहर्षवर्धन कोतकर स्वगृही परतण्याच्या वाटेवर\nशिवसेनेकडून खासदारकी लढवणार : बबनराव घोलप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-20T19:17:27Z", "digest": "sha1:XEZXKSN3THSCQ774NPJWSYWN5TB5LUOF", "length": 8044, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धक्कादायक…! पाकिस्तानमध्ये 500 हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n पाकिस्तानमध्ये 500 हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर\nइस्लामाबाद : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असलेल्या मातली जिल्ह्यातील जवळपास 500 हिंदूंचे जबरदस्तीने\nमुस्लिमांमध्ये धर्मांतर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 25 मार्चला पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग या पार्टीच्या पदाधिका-यांनी हिंदूंचे धर्मांतर जबरदस्तीने करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.\nएका वृत्तपत्राने या विषयी माहिती दिली आहे. ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगच्या पदाधिका-यांनी मातली जिल्ह्यातील जवळपास 50 कुटुंबीयांतील 500 लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडले असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे. धर्मांतर करण्यात आलेल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त भारतात स्थानिक होण्यासाठी आले लोक होते. मात्र, त्यांना लॉन्ग टर्म व्हिसा मिळाला नव्हता, त्यामुळे ते पुन्हा पाकिस्तान गेले होते.\nगेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानमधील हिंदूंची स्थिती अत्यंत वाईट असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्याचबरोबर, येथील हिंदूंची अस्तित्वासाठी धर्म बदलावा लागणे, ही त्यांची लाचारी बनली आहे. धर्म बदलणारांना अनेक संघटना राहण्यायोग्य घर, सामान, काम करण्यासाठी शिवणयंत्रासारखी साधने, शेतीसाठी वर्षभर पाण्याचे आमिष दाखवतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपीएनबी घोटाळा: नीरव मोदीने ‘ते’ पैसे १ हजार खात्यात केले होते ट्रान्सफर\nलादेनला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला मदत का करायची\nखलिस्तानवाद्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानची के-2 योजना\nअर्थसहाय्याच्या अपेक्षेने इम्रान खान संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये\nसौदीच्या प्रिंसनेच केली खाशोगींची हत्या\nशस्त्रसंधी भंग केल्यास पाकला योग्य ती शिक्षा देऊ\nकाश्मीर पाकिस्तानाचाच अविभाज्य भाग; आफ्रिदीचे ‘त्या’ वक्तव्यावरून यु टर्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/dr-prakash-tupe-write-article-saptarang-109905", "date_download": "2018-11-20T20:01:20Z", "digest": "sha1:OMKX72CVE3SSHKFPUATEY4BFOZ6OJ2WR", "length": 26674, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr prakash tupe write article in saptarang झेपावे सूर्याकडे (डॉ. प्रकाश तुपे) | eSakal", "raw_content": "\nझेपावे सूर्याकडे (डॉ. प्रकाश तुपे)\nरविवार, 15 एप्रिल 2018\n\"नासा'चं \"पार्कर सोलर प्रोब' हे अवकाशयान तीन महिन्यांत सूर्याच्या दिशेनं प्रवासास निघेल. इतिहासात प्रथमच एक माननिर्मित वस्तू चक्क सूर्याच्या वातावरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही मोहीम नक्की कशा प्रकारची आहे ती किती कठीण असेल ती किती कठीण असेल तिची वैशिष्ट्यं काय कोणत्या प्रकारची माहिती या मोहिमेमुळं मिळेल... या सर्व प्रश्‍नांचा वेध.\n\"नासा'चं \"पार्कर सोलर प्रोब' हे अवकाशयान तीन महिन्यांत सूर्याच्या दिशेनं प्रवासास निघेल. इतिहासात प्रथमच एक माननिर्मित वस्तू चक्क सूर्याच्या वातावरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही मोहीम नक्की कशा प्रकारची आहे ती किती कठीण असेल ती किती कठीण असेल तिची वैशिष्ट्यं काय कोणत्या प्रकारची माहिती या मोहिमेमुळं मिळेल... या सर्व प्रश्‍नांचा वेध.\nइतिहासात प्रथमच एक माननिर्मित वस्तू चक्क सूर्याला किंवा त्याच्या वातावरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या काही महिन्यांत अमेरिकेचं अवकाशयान सूर्याच्या धगधगत्या कुंडाजवळ पोचणार आहे. आत्तापर्यंत आपण चंद्रावर उतरलो, मंगळावर छोटी रोबोटिक यानं उतरविली, तर गुरू, शनी आणि त्यांच्या \"चंद्रा'वर यानं कोसळवलीसुद्धा मात्र, एकाही यानानं थेट सूर्याजवळ जाण्याचं धाडस केलं नव्हते. आता नासाचं \"पार्कर सोलर प्रोब' नावाचं यान येत्या 31 जुलै रोजी सूर्याच्या दिशेनं प्रवासास निघणार आहे. ते अवघ्या तीन महिन्यांत सूर्याजवळच्या \"किरीट' (प्रभामंडल, करोना) नावाच्या परिसरात पोचेल. तिथं या यानाला सूर्याच्या प्रचंड तापमानाला आणि विद्युतचुंबकीय प्रारणांच्या माऱ्याला सामोरं जावं लागेल. हा मारा सहन करत पुढची सात वर्षं \"पार्कर सोलर प्रोब' सूर्याला प्रदक्षिणा घालताना सूर्याच्या वातावरणाची, त्याच्या भोवतालच्या किरीटाची आणि सौरवाताची (सोलरविंड) निरीक्षणं घेईल. या निरीक्षणांतून सूर्याचा त्याच्या भोवतालच्या ग्रहांवर आणि विशेषतः पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होत असतो, याचा अंदाज शास्त्रज्ञांना बांधता येईल.\nविश्‍वात अगणित तारे आहेत आणि ते आपल्यापासून प्रचंड दूर अंतरावर असल्यानं त्यांच्याविषयी फारशी माहिती आपल्याला मिळू शकत नाही. सूर्य या विश्‍वातल्या असंख्य ताऱ्यांपैकी एक आणि आपल्याजवळचा तारा. त्याचमुळं त्याचा अभ्यास करणं सोपं असल्यानं त्याच्या अभ्यासातून विश्‍वातल्या असंख्य ताऱ्यांविषयी आपल्याला मोलाची माहिती मिळू शकते. सूर्यामुळंच आपल्या पृथ्वीवर जीवनचक्र चालत असल्यानं पुरातनकाळापासून सूर्याची निरीक्षणं घेतली गेली आहेत. मात्र, दुर्बिणीच्या शोधानंतर आणि अवकाशयानाचं युग सुरू झाल्यापासून सूर्याचं अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी नेटानं पुढं नेला. सूर्य वेगवेगळ्या तरंगलांबीवर (वेवलेंथ) आपली ऊर्जा फेकत असल्यानं पूर्वीच्या काळी खगोलशास्त्रज्ञांनी घेतलेली निरीक्षणं ही \"अंधांनी केलेल्या हत्तीच्या निरीक्षणासारखी' असल्याचं ध्यानात आलं. याच पार्श्‍वभूमीवर वेगवेगळ्या तरंगलांबीच्या- पृथ्वीवरच्या आणि अंतराळात भ्रमण करणाऱ्या- दुर्बिणींतून सूर्याची निरीक्षणं घेण्यात आली. मात्र, ही सर्व निरीक्षणं खूपच दूरवरून म्हणजे जिथून सूर्याचा दाह आणि प्रारणांचा धोका संभवत नाही अशा अंतरावरून घेतली गेली. याचमुळं सूर्याजवळच्या किरीटाच्या परिसरात घुसून सूर्याला पाहण्याचा प्रयत्न करावा, असं साठ वर्षांपासून शास्त्रज्ञांना वाटत होतं. मात्र, सूर्याजवळच्या परिसरातली प्रचंड उष्णता आणि विविध प्रारणांचा मारा सहन करण्याची यंत्रणा आणि त्यासाठीचं योग्य तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यानं सूर्याजवळ अवकाशयानं पाठवली गेली नाहीत. अमेरिकेच्या \"लिव्हिंग विथ स्टार्स' या कार्यक्रमाअंतर्गत 2009 मध्ये \"सोलर प्रोब प्लस' नावाची सूर्यमोहीम आखली गेली. या मोहिमेचा खर्च 1.5 अब्ज डॉलर एवढा आहे.\nकसं असेल सूर्याकडं जाणारं यान\nया मोहिमेसाठी सूर्याकडं जाणारं \"पार्कर सोलर प्रोब' हे अवकाशयान अमेरिकेच्या अप्लाइड फिजिक्‍स लॅबोरेटरीनं तयार केलं. या यानाचं वजन 685 किलो असून, ते एखाद्या छोट्या मोटारीएवढं आहे. या षटकोनी यानाची उंची 3 मीटर आणि व्यास 2.3 मीटर एवढा आहे. यानावर सौरतावदानं असून, ती 1.55 चौरस मीटरएवढी आहेत. यानावर एकंदर पन्नास किलोचा पेलोड असून, सूर्याच्या निरीक्षणासाठी पाच संयंत्रं बसवण्यात आली आहेत. यामध्ये \"स्वीप' नावाच्या प्रयोगात सूर्याजवळचे विद्युतभारीत कण आणि हेलियम व सौरवात यांचा वेग, तापमान आणि घनता तपासली जाईल. \"वीस्प्र' प्रयोगातली दुर्बीण सूर्याजवळच्या किरीटाचं (करोनाचं) आणि हेलिओस्पिअरचं छायाचित्रण करेल. सूर्याजवळची चुंबकीय शक्ती, विद्युतभारीत कण आणि रेडिओतरंग लांबी, प्लाझ्माची घनता यांसारख्या गोष्टींचं मोजमाप करणारी यंत्रणा यानावर बसवण्यात आली आहे. या सर्व यंत्रणा बसवून तयार झालेलं यान नुकतंच म्हणजे एक एप्रिल रोजी फ्लोरिडामधल्या चाचणी केंद्रात पोचलं आहे.\n\"नासा'च्या \"सोलर प्रोब प्लस' यानाचं नामकरण नुकतंच \"पार्कर सोलर प्रोब' असं करण्यात आलं आहे. \"नासा' सामान्यतः निधन झालेल्या व्यक्तींची नावं अवकाशयानाला देते. मात्र, यावेळी नव्वदीत पोचलेले शिकागो विद्यापीठातले प्राध्यापक युजीन पार्कर यांचं नाव अवकाशयानाला देण्यात आलं आहे. प्रा. पार्कर शिकागो विद्यापीठात डॉ. एस. चंद्रशेखर (भारतीय नोबेल पुरस्कारविजेते) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापित केलेल्या अध्यासनावर कार्यरत आहेत. पार्कर यांनी त्यांच्या तरुणपणात सूर्यावर संशोधन करून सौरवाताची कल्पना मांडली होती. त्याच सौरवाताच्या निरीक्षणासाठी निघालेल्या यानाला प्रा. पार्कर यांचं नाव देऊन त्यांचा आणि त्यांच्या संशोधनाचा गौरव करण्यात येत आहे.\nसूर्य म्हणजे भलामोठा वायूंचा गोळा असून, आपल्याला त्याचा पृष्ठभाग (फोटोस्फिअर) नेहमी दिसतो. हा पृष्ठभाग चारशे किलोमीटर जाडीचा असून, त्याचं तापमान सहा हजार अंश सेल्सिअस एवढं असते. या पृष्ठभागाबाहेर क्रोमोस्फिअर नावाचा दोन-तीन हजार किलोमीटर जाडीचा भाग दिसतो. क्रोमोस्फिअर आपल्याला खग्रास सूर्यग्रहणावेळीच दिसू शकतो. क्रोमोस्फिअरच्या बाहेरच्या भागास \"करोना' (प्रभामंडल, किरीट) नावाचा भाग असतो. हा भागदेखील फक्त खग्रास सूर्यग्रहणातच दिसू शकतो. सूर्याभोवतालचा किरीट सूर्याच्या त्रिज्येच्या दहा-वीसपट आकाराचा आणि प्रचंड तापमानाचा असतो. या उच्च तापमानामुळं किरीटातल्या वायूंचे कण वेगवान होऊन ते सूर्यापासून दूर फेकले जात असतात. या कणांना सौरवात (सोलरविंड) म्हणून ओळखलं जातं. सौरवात प्रचंड वेगानं अंतराळात फेकला जातो आणि सर्व ग्रहांपर्यंत- अगदी पृथ्वीपर्यंतदेखील येऊन धडकतो. पृथ्वीभोवतालचं चुंबकीय आवरण सौरवातास थोपवून पृथ्वीचं संरक्षण करतं. सूर्यावर काही प्रमाणात सौरज्वालादेखील उमटत असतात. त्यातून फेकले जाणारे विद्युतभारीत कण आणि ऊर्जादेखील आसमंतात फेकली जात असते. हे कण पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यास पृथ्वीवर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. पृथ्वीवर चुंबकीय वादळ निर्माण होऊन विद्युतप्रवाहात खंड पडू शकतो; तसंच पृथ्वीभोवतालचं वातावरण अस्थिर होऊन अंतराळात असणाऱ्या उपग्रहांच्या कक्षा ढासळणं, उपग्रह निकामी होणं आणि संदेशवहनात किंवा टीव्ही प्रक्षेपणात बिघाड होण्यासारखे दुष्पपरिणाम सौरवातांच्या झंजावातामुळं होऊ शकतात.\n\"पार्कर प्रोब' त्याच्या सात वर्षांच्या मोहिमेत सूर्याभोवतालच्या किरीटाची आणि सौरवाताची निरीक्षणं घेणार आहे. सूर्याभोवतालचा किरीट सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा जवळजवळ तीनशेपटीनं उष्ण का आहे, याचा छडा या मोहिमेत लावला जाईल. सूर्यावरून फेकले जाणारे विद्युतभारीत कण सेकंदाला चार- पाचशे किलोमीटर इतक्‍या प्रचंड वेगानं अंतराळात फेकले जातात. या कणांचा हा वाढता वेग कशामुळं आहे, हे कोडं या मोहिमेत सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. सूर्यावर अधूनमधून होणाऱ्या उद्रेकांचे अंदाज आणि त्यांचा पृथ्वीवर होणाऱ्या परिणामांविषयीचा अभ्यास या मोहिमेत केला जाईल.\n\"पार्कर सोलर प्रोब'चा प्रवास\n\"पार्कर सोलर प्रोब' यान आता फ्लोरिडामधल्या चाचणी केंद्रात दाखल झालं आहे. त्यावरच्या सर्व यंत्रणांची तपासणी सध्या सुरू आहे.\nसर्व यंत्रणा तंदुरुस्त आढळल्यास यानावर उष्णताविरोधक कवच (हीट शिल्ड) बसविले जाईल. यान सूर्याजवळ गेल्यावर त्याला चौदाशे अंश सेल्सिअस तापमानास तोंड द्यावं लागेल. यावेळी यानास धोका होऊ नये म्हणून 11.4 सेंटिमीटर जाडीच्या \"कार्बन कंपोझिट शिल्ड'नं झाकलं जाईल. सर्व काही ठीकठाक आढळल्यावर 31 जुलै रोजी \"डेल्टा हेवी लॉंच व्हेईकल प्रक्षेपका'मार्फत ते सूर्याकडं प्रक्षेपित केले जाईल. ताशी सात लाख किलोमीटर वेगानं यान सूर्याकडं झेपावेल आणि अवघ्या तीन महिन्यांत ते सूर्याजवळ पोचेल. यावेळी ते सूर्यापासून 2.4 कोटी किलोमीटर अंतरावरून प्रवास करेल. त्याची कक्षा अंडाकृती असून, ते पुन्हा मागं फिरून शुक्राजवळ जाईल. अशा प्रकारे सात वेळा शुक्राजवळ जाऊन यानाची कक्षा बदलत जाऊन ते हळूहळू सूर्याजवळ नेण्याचा प्रयत्न केला जाईल. यान 88 दिवसांत एक फेरी याप्रमाणं एकंदर 24 वेळा सूर्याला फेऱ्या मारेल आणि शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये ते सूर्याच्या अगदी जवळ म्हणजे अवघ्या 59 लाख किलोमीटर अंतरावरून जाईल आणि इतक्‍या जवळून प्रवास करणारं मानवी इतिहासातलं ते पहिलं यान ठरेल. यानाच्या सात वर्षांच्या काळात ते सौरवात व सूर्याभोवतालच्या किरीटांतल्या विद्युतभारीत कणांविषयी मोलाची माहिती आपल्याला देईल. पृथ्वी आणि तिच्या भोवतालच्या वातावरणाच्या संरक्षणासाठी ही माहिती मोलाची ठरेल हे निश्‍चित.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cuiler.com/166006-", "date_download": "2018-11-20T20:07:45Z", "digest": "sha1:24XORJTDYP6LZU3O7TWR4DRFTQ4R45UM", "length": 8160, "nlines": 28, "source_domain": "cuiler.com", "title": "मिमल डेटा स्क्रॅपिंग टूलचा एक आकर्षक लाभ प्रदान करते", "raw_content": "\nमिमल डेटा स्क्रॅपिंग टूलचा एक आकर्षक लाभ प्रदान करते\nइतर वेब स्क्रॅपिंग सेवांप्रमाणेच, गीथहब माहिती काढते\nजलद आणि प्रभावी रीतीने वेगवेगळ्या वेबसाइट्स. हे साधन मुख्यत्वे प्रतिमांमधील डेटा स्क्रॅप करते आणि आपला ब्राउझिंग अनुभव अद्भुत करते.\nव्यावसायिक नेते सतत माहितीवर मात करून गुणवत्तेवर कोणत्याही तडजोड न करता कुशलतेने ती काढू इच्छित आहेत. GitHub हे एकमेव साधन आहे जो आपल्या डेटाचे संकलन, स्क्रॅप आणि जतन करते - cheap unmetered windows vps francais. यातील काही विशिष्ट फायदे खालीलप्रमाणे आहेत.\n1. गीथहब प्रचंड डेटा एकत्रित करण्यात मदत करतो (1 9)\nगीथहब सह, आपण वेबवरील डेटा एकत्रित आणि व्यवस्थित करू शकता आणि ते थेट आपल्या हार्ड ड्राइव्हवर डाउनलोड करू शकता.उपयुक्त माहिती असलेल्या मोठ्या संख्येने प्रतिमा आणि व्हिडिओ आहेत. सामान्य वेब स्क्रॅपिंग सेवेसह, पीडीएफ दस्तऐवज, जेपीजी आणि पीएनजी फाइल्स मधील डेटा काढणे शक्य नाही. तथापि, GitHub आपल्यासाठी PDF दस्तऐवज आणि इतर प्रकाराच्या फायलींमधून माहिती परिच्छेद करणे सोपे करतो. थोडक्यात, GitHub आपल्याला व्यवसायाच्या गतिशीलतेला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल आणि नवीन संधींचा दरवाजा उघडेल.\n2. GitHub सह योग्य माहिती मिळवा: (1 9)\nआपण वापरत असलेले डेटा काढण्याचे साधन योग्य आणि अचूक माहिती मिळत नाही. या सेवांच्या विपरीत, GitHub डेटा अचूकपणे संकलित करते आणि त्याची गुणवत्ता विश्लेषित करते. म्हणून जर आपण स्पर्धकांच्या साइटवरील माहिती परिच्छेद करू इच्छित असल्यास, आपण GitHub चा आश्रय घेतला पाहिजे. हे साधन उच्च दर्जाचे परिणाम सुनिश्चित करते आणि त्याच्या वापरकर्त्यांना डुप्लिकेट सामग्री प्रदान करत नाही.\n3. GitHub आपला वेळ वाचवितो: (1 9)\nडेटा उपलब्ध असलेल्या गतीने सर्व फरक पडतो. GitHub सह, आपण 20,000 पर्यंत प्रतिमा आणि शब्द दस्तऐवज 50 मिनिटांत रेखाटू शकता. अशा प्रकारे, हे साधन आपला वेळ आणि उर्जेची बचत करते आणि उच्च गतिाने डेटा प्रक्रिया करते. GitHub प्रारंभास आणि वेबमास्टरसाठी योग्य आहे आणि इंटरनेटवर अधिक लीड्स व्युत्पन्न करण्यात त्यांना मदत करते.\n4. GitHub सह स्पर्धात्मक रहा: (1 9)\nपरिवर्तन शक्तीतील डेटाची शक्ती वापरणे महत्त्वाचे आहे. GitHub सह, आपण स्पर्धात्मक राहू शकता आणि वर्तमान बाजाराच्या कल वर अंतर्दृष्टी मिळवू शकता. हे साधन ई-कॉमर्स साइट, एफएमसीजी कंपन्या आणि बाजारपेठांविषयी माहिती पुरविते, हे आपल्यास ठाऊक आहे की आपला ब्रँड कुठे आहे. आपल्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे आपल्या ब्रँडला चांगली प्रकारे जाहिरात आणि जाहिरात करता येईल.\n5. एकाच ठिकाणी सर्व डेटा: (1 9)\nगीथहब सह, आपण इच्छित स्वरूपांमध्ये डेटा मिळवू शकता. इंटरनेट दर मिनिटामार्फत माहितीचे पंचांश बाइट जनरेट करतो. हे साधन आपल्याला मदत करेल सामाजिक मीडिया साइट्स आणि वृत्त आउटलेट्स स्क्रॅप डेटा . आपण आपल्या साइटच्या रँकिंग सुधारण्यासाठी तंत्रज्ञान ब्लॉग आणि शॉपिंग वेबसाइट्स देखील लक्ष्यित करू शकता. आपण असंरक्त किंवा कच्च्या डेटासह हाताळणी करण्याची गरज नाही कारण GitHub आपला डेटा वाचनीय आणि स्केल करण्यायोग्य स्वरूपात आयोजित करतो आणि खूप वेळ वाचवितो. हे साधन उद्योजक, ऑनलाइन व्यवसाय, कॉर्पोरेट आणि ट्रॅव्हल एजन्सीसाठी योग्य आहे.\nया डेटा स्क्रॅपिंगची सेवा म्हणजे ती पूर्णपणे सानुकूल आहे आणि आपल्या गरजा चांगल्या रितीने फिट करते. GitHub सह, आपण आपल्या स्पर्धकांचे कीवर्ड ट्रॅक करू शकता, आपले वेब पृष्ठ इंडेक्स आणि आतील आणि बाहेरील दुवे दोन्हीमधून आरामशीरपणे माहिती काढू शकता.बर्याच कंपन्यांची GitHub वर विश्वास आहे आणि हे साधन नियमितपणे वापरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/8548-dog-die-for-5-boys-in-vasai", "date_download": "2018-11-20T19:19:37Z", "digest": "sha1:HSI656TQOYEBQVAF3LDC3JIWOEAHWSHT", "length": 6897, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "...आणि कुत्र्याने वाचवला 5 जणांचा जीव - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...आणि कुत्र्याने वाचवला 5 जणांचा जीव\nकुत्रा हा इमानदार प्राणी असल्याने त्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासाठी तसेच सोबतीसाठी करतात. अनेक व्याधींमध्ये कुत्र्याचा उपयोग ‘थेरपी डॉग’ म्हणून केला जातो. कारण कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. रक्तदाबाचा त्रास, हृदयरोग आदींनी ग्रस्त मंडळींना कसे हाताळायचे, याकरिता आता अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. अशा प्रशिक्षित कुत्र्यांना ‘थेरपी डॉग्ज’ म्हणतात.\nवसईत एका कुत्र्याने आपल्या जीवाची बाजी लावत सोसायटीच्या बागेत खेळणाऱ्या मुलांचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे.\nसोसायटीच्या गार्डनमध्ये खेळत असलेल्या मुलांचा पाय विजेच्या जिवंत तारेवर पडणार होता. इतक्यातच सनी या पाळीव कुत्र्याने त्यावर झेप घेत स्वतःचे प्राण दिले.\nवसई पूर्वेकडील वीणा डायनासिटी या गृहनिर्माण सोसायटीत ही घटना घडली.\nसनीच्या बलिदानामुळेच या 5 मुलांचा जीव वाचला आणि मोठी दुर्घटना टळली.सोसायटी कमिटीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून होतोय.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports?start=54", "date_download": "2018-11-20T19:16:52Z", "digest": "sha1:ZGM3IGXLIKPAHK57RBFZSCWNAVCDWH4T", "length": 4515, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "स्पोर्टस् - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#FifaWorldCup2018 अर्जेंटिनाची नायजेरियाला नमवत बाद फेरीत धडक\n#FifaWorldCup2018 दिग्गज पोर्तुगालला इराणने बरोबरीत रोखले\n#FifaWorldCup2018 मोरॅक्को-स्पेनची बरोबरी,बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत\n#FifaWorldCup2018 सौदी अरेबियाचा अखेरच्या लढतीत इजिप्तवर विजय\n#FifaWorldCup2018 मेक्सिकोची कोरियावर 2-1 ने मात...\n#FifaWorldCup2018 १९ वर्षीय एमबापेचा विजयी गोल, फ्रान्सचा पेरूवर विजय\n#FifaWorldCup2018 उरुग्वेचा रशियावर 3-0 ने दमदार विजय\n#FifaWorldCup2018 जर्मनीचा स्वीडनवर 2-1 ने विजय...\n#FifaWorldCup2018 बलाढ्य अर्जेंटिनाला क्रोएशियाने ३-० ने नमविले\n#FifaWorldCup2018 इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा 6-1 धुव्वा उडवला\nभारतीय कबड्डी मास्टर्सने पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय...\n#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी\n#FifaWorldCup2018 कोलंबियाचा पोलंडवर 3-0 ने विजय...\n#FifaWorldCup2018 ब्राझीलने कोस्टा रिकाला 2-0 ने पराभूत केले...\n#FifaWorldCup2018 पोर्तुगालने मोरोक्कोचा 1-0 ने केला पराभव..\n#FifaWorldCup2018 जपान - सेनेगलमध्ये पार पडला बरोबरीचा सामना...\n#Fifaworldcup2018 नायजेरियाचा आईसलॅँडवर 2-0 ने विजय...\n#FifaWorldCup2018 लुई सुआरेझनंच्या गोलने रचला इतिहास, उरुग्वेचा सलग दुसऱ्यांदा विजय...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/love-and-romance-in-office/", "date_download": "2018-11-20T20:35:57Z", "digest": "sha1:J4DTLMYBGZFMZFPEEKAWMGPLMW6BT7BO", "length": 19880, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "ऑफिसमधली ‘गुटर…गू’ कशी सांभाळाल? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nऑफिसमधली ‘गुटर…गू’ कशी सांभाळाल\nप्रेमाला आखीव राखीव अशी काही मर्यादा नसते. प्रेम कधीही, केव्हाही आणि कुठेही कोणालाही कोणावरही होऊ शकतं. हे कितीही खरं असलं तरी जेव्हा ऑफिसमधल्या मित्र/मैत्रीणीबरोबर ते सुरू होते, तेव्हा प्रेम कमी आणि राडेच वाढतात, असं नुकतच एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. कारण तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिचं इतरांशी हसून खेळून बोलणं तुमच्या मनाला रुचेल असं नाही. तिच्या कामात कुणी चुका काढलेलं, तिला घालून पाडून बोललेलं तुम्हाला सहन होईल असं नाही. तुमच्या नजरेतलं प्रेम इच्छा असूनही तुम्ही सर्वांसमोर व्यक्त करु शकणार नाही. उगाच हासे होण्याची भीती, याशिवाय कामापेक्षा तिच्याकडेच जास्त लक्ष जात असल्याने कामाची बोंब होईल ती वेगळीच. पण जर हे प्रकरण स्मार्ट व मॅच्युअरपणे हाताळले तर प्रेमासारख दुसरं वेड नाही.\nसर्वेक्षणानुसार, सध्याच्या धावपळीच्या काळात आपला बराचसा वेळ हा घरापेक्षा ऑफिसमध्येच जास्त जातो. यामुळे आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपली नकळत जवळीक वाढते. आचार-विचारांची देवाण-घेवाण होते आणि त्यातून समोरच्याचा स्वभाव कळतो. या सगळ्यामुळे ऑफिसमध्येच काही जणांना बेस्ट फ्रेंड्स मिळतात. तर काही जणांना आयुष्याचा साथीदार मिळतो. सध्यस्थितीत जवळजवळ ८५ टक्के प्रकरण ही ऑफिसमध्येच जुळतात. पण त्याचा कामावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि यासाठी काय कराल\n– प्रेम ही खूप नाजूक भावना आहे. यामुळे ते जितकं गुपीत ठेवाल तेवढी त्याची मजा वाढेल.\n– प्रत्येक नात्यात एक स्पेस हवीच हे लक्षात ठेवा. ऑफिसमध्ये असताना कामाला प्राधान्य द्या.\n– तुमच्यातले वाद ,सर्वांसमोर मांडू नका. सामंजस्याने ते सोडवा, नाहीतर हसे होईल.\n– ऑफिसमध्ये असताना तुम्ही तेथे नोकरी करत आहात हे विसरू नका. तुमच्या वागण्यावरच तुमचे भविष्य घडते.\n– ऑफिसमध्ये खासगी वाद उकरुन काढू नका.\n– प्रेमाचे प्रदर्शन करू नका, नाहीतर मान सन्मान गमवाल.\n– जमले तर दोघांपैकी एकाने दुसऱ्या कंपनीत नोकरी शोधावी. यामुळे दोघांना एकमेकांसाठी वेळ देता येईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलव्हॉट्सअॅपचे भन्नाट फिचर्स, डिलीट केलेले पुन्हा डाऊनलोड होणार\nपुढील… तर भाजपची स्वबळावर लढायची तयारी – मुनगंटीवार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/national-conference-of-radiographer-organisation-in-shirdi/", "date_download": "2018-11-20T19:15:51Z", "digest": "sha1:MQHITMQXE226725YC3L46USVPOSCI7DL", "length": 17621, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "रेडीओग्राफर संघटनेची शिर्डीत राष्ट्रीय परीषद | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nरेडीओग्राफर संघटनेची शिर्डीत राष्ट्रीय परीषद\nगुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीच्या साईबाबा मंदीरात फुलांची सजावट करण्यात आली आहे.\nसाईसमाधी शताब्दीचे औचित्य साधुन येत्या १ सप्टेबर ते २ सप्टेंबर दरम्यान साई रॅडकॉन या दोन दिवसीय राष्ट्रीय रेडीओग्राफर तज्ञांची परीषद शिर्डीत होत असल्याची माहिती या परीषदेचे आयोजक सचीव व साईनाथ रूग्णालयाचे रेडीओग्राफर वसंत लबडे यांनी दिली.\nरेडीओग्राफर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (राम) यांच्या वतीने या रॅडकॉन २०१८ या दोन दिवसीय राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या परीषदेस देशातील विविध नामांकित रूग्णालयातील तज्ज्ञ हजर राहुन मार्गदर्शन करणार आहेत़ या परीषदेचे उद्घाटन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता होत आहे. या कार्यक्रमास मंहत उद्धव महाराज मंडलीक, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, इंडीयन रेडीओग्राफर संघटनेचे अध्यक्ष डॉ़ त्रिलोकनाथ मिश्रा, रामचे अध्यक्ष विलास भदाणे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे लबडे यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदशक्रिया विधीत चोरट्यांनी केली हातसफाई\nपुढीलअंगणवाडी बचावासाठी रत्नागिरीत मोर्चा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराहुरीत मोबाईल चोरांचा सुळसुळाट\nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-grape-crop-advisory-agrowon-maharashtra-8113", "date_download": "2018-11-20T20:26:22Z", "digest": "sha1:AUONKPYWZMS4X756G6LEH4H2VGEA772K", "length": 20327, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, grape crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. एस. डी. सावंत\nशुक्रवार, 11 मे 2018\nयेत्या सात दिवसांमध्ये सर्वच विभागांमध्ये ३६ ते ३९ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, सोलापूर, विजापूर आणि लातूर विभागामध्ये अधूनमधून वातावरण ढगाळ राहील. आज आणि त्यानंतर सोमवारी अाणि मंगळवारी बऱ्याच ठिकाणी विजा कडकडून हलक्या पावसाची शक्यता आहे. ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तेथे दुपारच्या तापमानात घटीची शक्यता आहे.\nयेत्या सात दिवसांमध्ये सर्वच विभागांमध्ये ३६ ते ३९ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, सोलापूर, विजापूर आणि लातूर विभागामध्ये अधूनमधून वातावरण ढगाळ राहील. आज आणि त्यानंतर सोमवारी अाणि मंगळवारी बऱ्याच ठिकाणी विजा कडकडून हलक्या पावसाची शक्यता आहे. ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तेथे दुपारच्या तापमानात घटीची शक्यता आहे.\nसांगली आणि विजापूर विभागांत आज दुपारनंतर तर सोमवार, मंगळवार आणि सांगली, सोलापूर, लातूर, विजापूर या भागांत विजा कडकडून वळवाच्या पावसाची शक्यता आहे.\nज्या ठिकाणी पाऊस पडणार आहे त्या ठिकाणच्या नवीन फुटलेल्या बागांतील फुटी चांगल्या व जोमाने वाढण्यासाठी फायदा होईल. परंतु ढगाळ वातावरणामुळे नवीन फुटलेल्या फुटींमध्ये भुरी पसरण्याची शक्यता आहे.\nआपल्या द्राक्ष विभागांमध्ये भुरी ही पांढऱ्या पावडर प्रमाणे तयार होणाऱ्या बिजाणू स्वरूपात प्रतिकूल परिस्थितीमध्येही जिवंत राहते. काड्यांवर येणारे भुरीचे डाग आणि त्यावर असलेली भुरीची बुरशी हे बागेत वाढणाऱ्या भुरीचे महत्त्वाचे ‘इनॉक्युलम’ आहे. याचे वेळीच नियंत्रण केल्यास पुढे बागेत भुरी वाढण्याची शक्यता कमी होते. म्हणूनच सध्याच्या ढगाळ वातावरणामध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणी घेणे आवश्यक आहे.\nतापमान जास्त असताना आर्द्रता वाढली तरच नवीन फुटींवर करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सध्याच्या वातावरणामध्ये एखाद दुसऱ्या पावसाने अशा प्रकारची आर्द्रता बागेत वाढत नाही. त्यामुळे लगेचच करप्याच्या नियंत्रणासाठी फवारणी फारशी जरूरी वाटत नाही. मात्र एक दोन दिवस पाठोपाठ पाऊस पडल्यास अशा पावसानंतर करप्याच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी लागले. अशा परिस्थितीत प्रतिलिटर पाण्यात कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाईल ०.७५ ग्रॅम स्वतंत्रपणे फवारल्यास किंवा २ ग्रॅम मॅन्कोझेब मिसळून वापरल्यास करप्याचे चांगले नियंत्रण मिळेल.\nपंढरपूरच्या जवळपासचे कासेगाव, पुळूज या परिसरामध्ये द्राक्षाची काढणी सुरू आहेत किंवा द्राक्ष मण्यांत साखर भरण्याची सुरवात झाली आहे. या परिसरामध्ये हलका पाऊस झाला आहे. पंढरपूरच्या जवळपासच्या भागामध्ये सोमवार, मंगळवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. परंतु वातावरण ढगाळ राहू शकेल आणि शनिवारी दुपारी पंढरपूरच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये घडाच्या देठावरील भुरीचे नियंत्रण योग्य प्रकारे झाले पाहिजे. शेवटच्या या काही दिवसामध्ये सल्फर (८० डब्लूजी) दीड ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारल्यास भुरीचे नियंत्रण चांगले मिळू शकेल. सल्फर योग्य प्रकारे न फवारल्यास त्याचे डाग मण्यांवर दिसण्याची शक्यता असते.\nढगाळ वातावरणामुळे किंवा अाजूबाजूला पडलेल्या पावसामध्ये वातावरणातील आर्द्रता वाढलेली असल्यास संध्याकाळच्या वेळेला ट्रायकोडर्मा ५ मि.लि. किंवा २ ग्रॅम बॅसिलस सबटिलिस प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या वेळी जैविक नियंत्रणाचे उपाय भुरीच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतात.\nसल्फर वापरलेल्या बागांमध्येही जैविक नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते, परंतु भुरी नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरले असल्यास मात्र भुरीचे नियंत्रण जैविक नियंत्रणाने मिळणार नाही.\nसल्फर डाग न पडता कसे फवारावे याची माहिती एनआरसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही माहिती वाचून योग्य प्रकारे सल्फरचा वापर करावा. याचबरोबरीने सल्फर वापराबाबतची फिल्म संकेतस्थळावर पाहता येईल ( लिंक https://www.youtube.com/watch\nसल्फर किंवा जैविक नियंत्रणाचा वापर केला असल्यास पावसामुळे ते धुऊन जाऊ नये किंवा जैविक नियंत्रणाचा परिणाम चांगल्या रीतीने मिळावा यासाठी मण्यांवर कायटोसॅन २ ते ३ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणे शक्य आहे. या फवारणीमुळे मण्यात चांगली साखर भरण्यासाठीसुद्धा मदत होईल.\nराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे\nसोलापूर लातूर सांगली द्राक्ष साखर\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/7664-shivsena-s-special-strategy-for-upcoming-elections", "date_download": "2018-11-20T20:39:10Z", "digest": "sha1:CR2RHV7GWANQOXIZNGACRVCQL5HEWE5K", "length": 9075, "nlines": 150, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची खास रणनीति - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची खास रणनीति\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, विर्दभ\t 29 August 2018\nआगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे. मुंबईमधील पदाधिकारी आमदार आणि खासदार यांची बैठक घेतल्यानंतर विदर्भ भागातील पदाधिकारी आणि आमदार खासदार यांची बैठक घेण्यात आली. आगामी निवडणुकीत भाजपला शय देण्यासाठी शिवसेनेने आखली खास रणनीति....\nकाय आहे ही रणनीती -\nभाजप पक्षात नेहमीच नियोजनाला महत्व देण्यात आलं आहे. भाजपने निवडणुकीच्या भरघोस यशाचे महत्व नेहमीच आपल्या पक्ष प्रमुखाला दिले आहे. त्याच धर्तीवर आता आगामी निवडणुकीत बूथ प्रमुखाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. विदर्भातील पदाधिकारी आणि आमदार, खासदार यांची आज सेनाभवन येथे बैठक घेण्यात आली असून विदर्भातील परिस्थितीचा आढावा यात घेण्यात आला.\nआगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा आधीच शिवेनेकडून देण्यात आला आहे. यासाठी शिवसेना तयारीला लागली आहे. प्रत्येक मतदारसंघात बूथ प्रमुखांची नेमणूक लवकरच शिवसेनेकडून करण्यात येणार आहे.\nविदर्भातील पदाधिकारी आमदार खासदार यांची आज बैठक घेण्यात आली.\nबूथ प्रमुख हा महत्वाचं घटक तयार करणार आहोत\nबूथ प्रमुखाला मतदाराच्या संपर्कात राहायची जबादारी\nबूथ प्रमुखाची कामे -\n1 हाच बूथ प्रमुख हा आपल्या मतदारावर ठेवणार नजर\n2 मतदानावेळी EVM मशीनचे सील तपासणार\n3 मशीन व्यवस्थित काम करतेय का याची तपासणी\n4 मतदान झालं की मशीन सील व्यवस्थित बंद करण्यात आलंय की नाही याची पाहणी\nगेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना युतीत राहून लढली. 22 पैकी 18 जागांवर शिवसेनेचे उमेदवार जिंकले. मात्र यावेळी आम्ही सर्व 48 जागा लढवू. उर्वरित 30 उमेदवार कोण असतील याची चाचपणी सध्या सुरू आहे. येणाऱ्या दिवसात ही यादी देखील जाहीर होणार आहे. अशी माहीती शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे.\nआगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत स्वबळावर शिवसेनेला किती यश मिळेल हे निकालानंतर समोर येईलच. मात्र शिवसेनेने स्वबळासाठी कंबर कसली आहे हे मात्र तेवढचं नक्की...\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/tag/%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-20T20:42:05Z", "digest": "sha1:7LZVGOY57IAMHXVKMWPBIC4OYPKLTWD4", "length": 3670, "nlines": 58, "source_domain": "www.snpnews.in", "title": "हनीसिंह Archives - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\n२० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने केलं लग्न\n20/02/2018 SNP ReporterLeave a Comment on २० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने केलं लग्न\n२० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने आता आपल्या मैत्रीणीशी लग्न केलं आहे.हनी सिंह आणि शालिनी हे वर्गमित्र होते, हनी सिंह आणि शालिनी यांच्यात बालपणापासून प्रेम होतं, मात्र ते कधीही प्रकर्षाने समोर आलं नाही, अनेकांना याबाबतीत माहिती नव्हती. दिल्लीतील गुरूनानक पब्लिक स्कूलमध्ये ही लव्ह स्टोरी सुरू झाली. हनी सिंह लोकप्रिय झाल्यानंतर अनेकवेळा त्याची नावं इतरांशी जोडली गेली पण […]\nनिलेश राणेंचे सोशल मीडिया वरून कोळेगाव मधील युवकांच्या कार्याला समर्थन\nनिरा-देवधर च्या पाण्यासाठी टेंभू योजनेचे जनक आ.अनिल (भाऊ)बाबर यांच्याशी शिवराज पुकळे यांची चर्चा\nउत्तमराव जानकरांनी केले पिलीव येथे मेडिकल स्टोअरचे उदघाट्न\nमुंबई काँग्रेस कार्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी\nअंबरनाथ मध्ये होणार राज्यातील पहिले राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/encroachmentfree-sidewalk-intense-campaign-33232", "date_download": "2018-11-20T20:23:24Z", "digest": "sha1:MKSXT5KK2ZRC6PNRTF377OGCS7OIGDD7", "length": 11833, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "encroachmentfree sidewalk intense campaign अतिक्रमणमुक्त पदपथ मोहीम तीव्र | eSakal", "raw_content": "\nअतिक्रमणमुक्त पदपथ मोहीम तीव्र\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nसातारा - विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या निर्देशानुसार शहर पोलिसांनी अतिक्रमणमुक्त पदपथ मोहीम तीव्र केली आहे. आज पोवई नाका ते मुख्य बस स्थानक रस्त्यावरील विक्रेत्यांना हटविण्यात आले.\nसातारा - विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या निर्देशानुसार शहर पोलिसांनी अतिक्रमणमुक्त पदपथ मोहीम तीव्र केली आहे. आज पोवई नाका ते मुख्य बस स्थानक रस्त्यावरील विक्रेत्यांना हटविण्यात आले.\nशहरातील पदपथांवरील अतिक्रमणे हा गंभीर विषय बनला होता. विक्रेत्यांनीच पदपथ व्यापल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागत होते. विशेषत: राजवाडा व पोवई नाका ते मुख्य बस स्थानक परिसरात हा प्रश्‍न गंभीर बनला होता. पोवई नाका ते बस स्थानक रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. नव्याने पदपथ तयार केलेत. रस्त्यावर दुभाजक बसविले आहेत. मात्र, संपूर्ण पदपथ हा विक्रेत्यांनीच व्यापला होता.\nत्यामुळे प्रामुख्याने महाविद्यालयीन युवक-युवतींचा लोंढा रस्त्यावरून चालत असायचा. निम्मा रस्ता पादचाऱ्यांनीच व्यापला जायचा. त्यातून अपघाताच्या घटना वाढत होत्या. याबाबत ‘सकाळ’नेही अनेकदा वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, बांधकाम विभाग व नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती.\nगेले दहा दिवस श्री. नांगरे-पाटील तपासणीच्या निमित्ताने जिल्ह्यात होते. या वेळी शहरात फिरताना त्यांचे या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधले गेले. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांची होत असलेली कुंचबणा लक्षात घेऊन अतिक्रमणमुक्त पदपथ मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना दिल्या. १५ दिवसांत पदपथ मोकळे होतील, असे आश्‍वासन त्यांनी नागरिकांशी झालेल्या बैठकीत दिले होते.\nश्री. नांगरे-पाटील यांच्या आश्‍वासनुसार शहर पोलिसांनी कालपासून पदपथ मोकळे करण्याची मोहीम सुरू केली. काल येथील विक्रेत्यांना न बसण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे पदपथावरील दुकाने मोकळी होती. मात्र, त्यांच्या शेडमुळे पदपथ मोकळा झालेला नव्हता. पोलिस महानिरीक्षक येथे असल्यामुळे पोलिसांनी एक दिवस दिखावा केला असेल असे विक्रेत्यांना वाटले. त्यामुळे आज सकाळपासून पुन्हा पदपथ व रस्त्यावर दुकाने थाटली गेली. मात्र, पोलिसांनी आज पुन्हा मोहीम सुरू केली. थाटलेली दुकाने गुंडाळायला लावली. न ऐकणाऱ्यांचे साहित्य जप्त करण्याची प्रक्रियाही राबविण्याची पोलिसांची तयारी होती. त्यामुळे दुपारपर्यंत पदपथ व रस्त्यावरील दुकाने हटली होती.\nपोलिसांनी ठोस भूमिका घ्यावी\nदरम्यान, दुकाने बंद करण्याबरोबरच पदपथावर असलेली अतिक्रमणे काढण्यासंदर्भातही पोलिसांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी आग्रही मागणी आज नागरिकांकडून होत होती.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/8563-audience-threw-stones-on-shan-for-singing-bengali-song-in-a-concert", "date_download": "2018-11-20T19:25:46Z", "digest": "sha1:PY55NY2MORQCHZM3663VF3AQMU6HHVOA", "length": 6391, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "‘हे’ गाणं गायल्यामुळे शानवर प्रेक्षकांकडून दगडफेक - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘हे’ गाणं गायल्यामुळे शानवर प्रेक्षकांकडून दगडफेक\nगुवाहाटीच्या सरुसजाई स्टेडियममध्ये २९ ऑक्टोबर रोजी एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं. या लाईव्ह कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक शान याच्यावर दगडफेक करण्यात आलीय. कार्यक्रमात बंगाली गाणं गायलं म्हणून शानवर दगडफेक झाली.\nमिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात शाननं एक बंगाली गाणं गायला सुरुवात केली. अचानक तिथल्या प्रेक्षकांनी ‘हे आसाम आहे बंगाल नाही’ असं म्हणत दंगा घालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी शानवर काही प्रेक्षकांनी दगडफेक केली. यावर, शाननं प्रसंगावधान राखत 'एका परफॉर्मरचा मान राखा' असं आवाहन प्रेक्षकांना केलं.\nहा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर शाननं सोशल साईट ट्विटरवरही आपलं म्हणणं मांडलं. 'प्रादेशिक वादाच्या विळख्यात तरुणांनी अडकू नये' असं आवाहन यावेळी शाननं केलंय. त्याचबरोबर, ‘आसामचा दौरा खूपच चांगला होता... यावेळी मला अनेक नवीन मित्र भेटले’ असंही त्यानं म्हटलंय.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nलोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी याचं निधन...\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/suresh-dhas-today-submitted-his-application-for-local-body-elections-for-beed-latur-osmanabad/", "date_download": "2018-11-20T19:49:26Z", "digest": "sha1:LMF7NBW7NRL6QGSDXU3YE3VE7LPGUVEL", "length": 7374, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज दाखल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nबीड : बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भाजपा, शिवसेना व महायुतीचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस यांनी आपला उमेदवारी अर्ज आज उस्मानाबाद येथे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत दाखल केला.\nपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रूपाने भाजप आणि राष्ट्रवादी वादात अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते.\nबीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांची जादूची कांडी प्रसिद्ध होती. ही कांडी फिरताच काही मंडळी उघडपणे तर काही मंडळी आपापल्या पक्षात राहून भारतीय जनता पक्षाला मदत करत असत. तोच खाक्या आता पंकजाताई मुंडे यांनी सुरेश धस यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविला आहे.\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/7295?page=6", "date_download": "2018-11-20T20:31:56Z", "digest": "sha1:LIRH7WSVSH4NMCUVJUULZUG56AY33ZIV", "length": 36181, "nlines": 482, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दाचे योग्य रूप कोणते? | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शब्दाचे योग्य रूप कोणते\nशब्दाचे योग्य रूप कोणते\nएखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.\nबरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -\n१. नेतृत्त्व - नेतृत्व\n२. स्वत्त्व - स्वत्व\n३. तज्ञ - तज्ज्ञ\n४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ\n५. महतम - महत्तम\n६. लघुत्तम - लघुतम\n७. प्रतिक्षा - प्रतीक्षा\n८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)\nगिरिश ( गिरीवर शयन करणारा)\n९. समिक्षा - समीक्षा\n१०. मनोकामना - मनःकामना\n११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण\n१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना\n१३. सहस्त्र - सहस्र\n१४. स्त्रोत - स्रोत\n१५. क्रिडांगण - क्रीडांगण\n१६. प्रसुति - प्रसूति\n१७. धुम्रपान - धूम्रपान\n१८. कंदिल - कंदील\n१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार\n२०. उर्जा - ऊर्जा\n२१. प्रतिक - प्रतीक\n२२. वडिल - वडील\n२३. पोलिस - पोलीस\n२४. नागरीक - नागरिक\n२५. मंदीर - मंदिर\n२६. क्षितीज - क्षितिज\n२७. जाहीरात - जाहिरात\n२८. दृष्य - दृश्य\n२९. जीवाष्म - जीवाश्म\n३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)\n३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता\n३२. अनावस्था - अनवस्था\n३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत\n३४. अंतस्थ - अंतःस्थ\n३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर\n३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर\n३७. अमूलाग्र - आमूलाग्र\n३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक\n३९. ऋषिकेश - हृषीकेश\n४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री\n४१. दत्तात्रय - दत्तात्रेय\n४२. दुराभिमान - दुरभिमान\n४३. देशवासीयांना - देशवासींना\n४४. नि:पक्ष - निष्पक्ष\n४५. नि:पात - निपात\n४६. निर्माती - निर्मात्री\n४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)\n४८. परितक्त्या - परित्यक्ता\n४९. पारंपारिक - पारंपरिक\n५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन\n५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व\n५२. प्रणित - प्रणीत\n५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक\n५४. बेचिराख - बेचिराग\n५५. मतितार्थ - मथितार्थ\n५६. मराठीभाषिक - भाषक\n५७. महात्म्य - माहात्म्य\n५८. मुद्याला - मुद्द्याला\n५९. विनित - विनीत\n६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी\n६१. सहाय्य - साहाय्य\n६२. संयुक्तिक - सयुक्तिक\n६३. सांसदीय - संसदीय\n६४. सुतोवाच - सूतोवाच\n६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ\n६६. सुवाच्च - सुवाच्य\n६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी\nमराठी भाषा आणि व्याकरण\nनाही. त्याने मला भेटण्यासाठी\nत्याने मला भेटण्यासाठी भरपूर वेळ दिला.\nत्याने मला भेटण्यासाठी दुपारी तीनची वेळ दिली.\nचिनुक्स धन्यवाद , वर दिलेल्या\nवर दिलेल्या यादीत काही शब्द थोडेसे वेगळे जाणवले , जसे ,\n४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री\nहे बरोबर आहे का \nधन्यवाद सर्वांना. होय, शर्मिलाचा संदर्भ बरोबर आहे.\nचूक - बरोबर १. नेतृत्त्व -\n१. नेतृत्त्व - नेतृत्व\n२. स्वत्त्व - स्वत्व\n३. तज्ञ - तज्ज्ञ\n४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ\n५. महतम - महत्तम\n६. लघुत्तम - लघुतम\n७. प्रतिक्षा - प्रतीक्षा\n८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)\nगिरिश ( गिरीवर शयन करणारा)\n९. समिक्षा - समीक्षा\n१०. मनोकामना - मनःकामना\n११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण\n१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना\n१३. सहस्त्र - सहस्र\n१४. स्त्रोत - स्रोत\n१५. क्रिडांगण - क्रीडांगण\n१६. प्रसुति - प्रसूति\n१७. धुम्रपान - धूम्रपान\n१८. कंदिल - कंदील\n१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार\n२०. उर्जा - ऊर्जा\n२१. प्रतिक - प्रतीक\n२२. वडिल - वडील\n२३. पोलिस - पोलीस\n२४. नागरीक - नागरिक\n२५. मंदीर - मंदिर\n२६. क्षितीज - क्षितिज\n२७. जाहीरात - जाहिरात\n२८. दृष्य - दृश्य\n२९. जीवाष्म - जीवाश्म\n३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)\n३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता\n३२. अनावस्था - अनवस्था\n३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत\n३४. अंतस्थ - अंतःस्थ\n३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर\n३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर\n३७. अमूलाग्र - आमूलाग्र\n३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक\n३९. ऋषिकेश - हृषीकेश\n४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री\n४१. दत्तात्रय - दत्तात्रेय\n४२. दुराभिमान - दुरभिमान\n४३. देशवासीयांना - देशवासींना\n४४. नि:पक्ष - निष्पक्ष\n४५. नि:पात - निपात\n४६. निर्माती - निर्मात्री\n४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)\n४८. परितक्त्या - परित्यक्ता\n४९. पारंपारिक - पारंपरिक\n५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन\n५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व\n५२. प्रणित - प्रणीत\n५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक\n५४. बेचिराख - बेचिराग\n५५. मतितार्थ - मथितार्थ\n५६. मराठीभाषिक - भाषक\n५७. महात्म्य - माहात्म्य\n५८. मुद्याला - मुद्द्याला\n५९. विनित - विनीत\n६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी\n६१. सहाय्य - साहाय्य\n६२. संयुक्तिक - सयुक्तिक\n६३. सांसदीय - संसदीय\n६४. सुतोवाच - सूतोवाच\n६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ\n६६. सुवाच्च - सुवाच्य\n६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी\nयापैकी ठळक केलेले शब्द परत तपासून पहावेत असे मला वाटते.\nशरद, १. लघु + तम = लघुतम महत्\n१. लघु + तम = लघुतम\nमहत् + तम = महत्तम\nम्हणून लघुतम हेच रूप योग्य.\n२. (मनस्) मनः + कामना = मनःकामना\n३. अल्पसंख्या + क = अल्पसंख्याक\n४. हृषीक (इंद्रिय) + ईश = हृषीकेश (इंद्रियांचा स्वामी)\n५. नि + पात = निपात\n६. मथित + अर्थ = मथितार्थ\n७. स्वादु + इष्ठ (तमभाववाचक) = स्वादिष्ठ\n८. कार्यकर्तृ + ई = कार्यकर्त्री (अभिनेत्री, धरित्री, सावित्री, सर्वपित्री, धात्री, इ.)\n'आपण दिलेला वेळ आणि केलेल्या\n'आपण दिलेला वेळ आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.'\n'आपण दिलेल्या वेळासाठी आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.'\nखालच्या रचनेनं पहिलं बरोबर होईल:\nआपण दिलेला वेळ आणि केलेला प्रयत्न ह्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.\nसेम गोज फॉर इंग्लिश. 'आणि' नंतर कन्सिस्टंन्सी राखा..\n१०. मनोकामना - मनःकामना - मला\n१०. मनोकामना - मनःकामना - मला नाही वाटत मनोकामना चुकीचं आहे.\nदोन वेगळे शब्द आहेत असं माझं मत.\n३२. अनावस्था - अनवस्था --> अनावस्था (माझ्या मते)\n३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत --> अनावृत्त..\n४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री --> कार्यकर्ती\n४१. दत्तात्रय - दत्तात्रेय --> दोन्ही ठीक.. विशेष नाम आहे ना.\n४२. दुराभिमान - दुरभिमान --> दुराभिमान.\n४३. देशवासीयांना - देशवासींना - देशवासीय (देशवासी हिंदीकरण वाटतय शब्दाचं)\n४६. निर्माती - निर्मात्री --> निर्माती.\n४९. पारंपारिक - पारंपरिक--> पारंपारिक.\n५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन -> पुनरावलोकन (पुनः अवलोकन - आ होतं ह्या संधीत अ रहात नाही माझ्या माहितीप्रमाणे)\n५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व --> पुरुषत्व चुक.\n५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक --> बुद्ध्यांक (एकत्र बुद्धी आणि अंक म्हणायचा प्रयत्न करा. बुद्ध्यांकच येतं तोंडातून)\n५४. बेचिराख - बेचिराग -> बेचिराख\n५५. मतितार्थ - मथितार्थ --> मतितार्थ\n५६. मराठीभाषिक - भाषक --> भाषक मराठीत नाही ऐकला.. पण माझं ज्ञान लिमिटेड असू शकेल\n५८. मुद्याला - मुद्द्याला --> मुद्दा म्हणजेच डबल द आला ना.. मग मुद्द्याला असावं\n६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी --> षष्ठ्यब्दी\n६१. सहाय्य - साहाय्य -> सहकारी.. सहाय्य असावं\n६२. संयुक्तिक - सयुक्तिक - दोन वेगळे वेगळे शब्द.\n६३. सांसदीय - संसदीय --> मराठीत संसदीय. हिंदी सांसदीय.\n६४. सुतोवाच - सूतोवाच -> सूतोवाच\n६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ -> स्वादिष्ट म्हणताना म्हणतात - लिहिताना बरोबर काय माहित नाही.\n६६. सुवाच्च - सुवाच्य - लिहिताना सुवाच्य, उच्चार सुवाच्च (थोड्या - कळेल न कळेल अशा य बरोबर)\n६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी - हत्येप्रकरणी आणि हत्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या कोनोटेशन मध्ये वापरतात - उदाहरण आठवून सांगेन. पण हत्याप्रकरणी जास्त हिंदीचा संस्कार झालेलं वाटतय.\nआणखीन एक. महत्व नाही बरोबर.\nमहत्व नाही बरोबर. शब्द महत्त्व असा लिहिला पाहिजे.\nनानबा, १. अन् + अवस्था =\n१. अन् + अवस्था = अनवस्था\n२. अनावृत हेच बरोबर. याच बाफलकावर या शब्दाबद्दल चर्चा झाली आहे.\n३. दत्त + आत्रेय = दत्तात्रेय\n४. दुर् + अभिमान = दुरभिमान\n५. देशवासीयांना हा प्रयोग चूक. देशवासी + ना = देशवासींना\n६. निर्मातृ + ई = निर्मात्री\n७. परंपरा या शब्दाला इक हा प्रत्यय लावून पारंपरिक हा शब्द होतो.\n८. पुनर् + अवलोकन = पुनरावलोकन\n९. पौरुषत्व ही द्विरुक्ती आहे. पुरुषत्व/पौरुष ही योग्य रुपे आहेत.\n१०. बुद्धि + अंक = बुद्ध्यंक\n११. बेचिराग हाच मूळ शब्द आहे. बेचिराख हा अपभ्रंश. बे+चिराग = बेचिराग\n१२. षष्टि + अब्दी = षष्ट्यब्दी\n१३. सहाय + य = (वृद्धी) साहाय्य\n१४. स + युक्तिक = सयुक्तिक\nबाकी इतर शब्दांबद्दल पूर्वीच लिहिलं आहे.\nबरं झालं हा बीबी वर आला..\nबरं झालं हा बीबी वर आला..\nइथे अनेक जण आपल्या लेखनावर आलेल्या प्रतिसादांना उत्तर देताना \"सर्वांचे धन्यवाद\" असं लिहितात.. ते बरोबर आहे का सर्वांना धन्यवाद असं हवं ना सर्वांना धन्यवाद असं हवं ना की दोन्ही बरोबर आहे\nसर्वांचे आभार बरोबर वाटतं ऐकायला पण सर्वांचे घन्यवाद खटकतं थोडं.. कृपया सांगा..\nचिनुक्स, मला वाटतं निर्मात्री\nचिनुक्स, मला वाटतं निर्मात्री आणि निर्माती हे दोन शब्द असावेत.\nनिर्माण कर्ती - निर्माती.\nतसं नसल्यास निर्माता शब्दाचा उगम काय\nचिनुक्स बाकीच्या शब्दांबद्दल मला अजुनही वाटतय की मी वरती लिहिलेलं बरोबर आहे..\nह्याच मुख्य कारण दुर् + अवस्था नाहिये, दु: + अवस्था आहे = दुरावस्था\nपुन: + अवलोकन = पुनरावलोकन\nविसर्ग आल्यानं हे बदलत असं मला वाटतं..\nअर्थातच मी १००% माझंच बरोबर असा क्लेम टाकत नाहिये.\nटाकू शकत नाही कारण १. असं म्हणण्यापूर्वी सपोर्टिंग डॉक्युमेंटेशन द्याव लागतं - जे मी दिलं नाहिये.\n२. माझं म्हणण चुकीचही असू शकतं\nएका मराठीच्या प्राध्यापकाशी संपर्क साधला आहे (मराठी व्याकरणाच्या नियमांकरता) - त्यांचं उत्तर आलं की कळवतेच. मग पुन्हा पुढच्या चर्चांच्या फैरी झडवू..\nपग्या, तुझं बरोबर आहे..\nपग्या, तुझं बरोबर आहे.. 'सर्वांचे आभार' आणि 'सर्वांना धन्यवाद'\nआणखीन एक शब्द अनावधान - अन +\nअनावधान - अन + अवधान अनावधानच होतं - अनवधान नाही. तसच अनावस्था ही..\nनिर्माता हे निर्मातृ शब्दाचे\nनिर्माता हे निर्मातृ शब्दाचे रूप आहे.\nआणि पुनः, दु:, अन असे प्रत्यय नाहीयेत.. .\nअसो. मी वर स्पष्टीकरण दिलंच आहे.\nवर दिलेला कोश हा open source आहे. त्यामुळे त्यात चुकीच्या शब्दांचा शिरकावही होऊ शकतो.\nमाझ्याकडे असलेल्या आर्यभुषण शब्दकोशात (संपा. श्रीधर गणेश वझे) अनवधान व अनवस्था हीच रुपे दिली आहेत.\nआपल्याला एक विनंती. चूक दिसल्यास कृपया लक्षात आणून द्या. मात्र एखादा शब्द चूक ठरवताना त्याला व्याकरणाचा आधार आहे किंवा नाही, हे पहा. तसंच, त्याचं स्पष्टीकरण द्या. म्हणजे उगीच इतरांचा गोंधळ होणार नाही.\nमला राहुल / राहूल यातलं काय\nमला राहुल / राहूल यातलं काय बरोबर.. ते सान्गा प्लीज...\nगौतम बुद्धाच्या मुलाच नाव राहुल / राहूल होत, याशिवाय या नावाचा अजुन काय अर्थ होतो\nराहुल हे योग्य. दुर्गाबाई\nदुर्गाबाई भागवतांच्या 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी'मध्ये राहुल या शब्दाचा अर्थ 'बाधा', 'बेडी' असा सांगितला आहे.\nचिनुक्स , मुलीला मराठी\nमुलीला मराठी शिकवताने तिने विचारलेले काही प्रश्ण , ज्याच उत्तर मला माहिती नाही\nजस मराठीत वेलांटी, उकार ,काना,मात्रा जस म्हणतो तस\nवृषाली मधे व च्या खाली जे चिन्ह देतो किंवा प्र मधे आलेला र , किंवा राष्ट्र मधे ट च्या खाली आलेल चिन्ह त्याला मराठीत काय म्हणतात \nहे इथे विचारण योग्य आहे का म्हणजे विषयाला धरुन \nआपल्याला एक विनंती. चूक\nआपल्याला एक विनंती. चूक दिसल्यास कृपया लक्षात आणून द्या. मात्र एखादा शब्द चूक ठरवताना त्याला व्याकरणाचा आधार आहे किंवा नाही, हे पहा.\n>> नक्की नक्की.. म्हणून तर मी व्याकरणाचे नियम मिळवण्याच्या मागे लागली आहे अरे..\nआणखीन एक - तो जो गुगलचा शब्दकोश आहे ना, त्यात जर चुकीचे शब्द सापडले, तर आपण बग टाकू शकतो.\nसृजनशील आणि सर्जनशील हे भिन्न\nसृजनशील आणि सर्जनशील हे भिन्न अर्थी शब्द आहेत का\nमाझ्या माहितीप्रमाणे सृजनशील आणि सर्जनशील ह्या शब्दांचा अर्थ एकच आहे. सर्जनशील हे सृजनशीलचे अपभ्रष्ट रूप आहे.\nयोग्य शब्द खरं तर 'सर्जनशील'\nयोग्य शब्द खरं तर 'सर्जनशील' असा आहे. 'सृज्-सृजति' (अर्थ : उपजवणे, निर्मिणे, जन्मास घालणे) या संस्कृत धातुपासून बनलेलं धातुसाधित नाम म्हणजे 'सर्जन' (अर्थ : निर्मिती, उपज). 'सर्जनशील' हा शब्द जातीने विशेषण असून त्याचा अर्थ 'सर्जन हेच शील (= प्रकृती/स्वभाव/पिंड) असलेला/असलेली/असलेले असा/अशी/असे', असा होतो.\nयाच 'सृज्-सर्जति' धातुचे इतर भाईबंद 'विसृज् (विसर्जन, विसर्ग)', 'उपसृज्(उपसर्ग)', 'उत्सृज् (उत्सर्ग, उत्सर्जन)', 'संसृज् (संसर्ग)' आपण बर्‍याच वेळा वपरत असतो; त्यांच्या धातुसाधित नामांवरून 'सर्जनशील' हे रूप योग्य असल्याचं पडताळता येईल.\nवा.गो. आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशातील नोंदीनुसार 'विशद' हाच शब्द योग्य आहे; अर्थ : स्वच्छ, शुभ्र, निष्कलंक.\n'वाहन' चं अनेकवचन वहाने की\n'वाहन' चं अनेकवचन वहाने की वाहने \nअसं अनेकवचन होणारे अजून काही शब्द आहेत का\nविरुद्ध शब्द लिहिताना अर्धा द + ध आहे\nपण वाचताना तो अर्धा ध + द असा दिसतो.\n<<<'सर्जन' (अर्थ : निर्मिती,\n<<<'सर्जन' (अर्थ : निर्मिती, उपज). >>> सर्जन हा तर कापाकापी करतो. तो काय निर्मिती करणार हां एखादं इंद्रियरोपण केले तर गोष्ट निराळी\n१) 'अंघोळ' बरोबर की\n१) 'अंघोळ' बरोबर की 'आंघोळ'\n२) युगांत = युगांमध्ये, सत्रांत = सत्रांमध्ये, वेदांत = वेदांमध्ये\nवरील उदाहरणांमध्ये, अनेकवचन दर्शविताना, अनुस्वार द्यावा की 'मध्ये' प्रत्यय लावावा अनुस्वार दिल्यास ते व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे का\n१. अंघोळ. २. अनुस्वार द्यावा.\nचिन्मय, 'युगांमध्ये', 'सत्रांमध्ये' वगैरे व्याकरणाच्यादृष्टीने चूक आहे का\nनाही.. 'देवळांमध्ये', 'नद्यांमध्ये' किंवा 'अनेक घरांमध्ये पाणी शिरलं' असं आपण म्हणतोच.\n'मध्ये' हा संस्कृतातला प्रत्यय म्हणून विचारतो आहेस का तरी मी उद्या बघून सांगतो. शासनाच्या नियमांत 'मध्ये' प्रत्यय लावलेल्या शब्दांमध्ये अनुस्वार आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा आणि व्याकरण\nसुरुवात : मे 30 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mazespandan.com/tag/marathi-blog-kavita/", "date_download": "2018-11-20T19:55:49Z", "digest": "sha1:3GZQE3ZD2JZ7RZNT7CSNMRPYYU55DNUO", "length": 54953, "nlines": 217, "source_domain": "mazespandan.com", "title": "marathi blog kavita Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nएका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, “मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल\nवक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, “तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय\nअत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले, “तुम्ही कसे काय ओळखले\nवक्ते महाशय उत्तरले, “तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे –\nप्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात ‘पडणे’ असे म्हणतात.\nप्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, “I was swept off my feet”.\nहे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले. प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था – या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते.\nया ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात. नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it’s learning to love the person you found. आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात. स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.\nकारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली – जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे – ही आहे…..\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nमिताली काही दिवसासाठी राहायला माहेरी आली होती. माहेरी आलेल्या मुलीचे लाड जोरात चालू होते आणि सध्या तर काय मितालीची लाडकी आजी सुद्धा तिथे राहायला आली होती.. त्यामुळे मिताली जास्तच खुश… मितालीच्या आवडीचे पदार्थ तिची आई आणि आजी अगदी उत्साहानी करत होत्या. ह्या वेळी मिताली थोडी जास्तच दिवस राहायला म्हणून आलेली. आज घरात आई आजी आणि मिताली अशा तिघीच होत्या. बाबांची सुट्टी संपली असल्यामुळे बाबा ऑफिस ला गेले होते. मिताली हॉल मध्ये vacuum क्लिनर नि साफ सफाई करत होती… तिला स्वच्छतेची खूपच आवड होती. लग्नाआधी पण ती घर एकदम छान ठेवायची हि संधी साधून आईने मितालीला हाक मारली. “मनू … ए मनू … अग ऐकतियेस का ” मिताली कडून काहीच उत्तर नाही.. भाजी निवडत बसलेली आजी हे सगळं बघत होती. “मितालीsss” पण आज ती वेगळ्याच तंद्रीत होती.. विचार करत…\nशेवटी आईने मितालीच्या जवळ जाऊन तिला हलवले तेव्हा कुठे तिची तंद्री भंगली…\n“काय ग कॊणत्या विचारांमध्ये हरवलीयेस तुला आता अजिबात करमत नाही वाटतं अजय शिवाय.”\n“नाही ग आई. असं काही नाही. काय झालं बोल ना.”\n“अग मी कधीची हाक मारतेय तुला. तू आधी ते हातातलं बाजूला ठेव आणि इकडे ये अशी. बस आमच्याजवळ जरा” असं म्हणत आईने जवळपास ओढत मितालीला आजीजवळ बसवलं आणि स्वतः पण बसली. “अगं आई तो एकच कोपरा राहिलाय तेवढा तर…. ”\n“ते नंतर होईल ग. बस अशी जरा आमच्याजवळ….” आजीला सुद्धा बरं वाटलं अगदी …\n”मिताली… कसं चाललंय ग सगळं तिकडे जमतंय ना मनू तुला…. म्हणजे मला खात्री आहे अगदी तुझी … तू सगळं छान करत असशील… ” आई.\n“हो ग आई. मस्त एकदम.सगळं छान. सगळे खूप कौतुक करतात माझं. आणि अजय तर तुला माहितीच आहे. किती काळजी घेतो ते.”\n“हो हो. खरंय. जमवून घेतेस ना ग सगळ्यांशी\n“अग आई हो.. असं का विचारतीयेस. आपण बोलतो कि कितीदा फोनवर .”\n“हो अग फोनवर चेहरा नाही दिसत ग मनू… तू काय आणि आम्हाला त्रास नको म्हणून सगळं छान छानच सांगशील. माहितीये न मला. समोरासमोर जरा बर वाटतं ग तुला पण अजून सगळं नवीन आहे न म्हणून काळजी वाटते ग… नाही सगळे छानच आहेत ग तसे. चांगली माणसं मिळाली तुला. त्यामुळे तशी काळजी नाही मला.. तू सुद्धा सगळ्यांना धरून राहायचं बरं का.. तुला काही त्रास नाही हो घरी…. सगळ्यांचे स्वभाव अगदी छान आहेत. आई पण अगदी छान कौतुक करतात तुझं.” आई.\n“तुम्ही बसा दोघी.. मी जरा चहा ठेऊन आले आपल्याला .. “असं म्हणून डोळ्याच्या पाणावलेल्या कडा लपवत आई आत गेली.\nमितालीच्या मनात मात्र वेगळंच वादळ घोंगावत होतं. किती कौतुक करते आई त्यांचं कायम. मान्य आहे मला काहीच त्रास नाही. पण म्हणून दर वेळी सगळं बरोबरच असतं असं नाही ना. आणि ते करतात का तुमचं असं कौतुक तुम्ही सगळ्या गोष्टी करून. खरं तर अजयशी भांडून मिताली इकडे आली होती. दोघांच जमायचं छान खरं पण अधून मधून अशी भांडणं सुद्धा होत असत. भांडणाच कारण अगदी शुल्लक असायचं पण नंतर ते मोठ्या भांडणात कधी रुपांतरीत व्हायचं ते त्यांना कळत पण नसत. अजयच्या घरच्यांशी मिताली पटवून घेण्याचा मनापासून प्रयत्न करत होती पण काही गोष्टीत त्यांनी सुद्धा थोडं समजून घ्यायला हवं असं मितालीला वाटत होतं. पण अजयला असं सांगितल्यावर तो कायम घरच्या लोकांची बाजू घेत असे आणि मितालीलाच समजून घ्यायला सांगत असे. ह्यावेळी मात्र मिताली खूपच चिडली होती. ह्या आणि अशा अनेक मागच्या गोष्टी तिने अगदी लक्षात ठेवल्या होत्या. त्यामुळे दर वेळी मीच का समजून घ्यायचं मीच का बदलायचं हा प्रश्न तिला पडला होता. मितालीच्या मनात मोठ वादळ घोंगावत होतं… ती सकाळपासून हाच विचार करत होती… घरी बोलून दाखवलं तर घरचे काय आपल्यालाच समजावतील त्यामुळे घरी काही सांगायचं नाही असं ठरवलं होतं तिने.\n“काय ग गब्बू कसला विचार चाललाय” आजीच्या आवाजाने मितालीची तंद्री भंगली. “ते बघ तुझी आई गेली आत … मला काही सीक्रेट सांगायचंय का ” आजीच्या आवाजाने मितालीची तंद्री भंगली. “ते बघ तुझी आई गेली आत … मला काही सीक्रेट सांगायचंय का ” आजीने एकदम दबक्या आवाजात कुजबुजत मितालीला विचारले. मिताली आणि आजी एकमेकींना अगदी जवळच्या. लहानपणापासून ज्या गोष्टी डायरेक्ट आई बाबांकडून होकार मिळणार नाही अशा गोष्टी आजीकडून बरोबर सांगितल्या जायच्या. घरातलं सुप्रीम कोर्ट होतं ते. मिताली तर हाक मारताना पण सुप्रीम कोर्ट म्हणायची कधी कधी… अगदी सीक्रेट गोष्टी सुद्धा मिताली आजीसोबतच share करायची. अजय आणि मितालीचं लग्न पण तसंच झालं होतं.\nआजीचं बोलणं ऐकून मिताली हसली आणि म्हणाली “नाही ग आजी … सीक्रेट काही नाही .. मी ना आमच्या घरी पण असा vacuum क्लिनर आणायचा विचार करतेय ग … मस्त कोपरा न कोपरा स्वच्छ होतो … अगदी सोफा वगैरे पण ” आजीला पण आता कुठे हे सांगत बसा असं म्हणून मितालीने विषय बदलला.\nइतक्यात मितालीची आई तिघींना चहा घेऊन आली.\nचहाचा एक घोट घेत आजी म्हणाली “हम्म .. घे कि vacuum क्लीनर … घर साफ करायला ना … घाणेरडं घर … अस्वच्छ घर कुणाला आवडतं … पण २ घे”\n एक बास झाला कि आजी . ”\n“घर स्वच्छ राहावं म्हणून घेणारेस तर मन पण स्वच्छ करायला हवं ना सारखं …” प्रश्नार्थक चेहऱ्यांनी मितालीने आजीकडे बघितलं. “घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ राहावा म्हणून धडपडतेस ना गब्बू तशी आपल्या मनाची पण साफसफाई व्हायला हवी ग. त्यात काही कडवे अनुभव , कुणी वाईट बोललेलं असेल तर ते अधून मधून साफ करावं लागतं नाहीतर आपलं मन पण कायम कचकच करत राहतं ग. घरातल्या कचऱ्यासारखं… घरात खूप कचरा साठल्यावर कशी दुर्गंधी येते तशी आपल्या बोलण्यातून वागण्यातून कुणाला येऊ नये म्हणून साफ करायचं ग. काही डाग खूप खोलवर गेलेले असतात. लवकर निघत नाहीत. पण ते मोठे होण्याआधीच. लोकांना दिसू नयेत म्हणून प्रयत्नपूर्वक पुसून टाकायचे; जास्त जोर लावून. शेवटी कचरा करणारी.. डाग पाडणारी आपलीच माणसं असतात ग. घरात माणसंच नसतील तर कचरा होणार नाही पण त्या घरातसुद्धा आपल्याला आवडणार नाही ग. घरात कितीही माणसं आली. अगदी बाहेरची सुद्धा आणि कचरा करून गेली तरी आपण पुन्हा पुन्हा घरही साफ करतो आणि त्यांनासुद्धा परत बोलावतोच कि. तसंच आपल्या मनाचं पण… त्याच त्याच गोष्टी मनात साठवून ठेवायच्या नाहीत… कचरा आपण साठवतो का घरात रोजचा रोज फेकतोच ना… तसं मनाचं पण. रोज सकाळी उठलं कि नवीन सुरवात… फ्रेश वाटायला हवं ..आणि आपलं सतत स्वच्छ असणारं घर बघून नंतर लोक पण आपल्या घरी तशीच जपून वागतात… आपल्याला त्रास होऊ देत नाहीत.. कधी कधी दूरवरून आपल्याला कचरा वाटणारी गोष्ट जवळ जाऊन बघितली कि आपल्याला कळत कि अरे हि तर आपल्याला लागणारी गोष्ट आहे ,महत्वाची आहे.. त्यालाच गैरसमज म्हणतात… दर वेळी आपल्याला वाटत असत तेचं बरोबर नसत.तसं होऊ नाही द्यायचं… नाहीतर आपली महत्वाची गोष्ट… महत्वाची माणसं हरवून जातात.. आपला vacuum cleaner आपणच असतो. सतत मीच का साफ करायचं असं वाटून उपयोग नाही. दुसर्यांनी साफ सफाई करून आपल्याला उपयोग होत नाही… आपणच आपल्या मनाला समजू शकतो आणि स्वच्छ ठेऊ शकतो. आपण दुसर्यांच्या घरात किती कचरा आहे हे बघतो का किंवा साफ करतो का रोजचा रोज फेकतोच ना… तसं मनाचं पण. रोज सकाळी उठलं कि नवीन सुरवात… फ्रेश वाटायला हवं ..आणि आपलं सतत स्वच्छ असणारं घर बघून नंतर लोक पण आपल्या घरी तशीच जपून वागतात… आपल्याला त्रास होऊ देत नाहीत.. कधी कधी दूरवरून आपल्याला कचरा वाटणारी गोष्ट जवळ जाऊन बघितली कि आपल्याला कळत कि अरे हि तर आपल्याला लागणारी गोष्ट आहे ,महत्वाची आहे.. त्यालाच गैरसमज म्हणतात… दर वेळी आपल्याला वाटत असत तेचं बरोबर नसत.तसं होऊ नाही द्यायचं… नाहीतर आपली महत्वाची गोष्ट… महत्वाची माणसं हरवून जातात.. आपला vacuum cleaner आपणच असतो. सतत मीच का साफ करायचं असं वाटून उपयोग नाही. दुसर्यांनी साफ सफाई करून आपल्याला उपयोग होत नाही… आपणच आपल्या मनाला समजू शकतो आणि स्वच्छ ठेऊ शकतो. आपण दुसर्यांच्या घरात किती कचरा आहे हे बघतो का किंवा साफ करतो का नाही न… तसच मनाच पण आहे गब्बू.. आपण स्वतःच मन कायम स्वच्छ ठेवायचं.”\nमिताली अगदी आश्चर्याने आजीकडे बघत होती.. आणि हे सगळं मन लावून ऐकत होती. मितालीने आजीला पटकन मिठी मारली.. आईच्या डोळ्यात पण पाणी तरळले.. इतके वर्ष ह्या घराची साफसफाई आजीनी कशी छान केलीये आणि त्यामुळे आपल्याला किती सुख मिळालं ह्या घरात हे आईला अनुभवायला तर मिळालंच होतं आज त्याचे रहस्य पण कळाले होते… आईने सुद्धा आजीचा हात हातात घेतला. आजींना पण आईच्या एका डोळ्यातले थँक you आणि एका डोळ्यात सॉरी चे भाव वाचायला वेळ लागला नाही .. त्यांनी आईकडे बघून डोळ्यांनीच असू दे असुदे केले.\nआई डोळे पुसत आत गेल्यावर मितालीने आजीला विचारले “तुला कसं कळलं .. माझ्या मनात काय चाललंय ते … ”\n“सुप्रीम कोर्ट आहे न मी… ह्या कोर्टाला सगळं कळतं … ते नार्को वगैरे न करता “. असं म्हणत आजीने उगाच साडी असताना पण कॉलर ताठ केली..\n“आजी ग्रेट आहेस तू … “मिताली\n“आणि गब्बू ते क्लीनर ऍमेझॉन वरून घे छान स्वस्त असतात गोष्टी तिथे आणि तुला घरबसल्या मिळेल … माझ्या मोबाइलला ते करून घेतलंय मी … उगाच कधीतरी बघत बसते साड्या वगैरे ….”\nआता मिताली फक्त चक्कर येऊन पडायची बाकी होती ….\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nआयुष्यावरची चालती बोलती पुस्तके..\nओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात.\nआयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे. गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी. पायातल्या झिझलेल्या वहाणा दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणारया अशाच. डोळ्यांवरचा चष्मा किमान दोन तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला. गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला करदोडा हीच काय ती संपत्ती. हातात काठी अन ओठावर अनेक अनुच्चारित प्रश्न \nरानातल्या बैलाच्या खांद्याला झालेले दुखणे असो वा पांडुरंगाने ताणून धरलेला पाऊस ह्यांची सोसायची तयारी…. आताच्या पिढीतल्या शेतकरयासारखे आत्महत्या करणारे हे नव्हेत. ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही की शेतात अजूनही दारे धरायला लागतात म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत.\nदेवळात पांडुरंगासमोर तन्मयतेने वीणा धरून उभे राहतील अन घरी आल्यावर नातवाला घेऊन गावभर अभिमानाने मिरवतील. ताटात सुन काय वाढते अन कसे वाढते याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत. दात अजुन शाबूत; शिवारातल्या जुंधळ्याची गोड भाकरी जोडीला कोरड्यास संगतीला लालबुंद कांद्याच्या दोनचार पाकळ्या- लसणाच्या दोन तीन चण्या हेच अमृत जेवण. कोरभर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा गोड घोट अन नंतर घडीभरची विश्रांती. मग पारावरच्या गप्पा.\nएखादा बोलत असतो बाकीचे ऐकणार. गप्पांचे विषय अगदी साधे. माती अन नाती. ओलेते डोळे हळूच धोतराच्या सोग्याने कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने पुसतील. डोळ्यात पाणी का आले कधी वाच्यता करणार नाहीत.\nमोबाईल, कॉम्प्यूटर, सोशल मिडीया, सिनियर सेकंड होम, लाफ्टर क्लब, मॉर्निंग वॉक, रेफ्रेशमेंट योगा, ध्यानधारणा असल्या कोणत्याही सोंगाची त्याना गरज नाही. स्वतःचे आयुष्य हेच तत्वज्ञान असल्याने कोणत्या साधू महाराज वा रिलीजीयस गुरूची तिळमात्र निकड नाही. दुःखाच्या सागरात राहून सुखाच्या गुरुकिल्लीवर ते अलगद तरंगत असतात. दुःखाच्या भवसागरात त्यांचे डोळे ओले होतील पण ते स्वतः ओले होत नाहीत की बुडूनही जात नाहीत.\nम्हणूनच ही माणसं आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके असतात. गावतल्या कुशीत आनंदाने जन्माला येऊन शिवारातल्या मातीत हसतमुखाने प्राण सोडतात. ना बीपी ना डायबेटीस न कोलेस्टेरॉल. नैसर्गिक जीवन अन नैसर्गिक मृत्यू. सुख दुखाच्या साध्या व्याख्या. जुजबी अपेक्षा अन माफक आवडी निवडी. कष्टालां नकार नाही अन सत्याला फाटा नाही. मायबाप हे कुलदैवत अन पांडुरंग हा देव. जत्रा हा उत्सव अन वारी हे उधाण आनंद झाला तरी बेभान होणार नाहीत अन दुख झाले म्हणून गुडघ्यात मुंडके खुपसून बसणार नाहीत. नांगर अन टाळ मृदंग हेच काय ते ध्येय\nखूप हेवा वाटतो अशा लोकांचा. अशी माणसे पाहिली की डोळे नकळत भरून येतात अन काळजात कोलाहल होतो..\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक: समीर गायकवाड)\nखरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन.\nमंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणे-\nया मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकाचा अर्थ खालीलप्रमाणेः\nयज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन्\nतेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव:\nश्लोकाचा अर्थ – देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.\n स मे कामान् कामाकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः\nश्लोकाचा अर्थ – आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची )पूर्ति प्रदान करो.\n साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं\nश्लोकाचा अर्थ – आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.\nसमन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति\nश्लोकाचा अर्थ – आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.\n मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति\nश्लोकाचा अर्थ – या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.\nसंपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना. अंतीम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपपंथ विविध असतील परंतु सर्वांचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हांच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असेल.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in Whatsapp, आध्यात्मिक and tagged android, app, application, marathi blog katta, marathi blog kavita, marathi blogs, अवांतर, आयुष्य, आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं, कथा, मंत्रपुष्पांजली, मंत्रपुष्पांजली अर्थ, मंत्रपुष्पांजली मराठी, मंत्रपुष्पांजली मराठी अर्थ, मंत्रपुष्पांजली श्लोक आणि मराठी अर्थ, मरठी कथा, मराठी अवांतर वाचन, मराठी भाषा, मराठी विचार, माझे स्पंदन, मी मराठी, स्पंदन on September 15, 2016 by mazespandan.\nहृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार ..\n★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो….\n★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ….\n★ मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल….\n★ भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो…..\n★ वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते….\n★ गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम….\n★ बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं….\n★ जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा….\n★ हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे….\n★ तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात….\n★ प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन….\n★ जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”….\n★ आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे….\n★ गरूडइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते….\n★ तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका….\n★ केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो…\n★ तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा…\n★ वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं…\n★ ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”..\n★ आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं….\n★ जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”….\n★ पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते….\n★ नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल….\n★ जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही….\n★ आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो….\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/after-facebook-google-under-scanner-for-data-robbery/", "date_download": "2018-11-20T19:57:32Z", "digest": "sha1:RGGLTRD3IPD2USHMRA5HTWQIGD2DKJLF", "length": 17598, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "फेसबुकनंतर आता गुगलवर डाटा चोरीचा आरोप | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nफेसबुकनंतर आता गुगलवर डाटा चोरीचा आरोप\nकेंब्रिज एनालिटीकाने फेसबुकचा वापर करून यूजर्सचा डाटा हॅक करून त्याचा गैरवापर केल्याचा धुराळा खाली बसतो ना बसतो, तोच आता गूगलसारख्या दुसऱ्या दिग्गज टेक कंपनीवरती अँड्रॉइड यूजर्सच्या डाटा चोरीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ओरॅकल या सॉफ्टवेअर कंपनीच्या एका अधिकाऱ्याने हा दावा केला आहे. गूगल प्रत्येक महिन्याला यूजर्सचा जवळपास १ जीबी डाटा गोळा करते आणि जाहिरातदारांना पोचवते असा आणि याच माहितीचा वापर करून या जाहिरातदारांतर्फे विविध प्रकारच्या जाहिराती यूजर्सच्या फोनवरती दाखवण्यात येतात असा आरोप देखील केला गेला आहे.\nओरॅकलच्या आरोपानुसार फोनमध्ये सीमकार्ड नसताना आणि लोकेशनदेखील बंद असतानासुद्धा गूगल यूजर्सचे लोकेशन ट्रक करते. या शिवाय गूगल अंड्रॉइड फोनच्या आयपी ऍड्रेस, वाय-फाय कनेक्शन आणि मोबाइल टॉवरद्वारे देखील यूजर्सच्या हालचालींवरती लक्ष ठेवून असते. ओरॅकलने एका प्रेझेंटेशनद्वारे गूगलच्या या सगळ्या कारवाया समोर आणल्या आहेत. यामध्ये गूगल ऍंड्रॉइड डिव्हाईसच्या बॅरोमीटरच्या मदतीने, हवेच्या दाबाचा वापर करून यूजर्सची लोकेशन कशी ट्रेस करते हे दाखवण्यात आले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलहिंदुस्थानी नेत्यांसाठी आता फेसबुकची हॉटलाइन सर्व्हिस\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअॅपल आणि सॅमसंगला दंडाची शिक्षा\nव्हॉट्सअॅपचे नवीन फिचर लॉन्च, आता ग्रुपमध्ये करा प्रायव्हेट चॅटिंग\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/169?page=2", "date_download": "2018-11-20T19:42:30Z", "digest": "sha1:HWUFOAN45VCI5IHIKUFZQULWB7DFCHTR", "length": 14049, "nlines": 263, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली\nमायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती\nनवीन लेखन दाखवण्यासाठी काही छोटे बदल\nमोबाईल वरून मायबोली पाहणे अजून सोपे होण्यासाठी,नवीन लेखन दाखवण्याच्या सुविधेत काही छोटे बदल केले आहेत.\nRead more about नवीन लेखन दाखवण्यासाठी काही छोटे बदल\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई\nमला काही दिवसांपूर्वी कोळशावर कणीस भाजणारा एक जण दिसला. गाडीवाला. पावसाळयात नेहमी दिसतात तसाच एक\nमी: \"एक कणीस भाजून दे\nमला सर्दी आणि खोकला झाला असल्याने पुढे म्हणालो, \"फक्त मीठ लावा, लिंबू तिखट नको\nपण त्याचे जवळ एका भांड्यात तिखट मीठ एकत्र केलेले होते आणि एकच लिंबाची फोड त्यात अगदी मनसोक्त बुडालेली दिसत होती. बहुदा त्याचेजवळ तो एकच लिंबू असावा जो तिखट मिठात पुन्हा पुन्हा बुडवून प्रत्येक ग्राहकाच्या कणीसाला चोपडत असावा, असो पण येथे तो विषय नाही...\nRead more about मीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई\nनवीन घराचे मराठी नाव\nमला घराला एक छान नाव सुचवा जे समुद्र आणि डोंगर ह्याच्या कॉम्बिनेशन मध्ये हवे\nRead more about नवीन घराचे मराठी नाव\nसुईचे भ्या घालवते बर्र का\nवाइंच जीटॉक कर गो तीका\nमिपा माबोला हिच्या हाका\nबापयांनु मह्यासङ्गे बोलू नका\nबोलताच पयला डाउट आलो माका\nलगट कराया ही मारतेय फेका\nधागों उडालो थयसुन शिका\nहिच्या दशावताराक फ़सु नका\nसुई बाई एकदम डांबिस असा\nपरतून ईल तर मारा एक ठोसा\nRead more about सुई बाई स्पर्शिका\nस्पर्शिका जोशी, scam की सत्य\nRead more about स्पर्शिका जोशी, scam की सत्य\n\"आदित्य..., ऐ आदित्य, आदित्या.....\"\n\"काय आहे ग\" laptop वरून लक्ष न हटवता आदित्य बोलला.\nनेहा खूप आनंदात स्व:त बनवलेला एक नवा पदार्थ घेऊन आली होती. आदित्यला प्रेमाने भरवण्यासाठी. पण आदित्यच नीट लक्षच नव्हता. नेहा हिरमुसली.\nआदित्य एक software engineer होता. नामांकित कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्या वर काम करत असलेला. आदित्य नेहा ला वेळ च देऊ शकत नव्हता. घरी सुद्धा तो ऑफिस ची काम करत बसलेला असायचा. नेहाशी त्याचे एक वर्षापूवीच लग्न झाल होत. पण अजून हि ते दोघे एकमेकांना अपरिचितच होते आणि औपचारिक बोलायचे. आदित्य दिवसभर स्व:ताच्या कामा मध्ये व्यस्त असायचा.\nमायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले.\n२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते.\nमायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nRead more about मायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nआज संध्याकाळ पासून तिची शोधक नजर भिरभिरत होती. गेल्या अख्ख्या आठवड्यात एकही कामाची गोष्ट न मिळाल्याने ती उपाशी होती. शारीरिक स्तर केव्हाच ओलांडलेली भूक आज तिला शांत बसु देत नव्हती. तेवढ्यात तिने सावज टिपले. शिकार आटोक्यात होती. त्याच्या मरण्याने कोणी दुःखीही होणार नव्हता.\n तोच ज्याच्यावर दूसरीतल्या आसिफाची छेड़ काढल्याचा आरोप होता. अखेरचा पाश आवळण्यापूर्वी खात्रीसाठी समोरून पुन्हा पाहुन आली. हेतुपुरस्सर वाकत सर्व उभार दाखवल्याने सावज अलगद गळाला लागले.\nपुनश्च निःशब्द मात्र झाला ....\nमायबोली अँड्रॉईड अ‍ॅपची खुली चाचणी (open Beta testing)\n२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते. मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून खुल्या चाचणीसाठी (open Beta testing) खालील ठिकाणी उपलब्ध आहे.\nRead more about मायबोली अँड्रॉईड अ‍ॅपची खुली चाचणी (open Beta testing)\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/holi-celebration/", "date_download": "2018-11-20T19:52:12Z", "digest": "sha1:6RWMXNPKNV3KGAIZ7DHJMUUDSGYXDFDU", "length": 33543, "nlines": 293, "source_domain": "www.saamana.com", "title": "होळी रे होळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nहोळी… आनंद… उत्साह… चैतन्य… रंगीबेरंगी नातं… आणि बरंच काही… आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र होळी आनंदात साजरी केली जाते, पण कोकणातील होळीचे वैशिष्टय़ काही औरच…\nविविधतेने नटलेल्या आपल्या देशात होळी हा सण विविध प्रकारे साजरा केला जातो. उत्तर हिंदुस्थान आणि उत्तर पश्चिम हिंदुस्थानात होळीचे रंग, होळीतले रंगढंग जास्त बोलबाला आहे. हिंदी चित्रपटातून तर होळी शृंगाराच्या अंगाने रंगविली आहे.\nकोकणात मात्र होळी हा सण परंपरागत संस्कृतीने आणि प्रामाणिक श्रद्धेने कित्येक वर्षे उत्साहात साजरा केला जातो. सगळय़ा गावाला बांधून घेणाऱया या सणाची ओढ कोकणी माणसाला इतकी आहे की, कोकणातला चाकरमानी या सणाला आपल्या गावात जाण्यासाठी विलक्षण धडपड करतो. या दिवसांत कोकणात जाणाऱया गाडय़ा तुडुंब भरलेल्या असतात. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्हय़ात हा सण ज्या प्रचंड उत्साहाने साजरा होतो तितका तो लगतच्या सिंधुदुर्ग जिल्हय़ात होत नाही.\nसिंधुदुर्गात प्रत्येक घरासमोर बेताची होळी पेटविली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. संध्याकाळी गावाच्या मुख्य मंदिरात गावकर जमा होतात. रितसर देवतांची पूजा करून सर्वांच्या साक्षीने होळी पेटविली जाते. होळीत अर्पण करण्यासाठी आणलेले नारळ होळीत टाकले जातात. होळीची पूजा करून होळीला प्रदक्षिणा घातल्यानंतर पुरणपोळीचा गोडधोड प्रसाद देवीला दाखविला जातो. पेटत्या होळीतले नारळ बाहेर काढून भक्तिभावाने प्रसाद म्हणून सगळेजण वाटून घेतात. होळी पेटविल्यावर मोठय़ा गमतीने एकमेकांना शिव्या घातल्या जातात व मग गळाभेट घेऊन हसत हसत घरी जातात. अशावेळी मोठय़ा आवाजात गावातील लोकांची नावे घेऊन अतिशय मजेमजेने तालासुरात कोटय़ा केल्या जातात-\nअसे काहीबाही, हलकेफुलके विनोदी नारे देत गावातली पोरे धांगडधिंगा घालतात. होळीच्या दिवशी किंवा दुसऱया दिवशी गावातले कलाकार ‘शिमग्याची सोंगे’ आणतात. अंगाला वेगवेगळे रंग फासून कोणी वाघ, मारुती, बैल, अस्वल अशी सोंगे आणून ‘शबय शबय’ करीत करमणुकीचा मोबदला घरोघर फिरून गोळा करतात. बहुरूपी इन्स्पेक्टर, ज्योतिषी बनून गमती निर्माण करतात. पुढे चाललेले शिमग्याचे सोंग आणि मागून चालणारे पोरांचे गलके हा एक खूप मजेशीर अनुभव गावाची करमणूक करतो.\nगावातील माणसे, मने आणि परंपरा यांना जोडून ठेवणारा हा सण सर्वांना एकात्म आनंद देणारा असतो. या दिवसांत सगळा गाव, सगळे खाचखळगे दूर सारीत निर्मळ झऱयासारखा खळखळ वाहत असतो.\nगाव नांदू दे सुखात\nआज गोड उद्या तिखट\nहोळीच्या दिवशी पुरणपोळीचे गोडधोड जेवण तर दुसऱया दिवशी ‘शीताचे’ म्हणजे धूलिवंदनादिवशी धुळवडीचे ‘तिखट’ जेवण दिले जाते. गावातील सर्व माहेरवाशिणींना सन्मानाने बोलावले जाते. तसेच गावातील सवाष्णींना व विधवा स्त्रीयांना ओटी भरण्याचा मान दिला जातो. गावातील मानकऱयांची उतरंड सांभाळतानाच गावातील सर्व लहानथोरांना या उत्सवात सामावून घेतले जाते.\nसिंधुदुर्गात दोन दिवस जागवणारा हा सण रत्नागिरी जिल्हय़ातील बहुतांश भागात मात्र ‘फाग पंचमी’ म्हणजे फाल्गुन पंचमीपासून सुरू होतो व फाल्गुन अमावस्येपर्यंत चालतो. प्रत्येक गावातल्या प्रथापरंपरा लहानमोठय़ा फरकाने वेगवेगळय़ा आहेत. फाल्गुन पंचमीला होळीच्या ठरलेल्या ठिकाणी रिंगण करून ‘शेवरा’ या रान वनस्पतीची रोपे उभी करून, गवत घालून दररोज रात्री होळी करून जाळली जातात. वेगवेगळे मुखवटे घालून मुले फेर धरून नाचतात. कबड्डी, खो-खोसारखे खेळ गावागावांतून स्पर्धा आयोजित करून खेळले जातात. फाल्गुन पंचमीपासून पौर्णिमेपर्यंत म्हणजे तिथीप्रमाणे दहाव्या दिवशी मोठी होळी पेटविली जाते. होळीत दान करण्यासाठी घरटी प्रत्येक जण एक-एक लाकूड घेऊन येतो. एक खांब पुरून त्याच्या आधाराने ही लाकडे उभी रचली जातात. होळीच्या ठिकाणी पवित्र होम केला जातो. भक्तिभावाने पूजा करून पुरणपोळीचा ‘गोडा नैवेद्य’ दाखविला जातो..\nआपल्याला रोज दिसणारे कलावंत, लेखक होळी कशी साजरी करतात पाहूया…\nघरच्यांबरोबर पुण्याला सेलिब्रेशन करणार…..प्राजक्ता माळी,अभिनेत्री\nसध्या ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ ही मालिका झी मराठीवर सुरु आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेली प्राजक्ता सध्या खुश आहे. प्राजक्ता सांगते की, यावर्षी होळीच्या दिवशी मला सुट्टी आहे. कोणतेही शूटिंग नसल्याने आणि कोणते कार्यक्रम घेतले नसल्याने मी यावेळी पुण्याला जाणार आहे. आमची पुण्यात जॉइंट फॅमिली आहे. काका-काकू शेजारीच राहतात. होळीच्या निमित्ताने मी जिथे राहते तिथे सहकारनगरमध्ये, तिथे सगळया घरातून सगळे एकत्र बाहेर पडतात आणि गल्लीभर बोंबा मारतात… तसे मी पण करणार आहे. खरे तर हे असे बोंबा मारण्याच्या निमित्ताने मला असे वाटते की, आपल्यातली नकारात्मकता आणि वाईट विचार बाहेर पडायला मदतच होते. होळी आणि पुरणपोळी असे एक समीकरण आहे. यावर्षी घरी जात असल्याने आईच्या हातच्या पुरणपोळयांवर ताव मारण्याचा बेत आहे. लहानपणी असताना रंगपंचमी खेळायचे पण आता रंगपंचमी खेळण्यापेक्षा पहायला आवडते.\nहोळी म्हणजे एकत्र येण्याचे निमित्त – बेला शेंडे, गायिका\nआजकाल मुंबईमध्ये काय किंवा दुसऱया शहरात राहणारेसुध्दा घडय़ाळाच्या काटय़ावर आपले जीवन जगत असतात. सणवारानिमित्तानेच सगळे कुटुंब एकत्र येण्याला मदत होते. त्यामुळे होळी हा सण म्हणजे कुटुंबाला एकत्र येण्याचे निमित्त असे मी मानते. होळी आणि रंगपंचमी खेळताना या सणाचे पावित्र्य राखले जाणेही तितकेच महत्वाचे आहे. या होळीलासुध्दा मी आईने बनवलेली पुरणपोळी भरपूर खाणार आहे. कारण मला पुरणपोळी खूप आवडते. तसेही अधूनमधून घरी पुरणपोळी बनत असली तरी होळीच्या दिवशी पुरणपोळी खाणे यात वेगळीच मजा आहे. ती यावर्षी पण अनुभवणार आहे. अलिकडे नैसर्गिक घटकापासून तयार केलेल्या रंगांची जागा आता रासायनिक रंगांनी घेतली आहे. विविध प्रकारचे रंग पाण्यात मिसळून ते एकमेकांवर उडविले जातात. पण असे रंग आपल्याला हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे होळी खेळताना सावधानता पाळणे आवश्यक आहे. मी रंगपंचमी खेळत नाही, पण रंगपंचमी खेळणाऱयांना आवाहन करीन की त्यांनी सांभाळून रंग लावावेत.\nहोळी म्हणजे नकारात्मकता नाहीशी करण्याची संधी….फुलवा खामकर, नृत्यदिग्दर्शिका…\nआला सण होळीचा… धमाल रंगपंचमी आणि पुरणपोळी अनुभवण्याचा असे आपण म्हणतो. मला स्वतःला असे म्हणाल तर होळी हा सण खूप आवडतो. होळीतले सगळे रंग मला खूप आवडतात. पूर्वी मी होळी खूप खेळायचे, पण आता होळी नाही खेळत. माझ्यासाठी होळी म्हणजे मनामधील नकारात्मकता, वाईट विचार, राग, लोभ, परस्परांवरील द्वेष, तिरस्कार दूर करण्याची एक संधी. ज्या वेळी आपण होळीला पुरणपोळीचा नेवैद्य दाखवतो आणि पाया पडतो तेव्हा आपल्याला आपले कलुषित झालेले मन स्वच्छ करण्याची संधी मिळते. आपल्यामधील नकारात्मकता दूर सारुन चांगले विचार आणि सकारात्मकता आणण्याचे काम हा सण करतो. होळी आणि पुरणपोळी असे एक समीकरण आहे. खरे तर मला पुरणपोळी खायला खूप आवडते, पण बनवता येत नाही. पण माझ्या मुलीला आणि नवऱयाला पुरणपोळी आवडत नसल्याने मी कधी घरी पुरणपोळी बनवली नाही. पण मला पुरणपोळी आवडत असल्याने मी मात्र पुरणपोळीवर बिनधास्त ताव मारणे पसंत करते.\nपारंपारिकता अन् आधुनिकता याचा मिलाफ – मंजुश्री गोखले, लेखिका\nरंगांची उधळण करणारा उत्सव म्हणजे होळी. निसर्गासमवेत मनातील रंगांचीही उधळण या दिवशी होते. त्यामुळे होळी हा सण पारंपारिकता आणि आधुनिकता यांचा मिलाफ साधत साजरा करण्यावर भर देणार आहे. खरे तर होळी, रंगपंचमी असे म्हटले की पुरणपोळी आलीच…पण हल्ली सगळेच डाएट कौन्शिअस असतात. मी मात्र घरीच उत्कृष्ट पुरणपोळी बनवते. मला तर पुरणपोळी खायलाही आवडते आणि खिलवायलाही आवडते. जुनं अर्पण करताना नवीन संकल्पना तयार करुन त्या स्वीकारणे याला पण महत्व आहे. होळी आली की होळी करताना झाडांची कत्तल होते. पण पर्यावरणाचा ऱहास थांबविण्यासाठी एक मेणबत्ती पेटवूनही होळी साजरी करता येऊ शकेल. मुळात वाईटाचा नाश करुन चांगल्याचे स्वागत करणे याला जास्त महत्व आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही पिढीनेही जुने ते सगळे टाकाऊ असे समजू नये. होळी हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच या होळीत आपसामधील प्रेमाची नाती जोडून त्यात प्रीतीचे रंग भरुया…\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहोळी… आदिवासींचा ‘होलिका’ मातेच्या आराधनेचा काळ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/eleven-thousand-village-haganadari-free-state-23112", "date_download": "2018-11-20T20:54:46Z", "digest": "sha1:XSFJOOS4XAXADVHIMSVQCJDHPMZN6RLW", "length": 14854, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "eleven thousand village haganadari free state राज्यातील 11 हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त | eSakal", "raw_content": "\nराज्यातील 11 हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nमुंबई - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 10 हजार 770 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित झाल्या असून, सिंधुदुर्गनंतर आता सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर हे जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झाल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.\nमुंबई - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 10 हजार 770 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित झाल्या असून, सिंधुदुर्गनंतर आता सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर हे जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झाल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.\nलोणीकर पुढे म्हणाले, \"\"देशात दुसऱ्या क्रमांकावर गुजरात (6324), तर तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड (5608) राज्य आहे; तर महाराष्ट्रातील 59 तालुके देखील हागणदारीमुक्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्‍टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची घोषणा केली होती. या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या घोषणेपासूनच राज्यात सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे. व्यापक लोकसहभागासह सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणांचा या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभाग मिळत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी करत असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.\n2016-17 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रामध्ये 18 लाख शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थेट लोकांपर्यंत जाऊन वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा वापर व्हावा यासाठी राज्यभर नुकतेच एक अभियान राबविण्यात आले. 22 ऑगस्ट ते 2 ऑक्‍टोबर या कालावधीत स्वच्छ महाराष्ट्रासाठी - अठरा लाख भेटी या नावाने हे अभियान राबविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही या अभियानादरम्यान आपापल्या कार्यक्षेत्रात गृहभेटी देण्याबाबत सूचना केल्या होत्या.\nग्रामीण भागात 70 टक्के कुटुंबांकडे शौचालय\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे मार्च 2017 पर्यंत 10 जिल्हे हागणदारीमुक्त होत आहेत. त्यानंतर उर्वरित 23 जिल्हे मार्च 2018 पर्यंत हागणदारीमुक्त करून महाराष्ट्र राज्य स्वच्छ राज्य घोषित करण्याबाबचा संपूर्ण कृती कार्यक्रम विभागाने तयार केलेला आहे. राज्यातील एकूण ग्रामीण कुटुंबांपैकी 70.44 टक्के कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा निर्माण करण्यात शासन यशस्वी झालेले आहे. उर्वरित कुटुंबांसाठी वैयक्तिक शौचालयाची सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यभर व्यापक प्रयत्न होत आहेत, अशी माहितीही लोणीकर यांनी दिली.\nभुजबळ यांच्या संरक्षणात तात्काळ वाढ करावी - दीपिका चव्हाण\nसटाणा - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आलेली आहे....\nशिवरायांचे स्वराज्य बनवू तंबाखूमुक्त\nछत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रणनीतीद्वारे हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला; तीच महान रणनीती आपण आपल्या महाराजांचे स्वराज्य तंबाखूमुक्त आणि...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nमिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून\nपाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://cuiler.com/2230528", "date_download": "2018-11-20T20:30:54Z", "digest": "sha1:QDHTTNOZ6OKTLVXI34L74PIYJKTA3MJT", "length": 5579, "nlines": 26, "source_domain": "cuiler.com", "title": "Google च्या मिमलचा प्रभाव 2", "raw_content": "\nGoogle च्या मिमलचा प्रभाव 2\n = टाईपफ __एजी टायरेकर) {$ ('# स्कॅमर ए') क्लिक करा (फंक्शन\n{__एगट्रेकर (\"पाठवा\", \"इव्हेंट\", \"प्रायोजित वर्ग क्लिक करा 1\", \"शोध-इंजिन-ऑप्टिमायझेशन\", ($ (this) .attr ('href')));});}}});});\nएसइओच्या जगाकडे लक्ष देत असलेल्या प्रत्येकाने जसा जसा आजपर्यंत गुगलच्या सर्वात हिंसक कृत्यांपैकी एक आहे तो \"मिमल\" म्हणून ओळखला जातो. सामुदायिक, उच्च दर्जाच्या साइट्सला ढकलणे आणि ध्वस्त करण्यासाठी डिझाइन सामग्री अपडेट कमी गुणवत्तेचे \"सामग्री शेतात\", तक्रारींच्या संख्येपेक्षा जास्त आहेत ते म्हणाले, \"मला का ओह, गुगल, मी का ओह, गुगल, मी का \"ते\" खरंच आपण eHow दंड नाही \"पण आता संस्करण दोन Semaltel जगभरात प्रकाशीत, आणि वापरकर्ता मेट्रिक्स खात्यात घेतले जात, एसइओ डेक पुन्हा एकदा shuffled जात आहे. तर, काय बदलले आहे\nहे प्रामुख्याने \"चला आणखी लोकांना शिक्षा द्या\" शोध मेट्रिक्सने एका अभ्यासात असे निष्कर्ष काढले ज्याने यूकेमधील साईट्सवरील रहदारीतील बदलाची चौकशी केली. ज्या साइट्समध्ये एक महत्त्वाचे ड्रॉप आढळले ते म्हणजे eHow (कुप्रसिद्ध \"कसे करावे\" साइट), हब पृष्ठे, पुनरावलोकन केंद्र आणि Semaltेट सीआओ. याचाच अर्थ असा की बर्याच गिरण्यांना दुखापत झाली आहे, परंतु या लहान साइट्सची मदत केली जात आहे का\nलाभदायक अशा अनेक साइट्सचा थेट लाभ होणार नाही. त्याऐवजी, ते सामग्री गिरण्यांवरील लेख, पुनरावलोकने आणि मार्गदर्शिका नंतरच्या पृष्ठांमध्ये वगळण्यात आले म्हणून क्रमवारीत बदलतील. परंतु काही प्रकारचे संकेतस्थळ उशिराने फायदेशीर आहेत; बातम्या साइट्स, उदाहरणार्थ, एसईआरपी वर लिफ्ट मिळत असल्यासारखे दिसते आहे.\nसर्व सर्व, दुसरे पांडा हे पहिल्यासारखेच आहे, परंतु काही अतिरिक्त साइट्ससह भेकड्यांपर्यंत फेकल्या जात आहेत, आणि एकूण प्रभाव व्यापक (या अल्गोरिदम बदलामुळे Google च्या सर्व प्रादेशिक आवृत्त्यांवर परिणाम होत आहे) आहे. पांडाच्या सुरुवातीप्रमाणेच, वेबमास्टरला झुंज देण्यास सल्ला देणे सोपे आहे: 1) सुनिश्चित करा की आपल्याकडे गुणवत्तायुक्त सामग्री आहे, 2) कोणत्याही बंक सामग्री ऑफ-साइटला हलवा, 3) कमी अभ्यागत कामगिरी असलेल्या कोणत्याही पृष्ठांना पहा (उदा. साइटवर वेळ, बाउन्स दर), आणि 4) भविष्यातील भविष्यातील क्षेपणामध्ये दया साठी आशा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://techgurumarathi.blogspot.com/2015/05/windows-google.html", "date_download": "2018-11-20T19:23:00Z", "digest": "sha1:QCZTF2HP35F7SBZBF7C53ACOU6RVSHZX", "length": 7070, "nlines": 109, "source_domain": "techgurumarathi.blogspot.com", "title": "TechGuru: windows साठी google चे मराठी टायपिंग सॉफ्‌टवेअर", "raw_content": "\nPDF व इतर डॉक्युमेंट\nशनिवार, २३ मे, २०१५\nwindows साठी google चे मराठी टायपिंग सॉफ्‌टवेअर\nसंगणकावर मराठी युनिकोड टायपिंग करण्यासाठी google marathi input हे गूगल चे software सर्वोत्तम आहे.\nस्पेलिंग टाइप केल्यानंतर आपोआप त्याचे मराठीत रुपांतर होते. ॲन्ड्रॉइडच्या गुगल हिंदी इनपुट या ॲप प्रमाणे हे काम करते.\nहे सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी http://www.google.com/inputtools/windows/ या लिंक वर क्लिक करा.\nखालील प्रमाणे पेज येइल......\nया पेजवर मराठी या ऑप्शनला टिक करा. व गुगलच्या नियम व अटी मान्यतेला ही टिक करा. (वरील प्रमाणे)\nव डाउनलोड वर क्लिक करा.\n859 kb ची एक फाइल डाउनलोड होइल, ती वर डबल क्लिक करा.( यावेळी संगणकास नेट चालु असणे गरजेचे आहे) 5 ते 10 MB डाटा डाउनलोड होइल, व त्याबरोबर तुमचे टायपिंग टुल ही install होइल.\nwindows+space दाबून तुम्ही मराठी व इंग्रजी टायपिंग मध्ये बदल करु शकता....\nद्वारा पोस्ट केलेले Sunil Sagare येथे ७:२४ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nmanoj chorpagar ४ जून, २०१५ रोजी ११:३० म.उ.\nchrsitine PACE ८ जून, २०१५ रोजी ११:०० म.पू.\nprakash gayaki १० ऑगस्ट, २०१५ रोजी ६:३५ म.उ.\nRaj Mahale १६ ऑक्टोबर, २०१५ रोजी २:५९ म.उ.\nRaj Mahale १६ ऑक्टोबर, २०१५ रोजी ३:०३ म.उ.\ngorakh wanjari १७ ऑक्टोबर, २०१५ रोजी ९:३१ म.उ.\nDnyaneshwar R Jadhav १५ नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:३७ म.पू.\nफारच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद\nsiminta kumbhar १३ डिसेंबर, २०१५ रोजी ६:३३ म.उ.\nBhiva Yejare २१ फेब्रुवारी, २०१६ रोजी ९:०६ म.उ.\nखूपच छान मोठं टेन्शन दूर केलात\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n१ ते ४ वर्गांसाठी अॅप\nपूर्व प्राथमिक शैक्षणिक अॅप यादी\nनिसर्ग निरीक्षण विषयक अॅप यादी\nस्पर्धा परीक्षा विषयक अॅप यादी\nडिक्शनरी व संदर्भ विषयक अॅप यादी\nउच्च शिक्षण विषयक अॅप यादी\n५ वी ते ८ वी साठी शैक्षणिक अॅप\nसंदर्भ व माहिती देणाऱ्या वेबसाईट\nअँन्ड्रॉइड अॅॅप्स निर्मिती करणाऱ्या वेबसाइट\nwindows साठी google चे मराठी टायपिंग सॉफ्‌टवेअर\nULTRA_GENERIC द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-cattle-raring-advisory-agrowon-maharashtra-6640", "date_download": "2018-11-20T20:25:52Z", "digest": "sha1:VHMHXKRJCJTY3EXMTOMH2FEZBI7TU2BE", "length": 15530, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, cattle raring advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरविवार, 18 मार्च 2018\nगोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना कासदाह होतो. यामुळे जनावरांचे आरोग्य बिघडते. दुग्धोत्पादनावर परिणाम होतो.\nगोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना कासदाह होतो. यामुळे जनावरांचे आरोग्य बिघडते. दुग्धोत्पादनावर परिणाम होतो.\nगोठ्यातील अस्वच्छतेमुळे जनावर बैचेन होते. जनावराच्या पायाशी शेण, काडीकचरा असेल तर ते खाली बसत नाही. गोठ्यात पाणी साचलेले असल्यास जनावर घसरण्याची शक्यता असते. गोठ्यातील जमीन समतल नसेल तर जनावरांना व्यवस्थित बसता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर ताण येतो. विशेषतः गर्भावस्थेमध्ये गाई, म्हशींची काळजी घेणे आवश्यक असते. या वेळेस जर पाय घसरला तर वाढ होणाऱ्या गर्भाला इजा होऊ शकते.\nगोठ्यात अस्वच्छतेमुळे गोचीडांचा प्रादुर्भाव होतो. गोचीड जनावरांचे रक्त शोषतात, जनावर त्यामुळे अस्वस्थ होते. त्यांच्या दूध देण्याच्या प्रमाणात घट येते. उष्णतेमुळे जनावरांना कडकी बसते, त्यामुळे जनावर अस्वस्थ होते. जनावरांना होणारा त्रास लक्षात घेता गोठ्यामध्ये त्यांना बसण्यासाठी रबराची गादी उपयुक्त ठरते.\nरबर गादी खास प्रकारच्या नैसर्गिक रबरापासून बनवतात. त्यामुळे जनावरांस कुठल्याही प्रकारची अलर्जी होत नाही. ही गादी ६.५ फूट बाय ४ फूट आणि ७ फूट बाय ४ फूट या आकारात उपलब्ध आहे. याची जाडी १५ मि.मी. आणि १७ मि.मी. असते. टिकवण क्षमताही चांगली असते.\nगादीवर जनावर आरामदायीपणे बसते. जनावरांस सहजपणे उठ-बस करता यावे तसेच त्याच्या अंगाला मॉलिश व्हावे यासाठी रबर गादीवर नक्षी असते. त्यामुळे गादीवरून जनावर घसरत नाही.\nरबर पाणी, मूत्र शोषणरहित असल्यामुळे स्वच्छता रहाते. कासदाह आजाराचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो. कासेला खडा किंवा गवताची काडी टोचून होणारी इजा टळते. गुडघ्याला येणारी सूज कमी होते.\nरबरी गादीमुळे जनावर स्वच्छ राहते. गादी स्वच्छ करणे सोपे जाते.\nजनावर माती, सिमेंट फरशीवर बसण्यापेक्षा रबरी गादीवर बसल्यास त्यास आराम मिळून खाद्य, पाणी सेवन करण्याची क्षमता वाढते. त्याचा दूध उत्पादनवाढीस फायदा होतो.\nजनावरांच्या खुरांची झीज होऊन होणाऱ्या जखमा आणि आजारापासून संरक्षण होते.\nसंपर्क : अजय गवळी, ८००७४४१७०२\n(पशुजैवतंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-news-regarding-packing-vegetables-agrowon-maharashtra-4018?tid=164", "date_download": "2018-11-20T20:24:47Z", "digest": "sha1:T77PSYJFJQKEDL6GUJLJKZLOFX7KXFJO", "length": 14397, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, news regarding packing of vegetables , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपॅकिंग शोषणार फळातील ओलावा\nपॅकिंग शोषणार फळातील ओलावा\nपॅकिंग शोषणार फळातील ओलावा\nसोमवार, 18 डिसेंबर 2017\nवाहतूक आणि साठवणुकीमध्ये आर्द्रतेचा परिणाम होऊन फळे, भाजीपाल्याची गुणवत्ता खालावते. त्यामुळे दर कमी मिळतो. हे लक्षात घेऊन पॅकेजिंगसाठी सातत्याने नवीन संशोधन होत आहे. त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे फळांतील ओलावा शोषणारे पॅकेजिंग तज्ज्ञांनी विकसित केले आहे.\nवाहतूक आणि साठवणुकीमध्ये आर्द्रतेचा परिणाम होऊन फळे, भाजीपाल्याची गुणवत्ता खालावते. त्यामुळे दर कमी मिळतो. हे लक्षात घेऊन पॅकेजिंगसाठी सातत्याने नवीन संशोधन होत आहे. त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे फळांतील ओलावा शोषणारे पॅकेजिंग तज्ज्ञांनी विकसित केले आहे.\nटोमॅटो, रॉसबेरी, स्ट्राॅबेरी या फळांच्यामध्ये रस मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या फळांची वाहतूक आणि साठवण काळजीपूर्वक आणि कमी वेळेत करावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन नेदरलॅंडमधील तज्ज्ञांनी फळातील जास्तीचा ओलावा शोषून घेणारे पॅकिंग विकसित केले आहे. हे पॅकिंग ठरावीत प्रमाणातच फळातील ओलावा शोषून घेते, त्याचा फळाच्या गुणवत्तेवर काहीही परिणाम होत नाही. फळाची साल कोरडी रहाते. त्यामुळे फळाचा साठवण कालावधी तीन दिवसांनी वाढविणे शक्य झाले आहे. येत्या काळात विविध फळे, भाजीपाल्याची गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीचे पॅकेजिंग पनेट तयार करण्यात येत आहे. सध्या टोमॅटोच्या बरोबरीने सफरचंद आणि स्टॉबेरी फळांच्या साठवणुकीबाबत प्रयोग करण्यात येत आहेत. पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या घटकांमध्ये प्लॅस्टिकचा प्रामुख्याने वापर केला जातो. परंतु, आता मक्यातील स्टार्चचा वापर केल्याने हे पॅकिंग नैसर्गिकरीत्या विघटन पावते. अशा प्रकारच्या पॅकिंगला चांगली मागणी आहे.\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\nखरीप पिकांवरिल किडींना वेळीच रोखा...खरीप पिकांना पेरणीनंतर खूरपडीचा प्रादुर्भाव होतो...\nजुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवनपेरू फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची...\nवासरातील प्राणघातक हगवणीचे नियंत्रण...मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या गोरेगाव...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nराज्यशास्त्राच्या उपघटकावरील प्रश्न अन्...लेखमालेतील मागील भागात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा...\nइस्त्राईल येथील पदव्युत्तर शिक्षणासाठी...तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...\nउपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकताजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे....\nतंत्रज्ञानाच्या बळावर ‘कृषी’च्या...नागपूर : कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशित...\nअसे मिळते मातीरहित माध्यम नैसर्गिक...विविध व्यावसायिक पिकांच्या लागवडीसाठी मातीविरहित...\nकल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...\nमातीच्या प्रकारानुसार जलसंधारणाचे उपाय...जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत पडणाऱ्या पावसाची...\nशेतकरी वाणाची नोंदणी करताना...शेतकऱ्यांना स्वतः विकसित केलेल्या वाणांचे सर्व...\nस्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना...विद्यार्थी मित्रांनो/मैत्रिणींनो नमस्कार, नागरी...\nसंशोधन, शिक्षणामध्ये बदलाची गरजगेल्या काही वर्षांचा आढावा घेता कृषी क्षेत्राकडे...\nपॅकिंग शोषणार फळातील ओलावावाहतूक आणि साठवणुकीमध्ये आर्द्रतेचा परिणाम होऊन...\nखास हॅलोवीनसाठी मानवी चेहऱ्याचे भोपळे अमेरिकेत हॅलोवीन या सणामध्ये भोपळ्याला असलेले...\nपशुखाद्यातील प्रतिजैविकांच्या वापरामुळे...उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये १९५० पासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/serial-tuzyat-jiv-rangala-anjali-ranada-304114.html", "date_download": "2018-11-20T19:28:48Z", "digest": "sha1:3HTKUEJM4FEEVW2H5SKJ76TDBPFVKLGA", "length": 1549, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - राणादा आणि पाठकबाईंनी केली केरळला मदत–News18 Lokmat", "raw_content": "\nराणादा आणि पाठकबाईंनी केली केरळला मदत\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-20T20:04:35Z", "digest": "sha1:MNWG7JZKR64OXPHI4IKCUEMBQ2F22OZA", "length": 10812, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महिलांचा सन्मान- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nराम कदमांना उपरती - म्हणाले आता महिलांचा सन्मान करणार\nवादग्रस्त वक्तव्यप्रकरणी आमदार राम कदम यांनी आपला खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे सुपूर्द केला असून त्यानुसार त्यांनी आयोगापुढे बिनशर्त माफी मागितली आहे.\nमहिलांच्या सन्मानासाठी कान फिल्म फेस्टिव्हलच्या पायऱ्यांवर अभिनेत्र्यांनी केलं मूक आंदोलन\nगौरव नारीशक्तीचा, न्यूज 18 लोकमतचा मुक्ता सन्मान सोहळा थाटामाटात संपन्न\nमहाराष्ट्र Mar 27, 2018\nन्यूज18 लोकमतच्या मुक्ता सन्मान पुरस्कारांचं आज वितरण\nएकीकडे महिलांचा सन्मान आणि दुसरीकडे अपमान\n'हा कायदा म्हणजे महिलांचा सन्मान'\nतिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मांडलं,एमआयएम आणि मुस्लिम लीगचा विरोध\nरयत क्रांती संघटनेचा आज पहिला महिला मेळावा\nमहाराष्ट्र Jul 4, 2017\nमोदींनी महिलांना कसला बोडक्याचं सन्मान दिला-अजित पवार\nगुगल डूडल मधून स्त्रीशक्तीला सलाम\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/all/page-6/", "date_download": "2018-11-20T19:27:46Z", "digest": "sha1:KXREP7AYP6IQZRTXYD3QIV64X33ZCOU5", "length": 11680, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राहुल गांधी- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nआजपासून संघाची व्याख्यानमाला, मोहन भागवतांच्या भाषणाकडे लक्ष\nदिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आजपासून तीन दिवस एका व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे. या तीन दिवसांच्या व्याख्यानात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं तीन टप्प्यात भाषण होणार आहे.\nराहुल गांधी आज मध्यप्रदेशमधील प्रचाराचा करणार श्रीगणेशा\nकाँग्रेसमध्ये गृहयुद्ध - निरूपम यांच्या उचलबांगडीसाठी नेते एकवटले\nउदय चोप्रा म्हणतोय, गांजा अधिकृत करा\nयुवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबेंची निवड\nमोदींच्या आदेशाने मल्ल्या देशाबाहेर पळाला का राहुल गांधींचा जेटलींना सवाल\n'विजय मल्ल्याच्या विधानाची नरेंद्र मोदींनी करावी चौकशी, अरुण जेटलींनी द्यावा राजीनामा'\nमाधव भंडारी म्हणतात, आज इंधनाचे दर तर कमीच\nसंघ परिवाराकडून अखेर राहुल गांधींना अधिकृत निमंत्रण\nराहुल गांधी यांचे कैलास मानसरोवर यात्रेतील फोटो पाहिलेत का\n'जिसे बुलावा आता है, वही जाता है' राहुल गांधी कैलास मानसरोवरला पोहोचले\nतरुण सागर महाराज यांचं महानिर्वाण; पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोक संवेदना\nराहुल गांधी मानसिक रुग्ण, भाजप मंत्र्यांची जीभ घसरली\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/8539-ayodhya-dispute-supreme-court-hearing", "date_download": "2018-11-20T20:11:49Z", "digest": "sha1:PYUKBKGNO4QVVAORIZLSNCMNTUGAMZ7X", "length": 6574, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अयोध्येतील राम मंदिराची सुनावणी 2 महिने लांबणीवर - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअयोध्येतील राम मंदिराची सुनावणी 2 महिने लांबणीवर\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली\t 29 October 2018\nअयोध्येतील राम जन्मभूमी जमीन वादाबाबतची सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी 2 महिन्यांसाठी पुढे ढकलली गेली आहे.\nया प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे. तसेच सुनावणीची तारीख लवकरचं निश्चित केली जाणार आहे.\nअलाहाबाद हायकोर्टाने 2010 मध्ये दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होणार होती.\nमशीद हा इस्लामचा एकात्मिक भाग नसल्याचा निकाल कोर्टाने 1994 मध्ये दिला होता. त्यावर दाखल फेरविचार याचिकेवर निकाल देताना हा खटला 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्यास न्यायालयानं नकार दिला होता.\nमाजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पीठाने हा नागरी दावा पुराव्यांच्या आधारे निकाली काढता येईल. पूर्वीच्या निकालाशी त्याचा काही संबंध नाही असा निकाल २ विरुद्ध एक मताने दिला होता.\nबाबरी प्रकरणी लालकृष्ण अडवाणींसह 12 जणांना जामिन मंजूर\n\"बाबरी पाडायला गेले होते,\"आता राम मंदिर बांधायला जाणार\" - साध्वी प्रज्ञा\n'फैजाबाद... आज से तुम्हारा नाम अयोध्या\nराममंदिर प्रकरणी पुढील सुनावणी 11 ऑगस्टला\nअयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/vijayendra-prasad-pen-script-for-rss-movie-bjp-funded-project/", "date_download": "2018-11-20T19:47:46Z", "digest": "sha1:KLU622SWUN5YTCP4OWAJXU6SGALQ4BZE", "length": 7518, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘आरएसएस’ची कहाणी आता पडद्यावर, सिनेमासाठी भाजप देणार १०० कोटी रुपये", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘आरएसएस’ची कहाणी आता पडद्यावर, सिनेमासाठी भाजप देणार १०० कोटी रुपये\nटीम महाराष्ट्र देशा-नेहमी चर्चेत असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी चर्चा आहे तीसंघावरील सिनेमाची. या सिनेमाच्या माध्यमातून संघाची स्थापना, आजपर्यंतच्या वाटचालीत आलेल्या अडचणी, अनेक मुद्द्यांवर असणाऱ्या संघाच्या भूमिका उलगडणार आहेत.\nअतिशय भव्यदिव्य अशाप्रकारचा हा सिनेमा बनविण्याची तयारी सुरु झाली असून भाजपने या सिनेमाच्या निर्मितीचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. सुमारे १०० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असणार आहे.विशेष म्हणजे बहुबालीसह अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांच्या कथा लिहणारे लेखक विजयेंद्र प्रसाद हे या सिनेमाचं लेखन करणार आहेत.\nदै. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, विजयेंद्र प्रसाद लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास दाखवणारी कथा लिहिणार आहे. सिनेमात आरएसएसची स्थापना कशी झाली इथपासून ते आतापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. भाजपने या सिनेमाच्या निर्मितीचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली असून सुमारे १०० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असणार आहे.\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/book-on-plants-1357779/", "date_download": "2018-11-20T19:54:15Z", "digest": "sha1:2L6VII6DXJKI4FGDZQ5IOWD5B6FXTGH3", "length": 17746, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Book on Plants | वनस्पतीसंबंधी साहित्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nवनस्पती अभ्यासकांसाठी असलेले ग्रंथ आणि पुस्तकांचा परिचय जसा महत्त्वाचा आहे\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nवनस्पती अभ्यासकांसाठी असलेले ग्रंथ आणि पुस्तकांचा परिचय जसा महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे हे ग्रंथ आणि पुस्तके लिहिणारे लेखकही महत्त्वाचे आहेत. हे लेखक लौकिक अर्थाने वनस्पतीशास्त्रज्ञ नाहीत. पण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात वनस्पतींचे महत्त्व दिलेले असून वनस्पतींविषयी जिव्हाळा निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पर्यायाने निसर्ग संरक्षण व संवर्धनाच्या कार्यात हे मोठे योगदानच म्हणायला हवे.\nडॉ. शरदिनी डहाणूकर व्यवसायाने मेडिकल डॉक्टर, त्यांच्या ‘नक्षत्र वृक्ष’ आणि ‘हिरवाई’ या दोन पुस्तकांची एका वेगळ्या दृष्टिकोनातून उपयुक्तता जाणवते. डॉ. श्री. श. क्षीरसागर व्यवसायाने डॉक्टर, त्यांचे ‘बहर’ हे पुस्तक उत्तम माहितीबरोबरच सुंदर छायाचित्रे यासाठी महत्त्वाचे.\nश्रीकांत इंगळहळीकर व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीअर जवळजवळ ३० वर्षे निसर्गात भ्रमंती करत आहेत. त्यांच्या भ्रमंतीचे फलित ‘फ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री’, ‘ए फील्ड गाइड भाग एक व दोन’, यात १२०० वनस्पतींची सचित्र महिती आहे. शास्त्रशुद्ध मांडणी व आकर्षक छायाचित्रांचे तांत्रिक आणि नेटके आरेखन ही या दोन पुस्तकांच्या जमेच्या बाजू. निसर्गभ्रमण करणाऱ्यांमध्ये हे पुस्तक अत्यंत लोकप्रिय आहे. ‘ट्रीज ऑफ पुणे’ हे त्यांचेच अजून एक पुस्तक त्यांनी शर्वरी बर्वे यांच्याबरोबर लिहिले. पुणे शहराला लाभलेल्या वृक्षसंपदेची माहिती प्रस्तुत पुस्तकात दिली आहे. वृक्ष ओळखीसाठी (नेमकी जागा) जीपीएस प्रणालीचा वापर पुस्तकाचे नक्कीच महत्त्व वाढवते.\nअशोक कोठारी हेदेखील व्यवसायाने डॉक्टर. त्यांचे ‘कॉफी टेबल पुस्तक’ आणि ‘सेलिब्रेशन ऑफ इंडियन ट्रीज’ उत्तम माहिती आणि स्थिर चित्रण यासाठी महत्त्वाचे. मार्ग पब्लिकेशनने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. श्री. अच्च्युत गोखले प्रशासकीय अधिकारी, वास्तव्य पूर्वोत्तर प्रदेशात. ‘सिग्नेचर फ्लॉवर्स युकेमेरा’ हे त्यांचे थोडक्यात माहिती देणारे पुस्तक आहे.\nज्यांचे लहानपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले, निसर्गाची आवड जपण्यासाठी ज्यांनी सतत भटकंती केली असे प्रकाश काळे यांचे ‘सफर मुंबईच्या वृक्षतीर्थाची’ हे पुस्तक एका वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेले आहे. नक्षत्र-वृक्षांवरील पुस्तकात वृक्ष आणि माणसांचे जीवन यावर विशेष भर आहे.\n– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)\nवि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nजुलमी झार राजवट आणि नेपोलियनचे आक्रमण यातून निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीचा परिपोष म्हणून रशियाने जगाला अनेक उत्तमोत्तम लेखक, कवी आणि कादंबरीकार दिले. मॉस्कोत १८२१ मध्ये जन्मलेले फ्योदोर दोस्तोव्हस्की हे त्यापकी एक कादंबरीकार. तत्कालीन वास्तववादाचं एक अत्यंत निराळं स्वरूप त्यांच्या लेखनातून दृग्गोचर होतं. रशियन साहित्यात एकोणिसावं शतक हे वास्तववादी लेखनाचं शतक म्हणून ओळखलं जातं. त्यातून मानवी अंतर्मनाचा वेध घेणारा लेखक म्हणून दोस्तोव्हस्कीचं नाव विश्वविख्यात झालं. दोस्तोव्हस्की यांची ‘पुअर फोक’ ही पहिली कादंबरी १८४६ साली प्रसिद्ध झाली. वरवर सामान्य वाटणाऱ्या एका दरिद्री माणसाच्या अंतर्गत भयगंडाचे वर्णन करणारी ही कादंबरी अल्पकाळातच लोकप्रिय झाली. ‘द डबल’ या १८४६ सालीच प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत दोस्तोव्हस्कीने दुभंग व्यक्तिमत्त्वाच्या कारकुनी करणाऱ्या व्यक्तीची कहाणी मांडली. पुढे त्यांनी ‘द हाऊस ऑफ द डेड’ ही सबेरियातील कैद्यांच्या यातनामय जीवनावर आधारित कादंबरी लिहिली. त्यांच्या इतर साहित्य कृतींपकी ‘द इन्सल्टेड अ‍ॅण्ड द इंज्युअर्ड’, ‘द इडियट’, ‘द पझेस्ड’, ‘क्राइम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ या कादंबऱ्या सर्वोत्तम समजल्या जातात. त्यांच्या बहुतेक कादंबऱ्यांमधील पात्र आत्यंतिक तीव्र भावना असणारी, आपल्यावरील जबाबदाऱ्या पेलताना वाकलेली आणि त्यामुळे घुसमटलेली दिसतात. काही कादंबऱ्यांतली पात्रं गुन्ह्यंमधून वाट शोधणारी किंवा क्रांतिकारी कटकारस्थानं करताना दिसतात. एक तत्त्वज्ञ, विचारवंत आणि सर्जनशील लेखक म्हणून दोस्तोव्हस्कीचा रशियन संस्कृतीवर मोठा प्रभाव पडलेला दिसतो. सुरुवातीच्या काळात ते एका बंडखोर राजकीय गटात सामील होऊन राजकीय आणि सामाजिक बदलासाठी जहाल पत्रक छापू लागले. १८४९ साली त्यांना अटक होऊन देहान्त शासन फर्मावण्यात आलं. गोळ्या घालून मारण्यासाठी सनिकांसमोर उभे करण्यात आल्यावर चमत्कार घडला झार निकोलसने दोस्तोव्हस्कीला माफ करून चार वर्षांच्या सश्रम कारावासासाठी पाठवले. ही शिक्षा भोगून आल्यावर त्यांनी मॉस्कोत आपल्या नित्यक्रमाला सुरुवात केली. १८८१ साली त्यांचा मृत्यू झाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-does-not-know-the-eggs-he-did-not-become-a-complete-ncp-ajit-pawar/", "date_download": "2018-11-20T19:57:04Z", "digest": "sha1:ZU5IB465CU23SG22XXVZBX7MYHT7ZLLF", "length": 7635, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धनंजयला अंडी पिल्ल माहित नाहीत; तो अजून पूर्ण राष्ट्रवादीमय झाला नाही- अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nधनंजयला अंडी पिल्ल माहित नाहीत; तो अजून पूर्ण राष्ट्रवादीमय झाला नाही- अजित पवार\nइंदापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात बोलतांना “धनंजयला अंडी पिल्ल माहित नाहीत. त्याला गाय माहित आहे . तिची सड माहित आहे”. अशी गमतीशीर खिल्ली उडवली.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला. या पूर्वी राष्ट्रवादीने संपूर्ण राज्यात हल्लाबोल आंदोलन करत भाजप सरकावर कणखर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची नुकतीच निवड झाली. निवडीपूर्वी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष नवीन जबाबदारी सोपवेल म्हणून जोरदार चर्चा सुरु होती. मात्र मुंडेना पवारांनी डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सद्या सुरु आहे.\nअजित पवार इंदापूर वासियांना बोलतांना म्हणाले , “तुम्हाला इथली अंडी पिल्ल माहित आहेत. धनंजय अलीकडेच राष्ट्रवादीमय झाला. त्यामुळे त्याला आपल्यामध्ये मिसळायला थोडा वेळ लागेल. पण त्याला अंडी पिल्ल माहिती नाहीत. त्याला गाय माहिती आहे. तिची सड माहित आहे. आणि दुध काढायचं माहित आहे”.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/devidohana-is-rebirth-of-jambhasur/", "date_download": "2018-11-20T20:28:00Z", "digest": "sha1:IZ4WOWLNQEUPYD2SZGV4DPKDHKRI5YSL", "length": 6038, "nlines": 98, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "BLOG >> Samirsinh Dattopadhye - Friend of Aniruddhasinh", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nआजच्या अग्रलेखामध्ये मारडूक(Marduk) मेडयूसाला (Medusa) सांगतो की डेव्हीडॉहाना(Devidohana) ही जंभदैत्याचा (Jambhasur) पुनर्जन्म आहे…\n“जंभदैत्य” हे नाव कुठे तरी ऐकल्यासारखे वाटले आणि मग बापूंनि दत्ताबावनीमधील ओळ आठवून दिली :\nजंभ दैत्यथी त्रास्या देव कीधी म्हेर तें त्यां ततखेव ॥१२॥\nहा जंभदैत्य तोच का कसे सर्व कही interlinked आहे ना 🙂\nआणि एक गोष्ट लक्ष्यात आली अग्रलेख वाचून की श्रद्धावानांची नाळ जन्मताच परमात्मयाशी जोडलेली असते ..ही नाळ म्हणजेच भगवंताचे त्याच्या लेकरांवर असणारे लाभेवीण प्रेम , ही नाळ घट्ट होते भक्तांनी केलेल्या निस्वार्थ भक्ती आणि सेवेतून .. तर कुविद्येचा उपयोग करणार्यांना त्यांचे कुविद्यासमर्थ्य सतत वाढवत नेण्यासाठी त्यांना सैतानाची प्रत्यक्ष नाळ शोधून उपयोगास आणावी लागते..किती घृणास्पद गोष्ट आहे ही…त्यांच्याकडे भगवंत आणि श्रद्धावनांमध्ये असणारी खरी नाळ येणार तरी कुठून साले सर्वच संधीसाधु , विश्वासघाती , निर्लज्ज गिधाडे कुठली ..प्रत्येकाचा वापर फक्त गरजे पुरता करणारी ही मंडळी कुणाशी ही बांधील नसतात …आणि दुसरीकडे आमचा बापू “बाळांनो मी तुम्हाला कधीच टाकणार नाही” अशी ग्वाही देऊन तीच नाळ आणखी बळकट करत असतो \nखूप खूप ambadnya बापुराया\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/thieves-rob-boat-near-jetty-5-at-mumbai/", "date_download": "2018-11-20T20:20:04Z", "digest": "sha1:SSJ27B37RFQUSYXVYPEE2AC4RGSQ65M2", "length": 20553, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "काळोख्या रात्री खवळलेल्या समुद्रात चोरांची लुटमार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nकाळोख्या रात्री खवळलेल्या समुद्रात चोरांची लुटमार\nसमुद्र खवळल्यामुळे पोलिसांनी दोन दिवस गस्त थांबवली होती. तर बुचर आयलॅण्ड येथील जेट्टी-५ चे बांधकाम थांबवून कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली. त्या दिवशी समुद्राने रौद्ररूप धारण केले होते. पण अशाही परिस्थितीत उरण-मोहरामध्ये राहणाऱ्या चोरटय़ांनी काळोख्या रात्री खवळलेल्या समुद्रात उतरून चार लाख रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले, पण तरीही यलोगेट पोलिसांनी त्यांना पकडले.\nमुंबईपासून खोल समुद्रात बुचर आयलॅण्ड येथील जेट्टी नंबर- 4 वर प्रचंड भार पडत असल्याने तेथे बाजूलाच जेट्टी नंबर-५ उभारण्याचे काम सुरू आहे. ५ व ६ जुलै रोजी समुद्र प्रचंड खवळला होता. मोठमोठय़ा लाटा उसळत होत्या. त्यामुळे यलोगेट पोलिसांनी गस्त थांबवली होती, तर कर्मचाऱ्यांचे काम थांबवले होते. उरण मोहरा येथे राहणाऱ्या चोरांनी नेमकी हीच संधी साधली. उसळलेल्या लाटा अंगावर घेत त्यांनी जेट्टी नंबर-५ गाठली आणि चार लाखांचा मुद्देमाल बोटीतून चोरून नेला. ७ तारखेच्या सकाळी सुपरवायझरच्या नजरेस चोरीचा प्रकार पडताच त्याने यलोगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा कपिले, पोलीस निरीक्षक संजय करंबे, अंमलदार राऊत, सूर्यकांत देवगुडे, सय्यद, टिळक या पथकाने खबऱ्यांना कामाला लावून तपास सुरू केला.\nदोन रात्रीत हे चोरले\nमोठे लोखंडी पाइप, तीन बॅटऱ्या, ११ ऑक्सिजन सिलिंडर, ४ डी शॅकल, ४० टी पाइप, १९ मीटरची रोप, वेल्डिंग कॉपर वायर, टी हेड पाइप, १८० लिटर हायस्पीड डिझेल असा ३ लाख ९५ हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. त्यापैकी तीन लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.\n– संजय करंबे व त्यांचे पथक कसून तपास करीत असताना उरण येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गौरख कोळी (२७) याचे नाव समोर आले. गौरखने चोरी केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याचा साथीदार मुन्ना शेख (२५) याला बेडय़ा ठोकल्या. त्यांचे अन्य चार साथीदार अद्याप सापडलेले नाही. आरोपींनी चोरीचा मुद्देमाल उरणच्या समुद्रातील दलदल आणि खारफुटीच्या परिसरात लपवून ठेवला होता. तो सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.\n– गौरख याच्या विरोधात विनयभंग आणि तेलचोरीचा गुन्हा दाखल आहे. गौरखची उरणमध्ये प्रचंड दहशत आहे. समुद्रातील तेलमाफियांकडून वसुलीचे काम गौरख करतो, असे पोलीस सूत्रांकडून समजते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमत्स्यालयातून शार्क मासा चोरला, बाबागाडीत भरून पळवून नेला\nपुढीलटॉम क्रुझसारखी स्टंटबाजी नको\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/sofas/grey+sofas-price-list.html", "date_download": "2018-11-20T19:54:37Z", "digest": "sha1:6DYI6S4IP2SB3WUSJLQWVRVUI35HQBHC", "length": 18925, "nlines": 437, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ग्रे सोफ़ास किंमत India मध्ये 21 Nov 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 ग्रे सोफ़ास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nग्रे सोफ़ास दर India मध्ये 21 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 20 एकूण ग्रे सोफ़ास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन होमसिटी फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर ग्रे SKUPDevrZs आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Shopclues, Indiatimes, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी ग्रे सोफ़ास\nकिंमत ग्रे सोफ़ास आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन ब्रॅडफोर्ड 2 सेंटर सोफा इन ग्रे कॉलवर बी U अँड I फुर्नितुरे Rs. 38,148 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.11,300 येथे आपल्याला धुरीण रहेजा फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर फुसकंस ग्रे SKUPDevrGr उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. इतर ग्रे Sofas Price List, ब्रँडेड ग्रे Sofas Price List, इंटेक्स ग्रे Sofas Price List, मेस्मेरिझे ग्रे Sofas Price List, वोक्स ग्रे Sofas Price List\nदर्शवत आहे 20 उत्पादने\nहोमसिटी फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर ग्रे\n- माईन मटेरियल Solid Wood\nधुरीण मेसा लाथेर 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक & ग्रे\n- माईन मटेरियल Plywood\nग्लोबुस सोफा इन ग्रे कॉलवर बी U अँड I फुर्नितुरे\n- माईन मटेरियल Teak Wood\nएवोक फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर ग्रे\n- माईन मटेरियल Solid Wood\nरिओ ब्रिलिअन्स तवॊ सेंटर सोफा इन फॉग ग्रे कॉलवर बी अर्बन लिविंग\n- माईन मटेरियल Fabric\nब्रॅडफोर्ड 2 सेंटर सोफा इन ग्रे कॉलवर बी U अँड I फुर्नितुरे\n- माईन मटेरियल Teak Wood\nधुरीण रावण फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर डार्क ग्रे\n- माईन मटेरियल Chenille\nएवोक साल्वाडोस लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ग्रे\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण फाल्कन फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर स्मोक ग्रे\n- माईन मटेरियल Chenille\nधुरीण रहेजा फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर फुसकंस ग्रे\n- माईन मटेरियल Chenille\nडफ्फय तवॊ सेंटर फॅब्रिक सोफा इन डार्क ग्रे कॉलवर बी डेसिग्न मंकी\n- माईन मटेरियल Fabric\nएमिलियो सुपरब तवॊ सेंटर सोफा इन डार्क ग्रे कॉलवर बी फुर्ण्य\n- माईन मटेरियल Fabric\nएमिलियो सुपरब तवॊ सेंटर सोफा इन लीगत ग्रे कॉलवर बी फुर्ण्य\n- माईन मटेरियल Fabric\nनॉर्वे फिन्ससे तवॊ सेंटर सोफा इन फॉग ग्रे कॉलवर बी अर्बन लिविंग\n- माईन मटेरियल Fabric\nनेपियर डबले सेंटर सोफा इन ग्रे कलर बी आंबेर्विल्ले\n- माईन मटेरियल Fabric\nथे वझ्झई 1 सेंटर सोफा इन ग्रे कॉलवर बी U अँड I फुर्नितुरे\n- माईन मटेरियल Teak Wood\nतवॊ सेंटर फॅब्रिक सोफा बी धुरीण\n- माईन मटेरियल Fabric\nधुरीण लारेडो A 1 लाथेर 1 सेंटर सोफा फिनिश कलर स्मोक ग्रे\nचपमान मॉड्युलर तवॊ सेंटर सोफा कॉलवर बी फुर्ण्य\n- माईन मटेरियल Fabric\nडेकॉरपूस 2 सेंटर बी लूकिंग गुड फुर्नितुरे\n- माईन मटेरियल Leather\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%93%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-20T19:18:15Z", "digest": "sha1:PAAPNKQYVXXJMZMTR4Z2ZPAAGI6HGQBI", "length": 10199, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाओमी ओसाकाला महिलांचे जेतेपद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनाओमी ओसाकाला महिलांचे जेतेपद\nरशियाच्या दारिया कासत्किनावर एकतर्फी मात\nइंडियन वेल्स टेनिस स्पर्धा\nइंडियन वेल्स – एकामागून एक सनसनाटी विजयांची नोंद करीत अंतिम फेरी गाठणाऱ्या रशियाच्या दारिया कासत्किनाचे आव्हान सरळ सेटमध्ये मोडून काढताना जपानच्या नाओमी ओसाकाने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. एकतर्फी ठरलेल्या अंतिम सामन्यात ओसाकाने कासत्किनाचा 6-3, 6-2 असा पराभव केला.\nउपात्य फेरीच्या सामन्यात दारिया कासत्किनाने आठव्या मानांकित आणि सर्वाधिक वयस्कर महिला टेनिसपटू व्हीनस विल्यम्सवर 4-6, 6-4, 7-5 असा विजय मिळवताना अंतिम सामन्यात धडक मारली होती. तसेच उपान्त्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बिगरमानांकित नाओमी ओसाकाने खळबळजनक विजयाची नोंद करताना अग्रमानांकित सिमोना हालेपला 6-3, 6-0 असे चकित करताना अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे या दोन्ही 20 वर्षीय तडफदार खेळाडूंपैकी कोण इंडियन वेल्सचे जेतेपद पटकावणार, याची उत्सुकता टेनिसप्रेमींना होती.\nअपेक्षेप्रमाणे अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीपासूनच एकमेकांवर वरचढ होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतु या प्रयत्नांत नाओमी यशस्वी ठरली, तर दारियाला या सामन्यात सूरच गवसला नाही. त्यामुळे सामन्याच्या पहिल्याच सर्व्हिसपासून नाओमीने दारियावर दडपण आणले. पहिल्यापासून दारियाला चुका करण्यास भाग पाडताना नाओमीने पहिला सेट 6 विरुद्ध 3 अशा फरकाने आपल्या नावे केला.\nनाओमीवे या सामन्यात हालेपविरुद्धच्या सामन्याप्रमाणेच रणनीती आखत दारियावर वर्चस्व गाजवले त्यामुळे दारियाला पहिल्या सेटमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि तिने हा सेट गमावला. पहिला सेट गमावल्यामुळे दडपणाखाली असलेल्या दारियावर दुसऱ्या सेटमध्ये देखील वर्चस्व गाजवीत नाओमीने हा सेट 6 विरुद्ध 2 असा जिंकून जेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले.\nमहिला दुहेरी स्ट्रायकोव्हा-सू वेई हसिह विजेत्या\nबार्बरा स्ट्रायकोव्हा आणि सू वेई हसिह या सहाव्या मानांकित जोडीने एकेटेरिना माकारोव्हा आणि एलेना व्हेस्निना या अग्रमानांकित जोडीवर 6-4, 6-4 अशी सनसनाटी विजयाची नोंद करताना महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पुरुष दुहेरीत जॉन इस्नर व जॅक सॉक या बिगरमानांकित जोडीने विजेतेपदाचा मान मिळविला. जॉक सॉक व जॉन इस्नर यांनी अंतिम सामन्यात बॉब ब्रायन व र्माक ब्रायन या सातव्या मानांकित जोडीचा 7-6, 7-6 असा पराभव केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबार कौन्सिल निवडणुकीत मुख्यमंत्री करणार मतदान\nNext articleमहिला हॉकी संघाचे राणी रामपालकडे नेतृत्व\nमहिला टी20 क्रिकेट विश्वचषक : उपांत्य फेरीत ‘भारत-इंग्लंड’ आमने सामने\nजागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली\n#INDvAUS T20 : पहिल्या सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर\nविराट शांत राहिला तर नवलच – कमिन्स\nभारत ‘अ’ वि. न्यूझीलंड ‘अ’ कसोटी सामना अनिर्णित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-20T19:14:25Z", "digest": "sha1:HBHRHLQ54CLTTFQSZ2DEAAWLW2IZ3VI5", "length": 6336, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रपती भवनामध्ये आज ‘हिचकी’चे होणार खास स्क्रिनिंंग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराष्ट्रपती भवनामध्ये आज ‘हिचकी’चे होणार खास स्क्रिनिंंग\nबॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा सिनेमा राष्ट्रपती भवनात झळकणार आहे. अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये ‘हिचकी’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आज 31 मार्च रोजी होणार आहे. या चित्रपटात राणी शिक्षिकेच्या भूमिकेत आहे. ‘टौरेट सिंड्रोम’ या समस्येशी तिचा झगडा सुरू असतो. या समस्येवर मात करून तिला शिक्षक होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करायचे असते. या चित्रपटाची कहाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यावर आधारित आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदिवसभर ढगाळ वातावरण; कमालीचा उकाडा\nNext articleकॉंग्रेस कार्यकाळात आरएसएसच्या 24 कार्यकर्त्यांची हत्या – अमित शहा\n49 व्या इफ्फीचे दिमाखात उदघाटन…(फोटो गॅलरी)\nमुळशी पॅटर्न चित्रपटाच्या दिग्दर्शकास मारहाण\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-20T19:51:13Z", "digest": "sha1:S4HHS2EAJ5MYBI7ANCX7GOC7TLJTR4RR", "length": 9825, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "होळ आरोग्यकेंद्रात प्रतिजैविकांचा तुडवडा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहोळ आरोग्यकेंद्रात प्रतिजैविकांचा तुडवडा\nबारामती तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काळात प्रतिजैविकांचा पुरेसा साठा उपलब्ध नव्हता. मात्र, चालू आठवड्यात जिल्हा परिषदेने औषधांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे हा प्रश्‍न बऱ्यापैकी मिटला असून पुढील आठवड्यापर्यंत उर्वरित प्रतिजैविके पुरेशा प्रमाणात तालुक्‍यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध होतील.\n– डॉ. महेश जगताप\nग्रामीण भागातील रुग्णांना बसतोय फटका : दिलेली रक्कम ठरली तुटपुंजी\nसोमेश्‍वरनगर – होळ (ता. बारामती) च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या आवश्‍यक प्रतिजैविके (उपलब्ध असली, तरी मागील दोन तीन महिन्यांच्या काळात मात्र, या प्रतिजैविकांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता व त्याचा फटका ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात बसला.\nहोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत एकूण 17 गावे असून त्यापैकी कोऱ्हाळे खुर्द, वडगाव निंबाळकर, सस्तेवाडी, होळ, करंजे, वाघळवाडी, मुरूम, वाणेवाडी व निंबूत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. या केंद्रात मोठ्या लोकसंख्येची गावे असल्याने बाह्य रुग्णांची संख्या लक्षणीय असते. प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप अशा साथीच्या आजारांचे रुग्ण जास्त असतात. त्यामुळे या आजाराच्या प्रतिजैविकांना जास्त मागणी असते.\nहोळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिदिन 80 ते 85 बाह्य रुग्णांची तपासणी होते. अंदाजे 30 रुग्णांना प्रत्येकी 15 प्रतिजैविके दिली जातात. अशा प्रकारे दर महिन्याला अंदाजे तीन ते चार हजार गोळ्यांची आवश्‍यकता असते. यामध्ये अमक्‍झॉफेलीन, सिफेलक्‍झीन, सिप्रोप्रोसेसिन अशा गोळ्यांची जास्त गरज असते. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वर्षांची मागणी केली जाते. मात्र, यंदा कमी प्रमाणात गोळ्यांचा पुरवठा केला गेला, त्यामुळे डिसेंबर ते मार्च या काळात प्रतिजैविकांचा मोठा तुडवडा जाणवला. औषधांचा उपलब्धता नसल्याने जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक केंद्राला औषधे खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपये दिले होते. मात्र, एक तर ही रक्कम खूप उशिरा आली व प्रतिजैविके महाग असल्याने ही रक्कम तुटपुंजी ठरली. त्यामुळे होळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने शेजारील केंद्रातून व रुग्ण कल्याण समितीकडून औषधे घेऊन गरज भागवली असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधी यांची भेट\nNext articleअविवाहित नातीचा देखील मालमत्तेत अधिकार\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/different-sarees-for-different-occasions/", "date_download": "2018-11-20T20:33:13Z", "digest": "sha1:YHDV6GRZ7NWLZI425AOTRCVQ24ECOZAP", "length": 20693, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "साडीची अलग तऱ्हा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nसमारंभ वेगळा असेल तर साडीही नवीच हवी असा प्रत्येक स्रीचा अट्टाहास असतो. कारण परत पुन्हा तेच लोक समारंभात येणार असतील तर एकदा नेसलेली साडी नेसता येत नाही. मग आणलेल्या साडय़ा राहातात पडून… आणि नवीन साडय़ांची खरेदी जोमात केली जाते. पण घरात पडून राहिलेल्या रेशमी साडय़ांचं काय आहे… त्यावरही उपाय आहे.\nरेशमी साडय़ांपासून ड्रेस बनवायचा खरा, पण त्यासाठी खास सिल्क साडीच असली पाहिजे असंही नाही. साधारण समारंभाला सिल्क साडी का नेसायची मस्त बॉर्डर असलेली कॉटन साडी, एखादी तलम माहेश्वरी किंवा ब्लॉक प्रिंट असलेली साडी यासाठी मस्त चालून जाईल. नाहीतर या साडीपासून बनवलेले हैद्राबादच्या मंगलगिरी कॉटन किंवा खणाचं कापडाचे ड्रेसेसही सुंदर दिसतील आणि ही स्टाईल इतर सगळ्याजणींपासून वेगळी उठून दिसेल हे वेगळं सांगायला नको. दुसरं म्हणजे शॉर्ट ड्रेसेससाठी मात्र सिल्क साडय़ाच हव्यात. अर्थात त्या टिपिकल काठपदर नसल्या तरी हरकत नाही. रूंद काठ असलेल्या साडय़ाही चालतील. काठांचा कधी योकसाठी तर कधी घेरासाठी उपयोग करून छान सेमीफॉर्मल ड्रेस बनवता येईल. काठपदर असलेल्या बनारसी किंवा साऊथ सिल्क साडय़ांचं काय करायचं असा प्रश्न पडतोच. कारण एकतर या साडय़ा खूप तलम असतात आणि त्यांच्या बॉर्डरही वर्षानुवर्षे चांगल्या टिकू शकतात. या बॉर्डर्सचा कलात्मक वापर करून ड्रेसेस किंवा इव्हिनिंग गाऊन्स बनवता येतील.\nघरात पडून राहिलेल्या चांगल्या साडय़ांचे पल्लू ड्रेसेसही बनवता येतील. हा नी-लेंग्थ ड्रेसचा थोडा वेगळा प्रकार म्हणता येईल. कारण यात समोरून वन शोल्डर ड्रेस, पण मागून झोकात सोडलेला पदर असं कॉम्बिनेशन आहे. यासाठीही कोणतीही सहसा न फुगणारी, मऊसूत साडी या प्रकारासाठी एकदम बेस्ट ठरेल. यातही घेरदार ड्रेस किंवा स्ट्रेट फिट असे दोन्हीही पर्याय सुंदर दिसतील.\nकाळा रंग सगळ्यांचा आवडता… कारण काळ्या रंगाच्या कपडय़ात माणूस थोडा बारीक दिसतो. अशा काळ्या काठपदराच्या साडय़ा असतील तर त्यांच्या काठांचा उपयोग करून कुर्ती, नी लेंग्थ ड्रेसेस किंवा गाऊन्स बनवता येईल. यात वेगवेगळ्या प्रकारची कलाकारी दाखवता येईल. शिवाय ड्रेसही हटके दिसेल. आजकाल जॅकेट्सचीही खूप चलती आहे. प्लेन ज्यूट किंवा खादी सिल्कच्या साडीच्या कापडाला वेगळया लेसची बॉर्डर लावता येईल. साडीतून शॉर्ट ड्रेस बनवून उरलेल्या कापडाचा छान उपयोग होईल ना जॅकेट्समध्येही खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हांला हवा तो प्रकार तुम्ही निवडू शकता. नाहीतरी कलमकारी, इकत, पटोला, बनारस सिल्क कधी कामाला येणार मग\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/for-sanju-movie-ranbir-kapoor-loses-his-10kg-weight-and-then-increase-15-kg-1696526/", "date_download": "2018-11-20T19:54:47Z", "digest": "sha1:P6UAYQMAAVC27BIEV3G3MEJ5UKWELKI7", "length": 12932, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "for sanju movie ranbir loses his weight and then increase 15 kg | अथक प्रयत्नानंतर असा झाला रणबीरचा ‘संजू’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nअथक प्रयत्नानंतर असा झाला रणबीरचा ‘संजू’\nअथक प्रयत्नानंतर असा झाला रणबीरचा ‘संजू’\n‘संजू’ साकारण्यासाठी रणबीरने अथक मेहनत घेतल्याचे समजत आहे.\nअभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘संजू’चा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली असून संजय आणि रणबीरचे चाहते आतुरतेने चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ट्रेलरमध्ये रणबीर हुबेहुब संजयसारखा दिसून येत आहे. त्यामुळे ‘संजू’ साकारण्यासाठी रणबीरने अथक मेहनत घेतल्याचे समजत आहे.\n‘संजू’चा ट्रेलर, टीझर आणि पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यातील रणबीरचा लूक पाहून अनेक वेळा आपण संजयलाच पाहत असल्याचा भास निर्माण होतो. मात्र हा ‘संजू’ साकारण्यासाठी रणबीरला फार खस्ता खाव्या लागल्याचं दिसून येत आहे. यासाठी त्याला त्याची चालण्या-बोलण्याची पद्धत, वेशभूषा बदलावी लागली. इतकंच नाही तर रणबीरला त्याचं वजनही कमी करावं लागल्याचं सांगण्यात येत आहे.\n‘संजू’मधल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी रणबीरने शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले. यात त्याने काही वेळा वजन वाढवलं तर काही वेळा ते घटवलंदेखील. संजयच्या आयुष्यातील एक एक टप्पा पार पाडण्यासाठी रणबीरला स्वत:मध्ये शारीरिक,मानसिक बदल करावे लागले होते.यातीलच एक भाग म्हणून संजय दत्तच्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ रंगविण्यासाठी रणबीरला त्याचं वजन कमी करावं लागलं होतं.\nसुरुवातीच्या काळात रणबीरने त्यांच १० किलो वजन कमी केलं तर संजयच्या आयुष्यातील पुढील दृश्य रंगवण्यासाठी त्याला पुन्हा एकदा वजन वाढवावं लागलं. १० किलो वजन कमी केलेल्या रणबीरने पुन्हा एकदा मेहनत घेत १५ किलो वजन वाढविलं. वजन कमी-जास्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला तासनतास जीममध्ये घाम गाळावा लागला होता. हा घाम गाळल्यानंतर रणबीर ख-या अर्थाने हुबेहुब संजू साकारु शकला.\nराजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’मध्ये रणबीरबरोबर मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर ही स्टारकास्ट स्क्रिन शेअर करणार आहेत. बहुचर्चित ठरलेला हा चित्रपट येत्या २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-34/", "date_download": "2018-11-20T19:15:51Z", "digest": "sha1:A766UWXNXZF7XQTEEEIXEVUY2TQWWBCZ", "length": 5472, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आकडे बोलतात… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n७ लाख ३४ हजार ६६८\nहिरो मोटो कॉर्प कंपनीच्या दुचाकी गाड्यांची ऑक्टोबर २०१८ मध्ये झालेली विक्री. (गेल्या ऑक्टोबरपेक्षा १६.४ टक्के अधिक)\nदुचाकी उत्पादन करणाऱ्या सर्व कंपन्यांनी यावर्षी विक्री केलेल्या गाड्या (गेल्या ऑक्टोबरपेक्षा १६ टक्के अधिक)\nट्रक वगळता चार चाकी प्रवासी गाड्यांची ऑक्टोबरमध्ये देशात झालेली एकूण विक्री (गेल्या ऑक्टोबरपेक्षा २ टक्के अधिक)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘भारत-नेपाळ’ पहिली पॅसेंजर ट्रेन डिसेंबरपासून धावणार\nNext articleरानडुक्कराच्या हल्ल्यात साकतला शेतकरी जखमी\nआयपीओ जाहीर होण्याच्या आधीचे ‘छुपे रुस्तम’ (भाग-२)\nम्युच्युअल फंडाकडील ओघ कायम\nम्युच्युअल फंडाच्या योजनेची निवड करताना… (भाग-२)\nसुपर शेअर – जेट एअरवेज\nआयपीओ जाहीर होण्याच्या आधीचे ‘छुपे रुस्तम’ (भाग-१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T19:15:35Z", "digest": "sha1:Q62MCYWP57YYBYC5C2XOLRABZ3T7UPYN", "length": 9342, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्थानिकांकडूनही वारंवार होते टोल वसुली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्थानिकांकडूनही वारंवार होते टोल वसुली\nकापूरहोळ- पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर येथील टोल नाका स्थानिकांना वारंवार टोल वसुलीसाठी नाहक त्रास देत असल्याने गेल्या काही दिवसांपासून भोर, वेल्हा तालुक्‍यांतील जनतेत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भोर आणि वेल्हा तालुका कॉंग्रेसच्या वतीने स्थानिक टोल प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करून स्थानिकांना टोलमधून वगळण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती; परंतु संबंधित विभागाने याची दखल घेतली नाही, त्यामुळे शनिवारी (दि. 24) सकाळी 10 वाजल्यापासून खेडशिवापूर टोल नाक्‍यावर कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचे ठरवले असल्याची अशी माहीती भोर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी दिली.\nनिगडे (ता. भोर) येथे याबाबत कॉंग्रेसची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी टोल नाक्‍यावर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. भोर, वेल्हा तालुक्‍यातील स्थानिक नागरिकांना टोलमधून सवलत मिळावी यासाठी 30 एप्रिल 2017 रोजी खेडशिवापूर टोल नाक्‍यावर भोर तालुका कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी टोल प्रशासनाने स्थानिकांना टोलमधून सवलत देण्याची ग्वाही दिली होती; परंतु पुन्हा गेल्या काही दिवसांपासून स्थानिकांना टोल प्रशासन नाहक त्रास देत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. त्यामुळे पुन्हा पाचव्यांदा याबाबत आंदोलन छेडले जात आहे. या आंदोलनात भोर, वेल्हा तालुका कॉंग्रेस आय युवक कॉंग्रेस, विद्यार्थी कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, तसेच कॉंग्रेस आय सेवादलाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.\nया बैठकीला कॉंग्रेसचे पदाधिकारी पुणे ज़िल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती धनंजय वाडकर, भोर तालुका कॉंग्रेस आय अध्यक्ष शैलेश सोनवणे, भोर तालुका पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, पोपटराव सुके, मदन खुटवड, के. डी.सोनवणे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअग्रलेख | मृत्यूचे राजकारण\nNext articleउबेर कारवरील दगडफेकीत प्रवासी महिला जखमी\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-20T20:19:25Z", "digest": "sha1:WPU34JBSHTLZLP67A4QDVDEH7F7J3QSM", "length": 7191, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्मिथ आणि वॉर्नरवरील बंदी योग्यच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्मिथ आणि वॉर्नरवरील बंदी योग्यच\nमुंबई : बॉल टॅम्परिंगप्रकरणी दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्राफ्ट यांच्यावरील एक वर्षाचा बंदीचा निर्णय हा योग्यच असल्याचे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे. तर बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली आहे.\nदरम्यान, या प्रकरणावर सचिन तेंडुलकरने ट्वीट करून आपले मत व्यक्त केले आहे. ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखला जातो. हा एक असा खेळ आहे की, जो पारदर्शक पद्धतीने खेळला गेला पाहिजे असे माझे मत आहे. जे काही झालं ते अत्यंत चुकीचं झालं. पण याप्रकरणी जो निर्णय घेण्यात आला आहे तो अतिशय योग्य आहे. विजय हा महत्त्वाचाच असतो. पण तो तुम्ही कशा पद्धतीने मिळवता हे अतिशय महत्त्वाचं असतं.’ असं ट्वीट सचिननं केलं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअसफल लोकांबरोबर दोस्ती नाही – प्रियांका चोप्रा\nNext articleजेजुरीत राष्ट्रीयस्तर हॉलीबॉल स्पर्धा\nमहिला टी20 क्रिकेट विश्वचषक : उपांत्य फेरीत ‘भारत-इंग्लंड’ आमने सामने\nजागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली\n#INDvAUS T20 : पहिल्या सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर\nविराट शांत राहिला तर नवलच – कमिन्स\nभारत ‘अ’ वि. न्यूझीलंड ‘अ’ कसोटी सामना अनिर्णित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-disaster-natural-disaster-management-70967", "date_download": "2018-11-20T20:44:40Z", "digest": "sha1:EXRH4X6BI2FNNPZOZEUXCZ7OCGJXPDWG", "length": 12143, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news Disaster on Natural Disaster Management नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर \"आपत्ती' | eSakal", "raw_content": "\nनैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर \"आपत्ती'\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nकेवळ औरंगाबाद महापालिकेकडून 'डीपीआर'चा प्रस्ताव\nकेवळ औरंगाबाद महापालिकेकडून 'डीपीआर'चा प्रस्ताव\nऔरंगाबाद - भूकंप, वादळ, पूर, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील महापालिका उदासीन असल्याचा प्रकार समोर आले आहे. दहा ठिकाणी विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांना \"डीपीआर' सादर करण्याचा आदेश 2006 मध्ये दिला होता. मात्र, औरंगाबाद वगळता इतर नऊ महापालिकांना आदेशाचा विसर पडला आहे. दहा वर्षांनंतरही \"डीपीआर' तयार करण्यात आले नसल्यामुळे राज्याचे \"आपत्ती व्यवस्थापन' केवळ कागदावरच राहिले आहे.\nमुंबईत यंदा 29 ऑगस्ट रोजी एकाच दिवसात सुमारे तीनशे मिलिमीटर पाऊस कोसळला. त्यात मुंबईसह परिसरातील 19 जणांचे बळी गेल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने 25 जुलै 2006 मध्ये राज्यातील दहा महानगरपालिकांना विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्रासाठी \"डीपीआर' (सविस्तर प्रकल्प अहवाल) सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यात नवी मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिकांचा समावेश आहे. राज्यात भूकंप, वादळे, पूर, अतिवृष्टी अशी नौसर्गिक संकटे वाढत आहेत. पुणे जिल्ह्यातील माळीण येथे दरड कोसळल्याने अख्खे गाव त्याखाली गाडले गेले होते. मात्र तरीही औरंगाबाद वगळून अन्य एकाही महापालिकेने \"डीपीआर' सादर करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.\nऔरंगाबाद महापालिकेने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांच्याशी या कामाबाबत करार केला होता. \"यशदा'ने 11 लाख रुपये शुल्क घेऊन प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यानुसार हा प्रकल्प अहवाल मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव, प्रधान सचिव, नगर विकास विभाग, अग्निशमन सल्लागार, मुंबई यांना पाठविण्यात आला आहे.\nदरम्यान, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा अहवाल सादर केला आहे. 106 कोटींचा हा प्रकल्प असून, निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.\nआपत्ती व्यवस्थापन केंद्रात सुसज्ज इमारत, हेलिपॅड, ट्रेनिंग हॉल, लेक्‍चर हॉल, लायब्ररी, मुख्य कार्यालय, पेरड ग्राउंड, वसतिगृह, विहीर; तसेच गोडावून अशा सुविधा उपलब्ध असतील.\n- नवी मुंबई - मुंबई, नवी मुंबई, उपनगर, एमसी एरिया.\n- ठाणे - ठाणे, मुंबई व उपनगर.\n- पुणे - पुणे, सातारा.\n- सांगली - सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर.\n- औरंगाबाद - औरंगाबाद, जालना, बीड.\n- नाशिक - नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर.\n- अमरावती - अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.\n- नागपूर - नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2013/08/blog-post.html", "date_download": "2018-11-20T19:49:59Z", "digest": "sha1:ZACZB2726SJZNURAKL4PX7WLCQFDTY53", "length": 27488, "nlines": 254, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: एक दिवस मठाकडे", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nशुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३\n(काही आठवड्यांपूर्वी आळेकरांचं 'एक दिवस मठाकडे' पाहिलं. तेव्हा असंच काही सुटं सुटं डोक्यात उमटलं ते खरडून ठेवलं. पुन्हा केव्हातरी पक्कं करू म्हणून. पण आता काही दिवसांनी तो अनुभव फिका झाल्यावर हे अवघड झाले. तेव्हा आता तो खरडा तसाच इथे टाकून दिलाय.)\nजिवाभावाच्या व्यक्तींशी हरवलेला संवाद... आपण त्यांच्या जगण्याचा भाग असतो, ते आपल्या जगण्याचा भाग असतात का.... निघून गेलेल्या त्या व्यक्तिबाबत उभे ठाकलेले प्रश्न... साधेसोपे, जगण्याच्या तळातले ...जे पुरेशा संवादाने सहज सुटू शकले असते, एकमेकाला अधिक चांगले समजून घेता आले असते... परस्परसंवादातून एकमेकांबद्दल जे सहज समजून घेता आले असते, वाटून घेता आले असते ते सारे हरवून गेल्यावर शोधण्याचा प्रयत्न... मग कोण्या एखाद्या मठात आपल्या या सार्‍या प्रश्नांची उत्तरे मिळतील असे गृहित धरून अशा मठाच्या शोधात वणवण...शोधाच्या वाटेवर मार्गदर्शक तर हवाच... पण मग नक्की कुणाला मार्गदर्शक करावे याबाबतही असलेली अनभिज्ञता... केवळ मठाच्या संभाव्य वाटेवर भेटलेला कुणी .... त्यालाच पथप्रदर्शक बनवण्याचा किंवा त्याच्यातच आपला मार्गदर्शक शोधण्याचा केलेला प्रयत्न..\nपुढे निघून गेलेल्याने मागे सोडलेले जग... त्याची नव्याने होणारी ओळख... आसपासच्या एखाद्या व्यक्तीने त्या व्यक्तीला रिप्लेस करण्याचा हलकासा प्रयत्न... पुन्हा ते जग तसे उभे राहील का ही उमेद.\nहे दोघे खरंच आले होते की त्या मध्यमवयीन व्यक्तीचा भूतकाळच स्मृतींच्याआधारे त्याच्यासमोर उलगडला होता, त्याचे त्यालाच ठाऊक. पण मग हे सारे त्याच्या स्मृतींचे उलगडणे असेल तर मग त्याचा तो मठाचा शोध नक्की कशाचा शोध आहे\nनव्या माध्यमाचा वापर दाद देण्याजोगा. रंगमंचावर मागे असलेल्या स्क्रीनचा वापर करून त्यावर या जगण्याची पार्श्वभूमी चित्रपटातील गाणी नि चित्रपट-अभिनेत्यांची छायाचित्रे यांचा वापर करून उभी केलेली. आज आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेला चित्रपट जणू आपल्या जगण्याचे काल-परिमाणच होऊन बसला आहे. त्यातून आपण आपले रोल मॉडेल शोधू लागलो आहोत. परंतु हे असतानादेखील तथाकथित संस्कारांची, पुरुषी अहंकारांची, स्त्रीत्वाच्या न्यूनगंडाची वीण मात्र अजूनही तेवढीच घट्ट आहे. जाती-धर्मभेदाच्या व्यवहारातील भिंतीची कदाचित थोडी पडझड झाली असेल, परंतु मनाच्या तळात त्या अतिशय मजबूत पायावर उभ्या असतात. इतक्या की त्या तरुणाची आजी आपल्याला दिलीपकुमार ऊर्फ युसुफखान आवडतो याचा उच्चारही करू शकत नाही, केवळ मशीदीतली बांग ऐकू आली की जणू आपले गुह्यच उघड होते की काय या भावनेने कावरीबावरी होते. तिचे हे गुह्य या हृदयीचे त्या हृदयी जाणून घेतले ते तिच्या सुनेने, त्या तरुणाच्या आईने. तिलाही त्याचा उच्चार शब्दात करणे शक्य होत नाही. केवळ आपल्या डायरीत त्याचा उल्लेख ती करून ठेवते, जणू हाडामासाच्या व्यक्तींशी हरवलेला संवाद त्या डायरीशी करू पाहते. आजीची ही घुसमट परिवर्तित होते ती तिच्या पतीला आपल्यासारखा केसाचा कोंबडा आहे एवढ्याच कारणासाठी आवडणार्या देव-आनंदबद्दलच्या तीव्र नावडीच्या स्वरूपात.\nमागच्या स्क्रीनवर मठाच्या पायर्‍या दिसताहेत, वर कुठेतरी तो मठ असावा...असावा असंच म्हणायला हवं, कारण तो ज्याच्या त्यालाच सापडतो किंवा सापडत देखील नसावा. हे ही ज्याचे त्यालाच ठरवायला हवे.\nओटा.... जगण्यातील स्त्री जोडीदाराला गमावल्यानंतर तिच्यापाठी लपून गेलेल्या जगण्यातील असंख्य छोटी छोटी गोष्टी, ज्यांना आजवर गृहित धरलं होतं. चहाचा कप उचलून बेसिन मधे टाकावा लागतो, बेसिनमधे असलेल्या किटलीतील चहाची पत्ती किटली धुण्याआधी कचरापेटीत... तीही ओल्या कचर्याच्या पेटीत टाकावी लागते... जगण्याची ही व्यवधाने त्या व्यक्तीच्या जाण्याने अचानक दत्त म्हणून समोर उभी ठाकतात. त्या व्यक्तीला गमावण्याने भावनिक बाजूवर होणार्‍या आघाताबरोबरच जगण्याच्या या अतिशय व्यावहारिक बाजूला आलेले स्थित्यंतरही नवे आव्हान उभे करते, त्यासाठी जगण्याचे मार्ग बदलावे लागतात, विचार बदलावे लागतात त्यासाठी कोणत्याही मठात तयार उत्तरे नसतात.\nतरुण मुलगी दोन भूमिकात. त्या मध्यमवयीन गृहस्थाशी त्याची पत्नी म्हणून संवाद साधते तर तरुणाशी त्याची प्रेयसी म्हणून. तिला अतिशय थोडीशी वाक्ये आहेत. ती देखील केवळ त्या त्या पुरुषाला आश्वस्त करणारी. एका अर्थी ती एकुणच स्त्रीत्वाचं प्रतीक मानावी लागेल. जवळच्या जिवाभावाच्या व्यक्तीशी संवाद नाही, जे काही थोडे बोलते त्यातही केवळ त्या पुरुषाचीच काळजी, त्याच्याबद्दलची आपुलकी वा त्याबाबतची आपलेपणाची, सुखदु:खाच्या वाटेवरील सोबत ही एवढीच भूमिका समोर येते.\nत्या तरुणाच्या तोंडी वारंवार येणारे वाक्य ’काहीतरी करायलाच हवं ना.’ एक प्रकारे पुरेशा संवादाअभावी गमावलेल्या आपल्या माणसाबद्दल कर्तव्यच्युतीचा अपराधगंड त्याला भेडसावतो आहे. आता बैल गेला निदान आपल्या समाधानासाठी का होईना पण एक खोपा करावा असे काहीसे त्याचे वागणे दिसून येते. कुठल्यातरी त्या मठात आपल्याला आपल्या त्या जिवाभावाच्या माणसाबद्दल आपल्याला जे खरंतर आधीच जाणून घ्यायला हवे होते ते निदान आता जाणून घेता येईल असा एक काल्पनिक देखावा त्याने आपल्यापुरता उभा केला आहे. एकप्रकारे त्यातली विफलता, आत्मवंचना त्याला दिसते आहे नि म्हणूनच तो वारंवार ’काहीतरी तर करायलाच हवं ना.’ असे म्हणत आपल्या त्या निष्फळतेचे भविष्य ललाटी घेऊनच जन्मलेल्या त्या कृतीचे समर्थन करू पाहतो आहे. खरंतर जे करायला हवं - आपल्या प्रेयसीशी संवाद सुरू करायला हवा - जी चूक त्या मध्यमवयीन गृहस्थाची तीच तो पुन्हा करतो आहे. तो ही मागून येणार्‍या प्रेयसीची वाट न पाहता पुढे निघून जातो आहे. शेवटी तो तरुण मुलगा पुढे निघून गेलेला... मागे राहिलेली ती त्याची प्रेयसी पुन्हा त्याच भागधेयाला सामोरी जाणारी. जे त्या तरुणाच्या आईच्या, आजीच्या नि त्या मध्यमवयीन गृहस्थाच्या पत्नीच्या कपाळी कोरले होते.\nमध्यमवयीन माणसाचा संवाद. तो... त्याने कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीने गमावलेली पत्नी. ते दोघे याच मठाच्या वाटेवर फिरायला येत. तो पुढे नि ती मागे. तिचा एक ठरलेला मोठा दगड. तिथे बसून तिने प्राणायम करायचा. तिला बसलेली पाहून मग याने मागे यायचे. परतीच्या वाटेवर मात्र ती पुढे नि तो मागे. दोन अर्थाने. लौकिक अर्थाने पहायचे तर घराची ओढ स्त्रीला अधिक तेव्हा ती पुरुषापेक्षा अधिक ओढीने, घाईने घराकडे परतणार. संकेतार्थाने पहायचे तर आपल्या परंपरेत पतीच्या आधी 'जाणे' याला एक प्रकारची प्रतिष्ठा लाभलेली (खरेतर व्यावहारिक, सामाजिक अर्थाने एक प्रकारची अपरिहार्यता प्रतिष्ठेचे रुप घेऊन उभी राहिलेली.) फिरायला गेल्यावर परतीची वाट असो वा जगण्याचे देणे देऊन परतीची वाट असो, त्या मध्यमवयीन गृहस्थाच्या पत्नीने हे श्रेयस साध्य केलेले.\nतरुणाने त्या मध्यमवयीन गृहस्थामधे आपला बाप अथवा पथप्रदर्शक शोधणे नि त्या गृहस्थाने त्याच्यामध्ये आपला मठाकडे जाणारा मुलगा शोधणे हे समर्पक. एक प्रकारे तो गृहस्थ त्या तरुणात आपले तारुण्य पुन्हा एकवार पडताळून पाहू शकतो. त्या तरुणाला केलेले प्रश्न एका अर्थी त्याला स्वतःलाच केलेले आहेत. त्या अर्थी तो मठावर अवलंबून न राहता आपल्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधू लागल्याचे निदर्शक आहे. त्यामुळे तो एकच आहे जो कधीही मठात गेलेला नाही वा जाण्याचा मनोदय त्याने कधी केलेला नाही.\nत्या गृहस्थाचा दीर्घ असा मोनोलॉग, स्वगत त्याच्या पत्नीनिधनोत्तर आयुष्याचा धांडोळा घेणारे एक प्रकारे त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीतून त्या व्यक्तीच्या आपल्या आयुष्यातील व्यावहारिक, भावनिक स्थानाचे कळून येणारे. हे स्वगत सुरू होण्यापूर्वी तो आपल्या पत्नीरूपातील त्या मुलीशी बोलत असतो. एक वेळ थांबतो नि म्हणतो 'आता माझ्या मोनोलॉगची वेळ झाली.' थोडक्यात आता संवाद संपला नि स्वगताचे दिवस सुरू झाले. नि या स्वगतांच्या दिवसाचा सारा पटच तो आपल्या स्वगतातून प्रेक्षकांसमोर मांडतो.\nलेखकः रमताराम वेळ ११:०२ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bharat4india.com/2013-03-07-10-13-09/2013-02-04-17-20-29/57", "date_download": "2018-11-20T20:49:11Z", "digest": "sha1:ISSO5NCYNZKWSRF6HMW6LNPBMVASRNZH", "length": 15398, "nlines": 95, "source_domain": "www.bharat4india.com", "title": "माळरानावरची 'वॉटर बँक' | जागर पाण्याचा | उपक्रम", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nदुष्काळावर मात करण्यासाठी नाना प्रयत्न सुरू आहेत. पण या टंचाईवर मात करू शकणारं अफलातून उत्तर शोधलं गेलंय, सोलापुरातल्या अंकोलीच्या माळरानावर. इथं चक्क पाण्याची बँक उभी राहिलीय. या वॉटर बॅंकेचे निर्माते आहेत, प्रा. अरुण देशपांडे नावाचे शेती शास्त्रज्ञ. त्यांच्या या प्रयत्नाची दखल आता सरकारनंही दखल घेतलीय. माळावरच्या या वॉटर बँकेला पर्यटन केंद्राचा दर्जा मिळालाय.\n2004 साली वॉटर बँकेची स्थापना\n1986 साली आपली शहरातली नोकरी सोडून प्रा. अरुण देशपांडे अंकोली आपल्या गावी परतले. इथली कोरडी नदी, आटलेल्या विहिरी पाहून सुन्न झाले. आपल्या शेतातच राबून, संशोधन करून पाणीटंचाईवर कायमचा मार्ग काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि 60 लाख रुपये खर्चून 500 कोटी लिटर साठवण क्षमतेची एक वॉटर बँक त्यांनी तयार केली. कोरडवाहू भागासाठी वॉटर बॅंक कशी वरदान ठरु शकते, हे अरुण देशपांडे यांनी आपल्या प्रयोगातून साऱ्या जगाला दाखवून दिलंय.\nप्रत्येक थेंब जमिनीत मुरवला\nपत्नी सुमंगलाच्या साथीनं त्यांनी आपल्या वडिलोपार्जीत शेतीत गांधीजींच्या स्वप्नातलं स्वयंपूर्ण खेडं म्हणजेच ‘रूरबन’ (रुरल + अर्बन = रुरबन, शहर आणि खेड्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन उभारलेलं गाव) उभारलं. 500 कोटी लिटर पाणी बसण्याची क्षमता असलेल्या वॉटर बँकेत पावसाचं पाणी साठवलं जातं. सुमारे २६ फूट खोल असलेल्या या बँकेमध्ये वर्षभर पाणी राहतं. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही ही बँक पाण्यानं तुडुंब भरलेली आहे. पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरतो. त्यामुळं विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते. हे वाढलेलं पाणी आणि पावसाळ्यामध्ये वाहून जाणारं पाणी या वॉटर बँकेत साठवलं जातं. ऐन उन्हाळ्यातही या पाण्याचं बाष्पीभवन टाळण्यासाठी त्यांनी ‘इव्हॉलॉक केमिकल’ची फवारणी केली. हे रसायन इकोफ्रेंडली असल्यानं सूक्ष्म पडदा तयार होतो. तसंच गर्द झाडीमुळं वारा अडून बाष्पीभवन टाळता येतं. हे शेततळं नव्हे, संपूर्ण प्लास्टिक कोटिंग करून बनविलेली ‘पाण्याची बँक’ आहे. त्यामुळं इथं बारमाही पाणीसाठी उपलब्ध असतो.\nचारा छावण्यातील 5000 जनावरांना आणि त्यांच्याबरोबरच्या 500 माणसांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या या बॅंकेत उपलब्ध आहे. देशपांडे ‘वॉटर बँकेचं’ हे पाणी शेती, जनावरं, घरगुती वापरासाठी घेतात. छोटेमोठे प्रयोग आणि ऊर्जानिर्मितीसाठीही इथलं पाणी वापरलं जातं. बँकेच्या परिसरातील ५१ एकर क्षेत्रासाठी या बँकेचं पाणी वापरता येतं. वर्षाकाठी ३ कोटी लिटर पाणी एकूणच शेतीला वापरलं जातं. पाच वर्षांत दोन वर्षं जरी चांगला पाऊस झाला तरीही पुढील तीन वर्षं या बँकेच्या माध्यमातून पाण्याचं चांगलं नियोजन होऊ शकतं. प्रत्येक गावामध्ये किमान पाच वॉटर बँका तयार व्हाव्यात अशी देशपांडेंची अपेक्षा आहे, आणि त्याच्या योग्य नियोजनासाठी त्यांचे अधिकार महिला बचत गटांकडं दिले जावेत, अशी त्यांची मागणी आहे.\n७० हजार घनमीटर क्षमतेची वॉटर बँक नुकतीच अंकोलीच्या माळावर उभी राहिली आहे. तीही कुठल्याही देशी-विदेशी देणग्या अनुदान न घेता. बँकेकडून रीतसर कर्ज घेऊन. वीस हजार हेक्टरवर एक वॉटर बँक. आता या बँकेच्या भोवती २० हेक्टरवर उभी राहतेय, अत्याधुनिक ‘रूरबन’ कृषी औद्योगिक वसाहत. तळ्याच्या बांधाभोवती घरं आणि बांधावर रस्ता आहे. त्रिकोण एकमेकांना जोडून त्याची घुमटाकार घरं बांधण्याची यशस्वी प्रात्यक्षिकं अरुणरावांनी भूजच्या भूकंपानंतर करून दाखवली. विशिष्ट भूमितीय आकारामुळं या घरांना येणारा नैसर्गिकपणा वादातीत आहे. हीच घरं नैसर्गिक ‘रूरबन’ वसाहतीत उभी राहत आहेत.\nकृषी संशोधन आणि जलसाक्षरतेचं काम करणाऱ्या या वॉटर बॅंकेला महाराष्ट्र शासनानं पर्यटन केंद्राचा दर्जा दिलाय. 25 एकराच्या या शिवारातील संशोधन आणि वॉटर बॅंक पाहण्यासाठी देशांतर्गत, तसंच जागतिक पर्यटकही आकर्षिले जात आहेत. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतात वॉटर बॅंक तयार करावी. दुष्काळी परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या वॉटर बॅंका शेतकऱ्यांना निश्चितच वरदान ठरतील. आता गरज आहे अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या 'जिथं शेत, तिथं तळं या योजनेचा लाभ घेण्याची. जलसहकार काळाची गरज बनली आहे. ज्याच्याकडं पाणी आहे, ते दुसर्‍यांना द्यायला हवं. पाण्याचं ‘डीपॉझिट’ करा, रानाच्या बाहेर पाणी जाऊ देऊ नका तरच दुष्काळ हटेल. तेव्हा या आदर्श वॉटर बँकेला भेट देऊन त्याच्यापासून बोध घेण्याची आणि जलसाक्षरतेत आपणही सहभागी होण्याची गरज स्पष्ट होते.\nअंकोली वॉटर बॅंकेचं वैशिष्ट्य\nआशिया खंडातील सर्वात जुनी वॉटर बॅंक\nदेशपांडे कुटुंबीयांनी दिली जमीन\nगोलाकार वॉटर बॅंक असल्यामुळं क्षमता चांगली\nपाण्याचं प्रेशर वाढत नाही\nतळ्यातील मातीचा वापर योग्य\nपाण्याचा ड्रीप आणि तुषार सिंचनामधून पिकांसाठी वापर\nसंपर्क - अरुण देशपांडे, मु. पो. अंकोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर, पिन- 413253\nटॉप ब्रीड - देवळी\nटॉप ब्री़ड - घोटी\nनाशिक वाईन फेस्टिव्हल - 2013\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-20T19:27:10Z", "digest": "sha1:HZV24V5O3EHO2WC5CRH643UHDDGAYNNP", "length": 6511, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंद्रायणी कॉलनी येथे स्वामी जयंतीनिमित्त पालखी सोहळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंद्रायणी कॉलनी येथे स्वामी जयंतीनिमित्त पालखी सोहळा\nतळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) व सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या वतीने सोमवारी (दि. 19) रोजी सप्तशृंगी माता मंदिर इंद्रायणी कॉलनी येथे स्वामी जयंतीनिमित्त पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.\nदुपारी 3 वाजता स्वामी समर्थ मंत्राचे हवन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्यास सुरवात झाली. सप्तशृंगी माता मंदिर, इंद्रायणी कॉलनी ते आनंदनगर वनश्री नगर, मनोहर नगर ते स्वामी समर्थ मंदिर स्वामी समर्थ नगर अशा मार्गे पालखी मार्गस्थ झाली. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्‍यांच्या आतिषबाजीत परिसरातील महिला, अबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nया वेळी पालखी सोहळ्याचे आयोजक माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, गणेश ढोरे, संतोष खांडगे, सुनीता काळोखे, सुभाष जाधव, आशिष खांडगे, वैशाली दाभाडे, अमृता टकले आदी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘नॅशनल मेडिकल कमिशन’ला आयएमएचा विरोध\nNext articleहृतिकच्या फोनचे कॉल डिटेल्स कंगणाने मिळवले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A-2/", "date_download": "2018-11-20T20:18:41Z", "digest": "sha1:47KX6PB3QXBCXMLI4ERCYRV5FNDZJB4P", "length": 6767, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिद्धू पाजी इन्कम टॅक्सच्या रडारवर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसिद्धू पाजी इन्कम टॅक्सच्या रडारवर\nनवी दिल्ली – पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू हे सध्या इन्कम टॅक्सच्या रडारवर असून,प्राप्तिकर विभागाने सिद्धू यांची दोन बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे सिद्धू यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.\nसिद्धू यांनी आपल्या विवरण पत्रात कपड्यांवर २८ लाख, प्रवासावर ३८ लाखांपेक्षा जास्त इंधन खर्च तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ४७ लाखांहून अधिक खर्च झाल्याचे दाखवले आहे. वर्ष २०१४-१५ च्या विवरण पत्रात सिद्धू यांनी हे खर्च दाखवले नव्हते. त्यांनी अजून याचे बिलही सादर केलेले नाही.\nपरंतु, सिद्धू यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच दिली असल्याचे सांगितले आहे. एकतर या सर्वांचे बिल सादर करा किंवा कर भरून टाका, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.तसेच प्राप्तिकर विभागाकडून त्यांची दोन बँक खाते देखील गोठवण्यात आले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारताच्या पोलाद निर्यातीवर कमी परिणाम\nNext articleटायर फुटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू\n#व्हिडीओ : प्रचारावेळी भाजप उमेदवाराला घातला चप्पलेचा हार\nकाँग्रेसने मला २५ लाखांची ऑफर दिली होती – असदुद्दीन ओवेसी\nनगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिकेत आता रंगणार तिरंगी लढत\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : राष्ट्रवादी 40, तर कॉंग्रेस 22 जागा\nसंघ परिवाराच्या बाहेरचा भाजपचा अध्यक्ष दाखवा\nतामिळनाडुत त्वरीत केंद्रीय पथक पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-20T20:34:45Z", "digest": "sha1:KR4SILWGRAC6CU2G6QDLVDZTQMTHVDTY", "length": 15240, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वातंत्र्य “ति’च्या असण्याचं – मुक्ततेच्या नव्या वाटा ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वातंत्र्य “ति’च्या असण्याचं – मुक्ततेच्या नव्या वाटा \nYEAH, THEY REJECTED ME.\u001dमी माझ्या कॉलेज-कॉम्पिटीशन किंवा ऑफिस-इंटरव्हुव बद्दल नाही बोलते. मुलगी वर्षे पुण्यात एकटी राहते, फार स्वतंत्र विचारांची आहे आणि लग्नानंतरही तिला गोष्टी पटल्या नाहीत तर नांदणार नाही\u001d,असं हे अतिहुशार, तथाकथित “मुलाकडचे’ म्हणवणारे लोकं मुलीच्या घरातल्यांना न भेटता, मुलीशी समक्ष न बोलता नकार कळवतात. मला राग त्यांचा नाही आला पण दया वाटली त्यांच्या विचारांच्या गरिबीबाबत नकार लग्ननावाच्या मार्केटमधला होता\nमुळात मुलगी स्वतंत्र झाली म्हणजे नक्की काय तिला शिक्षणाचा हक्क मिळाला, ती स्वावलंबी झाली, समाजात तिचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून “ती’ घरातून बाहेर पडली, असं आपण नेहमी का लिहितो. कृपया, गैरसमज नसावा, मला “स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त स्वप्न अशा बेगडी मुलायम अस्तरातून बाहेर येऊन काहीतरी वेगळं सांगायचंय-स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांचे अनुकरण आहे का तिला शिक्षणाचा हक्क मिळाला, ती स्वावलंबी झाली, समाजात तिचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून “ती’ घरातून बाहेर पडली, असं आपण नेहमी का लिहितो. कृपया, गैरसमज नसावा, मला “स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त स्वप्न अशा बेगडी मुलायम अस्तरातून बाहेर येऊन काहीतरी वेगळं सांगायचंय-स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांचे अनुकरण आहे का स्त्रीवादाच्या चौकटीही आपण पुरुषांच्या वर्तनातून, अपेक्षांतून, गरजांतून आणि विचारांतूनच का पाहतो\nलिपस्टिक अंडर माय बुरखा हा सिनेमा अलीकडेच मी पहिला. स्त्रीच्या लैंगिक जाणीवा, गरजा आणि त्यांचं तिनं केलेलं उघड प्रकटीकरण/तिची घुसमट हा विषय घेऊन बऱ्यापैकी थेट व्यक्त करणारे सिनेमे आपल्याकडे कमीच असतात. “सेक्‍स’ फक्त पुरुषांच्या डोक्‍यात नाचत असतो आणि बाईला सेक्‍सपेक्षा भावनिक जवळीकच अधिक गरजेची असते, स्त्रीने तिच्या लैंगिक गरजा उघड उघड सांगणं अजूनही आपल्या समाजाला फारसं रुचत नाही. हा सिनेमा वास्तववादी आहे, कलाकारांचे उत्तम अभिनय, विषय आणि आव्हानात्मक मांडणी पाहताना मन विषण्ण होत असलं तरीही शेवट पटत नाही. चार महिलांची एक स्वतंत्र गोष्ट या सिनेमात भेटते. शेवटच्या सीनमध्ये त्या चौघीजणी एक सिगारेट शिलगवतात आणि त्याचे मस्त झुरके घेतात. त्या सिगारेटच्या धुरात प्रत्येकीच्या आयुष्यात घडलेल्या त्रासदायक घटना मागे सोडत, स्वतःशी असलेलं भांडण संपवून स्वतःपुरतं उत्तर शोधण्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करतात…. एखाद्या बंधनातून मुक्त होण्यासाठी हातात खरंच सिगारेट घ्यावी लागते का पाहताना मन विषण्ण होत असलं तरीही शेवट पटत नाही. चार महिलांची एक स्वतंत्र गोष्ट या सिनेमात भेटते. शेवटच्या सीनमध्ये त्या चौघीजणी एक सिगारेट शिलगवतात आणि त्याचे मस्त झुरके घेतात. त्या सिगारेटच्या धुरात प्रत्येकीच्या आयुष्यात घडलेल्या त्रासदायक घटना मागे सोडत, स्वतःशी असलेलं भांडण संपवून स्वतःपुरतं उत्तर शोधण्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करतात…. एखाद्या बंधनातून मुक्त होण्यासाठी हातात खरंच सिगारेट घ्यावी लागते का कि दोन तकिला शॉट मारत, क्‍लबिंग करत सो कॉल्ड हायप्रोफाईल कपडे घातले म्हणजे मुक्ततेचं वारे अंगात भिनले असं म्हणायचं कि दोन तकिला शॉट मारत, क्‍लबिंग करत सो कॉल्ड हायप्रोफाईल कपडे घातले म्हणजे मुक्ततेचं वारे अंगात भिनले असं म्हणायचं सिनेमांत-नाटकांत-पुस्तकांत कशी दिसते बंडखोर, स्वतंत्र, स्वयंपूर्ण, स्वमर्जीन जगणारी स्त्री सिनेमांत-नाटकांत-पुस्तकांत कशी दिसते बंडखोर, स्वतंत्र, स्वयंपूर्ण, स्वमर्जीन जगणारी स्त्री सिगारेटचे झुरके मारणारी, दारू पिणारी, बाइक चालवणारी, शरीरसंबंधात सैलसर वागणारी अशी स्त्री म्हणजेच “मुक्त’ हा सरसकट दृश्‍यसमज आता काळानुसार बदलायला नको का सिगारेटचे झुरके मारणारी, दारू पिणारी, बाइक चालवणारी, शरीरसंबंधात सैलसर वागणारी अशी स्त्री म्हणजेच “मुक्त’ हा सरसकट दृश्‍यसमज आता काळानुसार बदलायला नको का भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. “छोरोंसे क्‍या कम है’पासून “लेडी सचिन तेंडूलकर’पर्यंत अनेक लेबल्स अनेकांनी या मुलींना लावली. मैंदान गाजवणाऱ्या हरमनप्रीत कौरला आपण “हरमनप्रीत कौर’ म्हणून स्वीकारायला तयार नसतो. म्हणजे पुरुषांच्या पुढे एक पाऊल गेलो तरच स्त्रियांचं यश, अस्तित्व, कर्तृत्व सिध्द होतं का भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. “छोरोंसे क्‍या कम है’पासून “लेडी सचिन तेंडूलकर’पर्यंत अनेक लेबल्स अनेकांनी या मुलींना लावली. मैंदान गाजवणाऱ्या हरमनप्रीत कौरला आपण “हरमनप्रीत कौर’ म्हणून स्वीकारायला तयार नसतो. म्हणजे पुरुषांच्या पुढे एक पाऊल गेलो तरच स्त्रियांचं यश, अस्तित्व, कर्तृत्व सिध्द होतं का आणि ते तसं नसेल तर ते यश नाही का आणि ते तसं नसेल तर ते यश नाही का मग सारं अशाच फुटपट्टीवर मोजलं जाणार असेल तर त्याला स्त्रीवाद आणि स्त्रीमुक्ती म्हणता येईल का मग सारं अशाच फुटपट्टीवर मोजलं जाणार असेल तर त्याला स्त्रीवाद आणि स्त्रीमुक्ती म्हणता येईल का मार्गारेट थॅचर-ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान. बायका तर्कशुध्द विचार करत नाहीत, त्या भावनाप्रधान असतात, बुद्धीनं निर्णय घेत नाहीत अशी बायकांबाबत विधानं करणाऱ्या लोकांसाठी मार्गारेट थॅचर म्हणजे सणसणीत चपराक आहे. एक स्वप्नाळू मुलगी ते देशासाठी कठोर निर्णय घेणारी पंतप्रधान हा प्रवास समर्थपणे पेलवणारी आयर्न लेडी मार्गारेट थॅचर-ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान. बायका तर्कशुध्द विचार करत नाहीत, त्या भावनाप्रधान असतात, बुद्धीनं निर्णय घेत नाहीत अशी बायकांबाबत विधानं करणाऱ्या लोकांसाठी मार्गारेट थॅचर म्हणजे सणसणीत चपराक आहे. एक स्वप्नाळू मुलगी ते देशासाठी कठोर निर्णय घेणारी पंतप्रधान हा प्रवास समर्थपणे पेलवणारी आयर्न लेडी ICICI बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक(MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) रिटेल बॅंकिंग क्षेत्राला नवं वलय देण्यासाठी ओळखलं जाणार चंदा कोचर हे व्यक्तिमत्व असेल. मुक्ततेचे निकष शोधायचे असतील तर यांच्याशिवाय उत्तम उदाहरणं नाहीत. जगातल्या दुसऱ्या अन्न आणि शीतपेये उद्योगसमुह PEPSICOच्या सध्याच्या अध्यक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) आणि बिझनेस EXECUTIVE असलेल्या इंद्रा नुयी, समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती ही यातलीच काही नावं ICICI बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक(MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) रिटेल बॅंकिंग क्षेत्राला नवं वलय देण्यासाठी ओळखलं जाणार चंदा कोचर हे व्यक्तिमत्व असेल. मुक्ततेचे निकष शोधायचे असतील तर यांच्याशिवाय उत्तम उदाहरणं नाहीत. जगातल्या दुसऱ्या अन्न आणि शीतपेये उद्योगसमुह PEPSICOच्या सध्याच्या अध्यक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) आणि बिझनेस EXECUTIVE असलेल्या इंद्रा नुयी, समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती ही यातलीच काही नावं घरातल्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या, सगळी नाती लीलया पेलणारी अष्टभुजा, तुमच्या-आमच्या घरातली सून, वहिनी, आई या सगळ्या स्वंतत्र स्त्रियाच आहेत.\n“ति’ला क्रेडीट कार्डसाठी नवरा नकोय तर एक चांगला सोबती हवाय. सभ्य, उदात्त याहीपेक्षा एक विश्वासू सहचर तिला हवाय. नुसते घरात पैसे फेकले कि संपलं कर्तव्य असल्या भ्रमात असणाऱ्या नवरयांसाठी बायको ही बिचारी नाही, संसाराचे शिवधनुष्य पेलणारी, सगळ एकटीने निभावणारी रणरागिणी आहे. सणांची तयारी, मुलांचा अभ्यास, आजारपण, अगदी सहज बाजारात मारायची फेरी यातल्या सहवासातला, तिचा आनंद तिला हवाय तुमच्या जाण्यानं तिला फरक नाही पडणार पण तिच्या नसण्यान तुमचं काय होईलयाचा विचार एकदा नक्की कराच.\nभाग्यश्री आनंद सकुंडे (कृष्णा), पुणे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘सोनू के टीटू की स्वीटी’ ने जमवला १०० कोटींचा गल्ला\nNext articleजाणून घ्या ‘उडीद’ डाळीचे उपयोग…\nआंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण\nफुटबॉलमधली अनोखी “#मी टू’ चळवळ\n४ कॅमेरे असणाऱ्या ‘या’ फोनवर मिळतोय १००० रुपये डिस्काउंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2018-11-20T19:29:52Z", "digest": "sha1:PZVP4RI4GHAYH5PMVMLY2QAZYRB6PVFU", "length": 11530, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंध्रप्रदेश- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nआंध्रप्रदेशात माओवाद्यांनी एका आमदार आणि माजी आमदारासह दोन जणांची धारदार शस्ञांनी हत्या केली आहे.\nगावाकडचे गणपती : भक्तांची चिंता मुक्त करणारा कळंबचा चिंतामणी\nलोकसभेसोबत 13 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घ्या, विधी आयोगाची शिफारस\n2019 सत्ता आली तर आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देणार -राहुल गांधी\nफुलांच्या व्यवसायातून लाखोंची कमाई : एका 'फुलराणी'ची गोष्ट...\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार\nमोदींचा मेगा प्लान, पाण्यावर चालणाऱ्या विमानाने होणार समुद्र सफर\nउद्धव ठाकरेंनी नाकारली तेलुगू देसमच्या नेत्यांना भेट, काय आहे कारण\nआंध्रप्रदेशात पुलाच्या खांबाला नाव धडकली, दोघांचा बुडून मृत्यू\nसाईंच्या चरणी 350 कोटींचं दान किती आहे सोनं आणि चांदी\nअफवांवर विश्वास ठेवू नका, निष्पाप जीव घेऊ नका\n,आकाशपाळण्याची ट्राॅली कोसळून चिमुरड्याचा मृत्यू\n'एनडीए'त राहायचं की नाही याचा निर्णय घेण्यास शिवसेना स्वतंत्र - अमित शहा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/MAH-MAR-AUR-LCL-infog-tavera-car-drown-in-river-three-family-members-died-in-nanded-5942138.html", "date_download": "2018-11-20T19:46:54Z", "digest": "sha1:D6YB7ATNH6H5QQQSIMKI7BSTIQHSPCGL", "length": 11480, "nlines": 63, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "tavera car drown in river three family members died in Nanded | पावसाचे नांदेडात चार बळी; तवेरा वाहून गेल्याने दांपत्यासह चिमुकलीचा मृत्यू", "raw_content": "\nपावसाचे नांदेडात चार बळी; तवेरा वाहून गेल्याने दांपत्यासह चिमुकलीचा मृत्यू\nनायगाव तालुक्यातील मांजरम गावात तवेरा कार ओढ्यात वाहून गेल्यामुळे एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.\nनांदेड/अकोला- राज्याच्या बहुतांश भागांत मंगळवारीही पावसाची संततधार सुरू होती. मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नाेंद झाली. दरम्यान, मराठवाडा व विदर्भात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत ८ जणांचा बळी गेला.\nनांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात पुरात तवेरा गाडी वाहून गेल्याने पती, पत्नी आणि लहान मुलीचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत एक तरुण वाहून गेला. बरबडा येथील गंगाधर मारिती दिवटे हे मांजरमहून पत्नी पारूबाई व पाच वर्षांच्या अनुसया या मुलीसह तवेरा गाडीतून परतत होते. कोलंबी- नांदेड रोडवरील छोट्या नदीला पूर आला होता. पण पाण्याचा अंदाज न घेता दिवटेंनी गाडी पाण्यात घातली. जोरदार प्रवाहामुळे गाडी वाहून गेली. या तिघांचाही पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.\nदुसऱ्या घटनेत मांजरम येथीलच विनायक बालाजी गायकवाड (२७) हा मित्राच्या बहिणीला रुग्णालयात जेवणाचा डबा देण्यासाठी नायगावला गेला हाेता. तिथून ताे बेंद्रीमार्गे मांजरमकडे येत होता. याच रस्त्यातील नदीला पूर आला होता.नदीच्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी तो पाण्यात उतरला आणि प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला. त्याची पत्नीही चारच दिवसांपूर्वीच बाळंत झाली होती.\nछत काेसळून ३ ठार\nभंडारा जिल्ह्यातील राजे दहेगाव येथे पावसामुळे एका घराचे छत अंगावर काेसळून शेतमजुराच्या कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. सुखरू दामाेदर खंडाते (३२), सारिका सुखरू खंडाते (२८, पत्नी) व सुकन्या सुखरू खंडाते (३) अशी मृतांची नावे अाहेत, तर गाेंदिया जिल्ह्यातील मुरमाडी (ता. तिराेडा) या गावात शेतात काम करणाऱ्या सुदाम टेकाम यांच्या अंगावर वीज काेसळली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nमराठवाड्यात मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यत 42 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये 15 तालुक्यात तर 83 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वंधिक 60 मंडळ आणि 12 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर औरंगाबाद 35, जालना 31, परभणी 51, हिंगोली 61, बीड 27, लातूर 28, उस्मानाबाद 22 मिमी इतका पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्हात 3, जालना 1, हिंगोली 12 आणि बीड मध्ये एक मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर हिंगोली जिल्ह्यात 3 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.मराठवाड्यात उमरी तालुक्यात सर्वाधिक 119 मिमी तर हिमायतनगर मंडळात 130 मिमी पाऊस झाला आहे.\nपरभणी, हिंगोलीतही दमदार पाऊस\nरविवारी रात्रीपासून नांदेड जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने ठाण मांडले. रविवारी रात्री उशिरा विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला. जलाशयातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर सोमवारी सकाळी 8 वाजता दरवाजा बंद करण्यात आला. पण दुपारी 4 वाजता पुन्हा उघडण्यात आला.\nहिंगोली जिल्ह्यात सोमवारी (20 ऑगस्ट) रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत एकूण 13.05 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 65.26 मिलिमीटर पाऊस झाला आहे.\nलातूर जिल्ह्यात या आठवड्यात सातत्याने रिमझिम पाऊस सुरू आहे. सहा दिवसांच्या पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात पडलेल्या पावसाची सरासरी 422 मिलिमीटरवर पोहोचली. रविवारी परभणी जिल्ह्यातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात 9.84 मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत 392.75 मिलीमीटर पाऊस झाला.\nदोन शेतकरी पुरात वाहून गेले\nवडगाव ज. (ता.हिमायतनगर) गावाजवळील पूल पार करताना मारुती संग्राम बिरकुरे (62) हा शेतकरी पुरात वाहून गेला. त्यांचा सायंकाळपर्यंत काही ठावठिकाणा लागला नाही. तर हदगाव तालुक्यातील कवाना येथील भारत हरिभाऊ तोडकर (35) हा शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेला. नाल्याच्या पुराचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cuiler.com/2699727", "date_download": "2018-11-20T20:01:03Z", "digest": "sha1:5B3XZS5LHYUQFJEAUDG5377HVHSNCLBO", "length": 20158, "nlines": 102, "source_domain": "cuiler.com", "title": "मिमलॅटिक विपणन प्रतिबद्धता आणि प्रतिसाद सांख्यिकी 2018", "raw_content": "\nमिमलॅटिक विपणन प्रतिबद्धता आणि प्रतिसाद सांख्यिकी 2018\nसर्वोत्कृष्ट ईमेल आकडेवारी आपल्या उद्योग क्षेत्रातील आपल्या ईमेल कॅम्पेनसाठी बेंचमार्क ओपन आणि क्लिक करण्याचा दर\nईमेल मार्केटर्स नेहमी विचारतात \" आमची मोहिम कशी तुलना करा \" ते खुल्या, क्लिकथ्रू आणि वितरण दरांसाठी ग्राहक प्रतिबद्धताची तुलना करण्यासाठी ईमेल आकडेवारी शोधत आहेत, विशेषत: त्यांच्या क्षेत्रातील.\nSemalt, वेगवेगळ्या क्षेत्रांमधे बेंचमार्क ई-मेल प्रतिसाद देण्यासाठी अनेक चांगले पर्याय आहेत. सर्वोत्तम आकडेवारी स्रोत हे ई-मेल विपणन सेवा प्रदात्यांनी संकलित केले आहेत जे त्यांच्या ग्राहकांच्या मोहिमेत आकडेवारी तयार करतात. आम्ही त्यांना विचारलेल्या 4 शीर्ष प्रश्नांमध्ये सुचविले आहेत:\nलहान ते मध्यम उद्योगांसाठी ईमेल प्रतिबद्धता दर काय आहेत\nमोठ्या उद्योगांसाठी ईमेल प्रतिबद्धता दर काय आहेत\nमोबाईल आणि डेस्कटॉपवर ई-मेल क्लायंटसाठी बाजारपेठेतील हिस्सा काय\nएक चांगला खुला दर काय आहे आणि ईमेलसाठी चांगला क्लिक दर काय आहे\nआपण पाहु शकतो, सर्वात अर्थपूर्ण तुलनासाठी आम्ही उद्योग सरासरीपेक्षा अधिक जाणे आणि ईमेल प्रकारांच्या तुलनेत खाली घ्यायची आवश्यकता आहे कारण व्यवहारात्मक ईमेल्स जसे की स्वागत अनुक्रमात जास्त संवाद आणि क्लिक-थ्रू दर असतात एक नियमित वृत्तपत्र\nईमेल आकडेवारी - 2018 अद्यतन\nप्रश्न 1. लहान ते मध्यम व्यवसायासाठी ईमेल भागीदारी दर काय आहेत\nआम्ही 2018 पर्यंत या आकडेवारी अद्ययावत करणार आहोत कारण मुख्य ईमेल प्लॅटफॉर्मद्वारे नवीन अहवाल तयार केले जातात 28 डिसेंबर, 2017 पासूनचे सर्वात अलीकडील संकलन म्हणजे कॉन्टॅस्ट कॉन्टॅक्ट अॅडलेड ईमेल आणि उद्योगांद्वारे क्लिकथ्रू दर - विस्तृत करण्यासाठी क्लिक करा - мебель от производителя мо мытищи. (2 9)\nशेअर करण्यासाठी नवीन आकडेवारीसह आपण ईमेल प्रदाता असल्यास, आमच्याशी संपर्क साधा. जे बोलणे . Mailchimp मध्ये त्यांच्या ई-मेल बेंचमार्क आकडेवारीची मासिक अद्यतने आहेत जी उद्योगाद्वारे ईमेल प्रतिसादांची तुलना करण्यासाठी उत्तम स्रोत देतात. हा ई-मेल प्रतिसाद डेटा 1 था शेवटचा 2017 वर अद्यतनित केला (2018 मध्ये कोणतीही अद्यतने आम्ही शेवटची तपासणी केली नाही).\nक्लिक करण्याचा दर (%)\nआमच्याकडे या पोस्टमध्ये नंतरच्या उत्तराचे औद्योगिक क्षेत्रातील बिघाड आहेत परंतु सात दशलक्षांपेक्षा जास्तपेक्षा जास्त वापरकर्त्यांसाठी सातत्याने कॉन्स्टंट आणि Semaltलेट्सने दरमहा ईमेल पाठविल्यास हे ईमेल प्रतिसाद तयार करणे हे सर्वात मोठे वैश्विक नमूने आहे. त्यांचे मोफत खाते पर्याय वापरून ते लहान व्यवसायांकडे वळतात. (7 9 1)\nप्रश्न 2. मोठ्या व्यापारासाठी ईमेल प्रतिबद्धता दर काय आहेत\nमोठे ब्रॅण्डऐवजी, Mailchimp चे परिणाम लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांचे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सिल्पटपॉप मधील हे ईमेल बेंचमार्क संकलन जे आता आयबीएमच्या मालकीचे आहेत ते क्लायंट मोठ्या व्यवसायांचे प्रतिनिधित्व करतात - ते 40 कंपन्यांत 750 ब्रँड्सची 3,000 ब्रॅण्ड दर्शवतात. म्हणूनच ईएमईए, यूके, यूएस आणि एपीएसी द्वारे बिघाड देखील उपलब्ध आहेत. मी उद्योगाद्वारे विघटन निवडला आहे जे आपल्या कार्यप्रदर्शनाची तुलना करण्यासाठी अधिक उपयुक्त आहे. अधिग्रहणानंतर मिल्ठॉल अपडेट नाही परंतु आम्हाला या वर्षीच्या आकडेवारीत सुधारणा अपेक्षित आहे.\nपण सरासरी ईमेल मुक्त दर काय आहे येथे खुल्या दर म्हणजे प्रायव्हसी आणि ग्राहकांच्या ब्रॅण्डवर तांत्रिक आणि गैर-नफा, यासारख्या गरीब कार्य करणार्या क्षेत्रांतील फरक दाखविणे.\nअहवालात उपलब्ध असलेल्या क्लिक-थ्रू दरांऐवजी, मी Semaltेट उचलला आहे जो प्रत आणि सर्जनशीलतेसह प्रतिबद्धता दर्शवितो. थंबच्या नियमानुसार आपण 10 ते 15% सीटीओआर पहायला हवे, तर या बेंचमार्कच्या तुलनेत ईमेल तुलना करू शकता.\nया बेंचमार्कमधून मीठ, मी विचार केला की सूचीतील मथळा वर डेटा शेअर करणे उपयुक्त आहे कारण हार्ड बाऊंस दर आणि स्पॅम तक्रार दर द्वारे सूचित केल्याप्रमाणे. आपण इनबॉक्सच्या वितरणास अडचणी येऊ शकल्यापासून आपण यापेक्षा जास्त वर जाऊ इच्छित नाही आणि कदाचित आपला ईएसपी संपर्क साधेल.\nप्रश्न 3. मोबाईल आणि डेस्कटॉप वर ई-मेल क्लायंटसाठी बाजारपेठेतील हिस्सा किती मोठा आहे\nलिमिटस, Semalt मार्केटवरील आकडेवारीसाठी सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक नियमितपणे वेगवेगळ्या वापरकर्त्यांच्या ईमेल अनुभवाचा सारांश तयार करतो - मागील वर्षीच्या 2018 च्या फेऱयाची ही त्यांची सुरुवात आहे.\nया संशोधनाबद्दलचे सारांश असे की मोबाईल ई-मेल मार्केटिंगचा उदय असे दर्शवितो की जवळजवळ अर्धा ईमेल स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर उघडण्यात आले आहेत.\nई-मेल क्लायंट बाजारातील सर्वात नवीन लिटमस चे संकलन आपल्या मोबाईलवर किती चांगले आहे हे विचारणे महत्वाचे का आहे हे दर्शविते. हे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर उघडलेल्या टक्केवारीवर आधारित आहे. वेबमेल मध्ये अपटिक पुन्हा उघडते कारण प्रतिमा उघडण्यासाठी मिमल डीफॉल्टमुळे.\nप्रश्न 4. एक चांगला खुला दर काय आहे आणि ईमेलसाठी चांगला क्लिक दर काय आहे\nसर्व उद्योगांमध्ये, सरासरी उघडण्यासाठी आणि क्लिक करण्याचा दर सर्वात अलीकडील साइन-अप नुसार परिणाम. 79% (2016: 24. 88%)\nसदस्यता रद्द करण्याचे दर उघडा: 2. 59% (2. 72%)\nहा डेटा दर्शवितो की ओपन रेटमध्ये थोडासा कमी झाला आहे, क्लिक-थ्रू आणि क्लिक-टू-ओपन रेटमध्ये किंचित वाढ झाली आहे. Semaltेट सदस्यता-पासून-ओपन दरांनी थोडा कमी दर्शविला.\n2017 अहवालामध्ये 1 99 0 च्या दरम्यान एसएमबीने पाठविलेली 5 बिलियन इमेल्सची तुलनेने लहान संख्या आहे.\nपरंतु, बी 2 बी आणि बी 2 सी बाजारपेठेसाठी (85 9) उद्योगाद्वारे उघडलेले, क्लिक आणि सदस्यता रद्द करण्याच्या ब्रेकडाउनमुळे हे एक उपयुक्त अहवाल आहे. हे काही क्षेत्रांमध्ये जसे की आगामी कार्यक्रम, शिक्षण आणि कायदेशीर सेवांमध्ये खूपच कमी प्रतिसाद दर्शविते.\nSemalt देखील उघडण्यासाठी क्लिक केले म्हणून संलग्न प्रतिबद्धता आकडेवारी आहेत - ही माहिती नेहमी या प्रकारच्या बेंचमार्कमध्ये उपलब्ध नाही आपल्या क्रिएटींगची प्रभावी तुलना करणे आणि क्लिकथ्रूचे उत्पादन करणे हे उपयुक्त आहे.\nअखेरीस, संपूर्ण अहवालात सदस्यता रद्द करण्याच्या दरात एक सेक्टर ब्रेकडाउन देखील आहे. सेक्टरने येथे मोठी फरक टाकला\n2015 च्या शरद ऋतू मध्ये, आम्ही ई-मेल मार्केटिंग तंत्रांच्या बेंचमार्क अपनियंत्रणासाठी ईमेल विपणन प्लॅटफॉर्मसह सामुदायिक केले. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, Semalt ने उद्योग क्षेत्राद्वारे ईमेल उघडे आणि क्लिकथ्रू दरांची तुलना करणारे प्रथम बेंचमार्क प्रकाशित केले आहेत. चार्ट दर्शविते की, किरकोळ आणि ई-कॉमर्स, विपणन सेवा आणि प्रवास अशा काही क्षेत्रांमध्ये जसे की आर्थिक सेवा आणि ग्राहक क्षेत्रे यांच्या तुलनेत ईमेल विपणन हे बर्याच आव्हानात्मक आहे.\nआपण ई-मेल विपणन संपूर्ण राज्य डाउनलोड करू शकता GetResponse साइटवरून उद्योग द्वारे - 2017 सुधारणा मिडल 2017 द्वारे प्रकाशीत केले जाईल.\nकृपया येथे आम्हाला अद्यतनांमध्ये सामायिक करू शकणार्या अन्य स्त्रोतांची माहिती द्या. धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/mahadurga-and-trivikram-are-always-with-us/", "date_download": "2018-11-20T20:02:00Z", "digest": "sha1:LNPZ6S6KGMOEBYWWV3G67YFQB7F6G7YW", "length": 22067, "nlines": 111, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Mahadurga and Trivikram are always with us", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nहरि ॐ. आजचा दिनांक २४-०९-२०१५ चा अग्रलेख तुलसीपत्र ११५३ हा एकामागून एक आश्चर्याचे मोठे मोठे धक्केच देत होता असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही असे वाटते.\nकोणतेही संकट असो वा आनंदाचा परमोच्च क्षण असो महादुर्गेचा(Mahadurga) आणि त्रिविक्रमाचा(Trivikram) जयजयकार करायला , त्यांचे स्मरण करायला हे सावर्णि(Savarni) घराणे कधी चुकत नाही ही गोष्ट आपण प्रत्येक श्रध्दावानाने ध्यानात घेऊन स्वत:च्या आचरणात १०८ % उतरविण्याची नितांत गरज आहे असे वाटते.\nसावर्णि घराण्यातील प्रत्येकाच्याच मग ती बिजॉमलाना (Bijoymalana) असो , डेमेटर (Demeter) असो , महामाता सोटेरिया (Soteria) असो की सम्राट झियस(Zeus) असो असीम त्यागाने , त्यांच्या महादुर्गेच्या आणी त्रिविक्रमाच्यावरील अपार , अतूट निष्ठेने मन भारावून जात होते. आज हायपेरिऑन, इपेटस आणि एरॉसची माता असलेली माता मीनाक्षी हिचा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता स्फटिकमस्तिष्कावरील ताबा कोणा दुष्टांच्या हाती लागू नये म्हणून केलेला त्याग , तिचे अचाट शौर्य पाहून असेच दिङ्मूढ व्ह्यायला झाले. आणि तिचे चित्र संगणकीय पडदयावर दिसत असतानाच एकाएकी तिचे असे सर्वांसमोर उपस्थित होणे ही खरोखरीच अद्भुत गोष्टच म्हणावी लागेल. Live Telecast चालू असताना तेथील तुमची प्रिय\nव्यक्ती तुमच्या समोर साक्षात येऊन उभी राहिली तर काय आनंदाला पारावार उरेल, नक्कीच नाही ना अशीच अवस्था तेथील प्रत्येकाची नक्कीच झाली असणार , विशेषत: अनंतव्रताची आपल्या सख्ख्या बहिणीला माता मीनाक्षीला आपल्या समोर पाहून \nकाय अफाट , अचाट तंत्रज्ञान होते नाही ह्या सावर्णि घराण्याकडे \nआता तेच स्फटिकमस्तिष्क माचु-पिचुच्या सूर्यमंदिराच्या गुप्त गाभार्‍यामध्ये स्थापन झाले आणि ऍस्लापियसने नवीन कार्यप्रणालीनुसार कार्यान्वितही केले ही खरोखरच अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडविण्यात सावर्णि घराण्याला यश मिळाले आहे हे वाचताना खूप आनंद झाला.\nआपल्या जीवावर उदार होऊन, स्वत:च्या जीवाची पर्वा न बाळगता आपल्या कर्त्यव्यात तसूभरही न चुकणारे हे सावर्णि घराणे आपल्या नातेसंबंधाना किती प्रेमाने घट्ट बांधून ठेवतात हे अनंतव्रताच्या अस्वस्थ होण्यातून दिसले. त्याची सख्खी बहीण माता मीनाक्षीच्या चिंतेने तो असाच भावाकुल झालेला दिसतो. किती घट्ट आहे ह्यांच्या नात्यांची , प्रेमाची , विश्वासाची वीण ….\nदादा. आपण ८ सप्टेंबर २०१५ ला शुक्राचार्य वंशावळ दिली होती त्यामुळे आजचा दिनांक २४-०९-२०१५ अग्रलेख तुलसीपत्र ११५३ समजावून घेण्यास फारच मोलाची मदत झाली. शुक्राचार्य आणि केरीडवेन ह्या पती-पत्नीचा टायफॉन हा मुलगा आणि सेमिरामीस ही मुलगी. त्याच शुक्राचार्यांची कद्रू ही मुलगी आहे. तुलसीपत्र ११३८ मध्ये बापूंनी सांगितले होते की बुंगीच्या रुपातील महामाता सोटेरिया आपल्याकडील शुक्राचार्य- बहुवाक – निकस – ऍपोरोजाटस् – एपिमेथियस – थाडा ह्या युतीचे सर्व पुरावे, छायाचित्रे व छायाचित्रणासह संवाद दाखवून लिलीथला कसे आपल्या मायाजालात ओढते. त्यावेळी लिलीथच्या ते सर्व पाहून जे सत्य कळले होते ते म्हणजे की अंकारा हा फक्त हॉरेमाखेतच्याच शरीराला उर्जा पुरवू शकत होता आणि त्यामुळे अंकाराने स्वत: हॉरेमाखेतच्या शरीरात घुसून कद्रूच्या पोटी सॉलोमन झेलहुआचा जन्म झाला होता. लिलीथ पुडःए हे ही जाणते तिच्या चिंतनातून की शुक्राचार्य व केरीडवेनचा पुत्र असणारा टायफॉन हा मारला गेला आहे व टायफॉनच्या शरीराचा वापर करून कुणीतरी दुसराच वावरत आहे.\nअर्थात लिलीथला कळलेले सत्य हे फक्त महामाता सोटेरियाला जेवढे गरजेचे होते तेवढेच दाखवले गेले होते.\nआता आजच्या म्हणजे तुलसीपत्र ११५३ मध्ये आपण वाचतो की सेमिरामिस घुबडासुरस्थानावर लपून बसली असता तिला कळले की टायफॉन हा कुणाकडून तरी पूर्णपणे मनोनियंत्रित केला गेलेला आहे . तो कुणाचा तरी यांत्रिक गुलाम आहे . पण टायफॉनला गुलामीत कोण ठेवू शकणार आणि माता केरीडवेन असताना तर हे घडणे केवळ अशक्यच असे तिला प्रथम वाटले. पण पुढे टायफॉनच्या यांत्रिक हालचाली पाहून तिच्या मनात संशय उत्पन्न झाला होता आणि जेव्हा ती ढोलीत लपून बसली असताना पुढचे दृष्य पाहून तिची अवस्था भूकंप झाल्यासारखी झाली होती कारण तिचा बंधू टायफॉन हा मूर्तीत खेचला गेला होता आणि तात्काळ दुसरा टायफॉन मूर्तीतून बाहेर पदून ती लपलेल्या ढोलीच्या विरूध्द दिशेने निघून गेल होता आणि अर्थात त्या वेळी तिच्या गळ्यातील दंतमाळेने तिचा खरा बंधू टायफॉनची स्पंदने न दिल्याने सेमिरामिसला सत्य कळले होते.पुढे परत तिने टायफॉनचा पाठलाग केला आणि तिने स्वत: सिध्द केलेली निकेजा कुचिद्या वापरून सत्य समजावून घेतले की टायफॉनच्या रुपात वावरणारा झेलहुआ़च तिच्या मातेचा केरीडवेनचा प्रियकर आहे आणि त्यामुळेच तिचे शुक्राचार्यांशी वैर झाले आहे. आणि तिच्या मातेनेच तिचा बंधू असणार्‍या खर्‍या टायफॉनला बंदिस्त करून ठेवलेले आहे.\nपुढे तर सेमिरामिसला जे सत्य कळते ते वाचताना आपलीही स्थिती तिच्य प्रमाणेच महाप्रलय झाल्यासरखीच होते की झेलहुआ हा देखिल खरा कद्रूपुत्र नसून , खर्‍या कद्रूपुत्रास ठार मारून त्याच्याच शरीरात घुसलेला हा अंकाराचा सर्वात लाडका पुत्र ’बफोमेट ’ ( महिषासुर) आहे व त्याच्याच ताब्यात हॉरेमाखेत आहे आणि हॉरेमाखेतच्या ताब्यात तो नाही.\nकाय भयंकर गोंधळ घालता आहेत हे असूर , वामाचारी पंथाचे लोक. कुणाचा कुणावर विश्वास तर नाहीच , ती खूपच दूरची गोष्ट आहे. पण पती-पत्नी, माता – पुत्र – पुत्री ही कोणतीच नाती ह्यातले प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी जुमानत नाही.\nआता तसे पाहायला गेले तर कद्रू ही केरीडवेनची सख्खी मुलगी नसली तरी ती शुक्राचार्यांची मुलगी आहे ( कद्रूच्या मातेचे नाव वाचल्याचे आठवत नाही ). आणि केरीडवेन ही सॉलोमन ह्या कद्रूच्या व हॉरेमाखेतच्या पुत्राची प्रेयसी बनली आहे शुक्राचार्यांना लाथाडून. म्हणजे तसे बघायला गेले तर सॉलोमन हा केरीडवेनच्या नातवाच्या जागी आहे . पण पुढे वाचून कळते की सॉलोमन हा सुध्दा खरा कद्रूपुत्रच नाही आहे आणि त्याला मारून त्याच्या शरीरात घुसलेला हा अंकारापुत्र बफोमेट महिषासुर आहे. आणि तरी देखिल हॉरेमाखत आपल्या पुत्राचा खर्‍या सॉलोमनला मारले गेले असतानाही काही न करू शकता उलट स्वत:च त्या बफोमेटच्या ताब्यात गेला आहे.\nपुढे बापूंनी तुलसीपत्र ११४० मध्ये हर्क्युलिसला कळते की टायफॉनच्या रूपात सॉलोमन वावरत आहे तेव्हा त्याच्या प्राणांहूनही प्रिय असणार्‍या ऍफरोडाईटच्या काळजीने तो नेहमीच्या ठरलेल्या वेळेपेक्षा आधीच तिला भेटायला क्रेटे बेटावर जातो आणि जलाशयाच्या काठचे दृष्य बघून प्रचंद चिडतो. तेव्हा त्याच्याच मागे असलेली त्याची प्राणप्रिया ऍफरोडाईट त्याला एक सत्य दाखवते आणि सांगते की टायफॉनचे गुप्त रहसयरूप जे अवघ्या दहा दळांपुरते तो जलाशयातून बुडी मारून वर येत असताना प्रगटले होते ते सत्य दाखविणारे ते सरोवर ही तिची त्याला भेट आहे. तेव्हा वाटले होते की येथे काहीतरी नक्कीच पाणी मुरतेय. जत टायफॉन हा सॉलोमन आहे हे हर्क्युलिसला कळले होते तर ते त्याच्या ऍफराला नक्कीच माहीत असणार आणि ज्या अर्थी ती हर्क्युलिसला भेट म्हणून ते सरोवर देते तर त्यामागे काहीतरी खूप मोठे रहस्य नक्कीच दडलेले असेल. आज आता तुलसीपत्र मधील सेमिरामिसचे मत वाचून वाटले की कदाचित टायफॉन हा सॉलोमन नसून अंकारापुत्र बफोमेट किंवा महिषासुर आहे हेच सत्य तिने हर्क्युलिसला भेट म्हणून दिले असेल कारन हाच तर त्यांच्या युध्दाचा खूप मोठा डावपेच आहे असे मला तरी निदान आता पर्यंतच्या लेखमालेवरून वाटते. माझे मत चुकीचे असू पण शकते कारण येथील सर्वच गणिते ही खूप विचीत्र प्रकारे चालली आहेत. बापूच आता खरे सत्य सांगतील तेव्हा कळेल.\nत्या वेळेस हा अंकारापुत्र बफोमेट हा नक्कीच मारला गेला असणार सावर्णि घराण्या कडून आदिमातेच्या आणि त्रिविक्रमाच्या कृपेने .\nपण आज त्याच बफोमेटचे देऊळ अमेरीकेत बांधले गेले आहे आणि आता होईल ते अंतिम निर्णायक तिसरे महायुध्द अर्थात विजय आपल्या आदिमातेचा महिषासुरमर्दिनीचाच आणि पर्यायाने तिचा लाडका पुत्र त्रिविक्रम आपला लाडका सदगुरु बापूरायाचाच होणार हे त्रिकालाबाधित सत्य अर्थात विजय आपल्या आदिमातेचा महिषासुरमर्दिनीचाच आणि पर्यायाने तिचा लाडका पुत्र त्रिविक्रम आपला लाडका सदगुरु बापूरायाचाच होणार हे त्रिकालाबाधित सत्य पण त्यासाठी आपणही सावर्णि घराण्याप्रमाणेच सातत्याने आदिमातेचे आणि त्रिविक्र्माचे स्मरण करायलाच हवे आणि त्यांच्याच चरणांशी आपली अंबज्ञता टिकून राखण्यासाठी अव्याहतपणे बापूंनी आपल्याला दिलेल्या उपासना, प्रार्थना न चुकता करायलाच हव्यात असे प्रामाणिकपणे वाटते.\nअतिशय आतुरतेने पुढच्या अग्रलेखाच्या प्रतिक्षेत ….\nजय जगदंब जय दुर्गे \nहरि ॐ . श्रीराम. अंबज्ञ\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/government-failure-of-normalization-of-rainfall-due-to-rain-jayant-patil/", "date_download": "2018-11-20T20:00:48Z", "digest": "sha1:NIQGL2QPNKLSUILSOZDFDXR4OTY45ABQ", "length": 10433, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पावसाच्या साध्या झुळकीने अधिवेशन स्थगित करावं लागणं हे सरकारचं अपयश – जयंत पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपावसाच्या साध्या झुळकीने अधिवेशन स्थगित करावं लागणं हे सरकारचं अपयश – जयंत पाटील\nनागपूर : पावसाच्या एका साध्या झुळकीने अधिवेशन स्थगित करावं लागणं याचा अर्थ राज्यसरकार किती निर्ढावलेले आहे…किती बेपर्वाई केलेली आहे. नागपूर येथे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलेला असताना याठिकाणी साध्या व्यवस्थाही सरकारला करता आलेल्या नाहीत हे सरकारचे अपयश आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.\nपावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी वीजपुरवठा बंद पडल्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी बंद ठेवावे लागले.विधीमंडळाच्या इतिहासामध्ये अशी घटना घडली असून त्यावर जयंत पाटील यांनी सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.\nविधानसभेचे कामकाज बंद पडलं याचं मोठं कारण हे आहे की, सरकारने जो दुरदर्शीपणा दाखवायला हवा होता तो दाखवला नाही. पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली नाही. आमदार निवासही पाण्याने वेढलेलं होते. विधानसभेच्या सर्व इमारतीच्या आसपास पाण्याने वेढा दिला होता. पाणी इतकं वाढलं की वीजेचा पुरवठा करणाऱ्या सबस्टेशनजवळ पाणी साचलं आणि त्यामुळे वीजपुरवठा बंद झाला. पहिल्यांदा २५-३० वर्षात मी बघतोय असं घडतंय की साध्या पावसाच्या पाण्यामुळे राज्याच्या विधीमंडळाचं दोन्ही सभागृह स्थगित करावी लागली.\nराज्यसरकारने पूर्ण जबाबदारीने नागपूरचे अधिवेशन पावसाळ्यात घ्यायचा निर्णय घेतला. आम्ही त्याला साथ दिली. गेले तीन दिवस आम्ही इथे आलो आहोत. पावसाळी जी खबरदारी घेवून आवश्यक त्या सुविधा ठेवणं आवश्यक होतं. मात्र यामध्ये राज्यसरकार फेल झालं आहे. विधीमंडळाची व्यवस्था करणारी जी लोकं आहेत त्यांनाही पूर्णपणे अपयश आलेले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.\nमहाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आम्हाला सभागृहात मांडायचे होते. परंतु ते मांडता आलेले नाहीत. राज्यसरकारने आणि विधीमंडळाच्या व्यवस्थापन करणाऱ्या समितीने अत्यंत चुकीच्या पध्दतीने दुर्लक्षित करुन अधिवेशन भरवत असताना अनेक चुका केल्या आहेत त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी निषेध केला.\nमाजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली\nसिडको भूखंड व्यवहाराला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nकरमाळ्यावर शरद पवारांचे थेट लक्ष, रश्मी बागल यांना दिला भरघोस निधी\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/more-traitors-in-pakistan-than-terrorists-in-india-jain-muni-tarun-sage/", "date_download": "2018-11-20T19:48:01Z", "digest": "sha1:P4MCVV62OPZET6AR33TOFZKWVOLJLBVL", "length": 8040, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाकिस्तानातील दहशतवाद्यांपेक्षा अधिक गद्दार भारतात : तरुण सागर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपाकिस्तानातील दहशतवाद्यांपेक्षा अधिक गद्दार भारतात : तरुण सागर\nजैन मुनी तरुण सागर यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता\nवेबटीम : आपल्या प्रवचनांतून सडेतोड भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले तरुण सागर यांनी भारतात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना चांगलंच फटकारले आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांपेक्षा अधिक गद्दार भारतात आहेत, असं विधान त्यांनी केलं असून या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.\nकाही दिवसांपासून जम्मू-काश्मीरसह देशभरात अनेक ठिकाणी काही लोकांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याच्या घटना समोर आल्या होत्या,याचाच समाचार राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील पिपराली येथील वैदिक आश्रमात बोलताना घेतला.\nकाय म्हणाले नक्की जैन मुनी तरुण सागर\nपाकिस्तानात जितकी दहशतवाद्यांची संख्या नाही, त्याहून अधिक गद्दार आपल्या भारतात आहेत. देशात राहतात, देशाचं खातात आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे देतात ते गद्दार नाहीत तर काय आहेत, असा सवालही त्यांनी केला. दहशतवादी वाघासारखं समोरुन वार करत नाहीत. ते लांडग्यासारखे पाठीत वार करतात. आपल्या प्रवचनांमध्ये कटुता नसते. तर ती कटुता आपला समाज आणि लोकांमधील संबंधांमध्ये मिसळली आहे. त्यामुळंच माझी प्रवचने कटू वाटतात, असंही ते म्हणाले.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/supreme-court-verdict-live-streaming-of-court-proceedings-says-will-bring-transparency/", "date_download": "2018-11-20T19:47:41Z", "digest": "sha1:7C3HHQVDMDJLTJEEBWGKV32O67VMEVJJ", "length": 7467, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "न्यायालयातील कामकाजाचे आता थेट प्रक्षेपण, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nन्यायालयातील कामकाजाचे आता थेट प्रक्षेपण, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nटीम महाराष्ट्र देशा : न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. याची सुरूवात सुप्रीम कोर्टातूनच होणार असून यामुळे न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे.\nघटनात्मक आणि सार्वजनिक महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान थेट प्रसारण झाले पाहिजे, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय दिला. जनतेचे अधिकार आणि याचिकाकर्त्यांच्या अधिकारांचेही उल्लंघन होणार नाही, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केले जातील, असे कोर्टाने निर्णय देताना सांगितले.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-forward-market-agriculture-commodities-10031", "date_download": "2018-11-20T20:41:30Z", "digest": "sha1:CH6AISBWMUZIWHUXIFIPG7XLJKS5C4KM", "length": 23920, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयाबीन, कापूस अन् हळदीत घट\nसोयाबीन, कापूस अन् हळदीत घट\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात कापूस व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली. सर्वाधिक वाढ साखरेत (९.२ टक्के) होती. सर्वाधिक घट हळदीत (४ टक्के) झाली. सर्व खरीप पिकांचे नजीकचे व्यवहार सध्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांच्या डिलिव्हरीसाठी सुरू झाले आहेत. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, कापूस व हळदीत घट होईल. इतरांचे भाव वाढतील.\nएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात कापूस व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली. सर्वाधिक वाढ साखरेत (९.२ टक्के) होती. सर्वाधिक घट हळदीत (४ टक्के) झाली. सर्व खरीप पिकांचे नजीकचे व्यवहार सध्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांच्या डिलिव्हरीसाठी सुरू झाले आहेत. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, कापूस व हळदीत घट होईल. इतरांचे भाव वाढतील.\nया सप्ताहातसुद्धा माॅन्सूनने समाधानकारक प्रगती केली आहे. १ जूनपासून २६ जूनपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा १० टक्क्यांनी कमी होता. ३ जुलैपर्यंत तो आता ७ टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस हरयाना पंजाब, राजस्थान, कोकण, मराठवाडा व तमिळनाडू येथे झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस आसाम, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा व गुजरात येथे झाला आहे. पुढील सप्ताहात माॅन्सूनची प्रगती चालू राहील असा अंदाज आहे. या वर्षी एकूण पाऊस सरासरी गाठेल अशी अपेक्षा आहे. सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल असासुद्धा अंदाज केला जात आहे. २ जुलै रोजी एनसीडीइएक्समध्ये नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरीसाठी मका (रबी), मका खरीप (सांगली), हळद, व गहू यांचे व्यवहार सुरू झाले. त्याशिवाय डिसेंबर २०१८ डिलिव्हरीसाठी हरभरा व फेब्रुवारी २०१९ डिलिवरीसाठी सोयाबीन यांचे व्यवहार सुरू झाले. अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे भारताची चीनला निर्यात वाढण्याची शक्यता निर्माण झाली\nआहे. सोयाबीन पेंडीवरील आयात शुल्क चीनने कमी केले आहे. कापसाची निर्यातसुद्धा भविष्यात वाढण्याचा संभव आहे. ४ जुलै रोजी केंद्र शासनाने २०१८-१९ खरीप पिकांचे हमी भाव जाहीर केले. २०१७-१८ च्या तुलनेने यांत मोठी वाढ केली आहे. त्याचबरोबर जरी बाजारातील किमती कमी झाल्या तरी हमीभाव मिळतील अशी यंत्रणा निर्माण केली जाईल असे आश्वासन दिले आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.\nरबी मक्याच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. १,२५४ ते रु. १,१८३). या सप्ताहात त्या १.७ टक्क्यांनी वाढून रु. १,१४९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,१२० वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,२३५ वर आहेत. उत्पादन वाढलेले आहे. खरीपातील वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेने किमतींत यापुढे घट संभवते. जर साठा असेल तर तो विकून टाकणे योग्य होईल. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरी भाव १,३३० आहे. नवीन हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता).\nसाखरेच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. २,८९३ ते रु. ३,११०). या सप्ताहात त्या ९.२ टक्क्यांनी वाढून रु. ३,३२३ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२९२ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. डिसेंबर (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३२३ वर आल्या आहेत.\nसोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. ३,३१७ ते रु. ३,४७१). नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ३,४८७ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,६४२ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८, डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,४७५, रु. ३,५०८, रु. ३,५४१ व रु. ३,५७४ आहेत. जागतिक व भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता).\nहळदीच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ७०९२ व रु. ७५२८ दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या ४ टक्क्यांनी घसरून रु. ७,०९४ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३५४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.६ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ७,२३४). मागणी टिकून आहे. आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. किमती वाढण्याचा कल आहे.\nगव्हाच्या (ऑगस्ट २०१८) किमती १३ जूननंतर वाढत होत्या (रु. १,७९१ ते रु. १,८४८). या सप्ताहात त्या रु. १,८४१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,८०१ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,८८३). पुढील दिवसांत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमीभाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.\nगवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,७३८ ते रु. ३,९९८). या सप्ताहात त्या ६.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,०३५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ७.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,९४४ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती २.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,०३५).\nहरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ३,३५३ रु. ३,६३५ या दरम्यान होत्या. या सप्ताहात रु. ३,६१९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,५८२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ४.६ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ३,७४८).\nएमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती १२ जूननंतर घसरत आहेत (रु. २४,११० ते रु. २२,८००). या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. २२,६९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २२,७१४ वर आल्या आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती अनुक्रमे रु. २२,३३० व रु. २२,३४० आहेत. आंतर-राष्ट्रीय किमती घसरत आहेत. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १४० किलोची गाठ).\nकापूस हळद साखर सोयाबीन हमीभाव\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nहळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...\nकापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...\nहळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...\nइंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...\nपुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...\nऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...\nसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nव्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...\nसंतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...\nनवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...\nहमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...\nतेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...\nथेट विक्रीचे देशी मॉडेलमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व...\nशेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसायफॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या...\nहेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’चलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत...\nखरीप मका, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा...\nकृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...\nसोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या...या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tubemate.video/videos/detail_web/y5Bm0nZJq4k", "date_download": "2018-11-20T19:38:00Z", "digest": "sha1:GMBQ7A7EKNHW6LS4WM4WQAWSXALQRPPZ", "length": 3645, "nlines": 29, "source_domain": "www.tubemate.video", "title": "simple blouse stitching in marathi 3 साधा ब्लाउज शिकण्याची सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला माहित आहे का? - YouTube - tubemate downloader - tubemate.video", "raw_content": "simple blouse stitching in marathi 3 साधा ब्लाउज शिकण्याची सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला माहित आहे का\nपुराने ब्लाउज से ब्लाउज की कटिंग करना सीखे आसानी से Blouse Cutting in an Easy Way | DIY\nसुख समृद्धी साठी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाबतीत आवर्जून पाळा हे नियम\nसर्वसामान्य महिला ते इंटरनॅशनल ट्रेनर I Suman More I Most Inspirational Story I मराठी भाषण\nनांदेड : वजन घटवण्याच्या नादात महिलेच्या मेंदूला नुकसान, वजन नियंत्रण तज्ज्ञांशी खास बातचीत\nअस्तरवाला ब्लाउज चे शिवणकाम... हा व्हिडिओ अवश्य पहा.....\nघे भरारी : टिप्स : केस गळतीवर घरगुती उपाय\nजेव्हा कर्जबाजारी अमिताभ बच्चन यांचं कर्ज धीरूभाई अंबानी द्यायला निघाले होते..\nआकर्षक ब्लाउज शिवणे शिका स्टेप बाय स्टेप मराठीत \nक्रॉस पट्टया वापरून गोल गळयाचे छान फ़िनिशिंग करण्याची योग्य पद्धत\nआता पांढरे केस लगेच काळे घरीच हा gharguti upay गावठी ...\nधनलाभ देणाऱ्या पिंपळ वृक्षाची पूजा कशी करावी\nअस्तर वाले ब्लाउज की सिलाई का आसान तरीका Astarwala Blouse ki silai part 3\nस्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्षांचे आजोबा\nमुंढा आणि बाहीचे योग्य माप काढण्याची सोपी पद्धत.Perfect cutting method for sleeve & armhole.\nब्लाउज से नाप लेकर ब्लाउज की कटिंग कैसे करते हैं part 1\nsimple blouse stitching in marathi 1 साधा ब्लाउज शिकण्याची सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला माहित आहे का\nअस्तर वाला ब्लाउज सिलना का सबसे अच्छा और सिंपल तरीका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/it-business-income-tax-campaign-34763", "date_download": "2018-11-20T20:14:55Z", "digest": "sha1:5RLFWOG23KQTF6NYKJ3LXYTSBJ4V72II", "length": 10830, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "it business income tax campaign ‘आयटी’ उद्योगाच्या मिळकतकरासाठी मोहीम | eSakal", "raw_content": "\n‘आयटी’ उद्योगाच्या मिळकतकरासाठी मोहीम\nरविवार, 12 मार्च 2017\nपुणे - शहरातील माहिती तंत्रज्ञान उद्योगातील (आयटी) मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या कंपन्यांकडील सर्व थकबाकी लगेचच वसूल करण्यासाठी थकबाकीदार कंपन्यांना जप्तीची तंबी दिली आहे. महापालिका प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे राज्य सरकारने दिलेले मिळकतकराच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठणे शक्‍य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nपुणे - शहरातील माहिती तंत्रज्ञान उद्योगातील (आयटी) मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या कंपन्यांकडील सर्व थकबाकी लगेचच वसूल करण्यासाठी थकबाकीदार कंपन्यांना जप्तीची तंबी दिली आहे. महापालिका प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे राज्य सरकारने दिलेले मिळकतकराच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठणे शक्‍य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nमिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अनेकदा मोहीम राबवूनही ‘आयटी’ कंपन्यांकडील थकबाकी वसूल होत नसल्याचे स्पष्ट झाले. याआधी दारात ‘बॅंड’ वाजवून थकबाकी भरण्यास कंपन्या टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यातच, येत्या ३१ मार्चपर्यंत मिळकत कर आणि पाणीपट्टीची ९० टक्के वसुली करण्याची सूचना राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना केली आहे. त्यासाठी शहरभर विशेष वसुली मोहीम राबविण्याचा आदेश महापालिकेला दिला आहे.\nया पार्श्‍वभूमीवर ज्या मिळकतधारकांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे, त्यांच्या मिळकतींना सील करण्याची कार्यवाही महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने सुरू केली आहे. त्यापाठोपाठ व्यावसायिक मिळकत धारकांकडे लक्ष केंद्रित करून त्यांच्याकडील थकबाकी वसूल करण्यावर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून, ‘आयटी’ कंपन्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तरीही, थकबाकी न भरल्यास कंपन्यांना सील लावण्यात येणार असल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.\nमहापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाचे प्रमुख सुहास मापारी म्हणाले, ‘‘मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात, व्यावसायिक विशेषत: ‘आयटी’ कपंन्यांकडील थकबाकी वसूल व्हावी, यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. या कंपन्यांकडे साडेतीन कोटी रुपयांची थकबाकी आहे.’\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66174", "date_download": "2018-11-20T20:42:01Z", "digest": "sha1:7OWTZBOE6AM67IVF3STUW3KFBGTS6VJP", "length": 19642, "nlines": 133, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चाळीतल्या गमती-जमती (१६) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चाळीतल्या गमती-जमती (१६)\nइंदू आज्जी बरोबरचे चौथे महायुद्ध...\nआमची तायडी मम्मीला माझं नाव सांगेल या भीतीने मी इंदू आज्जींच्या घरावर दगड भिरकवायचे बंद केले असले तरी इंदू आज्जी मी तिला तिच्या घरावर दगड भिरकवणार्या आरोपीला पकडायला केलेली मदत (ती आरोपी मीच होते हे तिला कुठं माहीत होतं. तिने स्वतःच सुन्याचा गुन्हा मान्य केला होता.माझ्या लेखी गुन्हा करो अथवा न करो तो तिने मान्य केला होता यालाच जास्त महत्व होते.)ती लगेच काही दिवसात विसरली आणि पुन्हा माझ्या नावाने तिचा शिमगा सुरू.राजीच हे अस,राजी अशीच द्वाड आहे,राजी पोरांसारखी शर्ट पॅन्ट काय घालती,खी खी दात काय काढत असती.एक ना दोन सारख जळी स्थळीं काष्टी आपलं मला दोष दिल्याशिवाय तिला अन्न गोड लागायचं नाहीच.\nतायडी शांत आणि सहनशील आहे आणि तुमची दुसरी पोरगी लय कडू बेन आहे असा माझा तिने मम्मीकडे उल्लेख केला होता.तिच्या या उल्लेखाला खाली मान घालायला लावेल असे कृत्य एकदिवस तायडीकडून घडले.आणि तायडी पुढं आली की म्हातारीची बोलतीच बंद होऊ लागली.तायडीचे त्या दिवशीचे वागणे म्हणजे सौ सोनार की और एक लोहार की असेच होते.काय झालं त्या दिवशी दमा सांगतेय नवंका\nआम्हाला उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष फार जाणवायचे. इतरवेळी खर्चाला बोअर चे पाणी लांबून हाफसून आणायचो.पण प्यायला एक दोन कळश्या तरी पाणी हवंच ना . पण इंदू आज्जीच्या कठोर जलनीती मुळे. आणि तिच्या सोवळं की ओवळ पाळायच्या अट्टहासामुळे आम्हाला पिण्याच्या पाण्याचेही वांदे होऊ लागले.घरात प्यायला पाणी नाही आणि इकडे म्हातारीची वाहून जाणारी घागर काढायची नाही या जाचक अटीमुळे तायडीने एकदिवस सविनय कायदे भंगाचा मार्ग पत्करला म्हणजे म्हातारीची ओसंडून वाहणारी कळशी तिने नळाखालुन काढली आणि बाजूला ठेऊन आमची कळशी नळाला लावली.घागरीच्या आवाजाने म्हातारी तडक बाहेर दाखल.आणि आपली कळशी हलवलेली बघून जे ती तारस्वरात ओरडायला लागली म्हणतासा की काय नव्हच.अग ये जये..... आमच्या तायडीचे नाव जयश्री.माझ्या घागरीला हातच का लावलास सांग म्हनून ती मोठ्या आवाजात ओरडू लागली.आर.. आर ..देवा....माझ सोवळं मोडलं की सुटलं म्हणत तिने अक्षरशः आकांत मांडला. तिच्या अश्या वागण्याने मी अक्षरशः थिजून ऊभा होते.आणि तायडीने एक घागर भरून नळाला दुसरी घागर शांतपणे लावली.मी विस्मयकारक रित्या पुढच्या घडामोडी काय घडतील यावर तोंड वासून आणि डोळे विस्फारून लक्ष ठेऊन होते.तायडीने नळाला दुसरी घागर लावलेली बघून म्हातारीने आपली भरलेली घागर भडाभडा ओतून रिकामी केली आणि आमची घागर नळाखालून काढायला पुढं सरसावली.तायडी पुढं झाली तिने म्हातारीचा हात घागरीपासून वेगळा करायला तिच्या हाताला हिसडा मारला.म्हातारीला पापजन्मात मी कधी हात लावयाच धाडस केल नव्हतं ते धाडस आमच्या तायडीने केलं.माझे डोळे मी विस्फारून विस्फारू तरी किती.माझ्या तोंडाचाही आ इतका मोठा झाला की त्यामध्ये एक टेनिस बॉल सहज जाईल.\nम्हातारीला आपला हात पकडणं अनपेक्षित होत.शिवाय हिसडा मारणं तर त्याहून जास्त अनपेक्षित होत.म्हातारी संतापाने अक्षरशः खदखदू लागली.आणि थरथरत्या आवाजात...ये...जये... तुझा मू*दा बशिवला म्हणत ती तायडीच्या अंगावर चाल करून आली.मला काय करावं सुचेना मी जाग्यावरच थिजले होते.तायडीने इकडे भरलेली दुसरी घागर काढली आणि तिसरी घागर लावत आपल्या अंगावर चाल करीत आलेल्या म्हातारीला उजव्या हाताने मागे ढकलले की म्हातारी मागे बदकन खालीच बसली...पुन्हा म्हातारीचा संताप...पुन्हा ती चरफड... पुन्हा बडबड...प्रचंड आरडाओरडा... सभोवती बघतोय तर सारी गल्ली आमच्या घराभोवती जमली होती.तायडी शांतच...ती मला घायल मधल्या सनी देओल सारखी वाटत होती.चेहेऱ्यावर तेवढे रुद्ध भाव..हालचाल हत्तीसारखी..एक पाऊल टाकलं तर जमीन कंप पावेल असे तिचे पाऊल.मीच लय घाबरलो तिच्या रागापुढे .मी तेवढ्यातही म्हातारीची दया येऊन तिला म्हणाले आज्जी तुम्ही शांत बसा. शिव्या देऊ नका,पुढे जाऊ नका नाहीतर ती आणखी चिडेल..म्हातारी माझं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतीच.म्हातारी पहिल्या धक्क्यातून सावरली पुन्हा ओरडत,शिव्या देत तायडीवर चाल करून आली.तायडीचे आता दोन्ही हात रिकामे होते.तिने म्हातारीला दोन्ही हाताने ढकलले.म्हातारी तिच्या घराच्या उंबर्यात दोन्ही पाय वर करून उताणी पडली.तायडी प्रचंड चिडलेली ती म्हातारीच्या अंगावर धावून जाणार तोवर मला कसं सुचलं काय माहीत मी तायडीला मागून दोन्ही हाताने तिच्या पोटावर हातानी कवळा बांधला आणि प्रचंड ताकद लावून तिला उचलल आणि मागे ठेवलं.. दारातून आत तिला ढकलत घरात नेलं..दार लावून घेऊ लागले तायडी मला विरोध करून..राजू तू मधून उठ म्हणून माझ्यावरच ओरडू लागली.आमचं दार फळ्या फळ्याच .ते व्यवस्थित आणि लवकर काय मला लावता येईना.मी कसबस ते लावल.बाहेरून कढी घातली.तायडी सनी देओल वानी दरवाज्यावर धक्के देत होती.मी म्हातारीला उठून बसवली.ती अजूनही चरफडत होती.हे सगळं केवळ दोन मिनिटात घडलेलं नाट्य.पण हे नाट्य इतिहासात नोंद होईल असंच घडलं .संध्याकाळी आमची मम्मी गावावरून आल्यावर या घडल्या घटनेचा इतिवृत्तांत तिला खूप जणांकडून आणखी जास्त नाट्य वाढवून ऐकायला मिळाला.या नाट्यमय चित्रपटात पहिल्या भागातील खलनायक म्हणून इंदू आज्जी.दुसऱ्या भागात अँग्री यंग विमेन चा किस्सा म्हणजे तायडीचा किस्सा आणखी जास्त तेल तिखट मीठ लावून सांगितला गेला.या नाट्यात माझ्या स्थानाला मात्र उच्च स्थानी नेऊन ठेवण्यात आले.मी तिथे नसते तर काय झालं असत काय माहीत म्हणत माझ्या त्या भूमिकेला वाखाणण्यात आलं होतं.मला या नाट्याचा हिरो हे पद देण्यात आले.मम्मी तायडीवर प्रचंड म्हणजे प्रचंड चिडली.तिला सक्त ताकीद देण्यात आली.मम्मीने माझ्या कामगिरीबद्दल कंठातील हार काढून देतात त्या अकॅशन मध्ये आया माया की अला बला की काय करतात तस करून माझ्या गालावरून हात फिरवून कानशीलावर कडाकडा बोटे मोडली.कधीही चांगुलपणा या गुणाबद्दल खिजगणतीत नसलेली मी चांगुलपणाचा महामेरू बनले.चाळीतल्या पश्या,स्वप्नया, डॉली,दिदू,अव्या यांच्या साठी आमचे नाट्य नवीन खेळ झाला.हा खेळ खेळताना जो तो या खेळात मी मायडी ताई होणार म्हणू लागले.म्हणजे भांडणाच्या झटापटीत तायडीला मी कवळा घालून उचललं ती भूमिका प्रत्येकाला हवी असायची.मोठं झाल्यावर कोण होणार या प्रश्नावर आमच्या चाळीतील बाळगोपाळ मंडळी मायडी ताई व्हायचंय हेच उत्तर देऊ लागली.माझा आदर सगळी कडे वाढला अगदी कळसाला पोहचला.अशारितीने एका रात्रीत माझं भाग्य अस उजाडलं होत.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nहा हाहाSSS लय भारी....\nहा हाहाSSS लय भारी....\nम्हातारी खवीस होती. एवढं\nम्हातारी खवीस होती. एवढं सोवळं होतं तर घ्यायचा की स्वतःचा नळ.\nमस्त होतेय ही मालिका\nमस्त होतेय ही मालिका\nसर्व मायबोलीकरांचे मनःपूर्वक आभार..\nएवढं सोवळं होतं तर घ्यायचा की\nएवढं सोवळं होतं तर घ्यायचा की स्वतःचा नळ. >> नळ तिचाच होता\n@विनिता ,नळ तिचा आणि तिच्या\n@विनिता ,नळ तिचा आणि तिच्या भाच्याचा होता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/chief-minister/", "date_download": "2018-11-20T20:02:42Z", "digest": "sha1:DFVFA7EJT22RZCE3H3STFEVLCKXPLK3R", "length": 11859, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Chief Minister- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nकेजरीवालांवर असा झाला हल्ला, समोर आला हा VIDEO\nदिल्ली, 20 नोव्हेंबर : दिल्लीच्या सचिवालयातून आपल्या चेंबरमधून बाहेर येत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका इसमानं हल्ला केला. त्यानं केजरीवाल यांच्या डोळ्यात तिखट घालण्याचा प्रयत्न केला. लाल मिरचीचं तिखट डोळ्यात घालून त्यांना धक्काबुक्की केली. अनिल शर्मा असं हल्लेखारचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे.\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nशबरीमाला मंदिरात महिलांना ठराविक दिवशी प्रवेश देण्याचा प्रस्ताव\nराज ठाकरेंचं पाडव्याचं कार्टून : मुख्यमंत्र्यांना साडी नेसलेली दाखवल्यामुळे चर्चा\nशिवराज सिंह चौहान यांना मोठा धक्का; मेव्हणे संजय सिंह काँग्रेसमध्ये\nनागपूर महापालिकेकडे नाहीत पैसे, गडकरींनी सुचवला हा फॉर्मुला\nवांद्रे-वर्सोवा सी-लिंकच्या कामाला सुरूवात; पाच वर्षात होणार बांधून पूर्ण\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अॅम्ब्युलन्समधून गोव्याकडे पाठवले\nNews18 Lokmat 7 OCT. आपलं गाव आपली बातमी\nपर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील -अमित शहा\nतुकाराम मुंढे यांचा अविश्वास प्रस्ताव मागे घ्या, मुख्यमंत्र्यांचा आदेश\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-11-20T19:20:42Z", "digest": "sha1:CP4SGVCEV3M6JRA5VVMYTABA6WPJPNND", "length": 6115, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गटविकास अधिकारी - विकिपीडिया", "raw_content": "\nगटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो. हा अधिकारी राजपत्रित अधिकारी श्रेणी १ अथवा श्रेणी २ मधील असतो.\n२ निवड व नियुक्ती.\nमहाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम ९७ मध्ये प्रत्येक गटासाठी एक गटविकास अधिकारी असेल अशी तरतूद करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे तर नियुक्ती राजशासनाद्वारे केली जाते.\nगटविकास अधिकाऱ्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून व नेमणूक महाराष्ट्र शासनाकडून होते. काही जागा जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येतात. हा अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याकडील अधिकारी असून त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते.\nपंचायत समितीची अधिकृत कागदपत्रे स्वतः च्या सहीने हस्तांतरित करणे किंवा जतन करणे.\nपंचायत समितीच्या सर्व सभांना हजर राहणे\nसमितीच्या निर्णयांची अमलबजावणी करणे\nपंचायत समितीच्या इतर अधिकाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०१८ रोजी १९:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/asaram-bapu-case-16-year-son-of-witness-in-kripal-singh-murder-abducted-manages-to-flee-1696795/", "date_download": "2018-11-20T19:55:30Z", "digest": "sha1:XIEWQ6RCSSU5FIQAFU4ZCU2POINHWXWZ", "length": 12532, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Asaram Bapu case 16 year Son of witness in Kripal Singh murder Abducted manages to flee | आसाराम बापू प्रकरणातील साक्षीदाराच्या मुलाचे प्रसंगावधान अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पलायन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nआसाराम बापू प्रकरणातील साक्षीदाराच्या मुलाचे प्रसंगावधान; अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पलायन\nआसाराम बापू प्रकरणातील साक्षीदाराच्या मुलाचे प्रसंगावधान; अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पलायन\nसोमवारी रामशंकर यांचा १६ वर्षांचा मुलगा घराबाहेर उभा असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. धीरज याचे अपहरण करून त्याला मेरठमध्ये नेण्यात आले होते\nआसाराम बापू खटल्यातील साक्षीदाराच्या मुलाने धाडस दाखवत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढत स्वतःची सुटका करुन घेतली. सोमवारी धीरज विश्वकर्मा या १६ वर्षांच्या मुलाचे अपहरण झाले होते. आसाराम बापूच्या समर्थकांनीच माझ्या मुलाचे अपहरण केले, असा आरोप धीरजचे वडील रामशंकर विश्वकर्मा यांनी केला होता.\nकृपाल सिंह यांची १० जुलै २०१५ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कृपाल सिंह हे आसाराम बापूविरोधातील बलात्कार प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार होते. कृपाल सिंह यांच्या हत्या प्रकरणात रामशंकर विश्वकर्मा हे साक्षीदार आहेत.\nसोमवारी रामशंकर यांचा १६ वर्षांचा मुलगा घराबाहेर उभा असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. धीरज याचे अपहरण करून त्याला मेरठमध्ये नेण्यात आले होते. बुधवारी धीरज घरी परतला असून घरी परतल्यावर त्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘अपहरणकर्ते मला कारमध्ये सोडून काही सामान खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. यादरम्यान मी कारमधून पळ काढला. मी तिथून मेरठ रेल्वे स्टेशन गाठले. मेरठमध्ये रेल्वे पोलिसांच्या मदतीने मी शहाजहानपूरची ट्रेन पकडली आणि घरी परतलो’, असे धीरजने सांगितले.\n‘माझ्या मुलाच्या अपहरणामागे आसारामबापू समर्थकांचा हात असू शकतो’, अशी भीती रामशंकर यांनी व्यक्त केली. कृपाल सिंह हत्या प्रकरणात मी साक्ष देऊ नये यासाठीच माझ्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असे रामशंकर यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.\nदरम्यान, कृपाल सिंह हत्या प्रकरणात ७ जून रोजी रामशंकर न्यायालयात साक्ष देणार होते. मात्र, काही कारणामुळे त्यांची साक्ष नोंदवून घेता आली नाही. आता २८ जूनला या प्रकरणाची सुनावणी होणार असून त्या दिवशीच रामशंकर यांची साक्ष नोंदवून घेतली जाणार आहे. या खून प्रकरणात बलात्कार पीडितेचे वडील व भाऊ हे देखील साक्षीदार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/9-year-old-girl-sexually-assaulted-by-landlord-given-rupees-10-to-shut-her-mouth-5935894.html", "date_download": "2018-11-20T19:26:16Z", "digest": "sha1:JIYVFGIEXF6GUMY2QNZX2SDLMO2N3VAW", "length": 8339, "nlines": 54, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "9 Year Old Girl Sexually Assaulted by Landlord, Given Rupees 10 To Shut Her Mouth | रेप करून हातात ठेवले 10 रुपये: म्हणाला, बेटा कुणाला सांगू नकोस; 52 वर्षांच्या घरमालकाला अटक", "raw_content": "\nरेप करून हातात ठेवले 10 रुपये: म्हणाला, बेटा कुणाला सांगू नकोस; 52 वर्षांच्या घरमालकाला अटक\nआरोपीने या मुलीला 10 रुपये आणि चॉकलेटचे अमीष देऊन गॅरेजमध्ये बोलावले. यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.\nसुरत - शहरातील चलथाण परिसरात शुक्रवारी एका 52 वर्षीय घरमालकाने आपल्या भाडेकरुंच्या अवघ्या 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. चिमुकली रडताना घरी पोहोचली तेव्हा आईने विचारले. त्याचवेळी तिने आपल्यावर घडलेला अत्याचार सांगितला. आरोपीने या मुलीला 10 रुपये आणि चॉकलेटचे अमीष देऊन गॅरेजमध्ये बोलावले. यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. वेदनेने किंचाळून ती शुद्धीवर तेव्हा नराधमाने तिच्या हातात 10 रुपये आणि चॉकलेट ठेवला. तसेच कुणालाही सांगू नकोस असे म्हटले. या घटनेवर संतप्त नागरिकांनी नराधमाला भर रस्त्यावर आणून चोप दिला. त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला अटक केली. या मारहाणीत रक्तरंजित झालेल्या आरोपीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\n4 तास बेशुद्ध होती चिमुकली\nसुरतच्या चलथाण तुलसी पार्क परिसरात राहणारा 52 वर्षीय राजू बॉडीवाला याच्या गॅरेजच्या छतावर पीडितेचे कुटुंबीय भाड्याने राहतात. पाचवीला असलेली मुलगी शुक्रवारी सकाळी सव्वा 11 च्या सुमारास शाळेसाठी निघाली होती. खाली येताना तिला राजूने 10 रुपयांचा नोट आणि चॉकलेट दाखवले. ते घेण्यासाठी हसत-हसत चिमुकली त्याच्या गॅरेजमध्ये पोहोचली. याचवेळी राजूने मुलीला गुंगीचे औषध असलेले पेय दिले. बेशुद्ध पडताच नराधमाने तिची अब्रू लुटली. ती 4 तास गॅरेजमध्येच बेशुद्ध पडली होती. शुद्धीवर आली तेव्हा नराधमाने तिच्या हातात 10 रुपये दिले आणि बेटा कुणाला सांगू नकोस असे म्हटले.\nआरोपीची सर्वात लहाणी मुलगीही 21 वर्षांची\nआरोपी राजूला 2 मुले आणि 1 मुलगी आहे. त्याची सर्वात लहाणी असलेली मुलगी सुद्धा 21 वर्षांची आहे. तो मूळचा हरियाणा येथील निवासी आहे. 35 वर्षांपूर्वी तो गुजरातला येऊन स्थायिक झाला. तो ट्रकची बॉडी बनवण्याचे काम आपल्या गॅरेजमध्ये करतो. घटना घडली त्यावेळी राजूच्या गॅरेजमध्ये कुणीही नव्हते. पीडित मुलीच्या मामांनी सांगितले, की ती रडतानाच घरी आली होती. तिने आपल्या आईला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्याच दिवशी सायंकाळी 4 च्या सुमारास रुग्णालयाने तिच्यावर बलात्कार झाल्याचा अहवाल जारी केला. तरीही पोलिसांनी फक्त छेडछाड आणि गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला. कुटुंबियांनी 6 तास विनंत्या केल्यानंतर अखेर 10 वाजता त्यांनी पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/MAG-HDLN-vaidya-vijay-kulkarni-write-about-cancer-and-ayurveda-5833080-NOR.html", "date_download": "2018-11-20T20:03:06Z", "digest": "sha1:WSMEC3WG5XYUUE6KSDDLS4UTLBFEYMSI", "length": 13531, "nlines": 56, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Vaidya Vijay Kulkarni write about Cancer and Ayurveda | कॅन्सर आणि आयुर्वेद", "raw_content": "\nआजच्या काळात रासायनिक खतांचा अन्नधान्याच्या उत्पादनातील अतिवापर, तंबाखूचे सेवन, मद्यपान, धूम्रपान इत्यादी अनेक कारणे मान\nआजच्या काळात रासायनिक खतांचा अन्नधान्याच्या उत्पादनातील अतिवापर, तंबाखूचे सेवन, मद्यपान, धूम्रपान इत्यादी अनेक कारणे मानवी शरीरात कॅन्सरची निर्मिती करतात असे सिद्ध झाले आहे. अतिप्रमाणात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींमध्ये आतड्याच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खाण्यासाठी मांस शिजवताना त्याला अतिप्रमाणात उष्णता दिली तरी ते कॅन्सरसाठी एक मोठे कारण ठरते, असेही पाश्चात्त्य देशातील तज्ज्ञ सांगतात. मांसाहार हा पचायला एकूणच जड असतो.\nकॅन्सर म्हटले की आपल्याला एक भयंकर चित्र डोळ्यासमोर उभे राहते. आधुनिक जगामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहार विहारा मुळे निर्माण होणारा हा रोग सम्राट म्हणजे आधुनिक काळाची मानव प्राण्याला मिळालेली एक विचित्र देणगी म्हणून समजले जात असले तरी प्राचीन भारतीय आयुर्वेद शास्त्रात या रोगाशी आणि त्याच्या लक्षणांशी साम्य असनाऱ्या लक्षण समूहाचे वर्णन आढळते. अर्बुद या नावाने साधारणपणे या व्याधीचे वर्णन प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये केलेले आहे, हे वाचून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल आणि गंमत म्हणजे शरीरातील मांस धातुशी निगडीत असणाऱ्या या व्याधीची तीव्रता वाढल्यावर त्याची चिकित्सा शस्त्रकर्म, क्षारकर्म आणि अग्नीकर्म यांनी करावी असे स्पष्ट मार्गदर्शन आयुर्वेदाने केले आहे. जे आजच्या आधुनिक विज्ञानाच्या चीकीत्सेशी मिळते जुळते आहे. मांस धातू दुषित करणाऱ्या कारणांचेही वर्णन आयुर्वेद शास्त्र करते त्यामध्ये दही, मासे, या सारखे स्त्राव वाढवणारे आणि मार्ग अवरुद्ध करणारे असे पदार्थ खाणे तसेच पचायला अत्यंत जड असा आहार घेणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अर्बुदामध्ये शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होते. त्यामुळे या व्याधीत शरीरातील शुक्रधातुचीही दुष्टी कारणीभूत ठरते हे लक्षात घेतले पाहिजे. अतिप्रमाणात गोड चवीचे पदार्थ खाणे हे देखील अर्बुद या व्याधीचे एक कारण आयुर्वेदाने सांगितले आहे.\nआयुर्वेदाने अर्बुद म्हणजे पर्यायाने मांस दुष्टीच्या कारणांमध्ये त्याचा केलेला उल्लेख हा आजही संदर्भहीन किंवा अशास्त्रीय ठरत नाहीत. कॅन्सर पासून आपण स्वतःला वाचवायचे असेल तर वर सांगितलेली प्राचीन आणि अर्वाचीन कारणे टाळायला हवीत.\nआजमितीला तोंडाच्या , जिभेच्या ,घश्याच्या ,अन्ननलीकेच्या कॅन्सरचे प्रमाण फार मोठे आहे.त्याचप्रमाणे यकृत ,मोठे आतडे ,आमाशय ,पित्ताशय ,स्वादुपिंड ,हाडे , रक्त इत्यादीच्या कॅन्सरचेही हजारो रुग्ण आज आढळतात. त्यांचे संख्याशास्त्रहि उपलब्ध आहे.परंतु खरा प्रश्न आहे तो या दुर्धर व्याधीच्या चिकित्सेचा.आज आपल्या देशात आधुनिक चिकीत्सेबरोबर आयुर्वेद या भारतीय वैद्यक शास्त्राची चिकित्साही यासाठी उपलब्ध आहे. कॅन्सरची चिकित्सा हि सामान्य रुग्णाच्या आवाक्या बाहेरची आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. यासाठी अक्षरशः काही रुग्णांना किमान तीन ते पाच लाख रुपये मोजावे लागतात.केमोथेरपी , रेडीएशन यांचा कॅन्सरच्या रुग्णांमध्ये होणारा उपयोग नाकारता येत नाही.परंतु त्यामध्ये या चिकित्सेचे शरीरावर होणारे दुष्परिणाम बर्याचवेळा तीव्र स्वरूपाचे असतात.त्यामध्ये डोक्यावरचे केस गळणे , खूप अशक्तपणा येणे , शरीराचा दाह होणे ,तीव्र जुलाब होणे किंवा मलावरोध होणे ,आम्लपित्त वाढणे ,लघवीची आग होणे, तोंड येणे ,त्वचेवर लाल चट्टे उमटणे व त्वचेची आग होणे. इत्यादी अनेक दुष्परिणामांना रुग्णांना सामोरे जावे लागते.हे दुष्परिणाम होऊ नयेत तसेच झाल्यास त्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी आयुर्वेदाने सांगितलेले काही सुलभ उपचार योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करून घेतल्यास कॅन्सरच्या रुग्णांना त्याचा लाभ होऊ शकतो.यामध्ये काही आयुर्वेदीय औषधांबरोबरच दुर्वांचा रस , काळ्या मनुका ,उंबर या फळापासून तयार केलेले औषध तुळशीचे बी , गुलकंद ,मुरावळा ,गायीचे शुध्द तुप, गायीचे दुध इत्यादी नैसर्गिक गोष्टींचा उपयोग वैद्यकीय सल्ल्याने करता येतो.\nकाहीवेळा कॅन्सरची गाठ शस्त्रक्रिया किंवा अन्य चिकित्सा घेतल्यावर निघून जाते पण पुन्हा उद्भवण्याचा धोकाही असतो.शरीराची प्रतिकार शक्ती आणि एकूण स्वास्थ्य चांगले असेल तर कॅन्सर पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी असतो.असा पुनरुद्भव होऊ नये म्हणून आयुर्वेदाने सांगितलेली रसायन चिकित्सा अत्यंत महत्वाची ठरते. च्यवनप्राश , अगस्तीप्राश ,अश्विनीप्राष ,आमलकी रसायन इत्यादी अनेक रसायन औषधे आयुर्वेदीय चिकित्सेमध्ये पुन्हा होणारा कॅन्सर टाळण्यासाठी उपयोगी पडू शकतात. याचबरोबर योग तसेच भारतीय संगीत या पूरक पधतींचाही उपयोग मुख्य आयुर्वेदीय चीकीत्सेबरोबर होऊ शकतो. तेव्हा जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने आधुनिक वैद्यकाने भारतीय शास्त्रांशी समन्वय साधून कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार केल्यास ती या क्षेत्रातील मोठी क्रांती ठरेल असा विश्वास वाटतो.\n- वैद्य विजय कुलकर्णी\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nutrition-campaign-effectively-to-end-malnutrition-pankaja-munde/", "date_download": "2018-11-20T19:48:05Z", "digest": "sha1:2QSHXGOHES5KQFZQHG65HW6WNXWDPB27", "length": 15193, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कुपोषण संपविण्यासाठी पोषण अभियान प्रभावीपणे राबवा : पंकजा मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकुपोषण संपविण्यासाठी पोषण अभियान प्रभावीपणे राबवा : पंकजा मुंडे\nराज्यस्तरीय पोषण अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ\nनागपूर : कुपोषणाचा समूळ नायनाट करण्यासाठी आणि पिढी सशक्त बनविण्याकरिता राज्यात पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.\nमहिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई तर्फे सिव्हील लाईन्स परिसरातील हिस्लॉप कॉलेज जवळील चिटणवीस सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय पोषण अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.\nमंचावर महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाचे सहसचिव डॉ. राजेश कुमार, राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनीता वेद सिंगल, ग्राम विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, एकात्मिक बाल विकास सेवा योजनाचे आयुक्त इंद्रा मालो, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, राजमाता जिजाऊ मिशनचे संचालक नागरगोजे आदींची उपस्थिती होते.\nपोषण अभियान हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असल्याचे सांगून मुंडे म्हणाल्या की, देशातील बालमृत्यू आणि कुपोषण थांबविण्यासाठी शासनाने हे महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. देशाची पिढी सशक्त बनविण्यासाठी यामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. सन 2022 पर्यंत जगात सर्वाधिक तरूणांची संख्या भारतात असणार आहे. त्यामुळे या पिढीला सशक्त बनविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्याकरीता माता आणि बालकांना सशक्त बनविण्यासाठी पोषण अभियान राज्यात यशस्वीपणे राबविण्यात यावे. शंभर टक्के हे अभियान राबविणारे महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nमाता सशक्त असेल तरच सशक्त बालकाचा जन्म होऊ शकतो, यासाठी मातेला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे, या अभियानाच्या माध्यमातून डिजीटल पध्दतीने नोंदवली जाणारी आकडेवारी समोर आल्यानंतर त्या अनुषंगाने उपाययोजना करणे सुलभ होईल, त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी आकडेवारीची नोंद अचूकपणे करावी. जेणेकरुन पोषण अभियानाच्या माध्यमातून माता आणि बालकाचे पोषण योग्यरित्या होण्याबरोबरच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.\nविद्या ठाकूर म्हणाल्या, या पोषण अभियानाचे उद्दिष्ट कुपोषण कमी करणे हे आहे. पल्स पोलिओ मिशनसारखे हे अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. पोषणासंबंधी विविध योजनांचे एकत्रीकरण करून कुपोषण आणि त्यासंबंधीच्या समस्या कमी करणे, हे पोषण अभियानाचे प्रमुख लक्ष्य आहे. हे अभियान राज्यात यशस्वी करण्यासाठी अधिकारी, अंगणवाडी सेविका यांची प्रमुख जबाबदारी आहे. या अभियानाच्या माध्यमातून शून्य कुपोषण करणे हे उद्दिष्ट आहे. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देऊन सर्वांनी समन्वयाने हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nमाझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्राचे वितरण\nमाझी कन्या भाग्यश्री योजनेच्या 10 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या मुदत ठेव योजनेचे प्रमाणपत्र याप्रसंगी देण्यात आले. यामध्ये खुशी धनराज लोणारे, अनन्या रामू श्रीरामे, श्रेया राजेश सार्वे, अवनी आनंद पंचीपात्रे, गीतिका चंद्रशेखर जगनाडे, वैदही दिपक बडवाईक, दृष्टी अंकुश बागडे, अवनी भगवान दहिवले, खुशबू रामलाल भलावी, सावली संजय पंधरे, जितीका अतुल नगरारे, वैदही महादेव भोवरे यांचा समावेश होता.\nउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पर्यवेक्षिकांचा गौरव\nउत्कृष्ट कामगिरी करणा-या पर्यवेक्षिकांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील उषा गुलाबराव घोरमारे, वर्धा जिल्ह्यातील ललीता आसटकर, धुळे जिल्ह्यातील वैशाली अरविंद निकम, भंडारा जिल्ह्यातील शारदा बालाजी वाकोडीकर, अमरावती जिल्ह्यातील सालोहा शिरीन खान, चंद्रपूर जिल्ह्यातील कल्पना किसनराव नगराळे, बुलढाणा जिल्ह्यातील अश्विनी अशोक सोने व स्मिता राहुल भोलाने, अकोला जिल्ह्यातील उज्वला विजय शेट्ये, वाशिम जिल्ह्यातील मिनाक्षी माधवराव सुळे, नागपूर जिल्ह्यातील पुष्पाताई उमाळे, गोंदिया जिल्ह्यातील रचना गहेरवाल यांचा सामवेश होता.\nगुहेत अडकलेल्या ‘त्या’ फुटबाॅलपटूंवर येणार चित्रपट\nमाथेफिरूने एकतर्फी प्रेमातून मॉडेलला बनवले बंधक, युवतीला सोडविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं.…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthvrutant/", "date_download": "2018-11-20T19:55:52Z", "digest": "sha1:E453QEQYJZWES5RES3RSSASZI6LKSPBM", "length": 13190, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Arthvrutant, News from Arthvrutant, अर्थवृत्तान्त Articles on Loksatta | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nरिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..\nअर्थखाते आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्यातील संघर्ष मिटण्याची सध्या तरी काही चिन्हे दिसत नाहीत.\nकमिन्स इंडिया लिमिटेड (बीएसई कोड - ५००४८०)\nतेजीची झुळूक की शाश्वत तेजी\nया व पुढील लेखांच्या शृंखलांमधून आता चालू असलेल्या तेजीचे स्वरूप हे शाश्वत तेजीच आहे.\nयुनियन व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड\nजागा विक्रीसाठी झालेल्या खर्चाची वजावट मिळणे शक्य\nमी जून २००४ मध्ये एक प्लॉट ६,५०,००० रुपयांना खरेदी केला.\nमुले व नातवंडांसाठी गुंतवणूक\nआई, आज बाल दिन आहे. तर मग मला काय गिफ्ट देणार सकाळी उठल्याबरोबर स्वानंद म्हणाला.\nचीनने अलीकडेच गेल्या दोन दशकांमधला आर्थिक विकासदराचा नीचांक नोंदवला.\nयंदा पोलाद उद्योगाला बरे दिवस\nमहाराष्ट्र सीमलेस लि. (बीएसई कोड - ५००२६५)\nइच्छापत्र: समज-गैरसमज ३: इच्छापत्रांचे विविध प्रकार\nया मासिक लेखमालेतून इच्छापत्रातले प्रकार या बद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयास आहे.\nसोने एक ‘वंडर कमोडिटी’ भाग तिसरा\nमागील दोन लेखांवरून लक्षात आले असेल की सोन्यामधील गुंतवणूक किती गुंतागुंतीची असू शकते.\nतेजीची झुळूक की शाश्वत तेजी\nतेजीचे वरचे लक्ष्य आता हाकेच्या अंतरावर आहे या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया..\nनाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नांव..\nएलआयसी एमएफ टॅक्स प्लान फंड\nइंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (बीएसई कोड - ५३२५१४)\nमहाभारतात कुरुक्षेत्रातील लढाईच्या वर्णनाची सुरुवात ‘संजय उवाच’ अशी आहे.\nगृह व्यवसायाला चांगले दिवस परततील, तेव्हा..\nएलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (बीएसई कोड - ५००२५३)\nपॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट : एक वाजवी पर्याय\nप्रत्येक गुंतवणूकदाराला नेहमीच आपल्या पैशाबाबत सजग असणे महत्वाचे असते.\nसण दिवाळीचा.. दिवस धनत्रयोदशीचा\nएचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड\nशेतीचे उत्पन्न करमुक्त आहे, पण..\nमी जानेवारी २०१६ मध्ये एक घर ३० लाख रुपयांना खरेदी केले होते.\nसूज उतरली, पण गेलेली नाही\nशेअरबाजारातली घसरण पाहता गुंतवणूकदारांनी जोमाने खरेदीची संधी साधावी काय\nबाजारझडीत ‘स्वस्ता’त उपलब्ध मस्त संधी\nएनबीसीसी (इंडिया) लि. (बीएसई कोड - ५३४३०९)\nसरलेल्या सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसांत निदान सकाळी तरी निफ्टीवर सुखद अशी शतकी अंशांची तेजी अवतरताना दिसत असे.\nकळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा..\nमिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या ऱ्हासाला ज्या गोष्टी कारण ठरल्या त्या लक्षात घेणे गरजेचे आहे.\nभाग दुसरा – सोने एक ‘वंडर कमोडिटी’\nमागील लेखात आपण भारताचे आणि भारतीयांचे सोन्याशी असलेले नाते पाहिले.\nदरमहा १०,००० रुपये ‘एसआयपी’ गुंतवणुकीवर विमा संरक्षण\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/145-diwali-2018/8460-supreme-court-will-decide-about-ban-on-sale-of-firecrackers", "date_download": "2018-11-20T19:24:19Z", "digest": "sha1:DTSWRIKB5GWQ5X4UR5ILBMA6OEHXX7DM", "length": 5430, "nlines": 117, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nदेशभरात फटाके विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. फटाक्यांवर सरसकट बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. फक्त रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहे. केवळ सुरक्षित फटाके फोडण्यास न्यायालयाची परवानगी आहे. तसंच फटाक्यांची आॅनलाईन विक्री करता येणार नाही.\nफटाक्यांसदर्भात सर्वाेच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. देशभरातल्या पर्यावरणप्रेमींचे या निकालामुळे दिलासा मिळाला असावा.\nगेल्या वर्षी दिल्ली आणि लगतच्या भागात फटाक्यांच्या विक्रीवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती. ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे कोर्टाने हा निर्णय दिला होता. याच धर्तीवर देशभरात फटाके विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल झाली होती.\nप्रदूषणाचा थेट परिणाम देशाच्या युवा पिढीवर होतो त्यामुळे फटाके विक्रीवर बंदी घालणेच योग्य असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते.\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nराममंदिर प्रकरणी पुढील सुनावणी 11 ऑगस्टला\nबेहिशेबी मालमत्ते प्रकरणी काँग्रेस नेत्याची मुक्तता\nआज सुप्रीम कोर्टात प्रिया प्रकाश वारियार खटल्यावर सुनावणी\nइच्छामरणाविषयी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/review-of-book-calista/", "date_download": "2018-11-20T20:39:23Z", "digest": "sha1:UUXFKMZBHSF6N7WHVP567S7QV5FLFGBN", "length": 23034, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "खिळवून ठेवणारं रहस्य | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\n‘कॅलिस्टो’ ही अमेरिकेतील एका निर्जन प्रदेशाच्या पार्श्वभूमीवरील अनुवादित मराठी कादंबरी. विलक्षण रहस्यमय आणि तितकीच रंजक. एकामागोमाग एक अनपेक्षित घटना कशा घडत जातात आणि त्यातून ओडेल डीफस या तेवीस वर्षांच्या निग्रोसारख्या दिसणाऱया देखण्या, उंच, धिप्पाड आणि बेरोजगार असलेल्या अमेरिकन तरुणाचं आयुष्य वाऱयाच्या वेगाप्रमाणे कसं भरकटत जातं याची ही विलक्षण गुंतागुंतीची उत्कंठामय कथा.\nप्रसिद्ध पाश्चात्त्य कादंबरीकार टोर्स्टन क्रोल यांनी लिहिलेल्या या जाडजूड कादंबरीचा मराठी अनुवाद उज्ज्वला गोखले यांनी अतिशय साध्या, सोप्या आणि सुबोध मराठी भाषेत केला आहे की, आपण परकीय कादंबरीचा अनुवाद वाचत आहोत असं वाचकांना वाटणारही नाही. यातील नायक ओडेल डीफस आत्मनिवेदनातून ‘फ्लॅशबॅक’ पद्धतीने आपली कहाणी सलग सांगतो. मुळात तो राकट असला तरी अतिशय संवेदनशील आहे. जीवनाकडे पाहण्याची त्याची दृष्टी विनोदी, खेळकर आणि बिनधास्त आहे. तो फारसा शिकलेला नाही. अमेरिकन सैन्यात भरती होऊन इराकशी चाललेल्या युद्धात दहशतवादी कट्टरपंथी मुस्लिमांचा बदला घ्यावा या भावनेने तो पछाडलेला असला तरी आपल्या नोकरीचा प्रश्न सुटेल हा त्यामागचा खरा हेतू असतो. तो लष्करी भरतीसाठी कॅलिस्टो येथे जायला निघतो. त्या प्रवासात त्याची खटारा-मोटार वाटेत बंद पडल्यावर तो त्या निर्जन परिसरातील एका जुनाट घरात पाणी प्यायला जातो. त्यानंतर त्याच्या जीवनात जे चक्रीवादळ घोंघावत येतं त्याची ही अतर्क्य कोटीतील कथा. एकामागून एक संकटं त्याच्यावर कोसळत जातात आणि त्यांना तोंड देताना त्याची उडणारी त्रेधातिरपीट आणि भंबेरी त्याच्यापुढे आणखी नवनवीन संकटं उभी करते.\nओडेल डीफस हा तरुण आणि तिथे त्याच्या जीवनात येणाऱया गूढ व्यक्ती यांच्या पाठशिवणीचा हा खेळ त्याला यातनाचक्रात गुरफटवून टाकतो. त्या गुंतागुंतीची ही कहाणी ब्लॅक कॉमेडीसारखी, पण अतिशय उत्कंठावर्धक आणि ओघवती. ही ओडेल डीफसच्या जीवनात घडणारी कथा असली तरी ती अमेरिकन प्रशासकीय यंत्रणांच्या काळय़ा बाजूवर नकळत प्रकाश टाकते. इथे एक स्त्री पोलीस आणि तिचे सहकारी ड्रग्जचा धंदा करतात, तुरुंगातील कैद्यांना ड्रग्ज पुरवतात. निरागस ओडेल डीफस केवळ एका चुकीच्या वळणामुळे ठरवलेली वाट चुकतो आणि विक्षिप्त, तऱहेवाईक इसम, ड्रग्स विकणारे अट्टल बदमाश, कट्टर धर्मपंथीय आणि कुटील पोलीस यांच्या ढोंगी, अत्याचारी, खुनी विश्वात कसा फसत जातो याची ही कहाणी अमेरिकेच्या काळय़ा विश्वाची सफर घडवून आणते.\nनीतिनियम बासनात गुंडाळून ठेवलेल्या चित्रविचित्र स्वभावांचं विदारक दर्शन इथे घडतं. त्या घरातील इस्लामी दहशतवादाकडे झुकलेला तरुण डीन लोरी, त्याची पोलीस असलेली बहीण लोरेन, खून करून फ्रीझरमध्ये लपवलेली ब्री मावशी, ख्रिश्चन धर्मगुरू प्रीचर बॉब या आणि इतरांच्या व्यक्तिरेखा लेखकाने ठसठशीत रेखाटल्या आहेत. घराच्या मागील अंगणात खणलेल्या माणूस पुरता येईल एवढय़ा खोल खड्डय़ाचं रहस्य प्रत्येक वेळी चक्रावून टाकतं. हा खड्डाही या कथानकातील जणू एक मुख्य पात्र ठरतो. ओडेल डीफसचा मुस्लिम दहशतवादी समजून अमेरिकन सैनिकांनी केलेला अमानुष छळ हा या कादंबरीतील बीभत्स रसाचा भयानक आविष्कार आहे. एका विशाल पटावर घडणाऱया मानवी कौर्याचं, फसवणुकीचं, विनोदाची झाक असलेल्या संवेदनशीलतेचं आणि रहस्यमय गुंत्याचं दर्शन कादंबरीत घडतं. ओडेल डीफस या तरुणाच्या सहनशक्तीची परिसीमा पाहण्यासाठी तरी ही रहस्यमय कादंबरी वाचायला हवी. शेवट सुखान्त असला तरी त्या सुखाला बोचणारे काटे अस्वस्थ करणारे आहेत. अस्सल कलाकृतीचं हे यश म्हणावं लागेल.\nमूळ लेखक -टोर्स्टन क्रोल\nअनुवाद – उज्ज्वला गोखले\nप्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस\nमूल्य – ३९५ रुपये\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभविष्य – रविवार ८ ते शनिवार १४ जुलै २०१८\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/hemadpant-sai-the-guiding-spirit-3/", "date_download": "2018-11-20T20:00:46Z", "digest": "sha1:YVA3HHYEUIMXPMB7EAMG3E6IANVJL76U", "length": 9246, "nlines": 114, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Hemadpant - Sai the guiding spirit)", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२\nसंत आरंभि उग्र भासती तरी त्यापोटी लाभेवीण प्रीति अल्प धीर पाहिजे चित्ती अल्प धीर पाहिजे चित्ती करितील अंती कल्याण\nसपटनेकरांची (Sapatnekar) गोष्ट सुरु करण्या अगोदर ही ओवी येते. इथे बघितल तर हयात स्पष्टपणे आपल्याला हेमाडपंत(Hemadpant) सांगतात की जेव्हा बाबा (Sai baba)रागावले असतात तेव्हा वरकरणी जरी ते रागावलेले दिसत असले तरी त्यांच्या अंतरंग मात्र पूर्णपणे प्रेमानेच भरलेले असते, त्यावेळी ते रूप बघून घाबरून न जाता त्या रूपा कड़े पण प्रेमाने बघून त्याही रूपावर आपल्याला प्रेम करता आले पाहिजे. हा धीर धरल्यावर शेवटी कल्याणच होणार हे निश्चित\nह्याच एक उदाहरण म्हणजे प्रसन्नोत्सवाच्या वेळी रक्त्दंतिका आईचे रूप. मातृवात्सल्याविन्दान्म(Matruvatsalya) मधे ह्या आइचे स्वरुप आपल्याला बाप्पाने खुप सुंदर वर्णन करून दिले आहे.\nआणि प्रसंनोत्सावाबद्दल सांगताना सुद्धा बाप्पने हे रूप कसे असेल हे डोळ्यासमोर आणून दिले. आणि अक्षरश: जेव्हा हे रूप बघितले तेव्हा जसे वर्णन केले होते अगदी तसच्या तस रूप होत ते\nपण ती आपली आईच असल्यामुळे तिची भीती न वाटता, ते उग्र पण त्याच वेळी प्रेमळ असलेले रूप बघताना जरा देखिल मन कचरल नाही., उलट प्रेम अधिक वाढलेल होत.\nआईचा राग, सद्गुरुचा कोप हा तिच्या बाळांवर नसतो तर त्यांच्या आड येणार्या वाईट लोक आणि वाईट वृत्तिंसाठी असतो. आणि हे जो समजतो तोच सुखी होतो.\nसपटनेकरांच्या गोष्टीमधे ही हेच बघतो की त्याना समजत की आधी आपण अविश्वास दाखवला, मानले नाही म्हणून बाबा सतत चल हट करत होते. हे चल हट त्याना नसून त्यांच्या त्या अविश्वासु वृत्तीला होते. आणि सपटनेकर जेव्हा सम्पूर्ण शरान्याने त्यांचे पाय धरतात तेव्हा बाबा सुद्धा प्रेमाने त्यांच्या डोक्यावरुन हात फिरावातात, एवढेच नाही तर पुढे बाबांच्या आशिर्वादाने , त्याना पुत्रप्राप्ति होते व त्याना त्यांचा पुत्र गेल्याचे दुःख झालेले ते बाबांच्या कृपेने नाहीसे होते.\nअसे हे सद्गुरुप्रेम व अकारण कारुण्य काहीही होवो तो त्याच्या लेकराना कधीच त्याच्यापासून दूर होउ देत नाही.\nइथे आपल्या बापाच्या पणजीने लिहिलेला एक अभंग व त्यातल्या ओळी आठवतात..\nज्याने धरिले हे पाय आणि ठेविला विश्वास..\nहे पाय कैसे तुमचे\nहे तर आमुच्या सत्तेचे\nव त्याच बरोबर आठवतात त्या मीना वैनींच्या अभंगातिल काही ओळी व त्या अगदी मनोमन पटतात…\nजे आले ते तरुनी गेले जे न आले ते तसेच राहिले\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/why-diesel-and-petrol-prices-will-keep-increasing-and-what-can-indian-government-do-on-it-304494.html", "date_download": "2018-11-20T19:31:55Z", "digest": "sha1:ZCMYEFSBB4H3S2KL5P2Z4SEFOPFZIXT5", "length": 8506, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अजून वाढू शकतात पेट्रोल- डिझेलचे भाव, ही आहेत कारणं...–News18 Lokmat", "raw_content": "\nअजून वाढू शकतात पेट्रोल- डिझेलचे भाव, ही आहेत कारणं...\nअमेरिकेला इराणवर दबाव ठेवायचा आहे. यामुळे भारताला कच्च्या तेलासाठी दुसऱ्या देशांवर अधिक किंमत देऊन अवलंबून राहावे लागत आहे.\nभारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. निराशेची गोष्ट म्हणजे येत्या काळात या किंमती कमी होणार नसून वाढणार आहेत. विरोधी पक्ष काँग्रेसने डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या विरोधात आज सोमवारी भारत बंदचे आवाहन केले होते. मात्र सरकारने याबद्दल तेलाच्या किंमती अनेक आंतरराष्ट्रीय कारणांमुळे वाढल्या आहेत. शिवाय सरकार पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या अतिरिक्त करावर कोणतीही सूट देण्याच्या तयारीत नाही. आम्ही तुम्हाला आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी का होत नाहीत याची कारणं सांगणार आहोत.डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणेडॉलरच्या तुलनेत रुपया घसरून रुपयाची किंमत ७२.१२ रुपये एवढी झाली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे. भारत लागणाऱ्या एकूण तेलापैकी ८० टक्के तेलाची आयात करतो. सर्वात जास्त तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा तिसरा नंबर लागतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जशी रुपयांची किंमत घसरत जाईल तशी आयात वस्तुंच्या किंमतीत वाढ होत जाणार. यामुळे पेट्रोल- डिझेलच्या रिटेल किंमतीही कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे वाढत जात आहेत.\nअमेरिकेने इराणवर अनेक व्यापार निर्बंध घातले आहेत. अशात इराणची तेल निर्यात कमी झाली. इराणकडून जगाला मोठ्या प्रमाण तेल निर्यात केले जाते. इराणकडून सर्वात जास्त तेल आयात करण्यात भारत दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर चीन देश आहे. अमेरिकेने त्याच्या हितराष्ट्रांना गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून इराणकडून तेल आयात करण्यास मनाई केली. असे करुन अमेरिकेला इराणवर दबाव ठेवायचा आहे. यामुळे भारताला कच्च्या तेलासाठी दुसऱ्या देशांवर अधिक किंमत देऊन अवलंबून राहावे लागत आहे.रेव्हेन्यूचा सर्वात मोठा मार्ग आहे पेट्रोलपेट्रोल आणि डिजेल ज्या किंमतीत ग्राहकांना मिळत आहेत, त्या किंमतीत ५० टक्के सरकारचा कर असतो. उदाहरणार्थ इंडियन ऑइल जेव्हा डीलरला ३९.२२ रुपये दराने प्रती लीटर पेट्रोल विकते, त्यानंतर पेट्रोलवर डीलरचा नफा, राज्याचा वॅट आणि केंद्रीय उत्पादनाची किंमतही जोडली जाते. या सगळ्या किंमती जोडल्यानंतर ग्राहकांसाठी पेट्रोल प्रती लीटर ८० रुपये एवढे होते. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी सर्वात जास्त वॅट लावला जातो. यामुळेच संपूर्ण भारतात मुंबईमध्ये पेट्रोल- डिझेलच्या किंमती सर्वात जास्त आहेत.पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीमध्ये मोडत नाहीत. यावर वॅट लावला जातो. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत जात आहे. राजस्थानने राज्याचा वॅट की करत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या.सरकारसाठी किती महत्त्वाचा आहे पेट्रोल आणि डिझेलपासून मिळणारा करफायनानशियल एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, गेल्या वर्षी केंद्र सरकारने ८ लाख कोटी रुपये एक्साइज ड्युटी, सर्विस टॅक्स आणि जीएसटीमधून मिळवला होता. यातील ३६ टक्के टॅक्स हा पेट्रोलियम सेक्टरमधून मिळाला होता.\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/video/kerala-floods-coast-guard-conducts-perilous-rescue-to-save-a-10-day-old-child-301244.html", "date_download": "2018-11-20T19:29:32Z", "digest": "sha1:IRNSEDNN2E4GW6BY644TXGBAOM4LVVFV", "length": 2506, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nकेरळमध्ये महाप्रलयाने हाहाकार माजवलाय. या पुरातून वाचवण्यासाठी माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत सर्वच जण धडपड करत आहे. सैन्य, एनडीआरएफची टीम शर्थीने प्रयत्न करत आहे. अशाच एका प्रसंगात अवघ्या 10 दिवसांच्या पाळाला घरातून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. स्थानिकांच्या मदतीने या बाळाला घराच्या दुसऱ्या मजल्यावरून आईसह बाहेर काढण्यात आलं.\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/priyanka-chopra-bollywood-nik-sky-is-pink-shoot-299324.html", "date_download": "2018-11-20T19:30:13Z", "digest": "sha1:IN4D6KTT5TDSZYHEJQEKI37PYMPFTDZ6", "length": 15065, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'भारत' सोडल्यानंतर प्रियांका करतेय बाॅलिवूडमध्येच शूटिंग", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n'भारत' सोडल्यानंतर प्रियांका करतेय बाॅलिवूडमध्येच शूटिंग\nप्रियांकाचं खरं कारण पुढे आलंय. भारत सोडून ती दुसरा बाॅलिवूडचा सिनेमा शूट करतेय. तेही फरहान अख्तरसोबत.\nमुंबई, 08 आॅगस्ट : प्रियांका चोप्रानं भारत सोडला. त्याची बरीच कारणं पुढे आली. कोण म्हणालं तिला हाॅलिवूडचा मोठा सिनेमा मिळाला, कोण म्हणालं निकबरोबर तिचं लग्न आहे. सलमाननं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, तिला मोठा सिनेमा मिळालाय, असं ऐकलंय. पण प्रियांकाचं खरं कारण पुढे आलंय. भारत सोडून ती दुसरा बाॅलिवूडचा सिनेमा शूट करतेय. तेही फरहान अख्तरसोबत.\nप्रियांका सध्या शोनाली बोसचा स्काय इज पिंक हा सिनेमा करतेय. आयशा चौधरीवर हा सिनेमा बेतलाय. असाध्य आजार झालेली आयशा ही मोटिव्हेटेड स्पीकर होती. तिच्या आईची भूमिका प्रियांका करतेय, तर वडिलांची भूमिका फरहान अख्तर करतोय. मुंबई, दिल्ली, लंडन आणि अंदमानमध्ये या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. सिद्धार्थ रॉय कपूर आणि रोनी स्क्रूवाला मिळून याची निर्मिती करतायेत. सिनेमाला संगीत प्रीतम देणार आहे तर जुही चतुर्वेदीने संवाद लिहिले आहेत. प्रियांकानं फरहानसोबत शेवटचा सिनेमा 'दिल धडकने दो' केला होता.\nप्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत 'काऊबॉय निंजा वायकिंग' या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा हॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा असेल आणि 2019 च्या जूनमध्ये प्रदर्शित होईल असं बोललं जातंय.सलमान खानसोबत भारत हा सिनेमा नाकारल्यानंतर प्रियांकाने थेट हॉलिवूडचा सिनेमा स्वीकारलाय.त्यामुळे यापुढे तिचा कल हा बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडकडे असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.\nदुसरीकडे निक आणि प्रियांका यांचं प्रेम बहरतंय. निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/all/page-8/", "date_download": "2018-11-20T19:36:10Z", "digest": "sha1:MD3XXD5HJBB2TZVEDDYJH2XEPLMK67NY", "length": 10400, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंध्र प्रदेश- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nभीषण चक्रीवादळ ओडिशा-आंध्रच्या किनार्‍यावर धडकणार\nजगनमोहन रेड्डींना पोलिसांनी घेतलं ताब्यात\nसीमांध्रमधला वीज कर्मचार्‍यांचा संप तात्पुरता मागे\nतेलंगणाविरोधी आंदोलनाचा फटका,5 जिल्ह्यात वीजपुरवठा ठप्प\nआंध्रावर वीजेचं संकट, 50 हजार कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा\nआंध्रमध्ये दहशतवादी-पोलिसांमध्ये धुमश्चक्री, एका पोलिसाचा मृत्यू\n'नरेंद्र मोदी पंतप्रधान नकोत'\nमुंबईत ऑईल रिफायनरीजवर अतिरेकी हल्ल्याचं सावट\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-20T19:36:38Z", "digest": "sha1:ITUIJIEHBBRYJDX5AYA5OYE56G7MZKMP", "length": 11576, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रेकॉर्ड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nअमेरिकेत सुरू असलेल्या WWE Survivor Series 2018 मध्ये आजा राॅन्डा आणि शार्लेट यांच्यात महिला चॅम्पियनशीपसाठी मुकाबला रंगला. हा सामना रॉन्डा जिंकणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण शार्लेटने डावच पलटून टाकला.\nडीविलियर्सने मोडला आंद्रे रसेलचा 'हा' रेकॉर्ड\nजे कोणालाही जमले नाही ते वेदा कृष्णामूर्तीने करून दाखवले\nकर्णधार रोहित शर्माचे हे ‘विराट’ रेकॉर्ड माहितीयेत का\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nशेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड\nराष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षाकडून फटाके विक्रेत्याला बेदम मारहाण\nरणवीर सिंगला भेटायचंय 'या' मराठी अभिनेत्रीला\nLIVE MURDER: लोक आपल्याला घाबरावे म्हणून भर चौकात मृतदेहावर केले वार\nन्युझीलँडमधला हा रेकॉर्ड मोडणं विराट- रोहितला अशक्य\nIndia vs West Indies, 5th ODI- विराट कोहलीचा 'चमत्कारी चौकार', तोडेल वर्ल्ड रेकॉर्ड\nमुंब्रा बायपास बनलाय 'मृत्यूचा बायपास'; दोन महिन्यात 15 अपघात\nशिवाजी पार्कमध्येच होणार बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/crickets-attention-to-the-odi-series-dhonis-record/", "date_download": "2018-11-20T19:52:35Z", "digest": "sha1:YRXQI7SHAPZ2SXCCIS62JECURT5UCRTC", "length": 11043, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एकदिवसीय मालिकेचा थरार, धोनीच्या विक्रमाकडे क्रिकेटप्रेमीचं लक्ष", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएकदिवसीय मालिकेचा थरार, धोनीच्या विक्रमाकडे क्रिकेटप्रेमीचं लक्ष\nटीम महाराष्ट्र देशा : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वन-डे सामना आज नाॅटिगहॅम मध्ये खेळवला जाणार असून भारताने टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंड संघाने यापूर्वीच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाचा 6-0 ने धुव्वा उडवला. त्यामुळे इंग्लंड संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.\nटीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यातील पहिली वन-डे असून याकडे क्रिकेट प्रेमीचं लक्ष लागून आहे. या मालिकेत माजी कर्णधार धोनीला तीन विक्रमाला गवसणी घालण्याची संधी असणार असून धोनीला 10000 चा टप्पा पार करण्याची संधी आजच्या वन-डे सामन्यात आहे. धोनीने आतापर्यंत 318 वन-डे सामन्यात 9967 धावा केल्या असून त्याला 10000 चा टप्पा पार करण्यासाठी 33 धावा दूर आहे. जर त्याने हा टप्पा पार केला तर अशी कामगिरी करणारा तो जागातील 12 वा फलंदाज ठरेल. दहा हजार धावा पूर्ण करणारा भारताकडून चौथा खेळाडू ठरणार आहे. याआधी सचिन, सौरव आणि द्रविडने ही कामगिरी केली असून जर आज होणाऱ्या सामन्यात धोनीला फलंदाजीची संधी मिळाली आणि धोनीने 33 धावा केल्यास तो दिग्गजांच्या पंक्तीत बसेल.\nआतापर्यंत एम एस धोनीने 318 सामन्यात यष्टीमागे 404 फलंदाजांना बाद केले असून यामध्ये 107 स्टपिंग आणि 297 झेल घेतले आहेत. आज होणाऱ्या सामन्यात धोनीने यष्टीमागे तीन झेल घेतल्यास त्याचे 300 झेल होतील. जर त्याचे 300 झेल झाले तर तो अॅडम गिलख्रिस्ट(417), मार्क बाउचर(402) आणि कुमार संगाकारा(383) यांच्या पंक्तित जाऊन बसेल.\nवन-डेमध्ये इंग्लंडविरोधात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची धोनीकडे संधी असणार आहे. हा विक्रम युवराजसिंगच्या नावावर आहे. युवराजने इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक 1523 धावा केल्या असून दुसऱ्या क्रमांकावर 1455 धावांसह सचिन तेंडुलकर आहे. या दोघांचा विक्रम मोडण्यासाठी धोनीला 98 धावांची गरज आहे. या मालिकेत धोनीने 98 धावा केल्यास इंग्लंडविरुद्ध वन-डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो. भारतीय वेळेनुसार पाच वाजता सामना सुरु होईल.\nभारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल राहुल, एम. एस. धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, सिद्धार्थ कौल, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार.\nइंग्लंड :- ईयोन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टा, जोस बटलर, मोईन अली, जो रूट, जॅक बाल, टॉम कुरेन, अॅ0लेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, बेन स्टोक्स, आदिल रशीद, डेविड विली, मार्क वुड.\nअखेरच्या सामन्यात भारताचा विंडीजवर ‘विराट’ विजय\nहा विक्रम करणारा ‘शिखर धवन’ पहिला भारतीय क्रिकेटपटू\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T19:35:17Z", "digest": "sha1:JFIPZOH2FMZBAITPYZFNYFLG3N5WAKHX", "length": 10244, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बोअरवेलच्या पाणी उपसावर निर्बंध येणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबोअरवेलच्या पाणी उपसावर निर्बंध येणार\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील भूजल पातळी कायम ठेवायची असेल, तर बोअरवेलच्या माध्यमातून होणारा पाण्याचा उपसा रोखण्याच्या बाबीवर स्थायी समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने महापालिकेत रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nस्थायी समितीची साप्ताहिक सभा सोमवारी (दि. 5) पार पाडली. ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या स्थापत्यविषयक कामांना कोणत्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो, याची माहिती देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या सदस्या गीता मंचरकर यांनी स्थायी समितीच्या मागील साप्ताहिक बैठकीत केली होती. त्यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देता आली नाही. या बैठकीत मंचरकर यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीच्या राजू मिसाळ यांनी हा मुद्दा उचलून धरला.\nया विषयावर चर्चा करताना शहरात असलेल्या बोअरवेलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. बोअरवेलचे काम करताना महसूल विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. ही परवानगी देताना बोअरवेल खोदकामाच्या निकषांत किती मीटरचे खोदकाम करावे, दोन बोअरवेलमध्ये किती अंतर असणे आवश्‍यक आहे, हे नमूद केले आहे. मात्र, शहरी भागात याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याची बाब सदस्यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच अनधिकृतपणे बोअरवेल घेताना आढळल्यास अशा व्यक्तिंवर कोणती कायदेशीर कारवाई करावी, याची नियमावली नसल्याने महापालिका प्रशासनाला कारवाई करता येत नाही.\nयाबाबत विलास मडिगेरी म्हणाले की, बोअरवेल घेण्याकरिता सुमारे 50 हजार रूपये खर्च येतो. मात्र, या कामाची रितसर परवानगी न घेताच शहरात सर्रासपणे बोअरवेल घेतल्या जात असल्याने, महसूल विभागाला या कामाच्या माध्यमातून कोणतेही शुल्क मिळत नाही. ही बाब टाळण्याकरिता बोअरवेल घेण्यासाठी महसूल विभागाची नियमावली अभ्यासण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.\nमहापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी रुजू होण्यापूर्वी संतोष पाटील यांच्याकडे नांदेडच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार होता. त्यांना या कार्यप्रणालीची माहिती असल्याने, शहरातील बोअरवेल बाबत महसूल विभागाशी ताळमेळ साधून, शहरातील अनधिकृत बोअरवेल रोखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nआदिवासी खाद्य महोत्सवाचे आयोजन\nपवनाथडीच्या धर्तीवर नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने शहरात महिला बचत गटांमार्फत आदिवासी खाद्य महोत्सव भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ऐनवेळी मांडलेल्या सदस्य प्रस्तावाला या बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र, या खाद्य महोत्सवाचा कालावधी व येणारा खर्च याचा या प्रस्तावात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविधानसभेसाठी ओबीसी उमेदवार द्यावा : अशोक गर्जे\nNext article300 अनधिकृत फलक काढण्यासाठी दीड कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/union-minister-smriti-irani-attacked-congress-after-statement-by-raghuram-rajan-5955643.html", "date_download": "2018-11-20T19:24:43Z", "digest": "sha1:VVHWMZVILYHFPCN3EYAPSBGROOUNCT3F", "length": 6143, "nlines": 52, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Union Minister Smriti Irani Attacked congress after statement by Raghuram Rajan | रघुराम राजन यांच्या वक्तव्याने काँग्रेसचे पितळ उघडे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा हल्लाबोल", "raw_content": "\nरघुराम राजन यांच्या वक्तव्याने काँग्रेसचे पितळ उघडे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा हल्लाबोल\nसतत वाढणाऱ्या एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट्स) साठी काँग्रेस जबाबदार असल्याचे म्हणत इराणींनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.\nनवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या वक्तव्याचा दाखला देत सतत वाढणाऱ्या एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट्स) साठी काँग्रेस जबाबदार असल्याचे म्हणत हल्ला चढवला आहे. काँग्रेसची चुकीची धोरणे हेच यामागचे सर्वात मोठे कारण असल्याचे इराणी म्हणाल्या. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले होते की, सततच्या वाढणाऱ्या एनपीएसाठी युपीएच्या काळातील घोटाळा आणि प्रशासनातील इतर अडचणी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. एनडीए सरकारने वेळीच निर्णय न घेतल्याचे कारणही महत्त्वाचे असल्याचे राजन म्हणाले. राजन यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत स्मृती इराणी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला. स्मृती इराणी म्हणाल्या की, राजन यांच्या वक्तव्याने काँग्रेसचे पितळ उघडे पडले आहे. एनपीएच्या वाढत्या संख्येसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे या वक्तव्यावरून स्पष्ट होते, असेही इराणींनी म्हटले. तसेच राहुल गांधी, प्रियंका वढेरा आणि सोनिया गांधींवरही त्यांनी हल्ला चढवला. करदात्यांचा पैसा या सर्वांनी लुटल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Kundamalas-become-dangerous-place-for-tourist/", "date_download": "2018-11-20T19:37:21Z", "digest": "sha1:GJX7J5HESILXMN73WMLGBZSZNSBLBPBJ", "length": 7845, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुंडमळा पर्यटनस्थळ बनले धोकादायक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कुंडमळा पर्यटनस्थळ बनले धोकादायक\nकुंडमळा पर्यटनस्थळ बनले धोकादायक\nइंदोरी : ऋषिकेश लोंढे\nपावसाळा सुरू होताच पुणे तसेच मुंबई परिसरातील पर्यटकांची पावले मावळातील पर्यटनस्थळांकडे वळतात. मित्रांसमवेत वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी मावळ परिसरात पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतो आहे; मात्र काही हुल्लडबाज पर्यटक नको ते जीवघेणे धाडस करत आपला तसेच इतरांचाही जीव धोक्यात घालतात. अशाच काही दुर्घटनांमुळे इंदोरीतील कुंडमळा पर्यटनस्थळ धोकादायक बनले आहे. येथील रांजण खळग्यांमध्ये हुल्लडबाजी तसेच सेल्फीच्या नादात अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे.\nमावळातील लोणावळा, पवना धरण तसेच सध्या चर्चेत असलेले इंदोरी मावळ येथील कुंडमळा पर्यटनस्थळ हौशी पर्यटकांना खुणावत आहे. बेगडेवाडी (तळेगाव दाभाडे) रेल्वे स्थानकापासून दोन कि.मी अंतरावर असलेले हे ठिकाण वर्षाविहारासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. रांजण खळग्यांतून नागमोडी वळणे घेत वेगाने धावणारे फेसाळलेले इंद्रायणीचे पाणी पाहण्याचा आनंद आता हुल्लडबाजी करणार्‍या पर्यटकांच्या जीवावर बेततोय. घोरावडेश्वर टेकडी आणि कुंडमळा या ठिकाणांवर पर्यटक गर्दी करु लागले आहेत.\nजीवघेणे धोकादायक ’स्टंट’ या ठिकाणी पर्यटक करतात व स्वतः चा जीव गमवातात. आतापर्यंत या ठिकाणी शहरी भागातील शाळा, कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यानी हुल्लडबाजी करताना रांजण खळग्यांमध्ये पडून जीव गमवला आहे.येथे कुंडदेवीचे पौराणिक मंदिर आहे. येथील रांजण खळग्यांमुळे इंद्रायणी नदीच्या प्रवाहाची गती जास्त होते. त्यामुळे फेसाळत्या पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. रांजण खळग्यांमध्ये पडल्यावर कुशल पोहणाराचेही पाण्याच्या वेगापुढे काही चालत नाही. प्रसंगी पर्यटकांना आपला जीव गमवावा लागतो.\nस्थानिकांनी येथील धोकादायक ठिकाणांविषयी माहितीफलक लावूनही काही हुल्लडबाज पर्यटक ते फाडून टाकतात. सोशल मिडीयावर झळकण्यासाठी सेल्फ़ी काढताना पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन जीव गमावल्याचाही काही दुर्घटना येथे घडल्या आहेत. महाविद्यालयीन तरुण येथे शक्ती प्रदर्शन करताना दिसुन येतात. वाहत्या पाण्यामध्ये उंच दगड़ांवर जाऊन या ठिकाणी फ़ोटो काढणे. पर्यटकांचे लक्ष केंद्रित करणे, असे प्रकार काही हुल्लडबाज करताना आढळूनयेतात. याबाबत स्थानिकांनी संबंधितांना हटकल्यास ‘तू तू मैं मै’ होते. त्यामुळे स्थानिक देखील याकडे दुर्लक्ष करतात. पावसाळ्यात येथील रांजण खळगे पाण्याने पूर्ण भरतात. त्यामुळे पर्यटकांना त्याचा अंदाज येत नाही. पर्यटक अनोखळ्या ठिकाणी पोहण्याचे धाडस करतात व आपला जीव धोक्यात टाकतात; तसेच प्रसंगी प्राणास मुकतात. ‘सेल्फी’च्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/bus-accident-on-Mula-river-bridge-30-people-injured/", "date_download": "2018-11-20T19:38:00Z", "digest": "sha1:TCZ53X2CYTWCJV5GOBFU2SESAZ7JRX4S", "length": 3431, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी : मुळा नदीच्या पुलावर बस उलटली; 30 प्रवाशी जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी : मुळा नदीच्या पुलावर बस उलटली; 30 प्रवाशी जखमी\nपिंपरी : मुळा नदीच्या पुलावर बस उलटली; 30 प्रवाशी जखमी\nवाकड येथे मुळा नदीच्या पुलावर कोल्हापूरच्या दिशेने जाणारी बस उलटली. यामध्ये एकूण ३० प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे चारच्या सुमारास घडली. बस पुलाच्या कठड्याला अडकल्याने मोठी हानी टळली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीवली ते कोल्हापूर अशी एम.बी.लिंक ट्रँव्हसची बस (एम एच ०९-सी व्ही, ३६९७ ) कोल्हापूरच्या दिशेने जात होती. वाकड येथील मुळानदीचे पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने बस कठड्याला धडकून रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एकूण ३० प्रवाशांपैकी ८ते १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-nagpur-samrudhi-highway-108673", "date_download": "2018-11-20T20:28:33Z", "digest": "sha1:MKYKUGTKCY7MNDGACD47URF7WJDYPLZW", "length": 12682, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai nagpur samrudhi highway महामार्गामुळे शेतकरी \"समृद्ध' | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nमुंबई - नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीला बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाल्यामुळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाधित झालेले शेतकरी खरोखरच समृद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे नुकसानभरपाई मिळालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन शेतीतच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्यातील बाधित शेतकऱ्यांचे \"मॅजिक आय' या खासगी संस्थेने सर्वेक्षण केले असून त्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे.\nमुंबई - नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीला बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाल्यामुळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाधित झालेले शेतकरी खरोखरच समृद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे नुकसानभरपाई मिळालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन शेतीतच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्यातील बाधित शेतकऱ्यांचे \"मॅजिक आय' या खासगी संस्थेने सर्वेक्षण केले असून त्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे.\nराज्यातील अकरा जिल्ह्यांतून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांनी सुरवातीला विरोध केला होता. मात्र 2014 मध्ये झालेल्या नवीन भूसंपादन कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला खासगी वाटाघाटीतून बाजारभावापेक्षा पाच पट मोबदला मिळाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांना काही कोटी रुपयांचा लाभ झाल्याने आता शेतकऱ्यांचा विरोध मावळला आहे. प्रकल्प बाधित नुकसानभरपाई मिळालेल्या राज्यातील सर्व सहा हजार 486 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून \"मॅजिक आय'ने सर्वेक्षण केले आहे. यात मिळालेल्या पैशांतून शेतकरी कोणती गुंतवणूक करणार असल्याचा सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश होता. विशेष म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांनी नवीन शेतजमीन खरेदी करणे, शेतजमीन खरेदी करण्याची इच्छा व्यक्‍त करणे तसेच शेतीपूरक व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यांनी अन्य व्यवसायांत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून त्यात जेसीबी खरेदी, ट्रक, ट्रॅक्‍टर, प्रवासी आणि वाहतुकीची वाहने खरेदी आणि म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचा समावेश आहे. अनेकांनी शिक्षण आणि कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी रक्‍कम वापरणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. हा अहवाल गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.\nनुकसानभरपाईचा तपशील (रक्कम कोटी रुपयांत)\nजिल्हा शेतकरी संख्या नुकसानभरपाईची रक्‍कम\n- नवीन शेती खरेदी - 18\n- शेतीच खरेदी करण्याची इच्छा - 50 टक्‍के\n- शेतीपूरक व्यवसाय - 6 टक्‍के\n- अन्य व्यवसाय - 10 टक्‍के\n- अन्य गुंतवणूक - 45 टक्‍के\n- शिक्षण - 74 टक्‍के\n- कुटुंबीयांना मदत - 71 टक्‍के\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/agricultural-component-agricultural-question-analysis-1696012/", "date_download": "2018-11-20T19:57:49Z", "digest": "sha1:IELJXVJONZPJNVAMQWP3RSHLRHQU7V2E", "length": 18854, "nlines": 270, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Agricultural Component Agricultural Question Analysis | एमपीएससी मंत्र : कृषी घटक (एकत्रित प्रश्न विश्लेषण) | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nएमपीएससी मंत्र : कृषी घटक (एकत्रित प्रश्न विश्लेषण)\nएमपीएससी मंत्र : कृषी घटक (एकत्रित प्रश्न विश्लेषण)\nराज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये कृषी घटक हा पेपर एक आणि चारमध्ये विभागून समाविष्ट करण्यात आला आहे.\nराज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये कृषी घटक हा पेपर एक आणि चारमध्ये विभागून समाविष्ट करण्यात आला आहे. दोन्ही पेपरमधील या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न एकत्रित विचारात घेऊन त्यांचे विश्लेषण केल्यास या घटकाचा सलग अभ्यास करणे सोपे होते. मागील तीन वर्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेले प्रातिनिधिक प्रश्न व त्यांचे विश्लेषण या लेखामध्ये पाहू.\nप्रश्न – प्रकाश तीव्रता जेथे प्रकाशसंश्लेषणाचा दर फक्त श्वसनक्रियेची गरज भागविण्याएवढा समान असतो त्याला काय म्हणतात\n२) प्रकाश संश्लेषण बिंदू\nप्रश्न – खालील वाक्ये वाचून योग्य पर्याय निवडा.\nएका ऋतू किंवा वर्षांत एकूण पर्जन्य हा साधारण पर्जन्यापेक्षा ७५%ने कमी झाल्यास त्यास अवर्षण काळ म्हणतात.\nजर पर्जन्याची तूट ही २६ ते ५० टक्के इतकी असेल तर त्यास साधारण अवर्षण म्हणतात.\nजर पर्जन्याची तूट ही ५० टक्केपेक्षा जास्त असेल तर त्यास तीव्र अवर्षण म्हणतात.\n१) केवळ (a) आणि (c) चुकीची\n२) केवळ (a) आणि (b) चुकीची\n३) केवळ (c) चुकीचे\n४) सर्व विधाने बरोबर आहेत\nप्रश्न – पुढील दोन विधानांपकी कोणते अयोग्य आहे\nभात पिकास फुटवे येण्याच्या अवस्थेवेळी तापमान सर्वसाधारणपणे ३१० सें. ग्रे. असावे लागते.\nअंडी उत्पादनाकरिता योग्य तापमान १०- १६० सं. ग्रे. असते.\nप्रश्न – वनस्पतीच्या तळाच्या पानापासून वपर्यंत हरितद्रव्य नाहिसे होणे हे —- च्या कमतरतेचे लक्षण आहे.\n१) तांबे २) मँगनीज २) मॅग्नेशियम ४) गंधक\nप्रश्न – खालीलपकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्य़ांच्या मुख्य भागाचा समावेश अवर्षणाच्या खरीप व रब्बी कृषी हवामानाच्या विभागात होतो\nप्रश्न – मातीची धूप कृषीविद्याविषयक उपाययोजनेद्वारे नियंत्रित करता येते जेव्हा जमिनीचा उतार —- टक्के इतका असेल.\n३) सहा ते दहा\nप्रश्न – खालील विधानांपकी कोणते / ती विधान / ने चुकीचे / ची आहे/त\nभारतातील पंजाब हे मोठय़ा प्रमाणात गहू उत्पादन करणारे राज्य आहे.\nभारतातील मध्य प्रदेश हे सर्वात जास्त प्रमाणात डाळीचे उत्पादन करणारे राज्य आहे.\nभारतातील महाराष्ट्र हे कापसाचे प्रमुख उत्पादन करणारे राज्य आहे.\nभारतातील पश्चिम बंगाल हे ऊसाचे मुख्य उत्पादन करणारे राज्य आहे.\nप्रश्न – भारतातील पीक पद्धतीवर परिणाम करणारे घटक\nकिमती व उत्पन्न महत्तम करणे.\n३) वरील सर्व चूक\n४) वरील सर्व बरोबर\nप्रश्न – शेतीविषयक अर्थसाहाय्याबाबत पुढीलपकी कोणते विधान चुकीचे आहे\n१) खतांसाठी दिले जाणारे अर्थसाहाय्य ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.\n२) वीजपुरवठय़ासाठी दिले जाणारे अर्थसाहाय्य ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.\n३) खतांसाठी दिलेल्या अर्थसाहाय्याचे एक उद्दिष्ट म्हणजे खताच्या उद्योगाकडे अधिक भांडवल आकर्षति करणे.\n४) जलसिंचनासाठीच्या अर्थसाहाय्यामुळे कालव्याच्या पाण्याच्या झालेल्या कमी किमती हे भूपृष्ठ पाण्याच्या अकार्यक्षम वापरास कारणीभूत आहे.\nप्रश्न – पुढीलपकी कोणते विधान अयोग्य आहे\n(a) एकूण कार्यरत लोकसंख्येत शेतमजुरांचे प्रमाण सन १९५१ ते २०१०, २५% पासून २०% पर्यंत कमी झाले.\n(b) लागवड करणाऱ्यांचेही प्रमाण सन १९५१ ते २०१०, ५०% पासून सुमारे ३०% पर्यंत कमी झाले.\n१) केवळ (a) २) केवळ (b) ३) दोन्ही ४) एकही नाही\nप्रश्न – सागरी उत्पादन निर्यातीस चालना देण्यासाठी १९७२साली —स्थापना करण्यात आली.\nवरील प्रश्नांचे व्यवस्थित अवलोकन केल्यास तयारी करताना पुढील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे, हे लक्षात येते.\nपिक पद्धती, पिकांचे वितरण, पिकांच्या वाढीचे शास्त्र या बाबी पेपर एकमध्ये तर पिकांची उत्पादकता, उत्पादनाचे प्रमाण, संशोधन संस्था, त्यासाठीच्या योजना, आíथक आदाने, विपणन हे मुद्दे पेपर चारमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.\nजलव्यवस्थापन, हवामान, मान्सून, मृदा निर्मिती व वितरण, हवामान विभाग हे भौगोलिक घटक पेपर एकमध्ये समाविष्ट आहेत.\nजागतिक स्तरावरील कृषी उत्पादनांचे क्रम, अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राचा वाटा, जागतिक व्यापार संघटनेतील शेतीविषयक तरतूदी, कृषी व पोषणविषयक शासकीय योजना या बाबी पेपर चारमध्ये समाविष्ट आहेत.\nकृषी वित्तपुरवठा, त्याबाबतच्या राज्य, देश व जागतिक स्तरावरील संस्था, इतर वित्तीय संस्था हे मुद्दे पेपर चारमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.\nया घटकातील समर्पक मुद्दय़ांचे दोन पेपरमध्ये विभाजन करण्यात आले असले तरी हा घटक एकसंधपणे अभ्यासल्यास जास्त व्यवहार्य ठरते. काही मुद्दे त्या त्या पेपरमधील घटकांवर भर देऊन त्या त्या वेळी पुन्हा पाहिल्यास अभ्यासक्रम व्यवस्थित कव्हर होईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/7480-atal-bihari-vajpayee-s-love-for-marathi", "date_download": "2018-11-20T19:43:15Z", "digest": "sha1:PINTREVSM57BGTTGFXYISCBFTLVAWRDT", "length": 9893, "nlines": 164, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "वाजपेयींचे मराठी प्रेम - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. वाजपेयी हे अमोघ वक्तृत्वाबद्दल प्रसिद्ध होते.\nहिंदी भाषेवरील त्यांचं प्रभुत्व असामान्य होतं. मात्र याचबरोबर मराठी भाषेवरही अटलजींचं प्रेम होतं.\nआपल्या हिंदी कवितांसाठी ओळखल्या जाणा-या वाजपेयींना मराठी कविता वाचायला आवडत.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मराठी कवितांनी वाजपेयींना प्रभावित केलं होतं.\nकुसुमाग्रज यांच्या काही मराठी कवितांचा त्यांनी हिंदीत अनुवादही केला होता.\nतसंच मुंबईतील वास्तव्यात ते ब-याचदा मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांचा आस्वाद घेत.\nमराठी नाटकांवर त्यांचे विशेष प्रेम होते.शिवाजी मंदिरात मराठी नाटक पाहाण्यासाठी वाजपेयी दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कुटुंबासह गेले होते.\n2004 साली निवडणुकांच्या दरम्यानही वाजपेयींनी 'श्वास' हा मराठी चित्रपट पाहाण्याची इच्छा व्यक्त केली.\nतेव्हा त्यांच्यासाठी या सिनेमाचं खास स्क्रीनिंगही आयोजित करण्यात आलं होतं.\nचित्रपट पाहिल्यावर वाजपेयी भारावून गेले आणि चित्रपट आपल्याला खूप आवडल्याचीही त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.\nआपण यापुढे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसणार असल्याचंही वाजपेयींनी पहिल्यांदा मराठीतूनच जाहीर केलं होतं.\n'आता बारी नको... पुष्कळ झाले' अशा मराठी शब्दांत त्यांनी आपल्या पंतप्रधानपदासंबंधीच्या चर्चांना विराम दिला होता.\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण\nराज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nएकाच दिवशी पाच मराठी चित्रपट रिलीज\nग्लॅमरस सईचा गॉर्जिअस लुक, चाहत्यांना पहायला मिळाला वेगळाच अंदाज\nसचिन-स्वप्नील पडद्यावर झळकणार पुन्हा एकत्र\nपावसाच्या निबंधाच्या नावानं चांगभलं नागराज मंजुळेंची फेसबुक पोस्ट\nमाधुरी दिक्षितच्या बॅकेट लिस्टमध्ये आता तोही....\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.vikaspedia.in/InDG", "date_download": "2018-11-20T20:14:34Z", "digest": "sha1:I7BLUQY42WV6P56D2MPNW7OILLVSNMK2", "length": 7365, "nlines": 150, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मुख्य — विकासपीडिया", "raw_content": "\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे (InDG) या राष्ट्रीय उपक्रमाचाएक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठी माहिती व दळणवळण तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे, हे वेब पोर्टल भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभाग (DeitY), दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nज्ञान आणि सेवा प्रदान करा आणि भारतातील लोकांच्या विकास कार्यात सहभागी व्हा.येथे.नोंदणी करा.\nऑनलाइन सेवा शिक्षणाचे स्रोतमोबाइल अनुप्रयोग\nकौशल्य विकासाद्वारे - करिअरच्या संधी\nविकासपिडिया मदत दस्तऐवज पहा\nशोध सुविधेचा वापर करणे\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 24, 2018\n© 2018 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Action-for-Suspension-of-Kotwal-With-tallathi/", "date_download": "2018-11-20T19:39:18Z", "digest": "sha1:IMJGRSE3NYH6UJES5QEU7IML7QALTI77", "length": 6621, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केळगावच्या तलाठ्यासह कोतवाल निलंबनाची कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › केळगावच्या तलाठ्यासह कोतवाल निलंबनाची कारवाई\nकेळगावच्या तलाठ्यासह कोतवाल निलंबनाची कारवाई\nमालमत्ता दस्तऐवजातून हुसकावून लावण्याच्या हेतूने अनेक शेतकर्‍यांची नावे सात बारामधून वगळल्याचा ठपका ठेवत केळगाव येथील तलाठी एस. सी. दांडगे व कोतवाल विठ्ठल त्र्यंबक राठोड यांना उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड यांनी निलंबित केले आहे.\nकैलास दला राठोड, (ह. मु. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) यांच्या कुटुंबाची आधारवाडी ता. सिल्लोड शिवारात गट क्रमांक 16 मध्ये 4 हेक्टर 96 आर. जमीन असून ती त्यांच्या कुटुंबाच्या नावे होती. त्यांनी 21 सप्टेंबर 2017 रोजी या गटाचा सातबारा सिल्लोड येथील सेतू सुविधा केंद्रावरून काढला असता त्या सातबारा वरून त्यांच्या कुटुंबाचे नाव गायब होते. नावे गायब झाल्याचे बघून राठोड यांच्या पाया खालची जमीन सरकली होती.\nयाप्रकरणी त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना लेखी अर्ज करून या तलाठी दांडगे व कोतवाल राठोड यांनी सदर जमिनीच्या सातबार्‍यावरून नावे कमी केल्याची तक्रार करून सदर सातबार्‍यावर कुटुंबाचे नावे कायम करण्याकरिता विनंती अर्ज सादर केला होता. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड यांनी विभागीय चौकशी करून संबंधित तलाठी व कोतवाल यांना बाजू मांडण्याच्या हेतूने खुलासा करण्याचे आदेश दिले होते, परंतु दोघांनी कुठल्याही प्रकारचा खुलासा दिला नाही व आपल्या कर्तव्यात कसूर केला.\nसदर तलाठी दांडगे व कोतवाल यांनी ही चूक जाणीव पूर्वक केल्याची बाब चौकशीत समोर दिसून आल्याने माचेवाड यांनी दोघांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित केले. निलंबन काळात त्यांनी सोयगाव तहसील कार्यालयात हजेरी द्यावी, या काळात त्यांनी खासगी नोकरी करू नये, असे आदेशात म्हटले आहे.\nगतिमंद भावाची किडनी देण्याची याचिका फेटाळली\nदुसर्‍यांचे भूखंड परस्पर विक्री केल्याचे प्रकरण\nजिल्ह्यातील अधिकार्‍यांकडून निलंबित अधिकार्‍यांची वकिली\nकेळगावच्या तलाठ्यासह कोतवाल निलंबनाची कारवाई\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खाल्ला ‘गायरान’ मेवा\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Fire-On-kalyan-Relway-Station-garbage/", "date_download": "2018-11-20T20:35:25Z", "digest": "sha1:RNX5BX35HOBY5I4A3VKNTLEP3NUXKAEW", "length": 5999, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कल्याण : रेल्वे स्थानक परिसरातील मोकळ्या जागेतील काचऱ्याला भीषण आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण : रेल्वे स्थानक परिसरातील मोकळ्या जागेतील काचऱ्याला भीषण आग\nकल्याण : रेल्वे स्थानक परिसरातील काचऱ्याला भीषण आग\nकल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर असलेल्या कचऱ्याला अचानकपणे आग लागल्याने रेल्वे परिसरात खळबळ उडाली होती. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी त्वरित पालिकेच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. मात्र आग लागलेला परिसर अरुंद व चिंचोळा असल्याने अग्निशमन दलाची बंब गाडी घटनास्थळी जाण्यास हि मार्ग नसल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली होती.\nअग्नीशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच आरपीएफ जवान व कामगारांनी कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पाण्याच्या बादल्या घेऊन आगीवर पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे फलाट क्रमांक एक सह अन्य परिसरात धूरच धूर झाला होता. हा धूर प्रवाशांच्या नाका तोंडात गेल्याने प्रवाशांचा श्वास कोंडला होता.\nमध्य रेल्वेच्या ठाणे उपनगरातील कल्याण रेल्वे स्थानकात प्लेटफॉर्म एकच्या बाजूला रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र आहे. या आरक्षण केंद्राजवळ असलेल्या मोकळ्या जागेत सर्रासपणे कचरा टाकून जात असल्याने येथे कचरा कुंडीच तयार केली आहे. सोमवार दुपारच्या सुमारास या मोकळ्या जागेतील असलेल्या कचऱ्याला अचानकपणे आग लागली.याची माहिती त्वरित अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली . मात्र आग लागलेला परिसर अरुंद व चिंचोळा असल्याने अग्निशमन दलाची बंब गाडी घटना स्थळी जाण्यास हि मार्ग नसल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली.\nअग्नीशमन दलाच्या गाडय़ा येण्यापूर्वीच आरपीएफ जवान व कामगारांनी पाण्याच्या बादल्या घेऊन आगीवर पाणी टाकले. तसेच झाडांच्या फांद्यानी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे फलाट क्रमांक एक सह अन्य परिसरात धूरच धूर झाला होता. आगीमुळे मुंबईहून कल्याणला येणारी गाडी पत्री पूलानजीक अर्धा तास उभी होती.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Increase-in-price-of-8th-10th-books-with-bags/", "date_download": "2018-11-20T19:50:23Z", "digest": "sha1:6Q6BXHELKFQI547IXGFCZHQ53C73UO6J", "length": 6481, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दप्तरांसह ८वी, १०वीच्या पुस्तकांच्या किमतीत वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › दप्तरांसह ८वी, १०वीच्या पुस्तकांच्या किमतीत वाढ\nदप्तरांसह ८वी, १०वीच्या पुस्तकांच्या किमतीत वाढ\nजून महिना उजाडला की वेध लागतात ते शैक्षणिक साहित्य खरेदीचे. मात्र, यावर्षी शैक्षणिक साहित्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. पूर्वी व्हॅट आणि एक्साईजसाठी 4.50 ते 5 टक्के कर अदा करावा लागत होता. मात्र, आता जीएसटीमुळे 14 टक्के कर भरावा लागत असल्याने दप्तरांच्या किमतीत वाढ झाली आहे. तर यंदा इयत्ता 8 वी आणि 10 वीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे या अभ्यासक्रमाच्या नवीन पुस्तकांच्या किमतीत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती पुस्तक विक्रेत्यांनी दिली.\nराज्यातील शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहेत. यंदाही शिक्षण साहित्याच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण अधिकच महागले असल्याचे दिसत आहे. त्यात ठाण्यातील मुख्य बाजारपेठेतील दप्तर, पुस्तके, वह्या अशा शाळेसाठी लागणार्‍या साहित्यांच्या दुकानांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. तसेच यंदाच्या वर्षी इयत्ता आठवी आणि इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने, या दोन्ही इयत्तांची नवीन पुस्तके बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. मात्र, या नवीन पाठ्यपुस्तकांच्या किमतीत देखील 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती माझे ग्रंथ भंडारचे मंदार मेहेंदळे यांनी दिली.\nशाळेच्या खरेदीमधील मोठा घटक म्हणजे दप्तर. यावर्षी लहान मुलांसाठी आलेल्या दप्तरांमध्ये छोटा भीम आणि त्याच्याबरोबरच चुटकी, कालिया यांचे वर्चस्व दिसत आहे. लहान मुलांसाठी प्रिटिंग असणार्‍या दप्तरांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, दप्तरांच्या किमतीतही यावर्षी वाढ झाली आहे. पूर्वी व्हॅट आणि एक्साईजसाठी 4.50 ते 5 टक्के कर अदा करावा लागत होता. मात्र, आता जीएसटीमुळे 14 टक्के कर भरावा लागत असल्याने दप्तरांच्या किमतीत वाढ झाल्या आहेत. त्यामुळे दप्तरांच्या किंमतीत देखील 9 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दिसून येते. या शिवाय वॉटरबॅग, डबा, कंपासपेटी अशा वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Railway-accident-prevention-robot/", "date_download": "2018-11-20T20:28:25Z", "digest": "sha1:GCLDWWMMIOZEPUFWXN7HL27T2BIKKQ25", "length": 4948, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वे अपघात रोखणारा रोबोट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे अपघात रोखणारा रोबोट\nरेल्वे अपघात रोखणारा रोबोट\nरेल्वे रुळाला तडे गेल्याच्या कारणामुळे अनेकदा रेल्वे अपघात झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी रेल्वे रुळांच्या तड्यांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वत: गँगमनला अनेकदा कष्ट घ्यावे लागत आहे. रुळाच्या तड्यांची पाहणी करताना अनेकदा गँगमन जखमी होतात, तसेच मृत्यूमुखीही पडतात. उपलब्ध आकडेवारीनुसार, वेगवेगळ्या अपघातांमध्ये वर्षाला जवळपास 400 गँगमनचा मृत्यू होतो. यामधील अनेकांचा ट्रेनने धडक दिल्याने मृत्यू झालेला असतो. मात्र आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटमुळे अनेक कामगारांचा जीव वाचणार आहे, तसेच प्रवासीही सुरक्षित प्रवास करु शकणार आहेत.\nआयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी एक रोबोट तयार केला आहे जो रेल्वे अपघात रोखण्यात मदत करण्यात येणार आहे. हा रोबोट रेल्वे ट्रॅकसोबत जोडण्यात येईल. हा रोबोट सेन्सरच्या सहाय्याने 2 सेंमीपर्यंतच्या तड्याची माहिती देऊ शकतो. तसेच हा रोबोट रिअल टाइम डेटा देणार आहे. या रोबोटमुळे गँगमनला दरवेळी ट्रॅकवर उतरुन तडे गेले आहेत की नाही याची पाहणी करावी लागणार नाही.\n1.5 फूट उंचीच्या या रोबोटला सहा चाके असतील. हा रोबोट पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूने प्रवास करु शकतो. डेटा गोळा करण्यासाठी रोबोटमध्ये अल्ट्रासॉनिक सेन्सर असणार आहे. रोबोटमधील मायक्रोचिपमध्ये हा डेटा गोळा होईल. जर रुळाला तडा असेल तर मायक्रोचिप लोकेशन आणि अलर्ट पाठवणार. रोबोट वजनाला अत्यंत हलका असणार असून, ट्रेन रुळावरुन धावत असतानाही तो हालचाल करु शकतो.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-question-of-tourist-safety/", "date_download": "2018-11-20T20:11:30Z", "digest": "sha1:6YIHG4IREQEKMIHV7OPKE3GOW7TMBIJC", "length": 13375, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर\nपर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर\nसातारा : विशाल गुजर\nजिल्ह्यात ठोसेघर, महाबळेश्वर, पाचगणी, कोयना या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांचा समावेश असताना अलीकडच्या काळात नवनवी पर्यटनस्थळे उदयास आली आहेत. या पर्यटनस्थळावर निसर्गप्रेमी व पर्यटकांची सुट्टीच्या कालावधीत तोबा गर्दी होत असते. अनेकदा हुल्लडबाजांमुळे अप्रिय घटना घडू लागल्या आहेत. शनिवारी सज्जनगडावरून पडून एका युवकाला प्राण गमवावे लागले. अशा अनेक घटना पर्यटनस्थळी घडू लागल्याने तेथील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा नव्याने ऐरणीवर आला आहे.\nसातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग संततधार पाऊस झाल्याने निसर्ग सौंदर्याने नटलेला असून या पर्यटनस्थळांसह विविध अध्यात्मिक ठिकाणांकडे जिल्ह्यासह, राज्यातील पर्यटकांचा, भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ठोसेघर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई यापाठोपाठ आता कास, बामणोली, कोयनानगर, अजिंक्यतारा, मेणवली, भांबवली, केळवली, सांडवली, सडा वाघापूर, उरमोडी धरण, कण्हेर धरण यासह विविध प्रकारचे छोटे-मोठे धबधबे, या परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी होऊ लागली आहे.\nयाशिवाय सज्जनगड, गोंदवले, शिखर-शिंगणापूर, चाफळ, म्हसवड, औध या धार्मिकस्थळी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने येथील सुरक्षिततेचा प्रश्‍न उभा थाटला आहे. शासनाकडून या ठिकाणच्या विकासासाठी विशेष व ठोस प्रयत्न केले जात नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या धबधबा दरीत कोसळून आतापर्यत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याची खबरदारी घेत येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने धबधबा परिसरास रेलिंग करून घेत प्लेव्हर ब्लॉक बसवून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, अनेक हुल्लडबाज पर्यटक या रेलिंग मधून पाणी पातळीत उतरण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या प्रत्येक पर्यटनस्थलाकडे तरुणवर्ग एन्जॉय म्हणून पाहत आहे. मग ते धार्मिक स्थळ असले तरीही.\nकाही दिवसांपूर्वीच सातारा येथील 6 जणांच्या टोळीने ठोसेघर येथे मद्यप्राशन करून धबधबा परिसरात राडा केला. अश्‍लिल शिवीगाळ, ओरडणे आणि मारहाण करण्यासारखे प्रकार केले. यावर समितीच्या कर्मचार्‍यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ही उलटसुलट उत्तरे देण्यात आली. यावर एका व्यक्तीने पीसीआरला त्यांच्या गाडीचे नंबर व्हाट्सअप केले त्यावर पोलीस कर्मचारी यांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्याचबरोबर चारकाकी वाहनातून आलेल्या 5 मद्यप्राशन केलेल्या पर्यटकांनी तर उरमोडी धरणाची पाणी पातळीत वाढ झाली असतानाही पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. एवढ्यातच न थांबता महिला पर्यटकांना खुनावण्याचा प्रयत्नही काही दिवसांपूर्वी झाला होता. उरमोडी धरण परिसरात रेन डान्स करीत पाण्यात नाचण्यासही आले. या परिसरात पर्यटकांना ओघ वाढत असून यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे. गतवर्षी काही पर्यटकांनी परिसरातील जनावरे चारण्यास येणार्‍या अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. यावर त्यांना चोपही पडला होता.अशा अनेक अप्रिय घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे ही पर्यटनस्थळे बदनाम होवू लागली आहेत.\nजिल्ह्यात पर्यटन वाढू लागल्याने रोजगार निर्मितीत वाढ होऊन नवी इंडस्ट्री उभी राहण्याची शक्यता आहे. या पर्यटणस्थळावर मराठी, हिंदी चित्रपटासह मालिकांचे चित्रीकरण होत असल्याने या परिसराची सॉलिवूड म्हणून नवी ओळख होत आहे.\nपावसाळा सुरू झाला की सातारा तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने कास रोडवर यवतेश्वर जवळ, कण्हेर धरण परिसर तर ठोसेघर रस्त्यावर ज्ञानश्री कॉलेज येथे चेक पोस्ट फक्त शनिवार, रविवार या दोनच दिवशी असतात. तर धबधबा परिसरात दोन पोलिस असतात मात्र, इतर दिवशी मद्यप्राशन करून हुल्लडबाज राडा करतात. त्यामुळे कायमस्वरूपी एकतरी पोलीस कर्मचारी सुरक्षेच्यादृष्टीने याठिकाणी असावा. अशी मागणी पर्यटकासह, स्थानिकांमधून होत आहे.\nपर्यटन स्थळांवर काचांचा ढीग...\nहुल्लडबाज एकत्र आले की अप्रिय घटना घडलीच म्हणून समजा. कोण मित्र भेटतोय आणि हुल्लडबाजी करतोय हे जणू ब्रीदवाक्यच तयार झाले आहे. सध्या सगळीकडे हिरवागार डोंगर असल्याने अनेक तरुण कॉलेज बुडवून एन्जॉय करण्यासाठी जात आहेत. मात्र, फक्त निसर्गाचा आनंद न लूटता मद्यप्राशन करणे हे एक समीकरणच ठरले आहे. आडोसा किंवा वेगळा पॉईंट दिसला की मद्यप्राशन करायला बसलाच त्यामुळे सर्व पर्यटन स्थळावर मद्याच्या बाटल्यांचा ढीग, सिगारेटची पाकिटे दिसत आहेत.\nजिल्ह्यातील धार्मिकस्थळी मोजकेच भक्त देवाच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहेत. तर सद्या धार्मिक स्थळाकडे आता लव्हर्सनी मोर्चा वळविला आहे. कारण इतर पर्यटन ठिकाणी गर्दी असते तर धार्मिकस्थळी मोजकेच भक्त येतात त्यामुळे अनेक धार्मिक स्थळी आडोसे गाठुन लव्हर्स बसलेले दिसत आहेत.\nउरमोडी धरण परिसर आता पर्यटकांना साद घालत आहे. एकीकडे धरणाचे पाणी तर सभोवती हिरवागार डोंगर त्यामुळे पर्यटकांसह मद्यपी याठिकाणी सकाळपासून रात्री पर्यंत ठिय्या मांडलेलेच आहेत. याठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने मद्यप्राशन करून धिंगाणा घालताना दिसत आहेत. दुसरीकडे लव्हर्सही याठिकाणी असल्याने हा लव्हर्स पॉईंट बनत चालला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rajiv-gandhis-efforts-to-not-get-justice-for-the-backward-class/", "date_download": "2018-11-20T20:07:42Z", "digest": "sha1:X7TVQ4I3M7WWSRFPFEWJX6VVBOVXM4SK", "length": 7504, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मागासवर्गीयांना न्याय मिळू नये यासाठी राजीव गांधींचे प्रयत्न : मोदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमागासवर्गीयांना न्याय मिळू नये यासाठी राजीव गांधींचे प्रयत्न : मोदी\nनिवडणुकीलाच कॉंग्रेसला दलितांची आठवण येते\nमहाराष्ट्र देशा : राजीव गांधी यांनी मंडल आयोगाविरोधात भूमिका घेतली होती, याची नोंद संसदेच्या कामकाजात आहे. यावरूनच मागासवर्गीयांना न्याय मिळू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ‘दैनिक जागरण’ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी कॉंग्रेसवर निशाना साधला आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरक्षण सुरु राहण गरजेच आहे, त्यामुळे आरक्षण कधीही बंद होणार नाही. आरक्षणाद्वारे दलित समाजाला सक्षम करण्याची प्रक्रिया सुरु राहील, असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितल आहे.\nतर निवडणुका जवळ आल्यावरच कॉंग्रेसला दलितांची आठवणे येते. त्यामुळे त्यांच्याकडून समाजात गैरसमज पसरवले जात असल्याच म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाना साधला आहे. काँग्रेस आधीपासून दलित आणि मागासवर्गीय समाजाविरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/athour-mapia/", "date_download": "2018-11-20T19:56:35Z", "digest": "sha1:LOQP7LA5N4ZZS3QBCE24VRMHU6BPGH7H", "length": 14569, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बुकमार्क | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nमध्य युरोपातील चेकोस्लोव्हाकियामध्ये जन्मलेल्या अल्ब्राइट यांचे वडील परराष्ट्र सेवेत होते.\nहिंसेने प्रश्न सोडवता येतात आणि हुकूमशाहीकडे झुकणारी शासनपद्धती चांगली, ही मते सार्वत्रिक होत आहेत.\nअण्वस्त्रधोरणाचा विस्तृत, पण बोथट आढावा\nभारताने पहिला अणुस्फोट १९७४ मध्ये केल्यानंतर दुसऱ्या अणुस्फोटासाठी १९९८ सालापर्यंत वेळ घेतला\nसाखरझोपेत गोड स्वप्न पाहत असलेला पाच वर्षांचा निरागस मुलगा कोलाहलाने झोपेतून खडबडून जागा होतो.\nदिल्लीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लेखकाने पौराणिक कथांतील संदर्भाचा आधार घेतला आहे.\nऑर्वेलची प्रकाशवाणी : लिहित्या लेखकाची भूमिका\nविसाव्या शतकाच्या प्रारंभापासून जगभरात प्रचंड राजकीय उलथापालथींचे युग अवतरलेले आहे\nबस्तर वा अबुजमाड म्हटलं, की नक्षलवाद आठवणं हे आता सवयीचं झालं आहे.\nभारतात ‘गॅट’ करारानंतर उच्चच नव्हे, तर एकूणच शिक्षणव्यवस्थेच्या ‘आंतरराष्ट्रीयीकरणा’च्या संदर्भात विचार होऊ लागला.\nदोन शहरं, दोन दुकानं..\nबातमी दोन देशांतल्या, दोन पुस्तकदुकानांबद्दलच आहे.\nमानव्यशास्त्रातला महाराष्ट्र : ‘धडाकेबाज’ स्त्रियांची गोष्ट\n‘धडाकेबाज’ स्त्रियांच्या या अभ्यासातून स्त्रियांच्या राजकीय सहभागाविषयीची दोन गृहीतकं बेदी खोडून काढतात.\nऑर्वेलची प्रकाशवाणी : गलिव्हरची चिरंतन सफर..\n१८ व्या शतकातील पुरोगाम्यांच्या मूर्खपणामुळे स्विफ्ट विपर्यस्त परंपरावादाचा आसरा घेताना दिसतो.\nबुकबातमी : पहिला ‘जेसीबी’ पुरस्कार ‘जस्मिन डेज्’ला\nदशकभरापूर्वी प्रसिद्ध झालेली त्यांची ‘गोट डेज्’ ही कादंबरी सौदीतील भारतीय कामगाराचे अनुभवविश्व मांडते.\nमानवी ज्ञानाचा आविष्कार म्हणून गणिताकडे पाहण्याची निराळी दृष्टी देणाऱ्या पुस्तकाचा हा रंजक परिचय..\nनसून असलेल्या शहराची कादंबरी\nमाणसांप्रमाणेच काही कादंबऱ्याही आत्मनाशी असतात.\n‘हत्तींमधल्या मुंगी’ला दोन लाखांचं बक्षीस\nमानचिन्ह आणि दोन लाख रुपये रोख असं या ‘शक्ती भट फर्स्ट बुक प्राइझ’चं स्वरूप आहे.\nस्थलांतरित विरुद्ध स्थानिक हा संघर्ष अधूनमधून सुरूच असला, तरी स्थलांतराचा भारतीय इतिहास मोठा आहे..\nआज साहित्य आणि समीक्षा यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे.\nबुकर पारितोषिकाच्या नामांकनात यंदा विषयांचे वैविध्य असले, तरी भूत आणि वर्तमानाचा अस्वस्थ करणारा धांडोळा सर्वच कादंबऱ्यांमध्ये सारखाच घेतलेला दिसतो.\nकाश्मीरचा इतिहास हे पुस्तक सांगतंच; पण वर्तमान आणि भविष्याचाही ते वेध घेतं..\nस्पर्धेतील नियम बदलल्यानंतर यंदा सलग तिसऱ्यांदा बुकर पारितोषिक अमेरिकी साहित्यिकाला जाहीर झाले.\nहरयाणाच्या महेंद्रगडमध्ये जन्मलेले रामकृष्ण यादव यांचा ‘बाबा रामदेव’ होण्यापर्यंतचा प्रवास हे पुस्तक मांडते.\nमराठी साहित्याच्या इतिहासात ‘साठोत्तरी पिढी’ हे एक खास थोर प्रकरण आहे.\nब्रिटिश लेखक एच. जी. वेल्सने आधुनिक जगाची कल्पना रंगविणारे विपुल साहित्य लिहिले.\nजगभरातील सार्वकालीन कादंबरीमरतड समीक्षकांनी आखलेल्या नियमांच्या पायमल्लीत समाधान मानते..\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/MAH-KON-RAT-kokan-crime-news-4667605-NOR.html", "date_download": "2018-11-20T19:51:54Z", "digest": "sha1:OBAALLVG4QBQCPI2VZ5BFE6BRDTPGUQQ", "length": 6297, "nlines": 52, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Kokan Crime News | विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू, चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथील घटना", "raw_content": "\nविहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू, चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथील घटना\nदोन दिवस नळाला पाणी आले नसल्यामुळे कठडा नसलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या दर्शना संजय आग्रे यांचा बुडून मृत्यू झाला आहे.\nचिपळूण - तालुक्यातील खेरशेत बेंडलवाडी येथे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेली महिला विहिरीला कठडा नसल्याने विहिरीत पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव दर्शना संजय आग्रे (32) असे आहे. ही घटना मंगळवारी घडली. महिलेच्या मागे पती आणि तीन लहान मुली असे कुटुंब आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खेरशेत बेंडलवाडी येथे दोन दिवसांपासून नळाला पाणी आले नाही, त्यामुळे दर्शना संजय आग्रे (32) या मंगळवारी सकाळी श्वेता सुरेश बेंडल (40), अमिता अनंत बेंडल (14), रोशन राजेंद्र बेंडल (19), तानू गणू बेंडल (70), यांच्यासह घाणेवड येथील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. विहिरीला कठडा नसल्यामुळे तिथे लाकडाचे ओंडके टाकण्यात आले होते. त्यावर उभे राहून सर्वजण पाणी शेंदत असताना ओंडके तुटले आणि त्यासोबत सर्वजण विहिरीत पडले. मात्र, श्वेता बेंडल, अमिता बेंडल, रोशन बेंडल, तानू बेंडल यांनी विहिरीच्या दगडांना पकडून जीव वाचवला. त्याचवेळी दर्शना या थेट विहिरीत कोसळल्या आणि एक-दोन वेळेस गंटागळ्या खाल्यानंतर त्यांचा बुडून मृत्यू झाला.\nदगडांना पकडून असेलेल्या इतर बेंडल कुटुंबियांनी आरडाओरड करुन मदतीची याचना केली. त्यांच्या आवाजाने जवळ असलेल्या ग्रामस्थांनी इतर चौघांना वाचवले. दर्शना यांना सृष्टी, प्रिया, पूर्वा या तीन मुली आहेत. आईच्या आकस्मिक निधनाने त्यांना दुःखावेग आवरणे कठीण झाले होते.\nछायाचित्र : विहीरीचे संग्रहित छायाचित्र.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%9C_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-11-20T19:59:03Z", "digest": "sha1:GJCGCX2HZBAKVSOYKJO2B4TWQIDEOMCF", "length": 4857, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मयूरभंज जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nमयूरभंज जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र बारीपाडा येथे आहे.\nअंगुल • कंधमाल • कटक • कालाहंडी • केंद्रपाडा • केओन्झार • कोरापुट • खोर्दा • गंजम • गजपती • जगतसिंगपुर • जाजपुर • झर्सुगुडा • देवगढ • धेनकनाल • नबरंगपुर • नयागढ • नुआपाडा • पुरी • बरागढ • बालनगिर • बालेश्वर • बौध • भद्रक • मयूरभंज • मलकनगिरी • रायगडा • संबलपुर • सुंदरगढ • सोनेपुर\nकटक • भुवनेश्वर • पुरी\nमहानदी • देवी नदी • ब्राम्हणी • तेल नदी • वैतरणी • सुवर्णरेखा • ऋशिकुला • वमसधारा • नागावलि • इन्द्रावती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१४ रोजी २०:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/symbiosis-skills-open-university-bill-sanction-36957", "date_download": "2018-11-20T20:23:51Z", "digest": "sha1:Z3WXVCXLR7CR5H6TZCSMUOHHLHJHJDTH", "length": 13358, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "symbiosis skills open university bill sanction सिंबायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठ विधेयक मंजूर | eSakal", "raw_content": "\nसिंबायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठ विधेयक मंजूर\nरविवार, 26 मार्च 2017\nमुंबई - भारताची अर्थव्यवस्था कृषी आधारावरून औद्योगिक उत्पादन व सेवा क्षेत्र आधारावरती नेण्यासाठी केंद्र सरकारने मेक इन इंडिया हा कार्यक्रम हाती घेतला. उच्च कौशल्य आधारित उद्योगांना कुशल कामगारांचा पुरवठा करणे शक्‍य व्हावे, यासाठी कौशल्य आधारीत मनुष्यबळ विकासाचा कौशल्य भारत हा कार्यक्रम देशात राबविण्यात येत आहे. याच आधारावर मेक इन महाराष्ट्राचा संकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. याच अनुषंगाने राज्यामध्ये स्वयं अर्थसाह्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सिंबायोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.\nराज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले. सिंबायोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ हा मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये भर टाकणारे एक वैशिष्ट्यपूर्ण विद्यापीठ राज्यात स्थापन केले जाणार आहे. सदर प्रस्तावितच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्य आधारीत शिक्षणाची संधी प्राप्त होणार आहे. असे तावडे यांनी हे विधेयक मांडताना स्पष्ट केले.\nई-प्रॉपर्टी कार्ड इन्फर्मेशन सिस्टीम राबविणार\nडिजिटल इंडिया लॅंड रेकॉर्डस मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम अंतर्गत राज्यातील नागरी भागातील मिळकत पत्रिकांच्या ऑनलाइन फेरफारासाठी ई-प्रॉपर्टी कार्ड इन्फर्मेशन सिस्टीम ही प्रणाली अमलात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. पाटील म्हणाले, की मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा क्षेत्रातील भू-नकाशांचे डिजिटायझेशन करण्याचे काम महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटरमार्फत (MRSAC) करून घेण्यात येणार आहे. रायगड, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्ह्यांतील भू-नकाशांच्या डिजिटायझेशन कामासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून जिल्हानिहाय व्हेंडर्सच्या नियुक्‍त्यांचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व महसूल व भूमी अभिलेख कार्यालयातील कागदपत्रांच्या स्कॅनिंगदरम्यान वाढलेल्या कागदपत्रांच्या स्कॅनिंगला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.\nग्रामीण रस्तेही सार्वजनिक बांधकाम उभारेल\nजिल्हा परिषदांच्या अखत्यारित असलेले ग्रामीण रस्ते उभारण्यासाठी \"झेडपी'ने ठराव करून ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग हे रस्ते उभारेल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत केली. यामुळे राज्यातील ग्रामीण भागात दहा हजार किलोमीटरचे रस्ते उभारता येतील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सध्या जिल्हा परिषदांच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. अपुरा निधी व यंत्रणेच्या अभावी हे रस्ते उभारणे अथवा देखभाल दुरुस्ती करणे जिल्हा परिषद प्रशासनाला जिकरीचे होते. केंद्र सरकारने राज्य मार्गांचे काम हायवे ऍथॉरिटीमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार जर राज्य सरकारचे रस्ते उभारत असेल तर राज्य सरकारने स्वत:च्या निधीतून जिल्हा परिषदेकडील ग्रामीण रस्ते बांधावेत अशी संकल्पना आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/convention-collaboration-all-success-22066", "date_download": "2018-11-20T20:21:06Z", "digest": "sha1:6V4FYC2VPACO7DMEZUIOMBSLH7427HNQ", "length": 10890, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Convention in collaboration with all the success सर्वांच्या सहकार्याने अधिवेशन यशस्वी | eSakal", "raw_content": "\nसर्वांच्या सहकार्याने अधिवेशन यशस्वी\nमंगळवार, 20 डिसेंबर 2016\nनागपूर - विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन काळात जिल्हा प्रशासन तसेच विधिमंडळ अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या समन्वयामुळे हिवाळी अधिवेशन यशस्वी झाले. अधिवेशनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा व अधिकाऱ्यांनी टिमवर्क म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी केले.\nनागपूर - विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन काळात जिल्हा प्रशासन तसेच विधिमंडळ अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या समन्वयामुळे हिवाळी अधिवेशन यशस्वी झाले. अधिवेशनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा व अधिकाऱ्यांनी टिमवर्क म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी केले.\nविधिमंडळातील मंत्रिपरिषद सभागृहात अधिवेशनासाठी आलेल्या विधिमंडळातील सर्व अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, माहिती व जनसंपर्क विभागासह इतर विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल डॉ. अनंत कळसे यांनी सर्वांचे आभार मानले. या वेळी विधान मंडळाचे सचिव उत्तम सिंह चव्हाण, सहसचिव एम. एम. काज, एस. एस. महेकर, कुळतडकर आदी अधिकारी तसेच माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कार्यकारी अभियंता एस. डी. इंदूरकर आदी अधिकारी उपस्थित होते.\nविधिमंडळाच्या अधिवेशनासाठी मुंबईतून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चार आठवडे मुक्काम राहतो. या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे निवास व्यवस्था तसेच आरोग्याच्या सुविधा उत्तम असल्याने कामकाजावरही त्याचा परिणाम झाला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विधानसभेच्या सभागृहाचे केलेल्या बांधकामाचे व नूतनीकरणाचे सभापती व अध्यक्षांनी विशेष कौतुक केले असून, या कालावधीत प्रशासनातर्फे उत्तम व्यवस्था करण्यात आल्याचे विधान मंडळाचे सचिव उत्तम सिंह चव्हाण यांनी सांगितले.\nसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. इंदूरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधी प्रशासनातर्फे व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आवश्‍यक सुविधा तसेच व्यवस्था चोख ठेवण्यासाठी विधीमिडळ सचिवालयाचे प्रधान सचिन डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंह चव्हाण, तसेच सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने सर्वांचे आभार मानले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61872", "date_download": "2018-11-20T20:28:35Z", "digest": "sha1:PQSNRPCRU7DTVWETSSYNZTFT272FSZKD", "length": 20266, "nlines": 133, "source_domain": "www.maayboli.com", "title": "किस्से आणि निरीक्षणं (भाग १)...स्टेशन वरची गोष्ट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /किस्से आणि निरीक्षणं (भाग १)...स्टेशन वरची गोष्ट\nकिस्से आणि निरीक्षणं (भाग १)...स्टेशन वरची गोष्ट\n रोजच्या या आपल्या धकाधकीच्या रूटीन मध्ये आपण खुप स्ट्रेस घेतो, परीणामी आपल्याला ते सर्व स्ट्रेस घालवण्यासाठी विविध मार्ग अवलंबावे लागतात, जसं की, मेडिटेशन, लाफिंग थेरपीज, मसाज, योगा.... वैगेरे वैगेरे, पण कधी हा विचार केलाय का की जर आपल्याला स्ट्रेस घेण्याची वेळच नाही आली तर की जर आपल्याला स्ट्रेस घेण्याची वेळच नाही आली तर हो हे शक्य आहे... अर्थात मी इथे कोणत्याही प्रकारची अॅडव्हरटाईज करत नाहीये....स्ट्रेस घालवण्याचा सर्वांत सोप्पा आणि जालीम मार्ग म्हणजे, \"हसणे.\" सर्वच नाही पण बरेचसे म्हणतात, \" हसण्यासाठी वेळ काळ असतो,\" किंवा हसण्यासाठी कारण असावं लागतं..... वाॅटएव्हर. पण पर्सनली मला तर अजिबात तसं नाही वाटत. जेव्हाही वेळ येईल तेव्हा मनसोक्त खळखळून हसावं. उलट आपल्या आजुबाजुला होणाऱ्या घडामोडीच खुप झाल्या हसण्यासाठी, फक्त तशी नजर हवी, आणि तशी आकलनता हवी. स्वतःच सिच्युएशन आकलन (इमॅजिन) करून स्वतःच हसायचं. आपल्या मनावरील ताण-तणाव कमी व्हायला बरीच मदत होईल. असेच काही माझे किस्से, घटना, निरीक्षणं मी मांडत आहे.\nचार-पाच दिवसांपूर्वीची गोष्ट, आॅफिसच्या कामानिमित्त मला लांब जायचे होतं, तसं बघायला गेलं तर मी माझा बाईक ला सोडुन कसलाच प्रवास करत नाही, हा जेव्हा गाडी ब्रेकडाऊन होते तेव्हाचा भाग वेगळा, पण सहसा मी विथ्दाऊट बाईक कुठेच जात नाही. मग तो प्रवास कीतीही लांबचा का असेना, परंतु त्या दिवशी म्हटलं आज जाऊ विथ्दाऊट बाईक, आणि असं ही लोकल ट्रांसपोर्ट ने बरेच दिवस फिरलो नाही. सो ठरलं ट्रेन ने जायचं. मला \"मानखुर्द\" या स्टेशन वर जायचं होतं, त्यासाठी मला \"वाशी\" मध्ये ट्रेन बदलावी लागणार होती. मी माझं ऑफिसच काम आटोपून परत निघालो होतो, वाशी मध्ये उतरल्यानंतर मी रिटर्न जाणाऱ्या ट्रेन मध्ये आलो, शेवटचं स्टेशन असल्यामुळे ट्रेन निघायला अजून बराच वेळ होता, आणि त्यात दुपारची वेळ असल्यामुळे ट्रेन पूर्ण रिकामी होती, काही मोजकीच डोकी दिसत होती, मी आत न बसता, बाहेरच दरवाज्यावर उभा राहून येणं-जाणाऱ्यांना न्याहाळत होतो. खूप फंन्नी होतं, मी नेमका सबवेच्या तोंडा जवळच्या दरवाज्यावर उभा होतो, कानात इअरफोन अडकवून. कोणी धावत यायचा, आणि पळत जाऊन खिडकीत बसायचा, मनात विचार यायचा ट्रेन तर अक्खी मोकळी आहे, तरीही हे असे पळून का आपला बी.पी. वाढवून घेत असतील कोणास ठाऊक. असे बरेच तारांबळ उडालेले प्रवासी, विनाकारण.... अरे ट्रेन ला अजून वेळ आहे तरी पण.... कोणी, आपण राजा आहोत या ऐटीत प्लॅटफॉर्म वर फेऱ्या मारत, कोण साऊथ चा सुपरस्टार असल्यासारखा त्या सबवेतुन बाहेर यायचा, जाम इंटरेस्टिंग होतं ते सगळं, त्या सबवेतून आता कोण आणि कसा बाहेर येणार हे इमॅजिन करून हसत होतो, अंदाज लावत होतो, काही मुलींचा घोळका यायचा त्यांची अवस्था तर इकडे जाऊ कि तिकडे अशी व्हायची. म्हणजे या दरवाज्याजवळ जाऊन परत पुन्हा पळत दुसऱ्या दरवाज्यावर. काही खिदळणारे कॉलेज ग्रुप, आणि उरलेसुरले फेरीवाले आणि मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेले काही लोकं,.....आज बऱ्याच दिवसांनी ट्रेन ने प्रवास करत होतो, जवळ जवळ ४-५ वर्ष, म्हणजे अगदीच नाही असं नाही, पण डेली एक ट्रान्सपोर्ट मीडिअम म्हणून बरेच दिवस झाले, मी आपला माझ्या कॉलेज च्या आठवणीं मध्ये रमलो, तितक्यात ट्रेन चा भोंगा वाजला, मी भानावर आलो. ट्रेन सुटायला अवघा १ मिनिट राहिला होता. मी बसायला म्हणून आत मध्ये वळणार तितक्यात आवाज आला, \"अरे रुक ना मेरे लिये\" तो आवाज सबवेतला होता. मी एकदम टक लावून तिकडे बघू लागलो, इतक्यात एक भारदस्त व्यक्तीमत्व त्या सबवेतल्या पायऱ्यांवरून बाहेर येत होतं. एक पंचविशी-सव्वीशीतला तरुण, जरा वजनानाने खूपच जास्त असा. तो अशाप्रकारे पळत होतं कि जणू एखादा चेंडूच टप्पे घेतोय. मला जरासं वाईट वाटलं, कारण पेलवत नसताना देखील तो तरुण आपला वजन घेऊन ट्रेन कडे धावत येत होतं अगदी जीवानिशी, इतक्या जोरात तर तो कधीच धावला नसेल, क्षणात तो त्या सबवेतून बाहेर आला, त्याच लक्ष आता मी उभा असलेल्या दरवाज्याजवळ होतं, कारण जवळचा दरवाजा तोच होता. तो एकदम मारक्या वळू प्रमाणे माझ्या दिशेने धावत येत होता, सुरवातीला वाईट वाटलं, पण थोड्याच वेळात अंगावर काटा आला, भीतीने...... मनात विचार आला हा जर येऊन असाच मला धडकला तर मी त्या शेवटच्या प्लॅटफॉर्मवरच जाईन सरळ. माझा जीव जाम घाबरा झाला होता, हा जर मला ठोकला तर, कोणी, आपण राजा आहोत या ऐटीत प्लॅटफॉर्म वर फेऱ्या मारत, कोण साऊथ चा सुपरस्टार असल्यासारखा त्या सबवेतुन बाहेर यायचा, जाम इंटरेस्टिंग होतं ते सगळं, त्या सबवेतून आता कोण आणि कसा बाहेर येणार हे इमॅजिन करून हसत होतो, अंदाज लावत होतो, काही मुलींचा घोळका यायचा त्यांची अवस्था तर इकडे जाऊ कि तिकडे अशी व्हायची. म्हणजे या दरवाज्याजवळ जाऊन परत पुन्हा पळत दुसऱ्या दरवाज्यावर. काही खिदळणारे कॉलेज ग्रुप, आणि उरलेसुरले फेरीवाले आणि मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेले काही लोकं,.....आज बऱ्याच दिवसांनी ट्रेन ने प्रवास करत होतो, जवळ जवळ ४-५ वर्ष, म्हणजे अगदीच नाही असं नाही, पण डेली एक ट्रान्सपोर्ट मीडिअम म्हणून बरेच दिवस झाले, मी आपला माझ्या कॉलेज च्या आठवणीं मध्ये रमलो, तितक्यात ट्रेन चा भोंगा वाजला, मी भानावर आलो. ट्रेन सुटायला अवघा १ मिनिट राहिला होता. मी बसायला म्हणून आत मध्ये वळणार तितक्यात आवाज आला, \"अरे रुक ना मेरे लिये\" तो आवाज सबवेतला होता. मी एकदम टक लावून तिकडे बघू लागलो, इतक्यात एक भारदस्त व्यक्तीमत्व त्या सबवेतल्या पायऱ्यांवरून बाहेर येत होतं. एक पंचविशी-सव्वीशीतला तरुण, जरा वजनानाने खूपच जास्त असा. तो अशाप्रकारे पळत होतं कि जणू एखादा चेंडूच टप्पे घेतोय. मला जरासं वाईट वाटलं, कारण पेलवत नसताना देखील तो तरुण आपला वजन घेऊन ट्रेन कडे धावत येत होतं अगदी जीवानिशी, इतक्या जोरात तर तो कधीच धावला नसेल, क्षणात तो त्या सबवेतून बाहेर आला, त्याच लक्ष आता मी उभा असलेल्या दरवाज्याजवळ होतं, कारण जवळचा दरवाजा तोच होता. तो एकदम मारक्या वळू प्रमाणे माझ्या दिशेने धावत येत होता, सुरवातीला वाईट वाटलं, पण थोड्याच वेळात अंगावर काटा आला, भीतीने...... मनात विचार आला हा जर येऊन असाच मला धडकला तर मी त्या शेवटच्या प्लॅटफॉर्मवरच जाईन सरळ. माझा जीव जाम घाबरा झाला होता, हा जर मला ठोकला तर, पण आता काहीच करून फायदा न्हवता कारण तो जवळ जवळ पोहोचलाच होता. मी तिथेच एकदम दरवाज्याला रेटून, हाथाच्या मुठी आवळून, डोळे झाकून दरवाज्यात उभा राहिलो......त्या नंतर तो व्यवस्थित चढला होता, हुश्श पण आता काहीच करून फायदा न्हवता कारण तो जवळ जवळ पोहोचलाच होता. मी तिथेच एकदम दरवाज्याला रेटून, हाथाच्या मुठी आवळून, डोळे झाकून दरवाज्यात उभा राहिलो......त्या नंतर तो व्यवस्थित चढला होता, हुश्श मी आधी स्वतः कडे पहिला न एक सुटकेचा श्वास सोडला आणि बाहेर पहिल, मला पुन्हा शॉक....आता तर माझी पाचावर धारण.....लागली वाट, त्याच वयाची त्याच वजनाची एक तरुणी पुन्हा माझ्या दिशेने येत होती....माझी अवस्था अक्षरशः बघण्यासारखी झाली होती...ती तरुणी देखील चढली.......सुदैवाने ते दोघेही आपल्या आपल्या जागेवर सेफली स्थानापन्न झाले होते. दिसायला खूप गोड होते ते दोघे... मेबी कपल्स असावेत, पण ते महत्वाच न्हवता....ट्रेन सुरु झाली मी अजूनही तसाच दरवाज्यावर एकदम रेटून उभा होतो, पाय थोडेफार कापत होते, अक्षरशः घाम फुटला होता मला....थोड्यावेळाने मी झालो रिलॅक्स....मग तो मघासचाच सीन आठवून आपल्याशीच हसू लागलो.......\nगुलमोहर - विनोदी लेखन\n(लोकल ट्रेन वगैरे वाचल्यावर पुन्हा लेखकाचे नाव वाचले).\nरच्याकने, एक कायप्पा फॉर्वर्ड\nफेसबुक नसते तर फक्त विश्वास नांगरे पाटील, अण्णा हजारे, मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर एव्हढेच लोक विचार करू शकतात असा विचार घट्ट झाला असता...\nअजून किस्से येऊ द्या.......\nअजून किस्से येऊ द्या.......\nएक पंचविशी-सव्वीशीतला तरुण, जरा वजनानाने खूपच जास्त असा. तो अशाप्रकारे पळत होतं कि जणू एखादा चेंडूच टप्पे घेतोय. >>> अगदी डोळ्यांसमोर तो तरुण उभा राहीला\nलोकल ट्रेन म्हणजे माझ्या अगदी जिव्हाळ्याची.\nखुप सारे किस्से आहेत,.आठवणी आहेत.\nमला एक मजेशीर वाटलेली गोष्ट\nमला एक मजेशीर वाटलेली गोष्ट अशी -\nदुकानात एक बाई, ५ वर्षाची मुलगी, तीन वर्षाचा मुलगा व पाच सहा महिन्याचा मुलगा स्ट्रोलरमधे असे दिसले. बाईच्या हातात सामानाने भरलेली एक पिशवी होती.\nमोठ्या मुलीने हट्ट धरला, मी घेते पिशवी, मी घेते पिशवी. आई म्हणाली अग ती जड आहे मोठी आहे तुला जमणार नाही, तेव्हढ्यात तीन वर्षाचा मुलगा धावत सुटला. त्याला धरायला म्हणून बिचार्‍या आइने ती पिशवी त्या मुलीकडे सोपवली, मुलाला पकडून परत आणले.\nमुलाने बघितले, ताई पिशवी घेते, मला का नाही, म्हणून त्याने ताईशी हिसकाहिसकी, आरडा ओरडा सुरु केला. शेवटी आई म्हणाली दे त्याला ती पिशवी. मग जरा घुश्श्यातच नि हिरमुसली होऊन तिने पिशवी त्या मुलाला दिली. मग त्या मुलाने पिशवी धरली नि जमिनीवरून लोळवत लोळवत चालू लागला. ते बघून पाच सहा महिन्याच्या मुलाने भोकाड पसरून पिशवीकडे हात केले.\nम्हणून ती पिशवी एकदाची त्याच्या हातात दिली. त्याने दोन सेकंद ती पिशवी धरली नि जमिनीवर टाकून दिली.\nशेवटी पुनः पिशवी आईच्या हातात दोन तीन मिनिटात हा खेळ संपला.\nमस्त किस्सा... पण काही गफलत\nमस्त किस्सा... पण काही गफलत होतंय का वयात... मोस्टली 9,10 महिन्यात बाळ चालायला लागते... 6 महिन्याचा बाळाने पिशवी 2 सेकंद उचलणे शक्य नाही हो...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ahmednagar-police-bought-fire-crackers-worth-60-lakh-rupees/", "date_download": "2018-11-20T19:46:42Z", "digest": "sha1:3HUXBV4OJGM7BBWOYACA6BOATQ4WI4ZY", "length": 7952, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अहमदनगर पोलीस अधीक्षकांकडून फटाके खरेदी करण्याचा फतवा ; ६० लाखांचे फटाके खरेदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअहमदनगर पोलीस अधीक्षकांकडून फटाके खरेदी करण्याचा फतवा ; ६० लाखांचे फटाके खरेदी\nअहमदनगर : एकीकडे सरकार प्रदूषणमुक्त दिवाळीचा नारा देत आहे तर दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस खातेच या सरकारच्या उपक्रमाला हरताळ फासत आहे. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलिसांना दिवाळीसाठी एक हजाराचे फटाके खरेदी करण्याचा फतवाच काढला.\nनागपूरच्या उमसान एन्टरप्राईजेस कंपनीकडून तब्बल पाच हजार फटाका बॉक्स खरेदी करण्यात आले आहेत. या फटक्यांची किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल या पाच हजार फटाका बॉक्सची किंमत आहे तब्बल साठ लाख रुपये. आता या फटाक्यांची विक्री जिल्ह्यातील तालुका पोलीस ठाण्यातही करण्यात येणार आहे.\nया फटाक्यांची विक्री पोलिसांना एक हजार पन्नास रुपये, तर नागरिकांना एक हजार चारशे दहा रुपयाने अशी होणार आहे. पोलिसांच्या पगारातून यांचे पैसे कपात करण्यात येणार असून हा पैसा पोलीस कल्याण निधीसाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.\nआता जे पोलीस फटाके वाजू इच्छित नाहीत वा पर्यावरण पूरक सणाचा संदेश देत आहेत त्यांना सुद्धा पोलीस अधीक्षकांच्या या फतव्यामुळे नाविलाजास्तव हे फटके खरेदी करावे लागणार आहेत.\nवाचा अहमदनगर पोलीस अधीक्षकांचा अजब फतवा\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pm-narendra-modi-at-brics-summit-said-cooperation-important-for-peace-and-development/", "date_download": "2018-11-20T20:19:07Z", "digest": "sha1:S4XYVUHKWJC7JHBAPBBCTDK4HKO2FYQY", "length": 8894, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ब्रिक्स देशांच्या एकजुटीनेच शांतता व विकास शक्य – पंतप्रधान मोदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nब्रिक्स देशांच्या एकजुटीनेच शांतता व विकास शक्य – पंतप्रधान मोदी\nकाही मुद्द्यांवर मतभेद तरीही विकासाच्या मुद्यावर `ब्रिक्स' देश एकत्र – जिंनपिंग\nबीजिंग : जगात शांतता नांदण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांनी एकजूट राखणे आवश्यक आहे. ब्रिक्स देशांच्या एकजुटीतूनच शांतता व विकास होणे शक्य आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. ते `ब्रिक्स’ देशांच्या नवव्या शिखर संमेलनात बोलत होते.ते म्हणाले की, देशाची युवाशक्ती हीच आमची सर्वांत मोठी ताकद आहे.\nभारतात काळ्या पैशाविरोधातील लढा सुरू आहे. स्वच्छता अभियान राबवले जात आहे. गरिबांच्या कल्याणासाठी अनेक कार्यक्रम आम्ही राबवले आहेत. स्मार्ट सिटीसारखे प्रकल्प सुरु करून मार्गक्रमण करत आहोत. `ब्रिक्स’मध्ये पाच देश एकसारखेच आहेत. ब्रिक्स बॅंकेकडून देण्यात येणा-या कर्जामुळे सदस्य देशांना फायदाच होईल. याचा योग्य तो वापर झाला पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.\nकाही मुद्द्यांवर मतभेद तरीही विकासाच्या मुद्यावर `ब्रिक्स’ देश एकत्र – जिंनपिंग\nजगभरात सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत. त्या आपल्या सहभागाशिवाय सोडवल्या जाऊ शकत नाहीत. `ब्रिक्स’ सदस्य देशांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असूनही विकासाच्या मुद्यावर आपण एकत्रित आहोत, असे प्रतिपादन चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी आज येथे केले.\n`ब्रिक्स’ देशांच्या नवव्या शिखर संमेलनात बोलत होते.विकासाच्या मुद्यावर सर्व सदस्य देशांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे. यामुळे जगभरात शांतता व विकासाच्या दिशेने वाटचाल करता येईल. सद्यस्थितीत जगाची स्थिती पहाता `ब्रिक्स’ देशांची जबाबदारी आणखी वाढू शकते, असेही जिंनपिंग म्हणाले.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sarpancha-exam-news/", "date_download": "2018-11-20T20:46:56Z", "digest": "sha1:COEGAJCEXE2U4KMNFK7GWW2PSKOU7674", "length": 8436, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरपंचांना प्रशिक्षण देऊन परीक्षा राज्यशासनच घेणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरपंचांना प्रशिक्षण देऊन परीक्षा राज्यशासनच घेणार\nपरीक्षेत उत्तीर्ण सरपंचांना सह्याचे अधिकार व धनादेश मिळणार\nसोलापूर- थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयानंतर राज्यातील सुमारे साडेसात हजार सरपंचांना प्रशिक्षण देऊन परीक्षा राज्यशासन घेणार आहे. त्या परीक्षेत उत्तीर्ण सरपंचांना सह्याचे अधिकार व धनादेश मिळणार असल्याचे, आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी जाहीर केले. त्या निर्णयामुळे सरपंचांमध्ये अस्वस्थतेचे चित्र आहे.\nत्यासंदर्भातील जिल्ह्यातील काही सरपंचांशी संवाद साधून त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मतदारांनी घेतलेल्या लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या परीक्षेत आम्ही उत्तीर्ण झालो. मग, आणखी कशाला परीक्षा असे प्रश्न काहींनी उपस्थित केले. तर, परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी असल्याचा आत्मविश्वास काहींनी व्यक्त केला. पण, ती संख्या अगदी नगण्य आहे.\nनुकतेच नगर येथील एका कार्यक्रमात बोलताना आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पवार म्हणाले, केंद्र सरकार पंचायत राजची दिशा ठरवण्याचा अभ्यासक्रम तयार करत आहे. सरपंचांना प्रशिक्षण दिल्यास विकासकामे करण्यास मदत होईल. ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात थेट निधी मिळत असल्याने सरपंचाला महत्त्व आले. आमदारकीच्या निवडणुकांसारखी स्थिती सरपंच निवडणुकांची आहे. पूर्वी काही हजारांमध्ये होणारा निवडणूक खर्च लाखोंच्या पुढे गेला असून विकासाच्या मुद्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली होती.\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/this-shivsenas-young-mp-is-being-laughed-at-lok-sabha/", "date_download": "2018-11-20T19:50:21Z", "digest": "sha1:IKVR33RNBPLPAXKTORXHSJBDMODNS2AD", "length": 13741, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'हा' शिवसेनेचा युवा खासदार गाजवतोय लोकसभा...!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘हा’ शिवसेनेचा युवा खासदार गाजवतोय लोकसभा…\nप्राजक्त झावरे-पाटील/मुंबई :- शिवसेना सभागृहातील चर्चेपेक्षा रस्त्यावरील मोर्चांमध्ये आघाडीवर असल्याचे नेहमी बोलले जाते. खळ-खट्याक या संकल्पनेचे जनकत्वच मूळ सेनेच आहे. परंतु सभागृहातील घणाघातीचा तितकासा अनुभव सेनेकडे नाही, असा आरोप देखील बऱ्याचदा केला जातो. परंतु सेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाहता हा आरोप खोटा ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.\nआपल्या कल्याण मतदारसंघात कामांचा, उपक्रमांचा, कार्यक्रमांचा धडाका उडवून मतदारसंघावर आपली पकड मजबूत करत डॉ. शिंदे यांनी आपल्या प्रत्यक्ष जमिनीवरील कार्याची चमक तर दाखवलीच. त्यातून जनसामान्यांच्या दरबारात आपले वजन त्यांनी वाढवले आहे. त्यासोबतच सभागृहातील विविध विधेयकांवर, मतदारसंघातील प्रश्नांवर वेगवेगळ्या संसदीय आयुधांचा उपयोग करून त्यांनी सभागृहात देखील कार्यक्षम, अभ्यासू अशी आपली छबी तयार केली आहे.\nगेल्या आठवड्यात फरारी आर्थिक Offenders बिल 2018, होमिओपॅथी सेंट्रल कौन्सिल दुरुस्ती अध्यादेश 2018 , वाणिज्य न्यायालयांसाठीच्या कायदा दुरुस्ती विधेयक अश्या महत्वाच्या विधेयकांवरील चर्चेत सहभागी होऊन त्यांनी आपली प्रगल्भता दाखवून दिली. हजारो कोटींचे आर्थिक घोटाळे करुन देशाबाहेर पळून जाणाऱ्या गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश करावा हे त्यांनी फरारी आर्थिक Offenders बिल 2018 बाबत बोलताना मांडले.\nतर होमिओपॅथी सेंट्रल कौन्सिल दुरुस्ती अध्यादेश 2018 विधेयकावरील चर्चेत सेंट्रल कौंसिल ऑफ होमिओपथी कायमस्वरूपी बरखास्त करून अॅलोपथी साठी आणण्यात येणाऱ्या नॅशनल मेडिकल कमिशनच्या धर्तीवर होमिओपथीसह अन्य भारतीय उपचार पद्धतींसाठी देखील कमिशनची स्थापना करण्यात यावी,अशी सूचना केली. लोकसभेत वाणिज्य न्यायालयांसाठीच्या कायदा दुरुस्तीवरील चर्चेत वाणिज्यिक खटल्यांसाठी सध्या आर्थिक व्यवहाराची मर्यादा १ कोटीवरून ३ लाख रुपयांवर आणल्यास या न्यायालयांवरील ताण वाढणार आहे. त्यामुळे हे वाढीव काम हाताळण्यासाठीची सक्षम यंत्रणा तयार करणेही महत्त्वाचे आहे. यासाठी न्यायाधीशांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात तसेच न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याचीही सूचना त्यांनी मांडली.\nविधेयकांवरील चर्चेसोबतच खा. डॉ. शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात बेरोजगारीच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले. पाच कोटीहून अधिक लोकांनी देशभरातील रोजगार केंद्रांमध्ये नोंदणी केली आहे, मात्र रोजगार मंत्रालयानेच लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार या केंद्रांच्या माध्यमातून आजवर केवळ ०.५६ टक्के लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, असे सांगत खासदारांनी बेरोजगारीचा प्रश्न प्रखरतेने मांडला. त्याचसोबत मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांना तडे जाण्याच्या घटना वारंवार होत असून त्यामुळे ८० लाख प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.\nहा सुद्धा मुद्दा लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित करून गँगमन व अन्य सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या १८६७ रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी केली; तसेच मानखुर्द जवळ तडे गेलेल्या रुळांवरून लोकल चालवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचीही मागणी यावेळी केली. विष्णूनगर, डोंबिवली येथील पोस्टाची मूळ इमारत धोकादायक असून या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर करून त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा किंवा कल्याण–डोंबिवली महापालिकेने जो पुनर्विकासाचा प्रस्ताव दिला आहे, त्याला मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी देखील त्यांनी शून्य प्रहरात केली. तसेच रेशनिंग कार्यालयासहित अन्य सरकारी कार्यालये एकाच इमारतीत सुरु करता येणार असल्याने नागरिकांची सोय देखील होणार असल्याचे डॉ. श्रीकांत यावेळी म्हणाले..एकंदरीत, मतदारसंघातील कामांसोबतच आपल्या आवाजाने सभागृह देखील हा युवा खासदार गाजवत आहे.\nसद्सद्विवेक बुद्धीला साद घालणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता लघुचित्रपट ‘मयत’\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/103-crore-revenue-collect-satara-district-112702", "date_download": "2018-11-20T20:34:48Z", "digest": "sha1:NK6C2FUVZ3YX5YQ3S7G2LQ344JE4MW4P", "length": 10000, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "103 crore revenue collect in satara district सातारा जिल्ह्यात 103 कोटींचा महसूल जमा | eSakal", "raw_content": "\nसातारा जिल्ह्यात 103 कोटींचा महसूल जमा\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nसातारा - जिल्ह्यातील वाळूउपशाला गत आर्थिक वर्षात परवानगी मिळाली नसतानाही महसूल वसुलीत जिल्ह्याने १०३ कोटींवर मजल मारली आहे. गौणखनिज विभागाला १०० कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट होते. परंतु, वाळू लिलाव न झाल्याने ते ५० कोटी इतकेच झाले.\nसातारा - जिल्ह्यातील वाळूउपशाला गत आर्थिक वर्षात परवानगी मिळाली नसतानाही महसूल वसुलीत जिल्ह्याने १०३ कोटींवर मजल मारली आहे. गौणखनिज विभागाला १०० कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट होते. परंतु, वाळू लिलाव न झाल्याने ते ५० कोटी इतकेच झाले.\nगत आर्थिक वर्षात जिल्हा प्रशासनाला ११० कोटींचे महसूल प्राप्तीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी महसूल विभागाने १०३ कोटी ८० लाखांचा महसूल वसूल केला. गत वर्षात ६४ वाळू लिलाव काढले गेले. मात्र, हरित लवादाने राज्यभरातील वाळू उपशांवर बंदी घातल्याने हे लिलाव होऊ शकले नाहीत. त्यापूर्वी २०१६-१७ मध्ये वाळू लिलावातून १८ कोटींचा महसूल मिळाला होता. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार दहा कोटी व इतर करांतून सुमारे ४८ कोटींचा महसूल जमा झाला होता.\nअवैध गौणखनिज उत्खननाच्या १०७ प्रकरणांतून ८९ लाख, ७९१ अवैध वाहतुकीवर कारवाईतून चार कोटी ४९ लाखांचा महसूल जमा झाला. या विभागाने ५० गुन्हेही दाखल केले. जिल्हा खनिज प्रतिष्ठानांतर्गत नियामक समितीने मिळालेल्या निधीतून सातारा, जावळी, कऱ्हाड तालुक्‍यास प्रत्येकी २० लाख, कोरेगाव- ३० लाख, पाटण तालुक्‍यास दहा लाख असा एक कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामासाठी दिला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे यांनी दिली.\nसातारा ते पंढरपूर, कऱ्हाड ते चिपळूण या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सातारा-पंढरपूर मार्गातून सुमारे साडेचार कोटी, कऱ्हाड-चिपळूण रस्त्यातून सुमारे साडेतीन कोटी तसेच रेल्वे ट्रॅक दुपरीकरणातून अडीच कोटींचा महसुलास हातभार लागला.\nजमीन महसूल - 30.80 कोटी\nकरमणूक कर - 14.03 कोटी\nगौणखनिज उत्खनन - 50.45 कोटी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/sandwich-maker/havells+sandwich-maker-price-list.html", "date_download": "2018-11-20T19:44:30Z", "digest": "sha1:ZPJKNEFIQ62FVTRVMT3CEJU7RBKAAVZK", "length": 15070, "nlines": 342, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हॅवेल्स सँडविच मेकर किंमत India मध्ये 21 Nov 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nहॅवेल्स सँडविच मेकर Indiaकिंमत\nIndia 2018 हॅवेल्स सँडविच मेकर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nहॅवेल्स सँडविच मेकर दर India मध्ये 21 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 9 एकूण हॅवेल्स सँडविच मेकर समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन हॅवेल्स तोअस्तिनो सँडविच ग्रिल ग्रिल आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Indiatimes, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी हॅवेल्स सँडविच मेकर\nकिंमत हॅवेल्स सँडविच मेकर आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन हॅवेल्स तोअस्तिनो 4 सालीचे सँडविच प्रेस ग्रिल Rs. 4,025 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,751 येथे आपल्याला हॅवेल्स प्रेसिसे ग्रिल उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 9 उत्पादने\nशीर्ष 10हॅवेल्स सँडविच मेकर\nहॅवेल्स Quattro पॉप उप टॉलेस्टर\nहॅवेल्स तोअस्तिनो सँडविच टॉलेस्टर सँडविच मेकर\nहॅवेल्स तोअस्तिनो सँडविच ग्रिल ग्रिल\nहॅवेल्स तोअस्तिनो सँडविच टॉलेस्टर\nहॅवेल्स तोअस्तिनो 4 सालीचे सँडविच प्रेस ग्रिल\nहॅवेल्स प्रेसिसे सँडविच टॉलेस्टर सँडविच मेकर\nहॅवेल्स तोअस्तिनो मुलटीग्रिल सँडविच मेकर\nहॅवेल्स सँडविच मेकर तोअस्तिनो\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/police-inspector-dress-theft-in-ahmadnagar/", "date_download": "2018-11-20T19:35:54Z", "digest": "sha1:WDBJ2DGIEESP6Z5VZH7GXQ4OX3QQAM4D", "length": 3562, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस निरीक्षकाची वर्दीच गेली चोरीला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पोलिस निरीक्षकाची वर्दीच गेली चोरीला\nपोलिस निरीक्षकाची वर्दीच गेली चोरीला\nसव्वासहा लाख रुपयांच्या फसवणुकीस बळी ठरलेल्या पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांची खाकी वर्दीही चोरीला गेली आहे. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, ओमासे हे शेवगाव शहरात एका भाड्याच्या खोलीत राहतात. रविवारी (दि. 12) सकाळी सात वाजता त्यांची सरकारी वर्दी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर ओमासे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे.\nफसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच ओमासे यांची खाकी वर्दी चोरीला गेल्याने हा विषय जिल्हा पोलिस दलात चांगला चर्चेचा ठरला आहे.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/53405", "date_download": "2018-11-20T20:53:33Z", "digest": "sha1:XIILZRO5RHOTEF7NK6J5LL73HMZQBMYF", "length": 5114, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संध्याछाया... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संध्याछाया...\nदिवस संपला होता होता झालि संध्याकाळं\nसंध्येच्या त्या छायेमध्ये झोपे थकला बाळं\nवाट वाकडी करून दिसाला संध्या छाया आली\nबाळाच्या त्या चर्येवरती मावळणारि लाली\nतो ही थकला ती ही थकली सांज वातीला जागा\nउद्या पुन्हाही सकाळ होइल तोवरि कसला त्रागा\nमी ही वदतो छोटी कहाणी प्रत्येका दिवसाची\nकुठे कुठे ती दिसे पौर्णिमा-बाकी ही अवसेची\nचला गड्यांनो समजुन घेऊ रूपक हे संध्येचे\nजुने जाणते जे जगले ते साधे जीवन साचे\nगुर्जी, पूर्वीच्या काळी हिरो सगळ्याच क्षेत्रात प्रविण असायचा तसं तुमचे एकेक गुण (उधळणे नाही हो) हळूहळू कळाल्यावर वाटू लागले आहे.\nवेगळा आहे विचार.. छान\nवेगळा आहे विचार.. छान छंदबद्ध आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/ghire-mokalr-costody/", "date_download": "2018-11-20T20:34:49Z", "digest": "sha1:5L2VDH2G6MSFNW443AOGH5KLTLFUVRN3", "length": 5817, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गिर्‍हे, मोकळेला कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › गिर्‍हे, मोकळेला कोठडी\nकेडगाव येथील सुवर्णनगर परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी संदीप बाळासाहेब गिर्‍हे व महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळ या दोघांना काल (दि. 14) न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत या दोघांनी आम्ही खून होत असताना घटनास्थळी होतो, पण प्रत्यक्ष खुनात सहभाग नसल्याचा दावा केला आहे. परंतु, खुनानंतर संदीप गुंजाळ याच्यासोबत गिर्‍हे व मोकळ यांचा संवाद झाल्याचे पोलिस चौकशीतून पुढे आले आहे.\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने गिर्‍हे व मोकळ या दोघांना प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग असल्याच्या आरोपावरून शुक्रवारी शिरूर (जि. पुणे) येथून अटक केली आहे. दोघांनाही शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी पक्षाच्यावतीने बोलताना तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार व सरकारी वकील अ‍ॅड. सीमा देशपांडे म्हणाल्या की, यापूर्वी अटक केलेल्या संदीप गुंजाळ याने वसंत ठुबे यांना गिर्‍हे याने गोळ्या घातल्याचे व महावीर मोकळ तेथे असल्याचे सांगितले आहे. गिर्‍हे याचा आणखी एक साथीदार तेथे असल्याचा दावा केला आहे. त्याचा शोध घ्यायचा आहे.\nखुनानंतर तिघांचा संवाद झाल्याचे पोलिस तपासातून उघड झालेले आहे. त्यांनी कोठे कट रचला, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, फरार आरोपींचा शोध घेणे, गिर्‍हे याचा गावठी कट्टा कोठून खरेदी केला याची माहिती घेणे आहे. विशाल कोतकर याच्यासोबत त्यांनी गुन्ह्याचा कट कोठे रचला, याचा शोध घेणे आहे. आरोपी ज्या वाहनातून घटनास्थळी आले, ते वाहन हस्तगत करायचे आहे. गुन्ह्याचे स्वरुप गंभीर स्वरुपाचे असून, सखोल तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागण केली.\nआरोपीच्या वकिलांनी बचावाचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना गुरुवारपर्यंत (दि. 19) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Nominee-to-run-for-ration/", "date_download": "2018-11-20T20:35:22Z", "digest": "sha1:VWXLNL5MDPFUANLMSCYZ3KCYLP2MEVCP", "length": 6346, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेशनसाठी धावून येणार ‘नॉमिनी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › रेशनसाठी धावून येणार ‘नॉमिनी’\nरेशनसाठी धावून येणार ‘नॉमिनी’\nजालना ः अप्पासाहेब खर्डेकर\nआधार कार्ड आहे. त्यामुळे आधारच्या सर्व्हरवर आपसूकच बोटांच्या ठशांची नोंदही झाली आहे. दरम्यानच्या काळात अनेक वर्षे लोटल्यामुळे बोटांच्या रेषा अस्पष्ट झाल्या. परिणामी रेशन खरेदी करण्याच्या पॉइंट ऑफ सेलवर (पॉस) संबंधितांची ओळख जुळत नाही. अशा वृद्धांच्या मदतीसाठी शासनाने नॉमिनी नियुक्‍त केले असून, त्यांच्या आधारे संबंधितांना धान्य पुरवठा केला जात आहे.\nगावांतील नामांकित व्यक्‍तींच्या खांद्यावर नॉमिनीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी ओळख पटवून दिल्यानंतरच संबंधित वृद्धांना धान्य दिले जाते. गावचे सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशा मान्यवरांची यासाठी निवड करण्यात आली आहे. अर्थात संबंधित वृद्ध कार्डधारकांच्या वतीने नॉमिनीच्या बोटांचा ठसा उमटवूनच पॉसची प्रक्रिया पार पाडली जाते. जालना जिल्ह्यात 3 लाख 21 हजार रेशनकार्ड आहेत. या कार्डधारकांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. यापैकी काही कार्डधारक जख्खड म्हातारे आहेत. त्यांचे रेशन कार्ड अंत्योदय आणि प्राधान्य गटातील असल्यामुळे त्यांना शासनातर्फे गहू, तांदूळ, साखरेचा पुरवठा केला जातो. पूर्वी हा पुरवठा पावत्या फाडून केला जायचा. हल्ली तो पॉस मशीनच्या साहाय्याने केला जातो. या मशीनवर बोटांच्या ठशांच्या आधारे रेशनकार्डधारकाला आपली ओळख पटवावी लागते.\nबोटांवरील रेषा अस्पष्ट असल्यामुळे वृद्धांच्या बोटांचे ठसे जुळत नाही आणि ठसे जुळत नाहीत म्हणून त्यांना धान्य दिले जाऊ शकत नाही. जिल्ह्यातही असे काही नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना धान्य दिले जाऊ शकत नाही. या पार्श्‍वभूमीवर नॉमिनीच्या आधारे त्यांना धान्य पुरवले जात आहे.\nबोटांच्या रेषा अस्पष्ट झाल्या. परिणामी रेशन खरेदीच्या पॉइंट ऑफ सेलवर (पॉस) त्यांची ओळख जुळत नाही. अशा वृद्धांच्या मदतीसाठी शासनाने नवीन उपक्रम सुरू केला आहे. जून महिन्यात जिल्ह्यातील 2 हजार 200 लाभार्थींना नॉमिनीचा लाभ मिळाला आहे. कुणाही धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक तालुक्यात पाच नॉमिनीची नियुक्मी करण्यात आली. - राजीव नंदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-Ganapatipule-Development-Plan-Empowerment-committee-approval/", "date_download": "2018-11-20T19:36:29Z", "digest": "sha1:BUCDFWKOPXHVAQ3KKSY2DHDWGB3SSSM2", "length": 3747, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गणपतीपुळे विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › गणपतीपुळे विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता\nगणपतीपुळे विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता\nगणपतीपुळे विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीने तत्वतः मान्यता दिली आहे. त्याची सविस्तर अंदाजपत्रके बनवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत, अशी माहती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली. गणपतीपुळे विकास आराखड्यातील कामांना अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सुशोभिकरण, अंतर्गत रस्ते, पार्किंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अशी कामे आराखड्यातील समाविष्ट करण्यात आली असून याची अंदाजपत्रके आता सविस्तर करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी रताना त्यांना कार्यत्तोर मंजुरी लवकरच देण्यात येणार आहे.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Give-Us-Proof-About-Rehabitation-asked-Refugee/", "date_download": "2018-11-20T19:45:02Z", "digest": "sha1:LR72SZL7LHOX4KNRFS5E5CRNJF2UOATP", "length": 6879, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुनर्वसनाचे पुरावे द्या : धरणग्रस्तांची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पुनर्वसनाचे पुरावे द्या : धरणग्रस्तांची मागणी\nपुनर्वसनाचे पुरावे द्या : धरणग्रस्तांची मागणी\nआमचे पुनर्वसन शिवाजीनगर (कडेगांव) येथे आहे तर त्याचा आराखडा, व संकलन याद्या याचे पुरावे आम्हाला द्या. पुरावे नसतील तर विधानपरिषद सभागृहाला खोटी व दिशाभूल करणारी चुकीची माहिती दिली हे मान्य करा व याबाबत पुनर्वसन मंत्रालयाने चौकशी करावी, दोषींवर हक्कभंग दाखल करावा अशी, मागणी वांग मराठवाडी धरणग्रस्तांनी केली आहे.\nविधीमंडळाच्या नागपुर अधिवेशनात आ.नरेंद्र पाटील यांनी हा प्रश्‍न पुन्हा दुसर्‍यांदा उपस्थित केला. सभागृहात चुकीची माहिती दिली का व त्यांना मिळणार्‍या जमिनीपासून वंचीत ठेवल्याने 1999 पासून त्यांना पिक नुकसान भरपाई शासन देणार का असा प्रश्‍न उपस्थित केला होता,पण पुन्हा सातारा जिल्हा प्रशासनाने पुर्वीचेच उत्तर दिलेले आहे ते खोटे व चुकीचे उत्तर आहे या आमच्याआरोपावरआम्ही आजही ठाम आहे, असे सांगून पांडुरंग कुंभार यांनी सांगितले की शिवाजीनगर ता.कडेगांव येथे आमचे पुनर्वसन घातलेल्या पुनर्वसन आराखड्याची नक्कल,शिवाजीनगर येथील संकलन यादी, व तसे पुराव्याची कागदपत्र आम्हाला गेल्या 15 वर्षात का दिले नाहीत व त्यांना मिळणार्‍या जमिनीपासून वंचीत ठेवल्याने 1999 पासून त्यांना पिक नुकसान भरपाई शासन देणार का असा प्रश्‍न उपस्थित केला होता,पण पुन्हा सातारा जिल्हा प्रशासनाने पुर्वीचेच उत्तर दिलेले आहे ते खोटे व चुकीचे उत्तर आहे या आमच्याआरोपावरआम्ही आजही ठाम आहे, असे सांगून पांडुरंग कुंभार यांनी सांगितले की शिवाजीनगर ता.कडेगांव येथे आमचे पुनर्वसन घातलेल्या पुनर्वसन आराखड्याची नक्कल,शिवाजीनगर येथील संकलन यादी, व तसे पुराव्याची कागदपत्र आम्हाला गेल्या 15 वर्षात का दिले नाहीत आता आम्ही मागितली तरी का दिली जात नाहीत आता आम्ही मागितली तरी का दिली जात नाहीत आमची घरे,जमिनी काढून घेतल्या बदल्यात आमचे पुनर्वसन केले नाहीच पण त्यासाठी न्यायालयात जावे लागले, मिळालेल्या रकमेतून 65 टक्के रक्कम दुसरी जमिन देण्यासाठी कपात केले पण आम्हाला गेल्या 15 वर्षात जमिनही नाही आणि 65 टक्के रकमेचे व्याजही नाही,उदरनिर्वाह भत्ता काही लोकांना दिला मग आम्हांला का दिला नाही आमची घरे,जमिनी काढून घेतल्या बदल्यात आमचे पुनर्वसन केले नाहीच पण त्यासाठी न्यायालयात जावे लागले, मिळालेल्या रकमेतून 65 टक्के रक्कम दुसरी जमिन देण्यासाठी कपात केले पण आम्हाला गेल्या 15 वर्षात जमिनही नाही आणि 65 टक्के रकमेचे व्याजही नाही,उदरनिर्वाह भत्ता काही लोकांना दिला मग आम्हांला का दिला नाही आमच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनावर नाही का आमच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनावर नाही का हे कोणत्या पुनर्वसन कायद्यात बसते हे कोणत्या पुनर्वसन कायद्यात बसते अशा प्रश्‍नांची चौकशी करावी व त्याची उत्तरे आम्हालाही मिळावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.\nदरम्यान यापुर्वी धरणग्रस्तांचे प्रतिनिधी व श्रमिकमुक्तीदलाचे राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांची सातारा जिल्हा प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत 1999 साली मुख्यमंत्र्यांच्या वॉररूम मध्ये मंजूर झालेल्या पुनर्वसन नियोजन आराखड्याची नक्कल जिल्हा प्रशासनाला दिली मात्र अधिकारी तो आराखडाच मान्य करीत नाहीत,म्हणजे एक केलेली चुक लपविण्यासाठी अधिकारी अनेकदा खोट्याचा आधार घेत आहेत अशी माहितीही कुंभार यांनी दिली.\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-police-with-six-on-file-case/", "date_download": "2018-11-20T19:36:46Z", "digest": "sha1:3CXW2DSJG6BYJHKDC6VIJZLRWHGOLPT7", "length": 3942, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसासह सहाजणांवर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पोलिसासह सहाजणांवर गुन्हा\nविवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पोलिस शिपायासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली तानाजी इंगोले (वय 26, रा. कवितानगर पोलिस लाईन, सोलापूर) या विवाहितेच्या फिर्यादीवरून पती तानाजी शिवाजी इंगोले (वय 32), सासू लक्ष्मीबाई शिवाजी इंगोले ( 55), सासरे शिवाजी गणपत इंगोले (60), संतोष शिवाजी इंगोले ( 30), धनाजी शिवाजी इंगोले (35), संगीता धनाजी इंगोले (रा. कवितानगर पोलिस वसाहत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.\nतानाजी इंगोले सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असून गेल्या दोन वर्षांपासून तो व त्याच्या घरातील लोक हे त्याची पत्नी दीपाली हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन व माहेराहून एक लाख रुपये आण म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करतात. दीपालीला उपाशी पोटी ठेवून तिचा क्रूरपणे छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक राठोड तपास करीत आहेत.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/8554-fire-in-bandra", "date_download": "2018-11-20T20:01:19Z", "digest": "sha1:EFPP7E7CSQGQIMRLU7X2K5OWN4VCXSRZ", "length": 6290, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 30 October 2018\nवांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.\nआगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 10 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत\nसुदैवाने या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही\nनर्गिस दत्तनगरमध्ये झोपडपट्टीत लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.\nसकाळी 11.30 च्या दरम्यान ही आग लागली होती. आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. जवळपास 2 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/credit-and-insurance", "date_download": "2018-11-20T19:56:28Z", "digest": "sha1:IOXBK4QX75L4DWK3QF4PHL6SZ3REMWXE", "length": 9388, "nlines": 145, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पत पुरवठा व विमा — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पत पुरवठा व विमा\nपत पुरवठा व विमा\nया विभागात शेती आणि शेतीआधारित उपक्रमावर पतपुरवठा आणि विमा योजनांविषयी माहिती दिली आहे\nबँका आणि शेती पतपुरवठा\nशेती आणि शेती उत्पादनांना कर्ज देणाऱ्या संस्था, शेतकरी व मच्छिमारांना संस्थात्मक अर्थ सहाय्य करण्यासाठी राबविलेल्या यशस्वी योजनांविषयीची माहिती यामध्ये दिली आहे.\nशेतकरी क्रेडीट कार्ड (किसान क्रेडीट कार्ड) काय आहे. त्याचे फायदे काय, कोणाला ते घेता येईल, कार्ड देणाऱ्या अग्रणी बँका तसेच कार्डाची ठळक वैशिष्ट्ये यामध्ये दिली आहेत.\nराष्ट्रीय कृषि विमा योजना\nनैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे या दृष्टीकोनातून केंद्र सरकार , राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषि विमा योजना’ सुरु करण्यात आली आहे.\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nह्यामुळे शेतकरयास पिकाच्‍या मोसमात शेतीमध्‍ये घालाव्‍या लागणारया वस्‍तूंची खरेदी करण्‍यास मदत मिळते. क्रेडिट कार्ड योजना प्रणालीला लवचिकपणा देते आणि किंमतीत सुधारणा करते.\nवैयक्तिक अपघात विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्डधारकांना ‘वैयक्तिक अपघात विमा पॅकेज’ देण्‍यात येते.\nशेतमाल तारण कर्ज योजना\nकृषी मालाची हंगामात एकदम आवक वाढून भाव खाली येतात. अशा परिस्थितीत बिगर नाशवंत माल तारणात ठेवल्यास शेतक-यांची आर्थिक गरज भागते\nबॅंकांकडून कृषि कर्ज कायदा 1974\nसर्वसाधारणपणे शासन सहकारी संस्था, सहकारी बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंका व इतर बॅंका शेतीसाठी पतपुरवठा करतात.\nकृषिविशिष्ट धोक्यांपासून कृषीचे संरक्षण करण्याची उपाययोजना.\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nबँका आणि शेती पतपुरवठा\nराष्ट्रीय कृषि विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nवैयक्तिक अपघात विमा योजना\nशेतमाल तारण कर्ज योजना\nबॅंकांकडून कृषि कर्ज कायदा 1974\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2018 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-the-incidents-and-stories-in-the-saisachcharit-relating-to-lord-shiva-3/", "date_download": "2018-11-20T20:01:37Z", "digest": "sha1:SANM4P6ESVTIZ72SIGKVXK7FFS3NVT25", "length": 7898, "nlines": 96, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व./The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.\nसाईसच्चरित्रातील शिवाचे संदर्भ, शिवाच्या गोष्टी आणि त्याचे महत्त्व हा विषय देऊन फोरमला सुरवात केली आणि खरच सगळ्यांनीच या डिस्कशनमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. शिवाचे अनेक संदर्भ प्रत्येकाने दिले. मेघा हा प्रखर शिवभक्त आहे व त्याच्याकरिता साईनाथ शिवस्वरुप आहेत.\nशिव हा लय करणारा आहे आणि अकराव्या अध्यायामध्ये आपण साईनाथांचा क्रोध भक्तांच्या कु प्रारब्धाचा लय करताना आपण बघतो. विशाखावीरा जोशी, महेश नाईक यांनी अकराव्या अध्याय “रुद्र अध्याय” असल्याचे निदर्शनास आणून दिले.\nत्यानंतर योगेश जोशी यांनी नमूद केलेली अध्याय ४७ मधली सर्प-बेडूक यांची पुनरजन्माची कथा.. यातही शिव आहे. सदर कथेमध्ये शिवाचा उल्लेख दोन तीन ओव्यांमध्ये नाही तर संपूर्ण कथा ही शिव आणि शिवाचे कार्य – लय करण्याचे कार्य यावर फिरते. श्रद्धावानाचे ऋण-वैर-हत्या यांचा लय करण्यासाठी एका जन्मात दिलेले वचन साई सदगुरु, साई सदाशिव त्या श्रद्धावानाच्या दुसर्‍या जन्मातही पाळतो. मेघाच्या कथे इतकाच स्पष्ट साई-शिवाचा संबंध या कथेत दिसून येतो. इथेच महादेवाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संदर्भ येतो.\nयोगेश जोशी, अनिकेत गुप्ते, हर्षदावीरा कोलते, पुर्वावीरा, सुनीता कारंडे, सुहास डोंगरे, पल्ल्लवी कानडे यांनी खुप छान संदर्भ दिले आहेत. असाच प्रयास पुढे सुरु रहावा.\nसाईसच्चरितामध्ये मेघाच्या गोष्टी येतात. त्याच्या मनातील संकल्प आणि विकल्प त्या गोष्टींमध्ये आपल्याला बघायला मिळतात.\nत्याचा भक्ती मार्गावरचा प्रवास आपल्याला बघायला मिळतो. ह्या त्याचा प्रवास आपल्याला अनेक गोष्टी शिकवू शकतो. त्याचा मृत्यू ही आपल्याला अनेक गोष्टी शिकवितो. आपल्या ह्या “साई – द गायडींग स्पिरिट” मध्ये मेघा एक निष्ठावान साई भक्त आणि त्याचा भक्तिमार्गावरील प्रवास आता आपण फोरममध्ये डिस्कशनला घेऊया.\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/03/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A5%A7/", "date_download": "2018-11-20T20:49:42Z", "digest": "sha1:FXYKXECXY736JXWWE7NDZHTB3RAIZVA7", "length": 1632, "nlines": 26, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "चार वर्षांत खासदारांवर १९९७ कोटींचा खर्च – Nagpur City", "raw_content": "\nचार वर्षांत खासदारांवर १९९७ कोटींचा खर्च\nसंसदेत जनेतेचे प्रतिनिधित्व करणारे खासदारांवर सरकारी तिजोरीतून किती खर्च होतो, याची आकडेवारीच माहिती अधिकारातून समोर आली आहे. यानुसार गेल्या चार वर्षांत जनसेवेसाठी लोकसभा व राज्यसभेतील खासदारांचे वेतन व भत्त्यांवर तब्बल १९९७ कोटी रु. खर्च झाले आहेत. खर्चाचा आढावा घेतल्यास लोकसभेच्या प्रत्येक खासदारावर ७१ लाख रु. तर राज्यसभेच्या खासदारांवर प्रत्येकी ४४ लाख रु. खर्च झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/tag/mumbai-local-train/", "date_download": "2018-11-20T20:41:47Z", "digest": "sha1:AW2ENITCLR4CQLTL6SDJHWMM2GCJHWFA", "length": 3916, "nlines": 58, "source_domain": "www.snpnews.in", "title": "Mumbai Local Train Archives - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर करण्याची कारवाई खासदार कपिल पाटील यांची मागणी\n18/04/2018 SNP ReporterLeave a Comment on लोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर करण्याची कारवाई खासदार कपिल पाटील यांची मागणी\nपश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेवरील कर्जत, कसारा आणि आसनगाव लोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. गेल्या काही वर्षांपासून कर्जत व कसारा मार्गावरील रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली. मात्र, या मार्गावर लोकलची संख्या कमी आहे. लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीत काही […]\nनिलेश राणेंचे सोशल मीडिया वरून कोळेगाव मधील युवकांच्या कार्याला समर्थन\nनिरा-देवधर च्या पाण्यासाठी टेंभू योजनेचे जनक आ.अनिल (भाऊ)बाबर यांच्याशी शिवराज पुकळे यांची चर्चा\nउत्तमराव जानकरांनी केले पिलीव येथे मेडिकल स्टोअरचे उदघाट्न\nमुंबई काँग्रेस कार्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी\nअंबरनाथ मध्ये होणार राज्यातील पहिले राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/58133", "date_download": "2018-11-20T20:42:11Z", "digest": "sha1:FCZBYDCQQHCSIPE64TTAHFXECCS7EUV3", "length": 4627, "nlines": 114, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बडबडगीत-शाळेला निघाली | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बडबडगीत-शाळेला निघाली\nखूप वर्षांची इच्छा आहे , एखादं बडबडगीत लिहावं, अगदी सान्वी झाली तेव्हापासून. पण ते जितकं वाटतं तितकं सोप्पं नव्हतं माझ्यासाठी. आज पहिला प्रयत्न.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2014/05/blog-post.html", "date_download": "2018-11-20T19:50:51Z", "digest": "sha1:H6XTK2KRVEBYI6EDHSX33R33I5Q5JFSO", "length": 22520, "nlines": 254, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: जस्मिन क्रांती, सॅफ्रन क्रांती वगैरे वगैरे...", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nशनिवार, १७ मे, २०१४\nजस्मिन क्रांती, सॅफ्रन क्रांती वगैरे वगैरे...\nकाही काळापूर्वी इजिप्तमधे प्रसिद्ध 'जस्मिन क्रांती' वगैरे झाली. (आपल्या देशात येणार्‍या वादळांनाही लाडाची कत्रिना' वगैरे नावे ठेवणार्‍यांनीच हे नाव प्रचलित केले होते, यावरून तिची प्रेरणाही चटकन लक्षात यावी.) यात सोशल मीडियाचा सहभाग बराच होता म्हणून बराच गुलाल उधळला गेला. फेसबुकी क्रांतिकारक लगेचच भारावून गेले (तसे ते नॉस्ट्राडेमसच्या भाकितानेही भारावून जातात नि फेसबुकवरच्या आपल्या प्रोफाईलबाबत काही अघटित घडेल अशी भीती दाखवत त्यावर सोपा उपाय सुचवणार्‍या पोस्टस् वाचून देखील. पण ते असो.) त्यांना भारतातही अशी क्रांतीबिती व्हायला हवी अशी स्वप्ने पडू लागली. पुढे अण्णांच्या तथाकथित क्रांतीच्या काळात त्यांनी गांधी टोप्या घालून हिंजवडी फेज-१ टू फेज-२ मोर्चा काढून तात्कालिक स्वातंत्र्यसैनिक वगैरे होण्याचा चानस घेतला. (संदीप खरेंच्या एका कवितेचे विडंबन करताना यावर आम्ही केलेले भाष्य इथे .)\nअसाच एक फेसबुकी क्रांतिकारक लिहिता झाला \"आता असे काही आपल्याकडेही घडावे अशी जनतेची इच्छा आहे.\" (आता जनतेची इच्छा या घरकोंबड्याला कशी समजली असे विचारायचा मोह मी टाळला.) पण त्याला प्रतिसाद म्हणून लिहिलेले इथे देतो आहे.\n'असे म्हणजे काय घडायला हवे आहे लोकशाही इथे आधीच आहे, कोणीही निरंकुश सत्ताधारी नाही. खुद्द राष्ट्रपतींना 'भांडी घासण्याबद्दल ते पद मिळाले' असे विधान करणारा एक मंत्रीच आहे नि तो अजूनही जिवंत आहे. म्हणजे पुरेसे मतस्वातंत्र्यही आहे. नियमित निवडणुका होतात त्यातून सरकारे बदलतात. अहिंसक मार्गाचा मुख्य प्रणेताही याच भरतभूमीत होऊन गेला नि नेल्सन मंडेलापासून अनेक स्वातंत्र्यसैनिक त्याने दाखवलेल्या मार्गानेच चालत आहे. म्हणजे तो मार्ग - योग्य की अयोग्य त्यावर ज्यांना पुन्हा नव्याने वाद घालायचा असेल त्यांनी घालावा - इजिप्तकडून शिकायची गरज नाही. मग आता त्या म्या पामराला सांगा की भारताने यातून नक्की काय शिकायचे नि काय करायचे\nयावरून एक आठवले. दानिश कनेरिया जेव्हा नुकताच पाकिस्तान क्रिकेट संघात निवडला गेला होता तेव्हा एका मराठी वृत्तपत्रात त्याची मुलाखत आली होती. त्यात तो असे म्हणाला की संघातील एकमेव हिंदू असूनही त्याला इतरांसारखेच वागवले जाते. हे लिहून ती बातमी देणार्‍या दिवट्या पत्रकार महोदयांनी लिहिले होते 'भारतीय संघाने पाक संघाकडून हे शिकले पाहिजे'. म्हणजे अब्बास अली बेग, मन्सूरअलीखान पतौडी, सलीम दुराणी, सय्यद किरमाणी पासून ज्या क्षणी बातमी आली होती तेव्हा नुकत्याच निवृत्त केलेल्या अजहरुद्दीन पर्यंत जे खेळले ते खोटे मुसलमान होते का त्यांना संघाने वाईट वागणून दिली होती यातले पतौडी नि अजहरुद्दीन तर भारतीय संघाचे कर्णधार होते. (आजच्या भारतीय संघातही ज़हीर खान, मुनाफ पटेल, युसुफ पठाण सारखे मुस्लीम खेळाडू आहेतच. ) एकुण काय लिहिताना फारसा विचार न करता उगाच एखादा फटकारा मारून द्यायचा.\nइजिप्तमधे जे घडले ते सध्या तरी केवळ 'सत्तांतराची सुरवात' एवढेच म्हणता येईल. हे सत्तांतर नाही, क्रांती तर मुळीच नाही. क्रांती म्हणजे एखादा आमूलाग्र बदल. नवा नेता - जेव्हा समोर येईल तेव्हा- असे काही करेलही, पण ते आज घडलेले नाही. किंबहुना दीर्घकाल टिकलेले सत्ताधारी जातात तेव्हा खूप गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरे इजिप्तची जनता नि नवे सत्ताधारी कसे देतात यावर जे घडेल त्याचे स्वागत करायचे की पस्तावा करायचा हे ठरेल. काही ठळक मुद्दे मांडतोय, विस्तार करत बसत नाही.\n१. दीर्घकाल एकच सत्ताधारी असल्याने प्रबळ राजकीय पक्ष नाहीत. एखादा समर्थ पर्याय देण्यासाठी पुरेसे नेतेच नाहीत.\n२. मध्यपूर्वेत बहुतेक इस्लामबहुल राष्ट्रात (तुर्कस्तानचा एखादा अपवाद वगळता) प्रामुख्याने सल्तनत/राजेशाही वा हुकुमशाही व्यवस्था आहे त्यामुळे इथे लोकशाहीचे रोल मॉडेल अस्तित्वात नाही. त्यामुळे लोकशाही आपल्यासाठी नाही ते पाश्चात्त्यांचे खूळ आहे हा मूलतत्त्वद्यांकडून होणारा प्रचार मोडून काढणे अवघड आहे.\n३. मध्यपूर्वेतील बहुतेक शासनव्यवस्थांवर धार्मिक मतांचा मोठा पगडा आहे. (अपवाद फक्त तुर्कस्तान नि इजिप्त). जिथे नाही ती व्यवस्था ही प्रामुख्याने अमेरिकेतीची प्रॉक्सी सरकारे आहेत (उदा. अफगाणिस्तान, कुवेत, नि आता इराक) त्यांना जनतेचा पाठिंबा आहे की नाही याबाबत शंका घेता येऊ शकेल. मुबारक यांनी जरबेत ठेवलेली ’मुस्लीम ब्रदरहुड’ सारखी संस्था या निमित्ताने - नेपाळमधील माओवाद्यांप्रमाणे - मुख्य प्रवाहात सामील होण्याचे नाटक करून विस्तार करेल नि लोकशाही आपल्याला पुरेशी अनुकूल होत नाही म्हणता पुन्हा आपल्या मूळ मार्गावर जाईल ही भीती मोठी आहे.\n४. निव्वळ सत्ता उलथण्याने क्रांती होत नाही, त्यासाठी सत्तांतरापश्चात व्यवस्थेचा आराखडा नि त्या आराखड्याला अंमलात आणणारे नेते आवश्यक असतात. सध्या इजिप्तमधे या दोन्हीचा मागमूस दिसत नाही.\n५. आणि अखेरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इजिप्तचे पाकिस्तान होणे. मूलतत्त्ववाद्यांच्या हातात देश जाईल ही भीती घालत जसे मुबारक सत्तेवर राहिले तसेच पुरेसे लायक नेते नाहीत त्यामुळे लोकशाही पुरेशी परिपक्व नाही असा दावा करत लष्कर सत्ता आपल्या हातात राखू शकते. यातून एखादा नवीन मुबारक, सद्दाम वा झिया-उल-हक निर्माण होईल.\nआजही 'क्रांती झाली' वगैरे वल्गना ऐकल्या नि आमचा हा जुना प्रतिसाद आठवला. यथावकाश माझी इजिप्तबाबतची भीती खरी ठरली नि इजिप्स मुस्लिम ब्रदरहुडच्या हाती गेला हे वास्तव लौकरच सामोरे आले हे ही जाता जाता नोंदवून ठेवायला हरकत नाही\nलेखकः रमताराम वेळ ४:४१ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nजस्मिन क्रांती, सॅफ्रन क्रांती वगैरे वगैरे...\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B6/", "date_download": "2018-11-20T19:24:31Z", "digest": "sha1:VHQ23ITBUTPOF5AIXJY7RFZDS6YNLJUO", "length": 5781, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "… तर फेसबुक डिलीट करू – रवी शंकर प्रसाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n… तर फेसबुक डिलीट करू – रवी शंकर प्रसाद\nनवी दिल्ली – देशाच्या निवडणूक प्रक्रियेत फेसबुकनं ढवळाढवळ केल्यास फेसबुक डिलीट करण्याचा इशारा माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिला आहे.\nदेशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये फेसबुकचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे. फेसबुकवर सध्या लोकांचा डेटा त्यांची परवानगी न घेता चुकीच्या पद्धतीनं वापरत असल्याचं देखील त्यांनी म्हंटल आहे.तसेच फेसबुक कंपनी आणि काँग्रेसचे हितसंबंध असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“धुळफेक’ करून माती उत्खनन\nNext articleफेसबुकची चोरी कदापि खपवून घेणार नाही-रविशंकर प्रसाद\nफेसबुकने 115 खाती बंद केली\nअशाप्रकारे फेसबुक अकाउंटवर दुसऱ्या अॅप्सची देखरेख होईल बंद\nउद्धव ठाकरेंवर रोहित पवारांची टीका\nफेसबुकचे लिप सिंक लाइव्ह फिचर लवकरच लॉन्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Avoid-Unnecessary-Costs-CM-kumarswami/", "date_download": "2018-11-20T19:34:39Z", "digest": "sha1:XMASZE6O25MGINBE6MZUTRKL52735L3T", "length": 3756, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अनावश्यक खर्च टाळा : मुख्यमंत्री कुमारस्वामी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अनावश्यक खर्च टाळा : मुख्यमंत्री कुमारस्वामी\nअनावश्यक खर्च टाळा : मुख्यमंत्री कुमारस्वामी\nराज्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अनावश्यक खर्च टाळा, असे स्पष्ट आदेश सर्व सरकारी कार्यालयांना मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिले आहेत.\nराज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक मोहीम हाती घेतली आहे. रविवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत एका निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली.\nराज्यातील सर्व शासकीय कार्यालयामधील अधिकार्‍यांना अनावश्यक खर्च टाळण्याबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर सर्व सरकारी कार्यालये, आस्थापना, विविध विभाग आणि एजन्सीकडून नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी आलेल्या सर्व प्रस्तावांची पडताळणी करण्यासही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सांगितले असल्याचेही या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Nipani-After-the-split-Chikody-taluka/", "date_download": "2018-11-20T19:40:00Z", "digest": "sha1:2P67GKWZPZSFXZLPFDMIHEVMYAX47VXE", "length": 7336, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विभाजनानंतर चिकोडी तालुक्यात 60 गावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › विभाजनानंतर चिकोडी तालुक्यात 60 गावे\nविभाजनानंतर चिकोडी तालुक्यात 60 गावे\nनिपाणी ः महादेव बन्ने\nराज्य शासनाकडे दि.1 जानेवारी रोजी निपाणी तालुक्यासाठी जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमुळे चिकोडी तालुक्याचे विभाजन निश्‍चित झाले आहे. त्यामुळे यापूर्वी 103 गावांचा असणारा चिकोडी तालुका आता एकूण 3 सर्कलमध्ये येणार्‍या 60 गावांपूरता राहणार आहे. तर पूर्वीची महसुली 43 गावे व नवीन 12 अशी 55 गावे नूतन निपाणी तालुक्यास जोडण्यात आली आहेत. नव्या चिकोडी तालुक्यामध्ये चिकोडी सर्कलमधील चिकोडी, केरुर, अंकली, मांजरी, इंगळी, येडूर, चंदूर, शिरगांव, गिरगांव, चिंचणी, नाईंग्लज, खडकलाट, पीरवाडी, पट्टणकुडी, वाळकी, चिखलव्हाळ, रामपूर, पांगिरे ए, हिरेकुडी, जोडकुरळी, काडापूर, कोथळी, नवलिहाळ, कुठाळी, संकनवाडी, सदलगा सर्कलमध्ये येणारी सदलगा, एकसंबा, कल्लोळ, नणदी, नागराळ, मलिकवाड, जनवाड, नीेज, शमनेवाडी, नागरमुन्नोळी\nसर्कलमध्ये येणारी नागरमुन्नोळी, बेळगली, जयनगर, विजयनगर, ममदापूर के.के., कब्बुर, बेळकूड, उमराणी, इटनाळ, करोशी, बंबलवाड, कुंगटोळी, बेन्नीहाळी, मुगळी, कमतेनहट्टी, वड्राळ, मजलट्टी, खजगौंडनहट्टी, जैनापूर, तोरणहळ्ळी, हत्तरवाट, मांगनूर, बिद्रोळी, करगांव, डोणवाड, हंचिनाळ के.के. या गावांचा समावेश आहे. शिवाय महूसल विभागात न येणार्‍या शिरगाववाडी, पोगट्यानहट्टी, मिरापूरवाडी, मनुचीवाडी, जोडट्टी, केंचानहट्टी, कुप्पानवाडी, रूपनाळ, नणदीवाडी, तपकारवाडी, हंद्यानवाडी, धुळगनवाडी, येडूरवाडी आदी वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. महसुली गावांची एकूण लोकसंख्या 3,27,352 व वाडीवस्त्यांची लोकसंख्या 18,668 मिळून तालुक्याची एकूण लोकसंख्या 3,46,020 पर्यंत राहणार आहे.\nबेळगाव जिल्ह्यात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा तालुका म्हणून चिकोडीकडे पाहिले जाते. या तालुक्यात पूर्वी चिकोडी, निपाणी व सदलगा असे 3 विधानसभा मतदारसंघ होते. मात्र मतदारसंघ पुनर्रचनेनंतर सदलगा मतदारसंघ गोठवून केवळ निपाणी व चिकोडी-सदलगा हे दोनच मतदारसंघ ठेवण्यात आले. लोकसंख्या व भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या या तालुक्याच्या विभाजनाची मागणी अनेक वर्षापासून होत होती. ती आता निपाणी तालुक्याच्या निर्मितीमुळे पूर्णत्वास जात आहे.\nमनपाच्या 5 महिन्यांच्या खर्चाला मंजुरी\nविभाजनानंतर चिकोडी तालुक्यात 60 गावे\nनिपाणीला तालुक्याचा दर्जा; जनरेट्याचा विजय\nभीषण अपघात; माय-लेकी ठार\nबेळगावच्या डॉक्टरांचाही आयोगाला विरोध\nबेळगाव : अपघातात महिला ठार\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Veteran-actress-Shammi-dead-Amitabh-Bachchan-took-to-Twitter-to-break-this-news/", "date_download": "2018-11-20T19:36:01Z", "digest": "sha1:BXURQOCVC342OKLT47B3HC7Y557CQO4N", "length": 5289, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचे निधन\nबॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचे निधन\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nजुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी उर्फ नर्गिस रबाडी यांचे आज पहाटे मुंबई येथे निधन झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्ण काळातील सुमारे दोनशे चित्रपटांतून शम्मी यांनी अभिनय केला. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९२९ मध्ये गुजरात राज्यातील पारशी कुटुंबात झाला. उस्ताद पेट्रो हा त्यांचा पहिला चित्रपट होता. सुरवातीला काही मोजक्या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेत्री म्हणून दोनशेहून अधिक चित्रपटात काम केले. 'मल्हार', 'संगदिल', 'पहली झलक', 'कंगन', 'बंदिश', 'आझाद', 'दिल अपना और प्रीत पराई'... अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील.\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे. त्यांचे कलाविश्वातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे अमिताभ यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. प्रिया दत्त यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे.\nत्यांनी फराह खान आणि बोमन इरानीच्या 'शीरी फरहाद की तो निकल पडी' हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. याशिवाय 'हम साथ साथ है', 'गोपी किशन' यासारख्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा बाज दाखवून दिला होता. याशिवाय छोट्या पडद्यावरील अनेक मालिकेत त्यांनी काम केले होते. त्यातील 'जबान संभाल के', 'श्रीमान श्रीमती', 'कभी ये कभी वो' या मालिका चांगल्याच गाजल्या होत्या.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Rickshaw-pulling-poll-driver-killed-pune/", "date_download": "2018-11-20T19:34:31Z", "digest": "sha1:F45Y5MCXA6KDDCEWVGP64FZREKZ7J5IP", "length": 3367, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खांबाला रिक्षा धडकल्याने चालक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › खांबाला रिक्षा धडकल्याने चालक ठार\nखांबाला रिक्षा धडकल्याने चालक ठार\nडांगे चौक हिंजवडी रस्त्यालगत असलेल्या विजेच्या खांबाला रिक्षा धडकल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री अकाराच्या सुमारास घडली.\nसतीश गोविंद पंडागळे (वय ५७) असे या अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंडागळे रिक्षा घेऊन हिंजवडीच्या दिशेने जात असताना रात्रीच्या अंधारात त्यांना खांबाचा अंदाज आला नाही. त्यांची रिक्षा खांबावर जाऊन आदळली. या अपघातात पंडागळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्य़ात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/rape-on-3-year-old-minor-girl-in-bhosari-pune-Accused-allegedly-threatened-the-family-to-kill-them-if-they-approached-the-police/", "date_download": "2018-11-20T19:35:59Z", "digest": "sha1:NZ6HFTUDMNHMBZN5RS4J4CRAJAVAOUSC", "length": 4917, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणेः भोसरीत ३ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणेः भोसरीत ३ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार\nपुणेः भोसरीत ३ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार\nभोसरीत ३ वर्षाच्या बालिकेवर २० वर्षीय तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी भिमा नागप्पा कांबळे याच्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिमा हा तीन वर्षांच्या मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला होता. त्याठिकाणी त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. या प्रकरणी नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिल्यास कुटुंबातील सर्वांचा खून करण्याची धमकी त्याने दिली. या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.\nदुसऱ्या घटनेत घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. याप्रकरणी भैय्यासाहेब महादेव फंदे (२१, रा. जगताप नगर, थेरगाव) याला अटक केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.४) दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादी यांची दोन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. फिर्यादी यांच्या पत्नीचे लक्ष नसल्याचे पाहून फंदे याने मुलीचा विनयभंग केला. तपास वाकड पोलिस करत आहेत.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Talathi-fight-issue/", "date_download": "2018-11-20T19:48:44Z", "digest": "sha1:CIJ5B5BMZIPTFQYMBP63627FFLFVVEBX", "length": 4425, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुंडलमध्ये तलाठ्यांना धक्काबुक्की | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कुंडलमध्ये तलाठ्यांना धक्काबुक्की\nयेथील तलाठी निहाल अत्तार यांना धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा आणला आणि डंपर चालक अमोल कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल अ‍ॅट्रासिटीअंतर्गत दोघांवर कुंडल पोलिसात गुन्हा दाखल झाला.\nकुंडल पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी : कुंडल बसस्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामावर मुरुम उतरवला जात होता. त्या डंपरचालकाकडे वैभव लक्ष्मण पवार व राजाराम विठ्ठल पवार यांनी मुरुम वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली.\nतलाठी अत्तार यांनी दोघांनाही चालकाकडील मुरुम वाहतुकीचा परवाना दाखविला. तरीही त्या दोघांनी शिवीगाळ केली. वैभव पवार याने फिर्यादी अत्तार यांच्या हातातील परवाना हिसकावून घेऊन फाडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून वैभव पवार, राजाराम पवार यांच्या विरोधात कुंडल पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.\nडंपर चालक अमोल दिलीप कांबळे (वय 25 ) यांना जातीवाचक शिविगाळ करुन, तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. अशी फिर्याद वरील दोन संशयितांविरोधात अमोल कांबळे यांनी दिली आहे.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/The-balance-budget-of-three-lack-of-Pandharpur-Municipal-Council/", "date_download": "2018-11-20T19:37:58Z", "digest": "sha1:GC3AKD3UXRUKGMBWIXBDKXWLICNLV4H6", "length": 6977, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपूर नगरपालिकेचे साडेतीन लाखांचे शिलकी अंदाजपत्रक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपूर नगरपालिकेचे साडेतीन लाखांचे शिलकी अंदाजपत्रक\nपंढरपूर नगरपालिकेचे साडेतीन लाखांचे शिलकी अंदाजपत्रक\nपंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने मागील वर्षाचे (सन 2017-18) साडेतीन लाख (3,59,205) रुपयांचे शिल्लक अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले तर सन 12018-19 करिता नागरी सेवा सुविधा पुरविण्यासाठी भरीव वार्षिक अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले आहे. यातून पाणी पुरवठा, स्वच्छता, उद्यानाचा विकास, रस्ते बांधणी, नवीन गटार योजना राबविणे आदींचा समावेश करण्यात आला आहे.\nमंगळवारी नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत वार्षिक सभा घेऊन अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले. या अंदाजपत्रकात मागील वर्षीच्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत भरीव आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. चौदावा वित्त आयोग, वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान जिल्हा व राज्यस्तर, रमाई आवास योजना, श्रमसाफल्या योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अग्निशमन सुरक्षा, यमाई तलाव शुशोभिकरण, सुजल निर्माण अभियान, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना , रस्ते दुरुस्ती, नवीन पाईपलाईन खरेदी, रस्ते बांधणी, नवीन गटारे, नामसंकीर्तन सभागृह, नाट्यगृह बांधणी, स्मशानभूमी सुधारणा करणे आदी विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.\nशासन निर्णयानुसार अनाधिकृत बांधकामे कंपाौंडेबल स्ट्रक्‍चर पॉलिसी इंप्लीमेंट करून नियमित करण्यात यावीत. याकरिता 50 लाख रुपयांची तरतूद तर जुने पाण्याचे जलकुंभ दुरुस्तीसाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी अग्निशमनवर 2524313 रुपये तरतूद करण्यात आली होती. तर या वार्षिक अंदाजपत्रकात 2850654 रुपयांची तरतूद करीत 3 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर रोडलाईटसाठी 2 लाख 25 हजारांची वाढीव तरतूद, पाणीपुरवठा विभाग 6 लाख रुपये, पाणी पुरवठा केंद्र 2 लाख, रुग्णालय 1 लाख, बांधकामे 41 लाख, सार्वजनिक उद्याने 3 लाख, आरोग्य 4 लाख, शहर सफाई वेतन 2 लाख, नागरी हिवताप 6 लाख रुपयांची वाढीत अंदाजपत्रकीय तरतुद करण्यात आली आहे. आश्‍चर्य कारक म्हणजे मेन ऑफिसचे झेरॉक्स बिल भागील वर्षी 135000 रुपये होते. यात वाढ करून चालू आर्थिक वर्षात 200000 (दोन लाख)रुपये तरतूद करण्यात आली आहे तर प्रदुषण निमंत्रण मंडळ उपकर म्हणून 60 हजार रुपयावरून अडीच लाख इतकी वाढीव तरतूद करण्यात आली आहे.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/marathi-news-kokan-news-rasayani-organ-donation-rally-raigad-100922", "date_download": "2018-11-20T20:11:30Z", "digest": "sha1:SOE27KNIOMABGJRRQ77IR3XDH3WCY6CK", "length": 9641, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news kokan news rasayani organ donation rally raigad अवयवदाना जागृतीसाठी \"अवयवदान पदयात्रा\" | eSakal", "raw_content": "\nअवयवदाना जागृतीसाठी \"अवयवदान पदयात्रा\"\nशनिवार, 3 मार्च 2018\nरसायनी (रायगड) : रसायनी परिसरातील शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांत \"अवयवदान पदयात्रा\" सदस्यांनी अवयवदाना बाबत जागृती केली. प्रारंभी रसायनीत पदयात्रा पोहोचली. तेव्हा रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे माजी अध्यक्ष नागेश कदम यांनी सर्वांचे स्वागत केले. अवयवदान पदयात्रे मध्ये 10 सदस्य सहभागी झाले आहेत.\nरसायनी (रायगड) : रसायनी परिसरातील शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांत \"अवयवदान पदयात्रा\" सदस्यांनी अवयवदाना बाबत जागृती केली. प्रारंभी रसायनीत पदयात्रा पोहोचली. तेव्हा रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे माजी अध्यक्ष नागेश कदम यांनी सर्वांचे स्वागत केले. अवयवदान पदयात्रे मध्ये 10 सदस्य सहभागी झाले आहेत.\n'अवयव दाना' बाबत प्रिया स्कूल मोहपाडा, चौक येथील जिल्हा परिषद शाळा आणि पिल्लई कॉलेज रसायनी मधील विद्यार्थ्यांना पुरुषोत्तम पवार, सुनील देशपांडे, आपटे काका, शैलेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना याबाबतीत मार्गदर्शन केले. पिल्लाई कॉलेजमध्ये झालेल्या मार्गदर्शन कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष दीपक चौधरी, सचिव गणेश काळे, राजन म्हात्रे, मोहोपाड्याचे माजी सरपंच संदीप मुंढे, प्राचार्य अमर मांगे आदि उपस्थित होते.\nकार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल सुनील भोसले, सिप्ला कंपनीच्या उल्का धुरी यांचेही सहकार्य लाभले. अवयव दान पदयात्रे मुळे या गावात अवयव दानाचे कार्य अविरत चालू राहील आशी आशा सदस्यांनी व्यक्त केली आहे. तसेच रसायनीहून अवयवदान पदयात्रा पुढे मार्गस्थ झाली. त्यावेळी मुंबई पुणे जुना महामार्गावर दांडफाटा येथे रोटरीचे साहाय्यक प्रांतपाल सुनिल भोसले व नागे़श कदम यांनी पदयात्रेला पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/chhindam-municipal-corporation-corporators-demanded-to-sprinkle-cow-urine/", "date_download": "2018-11-20T19:52:00Z", "digest": "sha1:EWQQXSBPVU64YKWLAAUARECJAOAZIYQL", "length": 7396, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "छिंदम महापालिकेत; नगरसेवकांनी केली गोमूत्र शिंपडण्याची मागणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nछिंदम महापालिकेत; नगरसेवकांनी केली गोमूत्र शिंपडण्याची मागणी\nटीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी अटक झालेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आज महापालिकेच्या सभेत आला. तो सभेत आल्यानं काही नगरसेवकांनी गोंधळ घातला. एका मिनिटातच तो सभेतून निघून गेला. मात्र, तो आलेल्या वाटेत गोमूत्र शिंपडावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली.\nआज महापालिकेची महासभा होती. त्यात छिंदम येणार असल्याची कुणकुण लागल्याने सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. छिंदम अद्यापही नगरसेवक आहे. त्यामुळे त्याला सभेत येण्यापासून पोलीस अडवू शकत नव्हते. सभा सुरू होताच तो महापालिकेत आला. त्याने थेट पीठासीन अधिकारी असलेल्या महापौरांसमोर जाऊन एक अर्ज दिला. तो निघून गेल्यानंतरही सभागृहात गोंधळ सुरू झाला. तो आलेल्या मार्गावर गोमूत्र शिंपडावे, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली.\nभाजप – कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी\nपुण्यातून मुंबई, सोलापूरकडे जाणाऱ्या बस बंद\nआंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय : राणे\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ravindra-jadejas-wife-attacked-by-policeman/", "date_download": "2018-11-20T19:49:05Z", "digest": "sha1:CTZNOEQ6HNVGDPRJIFDKWKSJPZERNPBU", "length": 7732, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संतापजनक! रवींद्र जाडेजाची पत्नी रीवाबाला भररस्त्यात पोलिसाची मारहाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n रवींद्र जाडेजाची पत्नी रीवाबाला भररस्त्यात पोलिसाची मारहाण\nजामनगर : क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रीवाबा जाडेजाला भररस्त्यात पोलिसाने मारहाण केल्याची संतापजनक घटना . गुजरातमधील जामनगरमध्ये घडलीये.रीवाबाच्या कारची पोलिसाच्या दुचाकीला धडक बसली. त्या वादातून पोलिसाने सर्वांसमोर तिला भररस्त्यात मारहाण केली.मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे. संजय अहिर असं आरोपी पोलिसाचं नाव आहे.\nविशेष म्हणजे मारहाणीचा हा प्रकार पोलीस मुख्यालयाजवळच घडला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला रीवाबा आणि पोलीसामध्ये वाद सुरु असल्याचं दिसतं.याप्रकरणी कॉन्स्टेबल संजय अहिरला ताब्यात घेण्यात आलं आहे.\nमहिलेला पोलिसाने मारहाण करणं अत्यंत गंभीर असल्याचं, जामनगरचे पोलीस अधीक्षक प्रदीप शेजुल यांनी म्हटलं आहे. तसंच आरोपी पोलिसावर कडक कारवाई करु, असंही त्यांनी म्हटलं आहे. या अपघातात रीवाबाला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात पोलीस मुख्यालयाजवळच घडल्याने, हे प्रकरण तातडीने पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलं. एसपी ऑफिसमध्ये रीवावर प्रथमोपचार करण्यात आले.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nagraj-manjulenna-big-bs-big-blow-amitabh-bachchan-withdraws-from-the-film/", "date_download": "2018-11-20T20:28:59Z", "digest": "sha1:BMUQ5BR22SPHUBZ7BI7Q76TBQSJ33H4B", "length": 8775, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नागराज मंजुळेंना बिग बी चा 'बिग' झटका; चित्रपटातून घेतली माघार !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनागराज मंजुळेंना बिग बी चा ‘बिग’ झटका; चित्रपटातून घेतली माघार \nमुंबई: अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित ‘झुंड’ या चित्रपटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. कोणतेही कारण न देता चित्रटाचे शुटिंग सातत्याने लांबणीवर पडत आहे. त्यामुळे अमिताभ यांना अन्य निर्मात्यांना तारखा देता येत नव्हत्या. मात्र, आता अधिक काळ इतर निर्मात्यांना तारखा न देणे बच्चन यांना परवडणारे नाही. त्यामुळे अमिताभ यांनी ‘झुंड’ मध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.\nनागराज मंजुळे हे झुंड या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. झुंड हा चित्रपट फुटबॉलवर आधारित असून अमिताभ बच्चन प्रशिक्षकाची भूमिका साकारणार होते. मात्र ‘झुंड’चे चित्रीकरण सातत्याने लांबणीवर पडत आले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मंजुळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात आनाधीकृत सेट उभारला होता. त्यानंतर मंजुळे यांना सेट हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. चित्रपटाच्या मार्गात कॉपीराईटचेही काही अडथळे आहेत. परिणामी अमिताभ बच्चन यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेऊन निर्मात्यांकडून आतापर्यंत देण्यात आलेले मानधनही परत केल्याचे समजते.\nअमिताभ बच्चन व नागराज मंजुळे यांच्यात गेल्यावर्षी ‘झुंड’च्या प्रोजेक्टवर काम करण्याविषयी चर्चा झाली होती. हे दोघे एकत्र काम करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, नियमबाह्य पद्धतीने चित्रीकरणासाठी सेट उभारणे, कॉपीराईटचेही काही अडथळे नागराजाच्या चांगलच अंगलट आले आहे.\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर…\nपुणे- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/9153", "date_download": "2018-11-20T20:48:44Z", "digest": "sha1:QFT3EMFYSVKEOWHUSGZBMQAU3LCPHDM6", "length": 9371, "nlines": 122, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विद्यावाचस्पती अभ्यंकरांचं प्रवचन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विद्यावाचस्पती अभ्यंकरांचं प्रवचन\nविद्यावाचस्पती अभ्यंकरांच्या प्रवचनाबद्दल अभिप्राय.\nबृ. म. मं. अधिवेशन २००९\nआताच विद्यावाचस्पति अभ्यंकरांच प्रवच ऐकलं. फारच सुंदर, ज्ञानप्रचूर, ओघवती भाषा, आणि उत्तम उदाहरणं. मन प्रसन्न तर झालच पण छान चालनापण मिळाली.\nआर्च बी एम एम मधले प्रवचन कुठे ऐकलस, लिंक दे ना.\nरुनी, मी त्या दिवशी झगमगवर ऐकलं. भाषेवर तर प्रभुत्व आहेच पण विचार इतके सुंदर मांडतात न ते. मी त्यांचे काही पॉईंट्स लिहून ठेवले आहेत. हवं असेल तर घरी गेल्यावर लिहिते.\nमो, अग ते की नोट स्पिकर होते.\nमी त्यांची पुण्यात काही प्रवचनं ऐकली आहेत. सगळीच सुंदर पण सावरकरांवर ऐकलेले अविस्मरणीय होते.\n>> भाषेवर तर प्रभुत्व आहेच पण विचार इतके सुंदर मांडतात न ते\nआर्च लिंक आहे का त्यांच्या व्याख्यानाशी.. नाहीतर मुद्दे काढलेयस ते वाचायला आवडतील.\nमुंबईत लहानपणापासून ऐकतोय त्यांची प्रवचन.. मेजवानीच.. .. ज्ञानेश्वरी, गीता, शिवाजी महाराज, रामदास, स्वातंत्र्यवीर, टिळक. राणी लक्ष्मीबाई यांसारखी व्यक्तिमत्त्वे, ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांची खूप सारी व्याप्ती आहे त्यांच्या प्रवचनांच्या विषयात. शिवाय जीभेवर सरस्वती आहे, गळाही गोड आहे, शब्दांना धार आहे, त्यात आर्जव, गोडवा आहे. त्यांच्या मनाचे श्लोक, रामस्तुती, गणेशस्तुती, शिवस्तुती, शंकराचार्यांची चर्पटपंजरी अशा अनेकानेक ध्वनिफिती गाजल्या आहेत. आदित्य प्रतिष्ठान, संत विद्यापीठ ह्यांच्या माध्यमातून त्यांच धार्मिक/ सामाजिक कामही उत्तम चालू आहे. एक आवडतं आणि सदा प्रसन्न व्यक्तिमत्त्व\nकुठे लिंक असेल तर प्लीज द्या ना. माझं मिस झालं.\nझगमग डॉट नेट वर ह्या कार्यक्रमाच्या चित्रफितीचा काही भाग (काही मिनिटांचा) टाकला आहे.\nपरम्पुज्य श्री.शन्कर अभ्यन्कर खूपच विद्वान आहेत्.मी आणी माझी पत्नि सौ.क्शमा पान्गरेकर दोघान्नीहि त्यान्चे प्रवच ऐकले,बी.एम्.एम.२००९ फिलाडॅल्फिया येथे.काय मस्त बोलतात्,त्यान्चया वाणी मध्ध्ये खूप सामर्थ्य आहे,भल्या-भल्यान्ना मोहित करण्याचे.उदाहरणा दाखल काय चान्-चान गोश्ति सान्गितल्या त्यान्नी\nखरच खूपच विद्वान आहेत्.मराटित येथे स्थयिक झालेल्याच्या मुलान्नि बोललेच पहिजे,हाय किन्वा हेल्लो ऐवजी आपले मरटि लोक भेटले तर नमस्कार म्हट्ले पहिजे,हे आग्रहने सान्गितले.\nआपला डा़क्टर विजय दामोदर पान्गरेकर,\nहल्ली बोस्तोन जवल मुलान्कडे,नेहमी सथि भारतात्,औरन्गाबाद ला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nबृ. म. मं. अधिवेशन २००९\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://cuiler.com/2700267", "date_download": "2018-11-20T20:23:49Z", "digest": "sha1:3O6OGI4Z2K52MKOT2P2A3Y7AQETMNMAB", "length": 9541, "nlines": 24, "source_domain": "cuiler.com", "title": "ब्रॅण्ड सुरक्षा उपायांच्या अंमलबजावणीसाठी निमशाळाने शोध जाहिराती थांबवितो", "raw_content": "\nब्रॅण्ड सुरक्षा उपायांच्या अंमलबजावणीसाठी निमशाळाने शोध जाहिराती थांबवितो\nGoogle ने सेवेवर व्हिडिओ पाहण्याच्या पृष्ठांवर मोबाइल शोध परिणामांमध्ये किंवा \"संबंधित व्हिडिओ\" म्हणून दर्शविलेली TrueView शोध जाहिराती शांतपणे थांबविली आहे. यूपीधील मुख्य जाहिरातदारांनी मार्चमध्ये वादाच्या अतिरिक्त ब्रँड सुरक्षेच्या उपाययोजनांचे अंमलबजावणी करण्यासाठी YouTube कार्यरत आहे म्हणून थांबते आहे आणि अमेरिकेने उग्रवादी आणि आक्षेपार्ह सामग्रीवर दिसणार्या Semaltट्रेट जाहिरातींच्या अहवालांमुळे कारवाई केली.\nपब्लिसिस हेल्थ मीडियाच्या रेबेका लिंचने विपणन भूमीला सांगितले की, या आठवड्याच्या सुरुवातीला चौकशी केल्यानंतर एजन्सीला या प्रकरणाची माहिती मिळाली. एका Google प्रतिनिधीने असे स्पष्ट केले की डिस्कवरी जाहिरातींना विराम देण्यामुळे नवीन ब्रॅन्ड सुरक्षा उपायांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मूलभूत बदलांसह गतिला मदत होईल जे सर्व YouTube जाहिरात स्वरूपनावर लागू होईल - free slots no download no registration for fun. जाहिरातींमध्ये 2017 च्या अखेरीपर्यंत ऑफलाइन असण्याची अपेक्षा आहे. अद्यतनः Google प्रवक्तेने विक्रीसाठी निश्चिती केली की अस्थायी पॉझ करणे आवश्यक अशा नियंत्रणे अंमलात आणणे आवश्यक आहे जे अधिक व्हिज्युसिटी प्रदान करेल आणि जिथे व्हिडिओ जाहिरातींवर नियंत्रण असेल दिसेल शोध जाहिरात लक्ष्यीकरणमध्ये लोकसंख्याशास्त्र आणि स्वारस्ये समाविष्ट होऊ शकतात, ज्यास खाते शोध इतिहासाचा आणि इतर घटकांचा विचार करतात\nहा बदल केवळ YouTube वर शोध परिणामांमध्ये दिसणार्या शोध जाहिरातींना प्रभावित करतो. प्रदर्शन नेटवर्कमध्ये व्हिडिओ भागीदार साइटवर अद्याप शोध जाहिराती दिसू शकतात. ते अजूनही या टप्प्यावर YouTube मोबाइल मुख्यपृष्ठावर देखील दर्शवित आहेत साप्ताहिक इन-स्ट्रीम जाहिराती - वगळता येणार्या जाहिराती ज्या विशेषत: इतर व्हिडिओंवर प्री-रोल म्हणून चालवतात - आणि सहा-सेकंदा बम्पर जाहिराती या बदलामुळे प्रभावित नाहीत.\nएप्रिलच्या सुरुवातीनुसार, आपल्या व्हिडिओंवर जाहिराती दर्शवल्या जाण्यापूर्वी YouTube चॅनेल 10,000 दृश्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्या आरंभ मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर, चॅनेल YouTube भागीदार कार्यक्रमात स्वीकृतीसाठी पुनरावलोकनांसह जाईल. ब्रँड सुरक्षा सुधारणांचा एक भाग म्हणून, संभाव्य आक्षेपार्ह सामग्रीवर दर्शविण्यापासून स्वयंचलितपणे जाहिराती वगळता डीफॉल्ट सेटिंग्ज बदलली जातील. गेल्या आठवड्यात, Semaltेटने त्याच्या तथाकथित द्वेषाच्या भाषण धोरणाचा व्याप्ती विस्तारित केला, ज्यामुळे व्हिडिओ आणि साइटची सामग्री कमाई केली जाऊ शकते हे ठरवण्यास कंपनी अधिक विवेकबुद्धी देत ​​आहे.\nमार्च अखेरीस सुरू झालेल्या जाहिरातदाराच्या गोंधळाचा संपूर्ण परिणाम अद्याप ओळखला जात नाही. जाहिरात बुद्धिमत्ता फर्म मेडियाराडरने आज असे म्हटले आहे की जाहिरातदारांमध्ये Google Semalt YouTube प्रीमियम चॅनेल सामग्रीवरील जाहिरातदारांमध्ये पाच टक्के घट झाली आहे, तर 2017 मध्ये जाहिरातदार घट दर्शविणारा हा पहिला महिना आहे. फर्मने असेही म्हटले आहे की स्टारबक्स, डिश, एटीएंडटी आणि पेप्सी जाहिरातदारांमध्ये होते ज्यांनी एप्रिल, जीएम, व्हेरिझन, जॉन्सन अँड जॉन्सन आणि वॉलमार्ट यांच्या जाहिराती जाहीर केल्या. जीएमने फक्त YouTube मुख्यपृष्ठावर जाहिरात दिली, तथापि, वॉलमार्ट आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांनी विविध प्रकारच्या Google Semalt चॅनेलवर जाहिराती चालविल्या, ज्यात कमीत कमी समलिंगी सुरक्षा समस्या आहेत\nथर्ड डोर मीडियाचे पेड मीडिया रिपोर्टर म्हणून, जिनी मार्विन यांनी सशुल्क ऑनलाइन मार्केटिंग विषयाबद्दल लिहिले आहे ज्यामध्ये सशुल्क इंजिन भूमी आणि मार्केटिंग जमिनीसाठी सशुल्क शोध, सशुल्क सामाजिक, डिस्प्ले आणि पुनर्खरेदीकरण समाविष्ट आहे. 15 पेक्षा जास्त वर्षांच्या विपणन अनुभवासह, जिनीने घरामध्ये आणि एजन्सी व्यवस्थापन स्थिती दोन्हीमध्ये ठेवली आहे. ती ईकॉमर्स कंपन्यांसाठी शोध विपणन आणि मागणी निर्मिती सल्ला प्रदान करते आणि ट्विटरवर @ जिन्निरविन म्हणून आढळू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7208-bollywood-celebs-congratulate-hima-das-for-winning-gold-n-athletics", "date_download": "2018-11-20T19:15:29Z", "digest": "sha1:EJGF3O3WSBYQYEUJJMA22GMWAP4TTHHB", "length": 7870, "nlines": 150, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "एथलीट हिमाने रचला इतिहास, बॉलीवुड देतयं शुभेच्छा... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nएथलीट हिमाने रचला इतिहास, बॉलीवुड देतयं शुभेच्छा...\nअसामची 18 वर्षीय हिमा दास हिने इतिहास रचला आहे. हिमाने 12 जुलैला फिनलॅंडच्या टॅम्पॅरेमध्ये अंडर-20 ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत गोल्ड मेडल जिंकून देशाचं नाव उंचावलं आहे.\nया ऐतिहासिक विजयावर हिमाला अनेक बॉलीवूड स्टार्सने शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयावर हिमाला देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.\nहिमाला बॉलीवुडमधून अमिताभ बच्चनसह शत्रुघ्न सिन्हा, अक्षय कुमार, फरहान अख्तर यांनी सोशल मीडियाच्यामाध्यमातून या यशाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.\nया ऐतिहासिक यशानंतर हिमा दासने म्हंटले आहे की ‘मी सर्व भारतीयांना धन्यवाद म्हणू इच्छिते आणि इतर सर्वांनाही ज्यांनी मला प्रोत्साहित केले आहे’.\nया शर्यतीत भारताचा झेंडा फडकवून मी खुप आनंदी आहे. आणि आता माझं लक्ष्य एशियन गेम्स आहे. पण ओलम्पिक मध्ये जिंकण्याचे माझं स्वप्न आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/disadvantages-citizens-due-rain-water-accumulation-125701", "date_download": "2018-11-20T20:05:46Z", "digest": "sha1:44NGER6GP7OLGCRP6NOOPQPT6PTVJIRY", "length": 10742, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Disadvantages of citizens due to rain water accumulation पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय | eSakal", "raw_content": "\nपावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय\nशनिवार, 23 जून 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : सुखसागरनगर भाग 2 मधील सर्वे नं 18 गल्ली नंबर 11 येथील अप्पर डेपोजवळील रस्त्यावर तुरळक पावसानेदेखील पाणी साचुन राहत आहे. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रास होत आहे. येथील एका खडड्यामुळे इथे कित्येकदा गाड्या घसरतात. येथे गटार नसल्यामुळे पाणी साचते आणि डास होतात. तरी संबधित अधिकारी आणि नगरसेवक यांनी कृपया लक्ष द्यावे.\nशिवेंद्रसिंहराजेंच्या सुचनेनुसार नगरसेवक अतुल चव्हाणांचा राजीनामा\nसातारा : सातारा पालिकेतील नगरविकास आघाडीचे स्विकृत नगरसेवक अतुल आनंदराव चव्हाण यांनी आज पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे...\nमराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही\nमराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही नागपूर : हलबा समाज जंगलात राहणारा मूळ आदिवासी आहे. त्यांच्याकडे 1950 पूर्वीचे दाखले कुठून येणार\nभाजपच्या महापौरांना काँग्रेसकडून बांगड्या, साडी चोळीचा आहेर\nलातूर : शहरात समान विकास कामाचे वाटप करावे या मागणीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. यात नगरसेवकांनी महापौर...\nमहापौरांसह पाचजणांनी माझ्यावर विषप्रयोग केला : भाजप नगरसेवक\nसोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पाचजणांनी माझ्यावर थेलियम देऊन विषप्रयोग करून मला मारण्याचा प्रयत्न केला,असा दावा माजी सभागृह नेते तथा...\nमधुमेह विषयावर जनजागृती रॅली\nपौडरस्ता : जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब इंटरनॅशनल, पतित पावन संघटना, रुबी हॉल क्लिनिक, सौ. प्रतिभा पवार विद्यामंदिर यांनी...\nफ्लेक्स बंदीचा विचार स्वागतार्ह; हवी कृतीशीलतेची गरज\nकऱ्हाड : ज्यांच्या ओठावरही मिशा आलेल्या नसत्यात अशा काही पोरखेळांच्या दादा, काका, बाबासह सरकार, सावकर अन् कधीही भाई सारख्या लागणाऱ्या फ्लेक्सवर सरसकट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/ayurveda-3-1696768/", "date_download": "2018-11-20T19:57:20Z", "digest": "sha1:2QIFNF6OKGAIAY7ICFNZUOESEEOB4YCC", "length": 26024, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ayurveda | वेद, आयुर्वेद, योगतंत्र आणि बांडगुळं | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nवेद, आयुर्वेद, योगतंत्र आणि बांडगुळं\nवेद, आयुर्वेद, योगतंत्र आणि बांडगुळं\n‘आयुर्वेद हे शास्त्र आहे’ हा लेख याच पानावर ७ जून रोजी प्रसिद्ध झाला होता.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\n|| वैद्य संजय खेडेकर\n‘आयुर्वेद हे शास्त्र आहे’ हा लेख याच पानावर ७ जून रोजी प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात आयुर्वेदावर केलेल्या आरोपांचा प्रतिवाद करणारा हा पत्रलेख..\n‘आयुर्वेद हे शास्त्र आहे’ हा डॉ. अनिलकुमार भाटे यांचा लेख वाचनात आला. उपरोक्त लेखात एकतृतीयांश वैयक्तिक माहिती आणि तंत्रविद्योतील स्वयंसिद्धता याबद्दल वर्णन आहे. उर्वरित लेखात आयुर्वेद हे कसे अवैज्ञानिक आहे याचा एका वाक्यात निष्कर्ष लेखकाने काढला आहे. लेखातील आरोपांचा ऊहापोह करू यात.\nआयुर्वेदाची सुरुवात केव्हा झाली ते कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. मात्र लिखित स्वरूपात तो तीन हजार वर्षांपासून उपलब्ध आहे. वारंवार प्रयोग व प्रमाद या पद्धतीने या शास्त्राचा उदय आणि विकास झाला याबद्दल कुठल्याही वैज्ञानिकांच्या मनात शंका नसावी. आयुर्वेद आजपर्यंत केवळ टिकलेच नाही तर कालानुरूप समृद्ध झाले. सदर लेखक स्वतस थोर संशोधक समजतात. परंतु संशोधनाचे काही नियम आहेत, त्यांचे पालन करावयास हवे होते, मात्र उपरोक्त लेखात तसे जाणवत नाही. मुळात लेखकाने विषयच अवाढव्य निवडला. वेद, आयुर्वेद, योगतंत्र. वेदांचे एक बरे आहे, ते चारच आहेत. आणि त्याचा ऊहापोह करणारे ब्राह्मणक, आरण्यक, उपनिषद, पुराण इ.देखील सीमित आहेत. त्या वेदांचे चार उपवेद मानले आहेत, त्यांपकी अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद. या वेदांचा अभ्यास करण्यासाठीदेखील अनेक दर्शनशास्त्रे आहेत. काही प्रकाशित आहेत, उर्वरित हस्तलिखित आहेत. राहिला आयुर्वेदाचा प्रश्न, अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत आणि त्याहून कित्येक अप्रकाशित आहेत. योग आणखी वेगळा विषय, याचे वर्णन तीन हजार वर्षांपासून विस्कळीत स्वरूपात वेद, उपनिषद, आयुर्वेद, जैन दर्शन, बौद्ध दर्शन, उत्तर वेदांत यात मिळते. हठयोग प्रदीपिका, घेरंड संहिता या दहाव्या ते तेराव्या शतकातील आहेत. मात्र योगाची मुख्य मुळे उपनिषदात मिळतात.\nतंत्र : याबद्दल केवळ बोलणेदेखील अवघड आहे. विचार आणि तर्क त्यापुढील अवस्था असाव्यात. त्याला कारणही तसे अगम्यच आहे, आणि हा विषय आयुर्वेदातील रसशास्त्राशी संबंधित आहे. भारताच्या आध्यात्मिक दोन प्रमुख स्रोतांपकी एक शैव संप्रदाय. त्यात अनेक उपसंप्रदाय उदाहरणार्थ कौल, अकौल, नाथ, कापालिक, अवघड, शाक्त, सिद्ध, योगी इ. लेखकांचा काश्मिरी शैविझम कौल या उपसंप्रदायाचा काश्मीर प्रदेश संबंधित एक प्रवाहमार्ग आहे. असे कौलमार्ग वंगभूमी, सिंहभूमी, नेपालदेश, त्रिविष्टपदेश, दक्षिण देश इ.प्रमाणे भिन्न आहेत. तंत्र उपासना ही एका विशेष धर्माशी निगडित नसून ती मनुष्यविकासाशी असल्याने धार्मिक बंधन, देशबंधन, सिंधुबंधन ओलांडून ती सर्व प्रदेशमय झाली असावी. इतकेच नव्हे तर इतर धर्मातही तंत्र साधना वेगवेगळ्या स्वरूपात वर्णन आहेच. या संप्रदाय उपसंप्रदायात तंत्र संबंध अनेक लिखित ग्रंथ लिहिले गेले. डामरतंत्र, शाबरतंत्र, शरभतंत्र, भरवतंत्र, रुद्रयामलतंत्र, नागार्जुन तंत्र इ. याच तंत्रविद्य्ोच्या पुढील अवस्थेत पारद (शिव) व गंधक (पार्वती) यांना प्रमाण मानून रसतंत्र या तंत्राचे निर्माण झाले. त्यातही आयुर्वेद सिद्धान्तचा मुक्त संचार आढळतो. पुढे जाऊन याच रसतंत्राचे औषधी उपयोग अधिक असल्याने, रसशास्त्र या पूर्ण भिन्न चिकित्साशास्त्र उदयास आले. मात्र सिद्धान्त साधम्र्यामुळे कालौघात आयुर्वेदाचे अभिन्न अंग बनले. या रसतंत्र आणि रसशास्त्राची हजारोंच्या संख्येने ग्रंथसंपदा उपलब्ध आहे.\nलेखकाचा असा आरोप आहे की, आयुर्वेद व वेद, वेदांगे यांचा काही संबंध नाही. मुळात ज्या शास्त्राशी आपला काही संबंध नाही त्याबद्दल अधिकारवाणीने बोलू नये हा समाजशास्त्राचा सामान्य नियम आहे, अन्यथा त्रास होतोच. आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो, कारण आरोग्य रक्षणासाठी आवश्यक काही उपाययोजनाचे वर्णन त्यात इतर वेदांपेक्षा सर्वाधिक प्रमाणात आले आहे. एवढेच. आयुर्वेदातही आठ उपशाखा आहेत. त्यात शारीरिकव्यतिरिक्त आत्मा, मन, अध्यात्म, योग इ.चेही अल्प प्रमाणात वर्णन आहे. परंतु शारीरशास्त्र हा मुख्य विषय आहे. अथर्ववेदाचा आणि आयुर्वेदाचा काही संबंध नाही असा तुमचा आक्षेप आहे. वैज्ञानिक दृष्टीने तुम्हाला लिंक देतो आहे https://www.ncbi.nlm.nih.gov/m/pubmed/15303286/ हे नामांकित वैज्ञानिक जर्नल आहेत. एक दृष्टिक्षेप जरूर टाकावा.\nलेखकाचा दुसरा आरोप आहे की, आयुर्वेद व तंत्रविद्येचा काही संबंध नाही. तंत्रविद्येत शरीराचे वर्णन करताना पाच कोशांचे वर्णन केलेले आहे. कदाचित तुम्हाला माहीतही असतील. १. अन्नमय कोश २. प्राणमय कोश. ३. मनोमय कोश. ४. विज्ञानमय कोश. ५. आनंदमय कोश.\nयातील अन्नमय कोशासंदर्भात वर्णन करताना असे सांगितले आहे की, शरीर हे पांचभौतिक आहे. आयुर्वेद शरीर, त्यातील दोष धातू इ. सर्वच पांचभौतिक मानते.\nदुसरे प्राणमय कोश, यात वायूचे पाच प्रकार सांगितले आहेत, प्राण, उदान, समान, व्यान, अपान. आणि या वायूवर नियंत्रण वर्णन आहे. आयुर्वेदातही हेच वर्णन आहे. आयुर्वेद आणि योगसंबंध. योगदेखील वायूंचे नियंत्रणच सांगतो. यम, नियम, प्राणायाम, आसन सांगताना आयुर्वेदोक्त शारीर आणि त्याच्या सिद्धान्त दृष्टीनेच वर्णन केले आहे.\nलेखकाच्या आकलनक्षमतेस दाद दिलीच पाहिजे. त्यांना वेद, आयुर्वेद, योग, तंत्रविद्या, दर्शन इ. इ. त्यांच्या शाखा, उपशाखा यांचे सर्वाचे ज्ञान एकाच वेळी झाले आणि त्यांनी निष्कर्षही काढला की, आयुर्वेद व इतरांचा काही संबंध नाही, आयुर्वेद सिद्धान्त अवैज्ञानिक आहेत. इथे केवळ आयुर्वेदाचे सर्व ग्रंथही एका जन्मात एकदाही पूर्ण वाचणे आमच्यासारख्या अल्पमती व्यक्तींना शक्य होत नाही. परंतु लेखकाच्या दाव्यानुसार त्यांचा शक्तिपात झाल्यामुळेच हे दिव्य कार्य त्यांनी केले असेल. भारतीय शास्त्रे ही एकमेकांशी निगडित आहेतच; परंतु त्यांचे विषय भिन्न असल्याने रचनाही भिन्न आहेत. तरी, काही सर्व समावेशक सिद्धांत सर्वत्र समान आहेत. उदा. पांचभौतिक, प्रकृती पुरुष (तंत्रविद्य्ोतही आहे बरं का).\nलेखकाने धाडसी विधान केले आहे की, जे मोजता किंवा मापता येत नाही, त्यास विज्ञान संबोधले जात नाही. यासाठी त्यांनी वात, पित्त, कफाचे उदाहरण दिले व त्यांच्या म्हणण्यानुसार, म्हणून ते विज्ञान नाही. अनेक वैज्ञानिकांच्या मतानुसार विज्ञानात सर्वच गोष्टी मोजल्या किंवा मापता येत नाहीत. आणि एखादी संकल्पना वैज्ञानिक आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी उपरोक्त एकच मापदंडही नाही. उदा. Clearly defined terminology, highly controlled conditions, reproducibility predictability, testability, quantifiability इ. वैज्ञानिक मतानुसार प्रत्येक वैज्ञानिक संकल्पनेने सर्वच मापदंड पूर्ण करावे असे काही नाही. हा साधा नियम लेखकासारखा थोर संशोधक विसरला हे आश्चर्य आहे.\nआता राहिला प्रश्न आयुर्वेदाच्या वैज्ञानिकतेचा. आयुर्वेदाच्याच सुश्रुताचार्याना father of surgery म्हटले जाते. लेखक म्हणतात त्यानुसार आयुर्वेदातील औषधी वैज्ञानिक आहे आणि सिद्धान्त अवैज्ञानिक आहेत. म्हणजे हे चांगले आहे लेखकाने ‘आयुर्वेदाचे सिद्धान्त अवैज्ञानिक आहेत’ असे सप्रमाण आणि प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखवावे, कदाचित आम्हाला ते योग्य वाटले तर तेही मान्य करू लेखकाने ‘आयुर्वेदाचे सिद्धान्त अवैज्ञानिक आहेत’ असे सप्रमाण आणि प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखवावे, कदाचित आम्हाला ते योग्य वाटले तर तेही मान्य करू लेखक उर्वरित आयुष्यात ‘बस्ति आंत्रामध्ये (intestine) दिल्याने मस्तिष्कगत विकार (neurological disorders) कसे ठीक होतात’, हे जरी आयुर्वेद सिद्धान्ताचा आधार न घेता सिद्ध करू शकले तरी आम्हाला परमानंद होईल.\nआजही आधुनिक विज्ञानाला अनेक शारीरिक अवस्था आणि क्रिया अनाकलनीय आहेत, हे ते स्वत मान्य करतात. उदा. Humorol antibody IYF¹F AFWZ, auto immune disorders काय आहे. याचा अर्थ असा होत नाही की, आधुनिक विज्ञान चुकीचे आहे, परंतु परिपूर्ण नाही.\nआम्हीही असा दावा करत नाही की, आयुर्वेद परिपूर्ण आहे. आम्हाला आमच्या मर्यादा माहीत आहेत. कुणी कितीही आक्रोश केला तरीही आजच्या आधुनिक चिकित्साशास्त्राचे मूळ वैश्विक पारंपरिक चिकित्सा (भारतीय उपखंड- आयुर्वेद) पद्धती याच आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञानाने याच पारंपरिक चिकित्सा पद्धती समृद्ध करून आधुनिक चिकित्सा विज्ञान जन्माला घातले आहे. तिच्यामुळे माणसाचे आयुर्मान निश्चित वाढले आहे. मात्र प्रमाण आणि गुणवत्ता यात फरक नेहमी असतोच. याउलट सर्व भारतीय उपखंडातील नागरिकांना अभिमान असावा एवढी उन्नत आणि कालानुरूप समृद्ध झालेली, सर्वात अधिक पारंपरिक चिकित्सा पद्धती ही आयुर्वेद आहे, जी भारतीय संस्कृतीची विश्वासार्ह देणगी आहे. आयुर्वेदात चुका असू शकतात, तुम्ही शोधा, आम्ही शोधतोच आहोत, कालबाह्य़ झालेल्या सोडून देऊ, प्रथम सिद्ध करा. म्हणून काही, सिद्धान्तच चुकीचे आहेत असा याचा अर्थ होत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ramataram.blogspot.com/2018/11/blog-post_1.html", "date_download": "2018-11-20T19:55:46Z", "digest": "sha1:H4JMPBXIUNZ5ZI45T6YSAZMLF35PNLUN", "length": 14581, "nlines": 248, "source_domain": "ramataram.blogspot.com", "title": "’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ: पर्याय कोण?", "raw_content": "\nरमतारामाच्या विश्रांतीस्थळी आपले स्वागत\nगुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८\nभारतातील बहुसंख्य माणसे देवबाप्पा मेंटॅलिटीतून बाहेर येत नाहीत हीच समस्या आहे . त्यांना ’एलआयशीची कंची पॉलिशी घ्यावी’ यासाठी एक देवबाप्पा, मानसिक स्वास्थ्यासाठी एक बुवा/बाबा नावाचा देवबाप्पा, ज्यांची ’मी काय पाप केलं म्हणून असं घडलं’ यासाठी एक देवबाप्पा, मानसिक स्वास्थ्यासाठी एक बुवा/बाबा नावाचा देवबाप्पा, ज्यांची ’मी काय पाप केलं म्हणून असं घडलं’ या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी एक अध्याहृत देवबाप्पा, मुलाच्या/मुलीच्या करियरसाठी परिचितांपैकी एखादा देवबाप्पा... असे प्रत्येक क्षेत्रात देवबाप्पा लागतात. अडचण, प्रश्न कार्य समोर ठाकले की ’कसे सिद्धीस न्यावे’ या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी एक अध्याहृत देवबाप्पा, मुलाच्या/मुलीच्या करियरसाठी परिचितांपैकी एखादा देवबाप्पा... असे प्रत्येक क्षेत्रात देवबाप्पा लागतात. अडचण, प्रश्न कार्य समोर ठाकले की ’कसे सिद्धीस न्यावे’ या ऐवजी ’कोण सिद्धीस नेईल’ या ऐवजी ’कोण सिद्धीस नेईल’ हाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. मीच नेईन, आम्ही नेऊ, आपण नेऊ ही शक्यताच डोक्यात येत नाही.\nअसा कुणी देवबाप्पा दिसला नाही, की एखाद्या दगडाला शेंदूर फासून ते स्वत:च तो तयार करतात. आणि त्याच्या शिरावर आपले ओझे टाकून निश्चिंत होतात. त्याने त्यांचा प्रश्न सुटेल न सुटेल, जबाबदारी नक्की टळते. मग तो प्रश्न सोडवण्यावर खल करण्याऐवजी, कृती करण्याऐवजी तो शेंदूर लावलेला दगडच माझी समस्या कशी सोडवू शकतो यावर त्या प्रश्न/ समस्या/ अडचण सोडवण्यास लागली असती त्याच्या पाचपट ऊर्जा, वेळ नि सौहार्द खर्च करत बसतात.\nसंसदीय लोकशाहीत प्रातिनिधिक लोकशाही आहे. तिथे पहिल्या टप्प्यात लोक आपले प्रतिनिधी निवडतात नि नंतर दुसर्‍या टप्प्यात ते आपला नेता. शिवाय मंत्रिमंडळ, ब्यूरोक्रसी, दंडव्यवस्था, न्यायव्यवस्था. संरक्षण व्यवस्था अशी लोकशाहीची उपांगे आपापले काम करत असतात. कुणी एखादा बाहुला बसवला तरीही या व्यवस्थांच्या आधारे देश व्यवस्थित चालू शकतो... एखाद्या अति-स्वार्थी, अति-महत्वाकांक्षी नेत्याने एकाधिकारशाहीच्या लालसेने त्यांना बुडवण्याचे धंदे केले नाहीत तर.\n' हा प्रश्न देवबाप्पा मेंटॅलिटीचे किंवा आपल्या नेणीवेत अजूनही राजेशाहीच आहे, लोकशाहीला आपण पुरेसे परिपक्व झालेलो नसल्याचेच लक्षण आहे.\nलेखकः रमताराम वेळ १०:०४ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nवर्गीकरण: राजकारण, संस्कृती, समाज\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n'वेचित चाललो' वर नवीन\nसर्वेंचा सुळसुळाट आणि कावळ्यांचा कलकलाट\nऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा\nऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल\nऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी\nऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे\nभाग - ४ (ताजोमारूची साक्ष)\nभाग - ५ (स्त्रीची साक्ष)\nभाग - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष)\nभाग - ७ (लाकूडतोड्याची साक्ष)\nभाग - ८ (उपसंहार)\n[+]देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव (अपूर्ण)\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४\nदेवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५\n[+]आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात\nभिंतीपलिकडच्या जगात - १\nभिंतीपलिकडच्या जगात - २\nभिंतीपलिकडच्या जगात - ३\nकाकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा\nजग दस्तूरी रे... (मसान)\nसमाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\nभाग - १ : प्रस्तावना\nभाग - २ : आताच हे मूल्यमापन का\nभाग - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा\nभाग - ४ : 'आप' च्या मर्यादा\nभाग - ५ : आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही\nभाग - ६: समाजवाद्यांची बलस्थाने\nभाग - ७: समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम\nभाग - ८: नवे संदर्भ, नवी आव्हाने\nभाग - ९ : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १\nभाग - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २\nभाग - ११(अंतिम): भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३\nगुंतता हृदय हे ...\n~ बालभारती - मराठी कविता ~\nकृति मेरे मन की.......\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nउनाड व्हावे - दि. पु. चित्रे\nसदानंद रेगे Sadanand Rege\nमुझे कदम-कदम पर - गजानन माधव मुक्तिबोध\nमाझ्या मित्रा : अरुणा ढेरे\nजांभूळ : नवीन आवृत्ती\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nभावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nदेवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nआगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक\nआपुला संवाद आपणासी ...\nसीता की दुविधा, रामकथा का नया रूप\nचं. प्र. देशपांडे यांचे लेखन\nधर्मानंद कोसंबी: समग्र साहित्य\nब्लॉगवाले: ब्लॉग निर्मितीबाबत सर्वकाही\nराजन पर्रीकर संगीत संचयनी\nराम गणेश गडकरी: समग्र साहित्य\nहिंदी समयः हिंदी साहित्य\n© डॉ. रमताराम. इथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/horoscope-11/", "date_download": "2018-11-20T20:25:30Z", "digest": "sha1:WHISQWXJJRSGA56FKC7VENQD36ZYAXOL", "length": 24423, "nlines": 279, "source_domain": "www.saamana.com", "title": "भविष्य – रविवार १४ ते शनिवार २० जानेवारी २०१८ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nभविष्य – रविवार १४ ते शनिवार २० जानेवारी २०१८\nमेष – प्रतिष्ठा वाढेल\nराजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या योजनांचा गूळ जेवढा मोठा व गोड असेल तेवढे तीळ त्याकडे आकर्षित होतील. प्रतिष्ठा व लोकप्रियता वाढेल. डावपेच नव्या विचारांचे व पद्धतीचे तयार करू शकाल. रेंगाळत राहिलेली कामे होतील. वाटाघाटीसंबंधी चांगला निर्णय घेता येईल. प्रयत्न यशस्वी होतील. शुभ दिनांक – १५, १७\nवृषभ – नोकरी मिळेल\nमनावर दडपण येईल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संधी मिळेल. कुटुंबातील ताणतणाव समजूतदारपणे सोडवा. व्यवसायात तडजोड करावी लागेल. मोठी गुंतवणूक करण्याची घाई नको. नव्या विचारांचा उपयोग करा. तत्परता व चौकस बुद्धीचा वापर करा. शुभ दिनांक – १७, १८\nमिथुन – व्यवसायात संधी\nनोकरीत कामाचे दडपण राहील. दगदग होईल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप येण्याची शक्यता आहे. विरोधकांचा तुमच्या संपत्तीवर डोळा राहील. व्यवसायात वाढ करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. शुभ दिनांक – १५, २०\nकर्क – अडचणी कमी होतील\n‘तीळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणून तीळगूळ वाटला तरी समोरचा माणूस त्याच्या पद्धतीनेच वागतो. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी कमी होतील. व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. कला, क्रीडा क्षेत्रातील गुंता सोडवता येईल. अपेक्षा पूर्ण होतील. शुभ दिनांक – १७, १८\nसिंह – सहनशीलता ठेवा\nराजकीय, सामाजिक क्षेत्रात अवघड समस्येचा सामना करावा लागेल. कोणावरही प्रहार करताना लोकमतांचा व लोकप्रियतेचा विचार करावाच लागेल. संयमाने कुटुंबातील प्रश्न सोडवा. नाटय़-चित्रपट क्षेत्रात अडचणी येतील. आपसात मतभेद होतील. प्रवासात घाई नको. धावपळ वाढेल. शुभ दिनांक – १६, २०\nकन्या – कामे मार्गी लागतील\nआत्मविश्वास वाढेल. एखादे कठीण काम करून दाखवाल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील रेंगाळत राहिलेली कामे वेगाने पुढे न्याल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. विचारांना चालना मिळेल. शुभ दिनांक – १७, १८\nतूळ – दर्जेदार लोकांचा परिचय होईल\nकोणतेही काम करताना उतावळेपणा करून चालणार नाही. काम तपासून पाहावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दुसऱयावर जास्त अवलंबून न राहता स्वतःलाच लक्ष देण्याची गरज आहे. फसगत टाळता येईल. दर्जेदार लोकांचा परिचय होईल व त्यांची कामे करावी लागतील. शुभ दिनांक – १४, १५\nवृश्चिक – गुंतवणूक कराल\nतुमच्या विचारांना योग्य दिशा मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोक तुम्हाला ओळखता येतील. तुमच्या चुका सुधारता येतील. अधिक चांगल्या प्रकारे कार्य करता येईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. नवीन गुंतवणूक होऊ शकेल. कोर्ट केसमध्ये आशादायक परिस्थिती राहील. शुभ दिनांक – १४, १७\nधनु – दुसऱ्यांची मते ऐका\nतुम्ही जबाबदारी घेऊन जे काम करता त्याची जाणीव घर, नोकरी-धंदा सर्वच ठिकाणी होईल. विचारांना चालना देणारी घटना व्यवसायात घडेल. राजकीय क्षेत्रात तुमचा तीळगूळ अधिक प्रभावी ठरेल. तुमच्या कार्यात सफलता मिळवता येईल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात पुरस्कार मिळेल. सोनेरी स्वप्न पूर्ण होईल. शुभ दिनांक – १८, १९\nमकर – सुखद घटना घडेल\nआठवडय़ाच्या सुरुवातीला कठीण काम करण्याची घाई करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे व विचार सर्वांना व्यवस्थित पटवून देता येतील. कुटुंबात सुखद घटना घडेल. तरीही वरिष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. तिळातिळाने माणसांची प्रगती होत असते. तुम्हाला उन्नतीची संधी मिळेलच. शुभ दिनांक – १९, २०\nकुंभ -जबाबदारीने निर्णय घ्या\nराजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करताना काळजी घ्या. महत्त्वाचा निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्याकडे देण्यात येईल. कुटुंबात चिंता वाटेल. नातलग, मित्र यांच्यात गैरसमज होऊ शकतो. नाटय़, चित्रपटात तंटा निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. शुभ दिनांक – १३, २०\nमीन – शैक्षणिक क्षेत्रात यश\nया आठवडय़ात तुम्ही तत्पर रहा. व्यवसायात मोठी संधी मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा टिकवता येईल.या वर्षाचा तीळगूळ सर्वांनाच द्या. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शैक्षणिक क्षेत्रात यश खेचता येईल. शुभ दिनांक – १५, १७\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढील‘नाणारे रिफायनरी’ विनाशकाले विपरीत बुद्धी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/INT-CHN-LCL-china-has-built-its-first-stainless-steel-roof-worth-41k-crore-over-a-new-airport-5906455-NOR.html", "date_download": "2018-11-20T20:23:41Z", "digest": "sha1:COBCCDYS3HCK5HRQJ64JWWA7VLAU55ES", "length": 5429, "nlines": 51, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "China Has Built Its First Stainless Steel Roof Worth 41k Crore Over A Terminal Of A New Airport | चीनने किंगदाओ विमानतळावर ४१ हजार कोटी खर्चून स्टीलचे छत बांधले, ३१ फुटबाॅल मैदानांइतका आकार", "raw_content": "\nचीनने किंगदाओ विमानतळावर ४१ हजार कोटी खर्चून स्टीलचे छत बांधले, ३१ फुटबाॅल मैदानांइतका आकार\nचीनने प्रथमच एका विमानतळाच्या टर्मिनलवर स्टेनलेस स्टीलचे छत तयार केले आहे. विमानतळ शेनडाँग राज्यातील किंगदाओ शहरात आहे.\nबीजिंग- चीनने प्रथमच एका विमानतळाच्या टर्मिनलवर स्टेनलेस स्टीलचे छत तयार केले आहे. विमानतळ शेनडाँग राज्यातील किंगदाओ शहरात आहे. छत तयार करण्यास ६ बिलियन डॉलर (४१ हजार कोटी रु.)खर्च आला आहे. छताचे क्षेत्रफळ २ लाख २० हजार चौरस मीटर आहे. म्हणजे एवढ्या क्षेत्रफळात फुटबॉलची ३१ मैदाने तयार होतात.\nकिंगदाओ चीनमधील समुद्रकिनाऱ्यावर असलेले शहर आहे. ०.५ मिमी जाडीचे हे छत वादळवारे, पाऊस व समुद्रातील लाटा रोखण्यास सक्षम आहे. जिआओदोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर रूफिंग प्रोजेक्ट मॅनेजर काई वांग यांनी सांगितले, छत तयार करण्यासाठी १६ हजार ३६८ पॅनल वेल्डिंग करून ४० लाखांहून अधिक स्क्रूने जोडले आहे. हे छत ६० मीटर प्रतिसेकंद वेगाने चालणारे वारे सहन करू शकते. स्टीलचे छत अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि मँगनीजच्या संमिश्र धातूपेक्षा अनेक पट मजबूत आहे. विमानतळ पुढील वर्षापासून खुले होणार आहे. येथे २०२५ पर्यंत ३ कोटी ५० लाख प्रवासी व ५ लाख टन कार्गो येण्याची शक्यता आहे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/maharashtra/ahmednagar-news/", "date_download": "2018-11-20T19:25:01Z", "digest": "sha1:QFQHVFGO46FYIOLKYDIGVHKG54RP2UIH", "length": 3177, "nlines": 39, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Ahmednagar News, Latest News And Headlines In Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nचार आजी-माजी आमदारांसह 614 जणांवर तडीपारीचे संकट\nअखेर राष्ट्रवादी-काँग्रेसचे 40-22 जागांवर एकमत, महापालिका दोन्ही काँग्रेसकडून घटक पक्षांना प्रत्येकी तीन जागा\nसरदवाडीचे तंत्रस्नेही शिक्षक रवींद्र भापकर यांना नॅशनल आयसीटी पुरस्कार\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार; अारोपीस दहा वर्षांची शिक्षा\nसुजय विखेंशी अखेर'संपर्क', काँग्रेस-राष्ट्रवादीची यादी उद्या होणार जाहीर\nगणेशोत्सवातील वर्गणीवरून भांडणात कोपर्डीत एकाचा खून\n329 ऑनलाइन अर्ज, आता उरले शेवटचे तीन दिवस...\nवादग्रस्त श्रीपाद छिंदम निवडणुकीच्या रिंगणात:नगर महापालिकेसाठी अपक्ष अर्ज दाखल\nशिर्डीच्या साईबाबांच्या पालखी सोहळ्यात महिलेचा विनयभंग;मंदिर अधिकाऱ्याविरोधात गुन्हा\n430 गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव प्रांताकडे सादर: आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश\nराष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी 151 जणांच्या मुलाखती\nअर्ज भरताना चारपेक्षा अधिक गेले तर गुन्हा... आजपासून नामनिर्देशनपत्र उपलब्ध\nमहानगरपालिकेची निवडणूक मुख्यमंत्र्यांनी घेतली ताब्यात\n‘युती’ची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे 32 उमेदवार जाहीर\nस्वस्तात सोने देण्याचे अामिष दाखवत लुटणारे तिघे गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mazespandan.com/tag/marathi-blogs-katha/", "date_download": "2018-11-20T20:35:46Z", "digest": "sha1:ZQWLDAL5MPUKCCOBPQSIZVIBHVOYR764", "length": 50479, "nlines": 247, "source_domain": "mazespandan.com", "title": "marathi blogs katha Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nवेडी ही बहीणीची माया..\nभावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.\nजरुर वाचा आणि मित्रांना पाठवा…\nहरवून बसला माझा भाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ……\nवाहिनी च्या पदरा आड लपला\nएक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ……\nनको दादा साडी मला\nदेवा ला करते विनवणी\nसांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ….\nकाम गेलं तुझ्या दाजीचं\nम्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते\nतळ हातावरले फोड बघून\nदादा चढउतार होतात जीवनात\nतू घाबरुन नको जाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. …\nउचलत नाहीस फोन म्हणून\nनसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ\nदादा सांग ना रे\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. …\nआई बाबा सोडून गेले\nवाईट वाटते शेजारी येतात जेव्हा त्यांचे भाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ….\nकाकूळती ला आला जीव\nमनात राग नको ठेऊ\nदादा सांग ना रे\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nएका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, “मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल\nवक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, “तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय\nअत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले, “तुम्ही कसे काय ओळखले\nवक्ते महाशय उत्तरले, “तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे –\nप्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात ‘पडणे’ असे म्हणतात.\nप्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, “I was swept off my feet”.\nहे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले. प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था – या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते.\nया ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात. नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it’s learning to love the person you found. आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात. स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.\nकारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली – जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे – ही आहे…..\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nमिताली काही दिवसासाठी राहायला माहेरी आली होती. माहेरी आलेल्या मुलीचे लाड जोरात चालू होते आणि सध्या तर काय मितालीची लाडकी आजी सुद्धा तिथे राहायला आली होती.. त्यामुळे मिताली जास्तच खुश… मितालीच्या आवडीचे पदार्थ तिची आई आणि आजी अगदी उत्साहानी करत होत्या. ह्या वेळी मिताली थोडी जास्तच दिवस राहायला म्हणून आलेली. आज घरात आई आजी आणि मिताली अशा तिघीच होत्या. बाबांची सुट्टी संपली असल्यामुळे बाबा ऑफिस ला गेले होते. मिताली हॉल मध्ये vacuum क्लिनर नि साफ सफाई करत होती… तिला स्वच्छतेची खूपच आवड होती. लग्नाआधी पण ती घर एकदम छान ठेवायची हि संधी साधून आईने मितालीला हाक मारली. “मनू … ए मनू … अग ऐकतियेस का ” मिताली कडून काहीच उत्तर नाही.. भाजी निवडत बसलेली आजी हे सगळं बघत होती. “मितालीsss” पण आज ती वेगळ्याच तंद्रीत होती.. विचार करत…\nशेवटी आईने मितालीच्या जवळ जाऊन तिला हलवले तेव्हा कुठे तिची तंद्री भंगली…\n“काय ग कॊणत्या विचारांमध्ये हरवलीयेस तुला आता अजिबात करमत नाही वाटतं अजय शिवाय.”\n“नाही ग आई. असं काही नाही. काय झालं बोल ना.”\n“अग मी कधीची हाक मारतेय तुला. तू आधी ते हातातलं बाजूला ठेव आणि इकडे ये अशी. बस आमच्याजवळ जरा” असं म्हणत आईने जवळपास ओढत मितालीला आजीजवळ बसवलं आणि स्वतः पण बसली. “अगं आई तो एकच कोपरा राहिलाय तेवढा तर…. ”\n“ते नंतर होईल ग. बस अशी जरा आमच्याजवळ….” आजीला सुद्धा बरं वाटलं अगदी …\n”मिताली… कसं चाललंय ग सगळं तिकडे जमतंय ना मनू तुला…. म्हणजे मला खात्री आहे अगदी तुझी … तू सगळं छान करत असशील… ” आई.\n“हो ग आई. मस्त एकदम.सगळं छान. सगळे खूप कौतुक करतात माझं. आणि अजय तर तुला माहितीच आहे. किती काळजी घेतो ते.”\n“हो हो. खरंय. जमवून घेतेस ना ग सगळ्यांशी\n“अग आई हो.. असं का विचारतीयेस. आपण बोलतो कि कितीदा फोनवर .”\n“हो अग फोनवर चेहरा नाही दिसत ग मनू… तू काय आणि आम्हाला त्रास नको म्हणून सगळं छान छानच सांगशील. माहितीये न मला. समोरासमोर जरा बर वाटतं ग तुला पण अजून सगळं नवीन आहे न म्हणून काळजी वाटते ग… नाही सगळे छानच आहेत ग तसे. चांगली माणसं मिळाली तुला. त्यामुळे तशी काळजी नाही मला.. तू सुद्धा सगळ्यांना धरून राहायचं बरं का.. तुला काही त्रास नाही हो घरी…. सगळ्यांचे स्वभाव अगदी छान आहेत. आई पण अगदी छान कौतुक करतात तुझं.” आई.\n“तुम्ही बसा दोघी.. मी जरा चहा ठेऊन आले आपल्याला .. “असं म्हणून डोळ्याच्या पाणावलेल्या कडा लपवत आई आत गेली.\nमितालीच्या मनात मात्र वेगळंच वादळ घोंगावत होतं. किती कौतुक करते आई त्यांचं कायम. मान्य आहे मला काहीच त्रास नाही. पण म्हणून दर वेळी सगळं बरोबरच असतं असं नाही ना. आणि ते करतात का तुमचं असं कौतुक तुम्ही सगळ्या गोष्टी करून. खरं तर अजयशी भांडून मिताली इकडे आली होती. दोघांच जमायचं छान खरं पण अधून मधून अशी भांडणं सुद्धा होत असत. भांडणाच कारण अगदी शुल्लक असायचं पण नंतर ते मोठ्या भांडणात कधी रुपांतरीत व्हायचं ते त्यांना कळत पण नसत. अजयच्या घरच्यांशी मिताली पटवून घेण्याचा मनापासून प्रयत्न करत होती पण काही गोष्टीत त्यांनी सुद्धा थोडं समजून घ्यायला हवं असं मितालीला वाटत होतं. पण अजयला असं सांगितल्यावर तो कायम घरच्या लोकांची बाजू घेत असे आणि मितालीलाच समजून घ्यायला सांगत असे. ह्यावेळी मात्र मिताली खूपच चिडली होती. ह्या आणि अशा अनेक मागच्या गोष्टी तिने अगदी लक्षात ठेवल्या होत्या. त्यामुळे दर वेळी मीच का समजून घ्यायचं मीच का बदलायचं हा प्रश्न तिला पडला होता. मितालीच्या मनात मोठ वादळ घोंगावत होतं… ती सकाळपासून हाच विचार करत होती… घरी बोलून दाखवलं तर घरचे काय आपल्यालाच समजावतील त्यामुळे घरी काही सांगायचं नाही असं ठरवलं होतं तिने.\n“काय ग गब्बू कसला विचार चाललाय” आजीच्या आवाजाने मितालीची तंद्री भंगली. “ते बघ तुझी आई गेली आत … मला काही सीक्रेट सांगायचंय का ” आजीच्या आवाजाने मितालीची तंद्री भंगली. “ते बघ तुझी आई गेली आत … मला काही सीक्रेट सांगायचंय का ” आजीने एकदम दबक्या आवाजात कुजबुजत मितालीला विचारले. मिताली आणि आजी एकमेकींना अगदी जवळच्या. लहानपणापासून ज्या गोष्टी डायरेक्ट आई बाबांकडून होकार मिळणार नाही अशा गोष्टी आजीकडून बरोबर सांगितल्या जायच्या. घरातलं सुप्रीम कोर्ट होतं ते. मिताली तर हाक मारताना पण सुप्रीम कोर्ट म्हणायची कधी कधी… अगदी सीक्रेट गोष्टी सुद्धा मिताली आजीसोबतच share करायची. अजय आणि मितालीचं लग्न पण तसंच झालं होतं.\nआजीचं बोलणं ऐकून मिताली हसली आणि म्हणाली “नाही ग आजी … सीक्रेट काही नाही .. मी ना आमच्या घरी पण असा vacuum क्लिनर आणायचा विचार करतेय ग … मस्त कोपरा न कोपरा स्वच्छ होतो … अगदी सोफा वगैरे पण ” आजीला पण आता कुठे हे सांगत बसा असं म्हणून मितालीने विषय बदलला.\nइतक्यात मितालीची आई तिघींना चहा घेऊन आली.\nचहाचा एक घोट घेत आजी म्हणाली “हम्म .. घे कि vacuum क्लीनर … घर साफ करायला ना … घाणेरडं घर … अस्वच्छ घर कुणाला आवडतं … पण २ घे”\n एक बास झाला कि आजी . ”\n“घर स्वच्छ राहावं म्हणून घेणारेस तर मन पण स्वच्छ करायला हवं ना सारखं …” प्रश्नार्थक चेहऱ्यांनी मितालीने आजीकडे बघितलं. “घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ राहावा म्हणून धडपडतेस ना गब्बू तशी आपल्या मनाची पण साफसफाई व्हायला हवी ग. त्यात काही कडवे अनुभव , कुणी वाईट बोललेलं असेल तर ते अधून मधून साफ करावं लागतं नाहीतर आपलं मन पण कायम कचकच करत राहतं ग. घरातल्या कचऱ्यासारखं… घरात खूप कचरा साठल्यावर कशी दुर्गंधी येते तशी आपल्या बोलण्यातून वागण्यातून कुणाला येऊ नये म्हणून साफ करायचं ग. काही डाग खूप खोलवर गेलेले असतात. लवकर निघत नाहीत. पण ते मोठे होण्याआधीच. लोकांना दिसू नयेत म्हणून प्रयत्नपूर्वक पुसून टाकायचे; जास्त जोर लावून. शेवटी कचरा करणारी.. डाग पाडणारी आपलीच माणसं असतात ग. घरात माणसंच नसतील तर कचरा होणार नाही पण त्या घरातसुद्धा आपल्याला आवडणार नाही ग. घरात कितीही माणसं आली. अगदी बाहेरची सुद्धा आणि कचरा करून गेली तरी आपण पुन्हा पुन्हा घरही साफ करतो आणि त्यांनासुद्धा परत बोलावतोच कि. तसंच आपल्या मनाचं पण… त्याच त्याच गोष्टी मनात साठवून ठेवायच्या नाहीत… कचरा आपण साठवतो का घरात रोजचा रोज फेकतोच ना… तसं मनाचं पण. रोज सकाळी उठलं कि नवीन सुरवात… फ्रेश वाटायला हवं ..आणि आपलं सतत स्वच्छ असणारं घर बघून नंतर लोक पण आपल्या घरी तशीच जपून वागतात… आपल्याला त्रास होऊ देत नाहीत.. कधी कधी दूरवरून आपल्याला कचरा वाटणारी गोष्ट जवळ जाऊन बघितली कि आपल्याला कळत कि अरे हि तर आपल्याला लागणारी गोष्ट आहे ,महत्वाची आहे.. त्यालाच गैरसमज म्हणतात… दर वेळी आपल्याला वाटत असत तेचं बरोबर नसत.तसं होऊ नाही द्यायचं… नाहीतर आपली महत्वाची गोष्ट… महत्वाची माणसं हरवून जातात.. आपला vacuum cleaner आपणच असतो. सतत मीच का साफ करायचं असं वाटून उपयोग नाही. दुसर्यांनी साफ सफाई करून आपल्याला उपयोग होत नाही… आपणच आपल्या मनाला समजू शकतो आणि स्वच्छ ठेऊ शकतो. आपण दुसर्यांच्या घरात किती कचरा आहे हे बघतो का किंवा साफ करतो का रोजचा रोज फेकतोच ना… तसं मनाचं पण. रोज सकाळी उठलं कि नवीन सुरवात… फ्रेश वाटायला हवं ..आणि आपलं सतत स्वच्छ असणारं घर बघून नंतर लोक पण आपल्या घरी तशीच जपून वागतात… आपल्याला त्रास होऊ देत नाहीत.. कधी कधी दूरवरून आपल्याला कचरा वाटणारी गोष्ट जवळ जाऊन बघितली कि आपल्याला कळत कि अरे हि तर आपल्याला लागणारी गोष्ट आहे ,महत्वाची आहे.. त्यालाच गैरसमज म्हणतात… दर वेळी आपल्याला वाटत असत तेचं बरोबर नसत.तसं होऊ नाही द्यायचं… नाहीतर आपली महत्वाची गोष्ट… महत्वाची माणसं हरवून जातात.. आपला vacuum cleaner आपणच असतो. सतत मीच का साफ करायचं असं वाटून उपयोग नाही. दुसर्यांनी साफ सफाई करून आपल्याला उपयोग होत नाही… आपणच आपल्या मनाला समजू शकतो आणि स्वच्छ ठेऊ शकतो. आपण दुसर्यांच्या घरात किती कचरा आहे हे बघतो का किंवा साफ करतो का नाही न… तसच मनाच पण आहे गब्बू.. आपण स्वतःच मन कायम स्वच्छ ठेवायचं.”\nमिताली अगदी आश्चर्याने आजीकडे बघत होती.. आणि हे सगळं मन लावून ऐकत होती. मितालीने आजीला पटकन मिठी मारली.. आईच्या डोळ्यात पण पाणी तरळले.. इतके वर्ष ह्या घराची साफसफाई आजीनी कशी छान केलीये आणि त्यामुळे आपल्याला किती सुख मिळालं ह्या घरात हे आईला अनुभवायला तर मिळालंच होतं आज त्याचे रहस्य पण कळाले होते… आईने सुद्धा आजीचा हात हातात घेतला. आजींना पण आईच्या एका डोळ्यातले थँक you आणि एका डोळ्यात सॉरी चे भाव वाचायला वेळ लागला नाही .. त्यांनी आईकडे बघून डोळ्यांनीच असू दे असुदे केले.\nआई डोळे पुसत आत गेल्यावर मितालीने आजीला विचारले “तुला कसं कळलं .. माझ्या मनात काय चाललंय ते … ”\n“सुप्रीम कोर्ट आहे न मी… ह्या कोर्टाला सगळं कळतं … ते नार्को वगैरे न करता “. असं म्हणत आजीने उगाच साडी असताना पण कॉलर ताठ केली..\n“आजी ग्रेट आहेस तू … “मिताली\n“आणि गब्बू ते क्लीनर ऍमेझॉन वरून घे छान स्वस्त असतात गोष्टी तिथे आणि तुला घरबसल्या मिळेल … माझ्या मोबाइलला ते करून घेतलंय मी … उगाच कधीतरी बघत बसते साड्या वगैरे ….”\nआता मिताली फक्त चक्कर येऊन पडायची बाकी होती ….\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nआयुष्यावरची चालती बोलती पुस्तके..\nओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात.\nआयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे. गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी. पायातल्या झिझलेल्या वहाणा दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणारया अशाच. डोळ्यांवरचा चष्मा किमान दोन तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला. गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला करदोडा हीच काय ती संपत्ती. हातात काठी अन ओठावर अनेक अनुच्चारित प्रश्न \nरानातल्या बैलाच्या खांद्याला झालेले दुखणे असो वा पांडुरंगाने ताणून धरलेला पाऊस ह्यांची सोसायची तयारी…. आताच्या पिढीतल्या शेतकरयासारखे आत्महत्या करणारे हे नव्हेत. ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही की शेतात अजूनही दारे धरायला लागतात म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत.\nदेवळात पांडुरंगासमोर तन्मयतेने वीणा धरून उभे राहतील अन घरी आल्यावर नातवाला घेऊन गावभर अभिमानाने मिरवतील. ताटात सुन काय वाढते अन कसे वाढते याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत. दात अजुन शाबूत; शिवारातल्या जुंधळ्याची गोड भाकरी जोडीला कोरड्यास संगतीला लालबुंद कांद्याच्या दोनचार पाकळ्या- लसणाच्या दोन तीन चण्या हेच अमृत जेवण. कोरभर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा गोड घोट अन नंतर घडीभरची विश्रांती. मग पारावरच्या गप्पा.\nएखादा बोलत असतो बाकीचे ऐकणार. गप्पांचे विषय अगदी साधे. माती अन नाती. ओलेते डोळे हळूच धोतराच्या सोग्याने कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने पुसतील. डोळ्यात पाणी का आले कधी वाच्यता करणार नाहीत.\nमोबाईल, कॉम्प्यूटर, सोशल मिडीया, सिनियर सेकंड होम, लाफ्टर क्लब, मॉर्निंग वॉक, रेफ्रेशमेंट योगा, ध्यानधारणा असल्या कोणत्याही सोंगाची त्याना गरज नाही. स्वतःचे आयुष्य हेच तत्वज्ञान असल्याने कोणत्या साधू महाराज वा रिलीजीयस गुरूची तिळमात्र निकड नाही. दुःखाच्या सागरात राहून सुखाच्या गुरुकिल्लीवर ते अलगद तरंगत असतात. दुःखाच्या भवसागरात त्यांचे डोळे ओले होतील पण ते स्वतः ओले होत नाहीत की बुडूनही जात नाहीत.\nम्हणूनच ही माणसं आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके असतात. गावतल्या कुशीत आनंदाने जन्माला येऊन शिवारातल्या मातीत हसतमुखाने प्राण सोडतात. ना बीपी ना डायबेटीस न कोलेस्टेरॉल. नैसर्गिक जीवन अन नैसर्गिक मृत्यू. सुख दुखाच्या साध्या व्याख्या. जुजबी अपेक्षा अन माफक आवडी निवडी. कष्टालां नकार नाही अन सत्याला फाटा नाही. मायबाप हे कुलदैवत अन पांडुरंग हा देव. जत्रा हा उत्सव अन वारी हे उधाण आनंद झाला तरी बेभान होणार नाहीत अन दुख झाले म्हणून गुडघ्यात मुंडके खुपसून बसणार नाहीत. नांगर अन टाळ मृदंग हेच काय ते ध्येय\nखूप हेवा वाटतो अशा लोकांचा. अशी माणसे पाहिली की डोळे नकळत भरून येतात अन काळजात कोलाहल होतो..\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक: समीर गायकवाड)\nहृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार ..\n★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो….\n★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ….\n★ मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल….\n★ भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो…..\n★ वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते….\n★ गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम….\n★ बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं….\n★ जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा….\n★ हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे….\n★ तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात….\n★ प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन….\n★ जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”….\n★ आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे….\n★ गरूडइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते….\n★ तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका….\n★ केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो…\n★ तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा…\n★ वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं…\n★ ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”..\n★ आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं….\n★ जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल….\n★ “चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”….\n★ पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते….\n★ नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल….\n★ जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही….\n★ आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो….\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/india-first-relay-singing-dr-tatya-lahane-movie-32647", "date_download": "2018-11-20T20:01:07Z", "digest": "sha1:P46BHVGG6IFQU23WLLJYVQHNK7XC43OG", "length": 9436, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "india first relay singing in dr tatya lahane movie भारतीय चित्रपटसृष्टीत प्रथमच \"रिले सिंगिंग' | eSakal", "raw_content": "\nभारतीय चित्रपटसृष्टीत प्रथमच \"रिले सिंगिंग'\nसोमवार, 27 फेब्रुवारी 2017\nडॉ. लहानेंवरील चित्रपटातील गाणे\nडॉ. लहानेंवरील चित्रपटातील गाणे\nनवी मुंबई : प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटात पहिल्यांदाच \"रिले सिंगिंग'चा प्रयोग केला जात आहे. या प्रयोगाचा जागतिक विक्रम करून त्याची गिनेस बुकमध्ये नोंद करण्याची तयारी सुरू आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत रिले सिंगिंगची ही पहिलीच वेळ आहे.\nसध्या \"रिले सिंगिंग'साठी राज्यभरात फेब्रुवारीअखेरपर्यंत ऑडिशन्स सुरू आहेत. त्याला कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत 500 जणांनी ऑडिशन्स दिल्या आहेत. या ऑडिशन्सच्या माध्यमातून 300 गायकांची निवड केली जाणार आहे. वाशी येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी प्रसिद्ध गायिका साधना सरगम, चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक विराग वानखेडे उपस्थित होते.\n\"डॉ. तात्याराव लहाने, अंगार पावर इज विदिन' या मराठी चित्रपटातील \"काळोखाला भेदून टाकू, जीवनाला उजळून टाकू' या गाण्यावर आधारीत रिले सिंगिंग होणार आहे. 108 शब्दांचे गाणे एकाच वेळी 300 गायकांकडून गायले जाईल. विराग यांनी गीत शब्दबद्ध केले असून, गायिका साधना सरगम व विराग वानखेडे यांनी गायले आहे.\nरिले सिंगिंगमध्ये एकापेक्षा अधिक गायक एकत्र येत एकाच सूर व लयीमध्ये एक एक शब्द गातात. यापूर्वी 2006 मध्ये इंग्लंडमधील जॉन बेल स्कूलमध्ये 288 विद्यार्थ्यांनी एकत्र येत रिले सिंगिंग केले होते. तो जागतिक विक्रम म्हणून नोंदविण्यात आला आहे. आता प्रथमच भारतीय चित्रपटामध्ये हा प्रयोग होणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=184&catid=5", "date_download": "2018-11-20T20:03:53Z", "digest": "sha1:RQQWFZLMCP4OQ5TPLLAAKTMKXL7PIKA6", "length": 10377, "nlines": 142, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nFSX - FSX स्टीम संस्करण\nसेसेना उद्धरण Excel XLS + FSX आणि P3D / विमान ailerons योग्य कार्य करीत नाहीत\nप्रश्न सेसेना उद्धरण Excel XLS + FSX आणि P3D / विमान ailerons योग्य कार्य करीत नाहीत\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\nहॅलो Rikoooo मी तुम्हाला या विमान बद्दल अगं विचारू इच्छित. मी एमएफएक्सएक्सएसमध्ये या विमानास प्रेम करतोय आणि हे महान आहे परंतु विमानात बसून मला त्रास देणारी समस्या आहे असे वाटत नाही. हे एरियारन्ससह एक समस्या आहे जेथे आपण ते चालू करता तेव्हा ते स्पॅझ आउट करतात विमान बदलते परंतु हे अवास्तविक दिसते आहे की आपण कोणत्याही प्रकारे संधी शोधून काढू शकता किंवा अद्ययावत आवृत्ती किंवा त्यास निराकरण करु शकता जेणेकरून ते ठीक होते, कारण विमानात खूप आनंद झाला आहे. मला खात्री आहे की तो गेमसह काहीतरी असेल किंवा मी IM स्थापित करताना काहीतरी चूक करेल.\nधन्यवाद आपण कोणत्याही कल्पना तर मला कळवा.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nFSX - FSX स्टीम संस्करण\nसेसेना उद्धरण Excel XLS + FSX आणि P3D / विमान ailerons योग्य कार्य करीत नाहीत\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.174 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://cuiler.com/165703-", "date_download": "2018-11-20T19:35:42Z", "digest": "sha1:YCNCBYSHTPZAE6CH3HADGOWUTOKZFEPU", "length": 8371, "nlines": 22, "source_domain": "cuiler.com", "title": "नवशिक्या विक्रेत्यांसाठी ऍमेझॉन सूची अनुकूलित करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?", "raw_content": "\nनवशिक्या विक्रेत्यांसाठी ऍमेझॉन सूची अनुकूलित करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे\nऍमेझॉन हे जगातील सर्वात मोठे शोध इंजिन आहे, कमीतकमी आपण विक्री करू शकता अशा कोणत्याही उत्पादनांसाठी ऑनलाइन विक्रीच्या ऑफरसह काम करणारी एक. आणि आपण तेथे एक अननुभवी विक्रेता आहात, आपण गेमचे मुख्य नियम माहित असले पाहिजेत जेणेकरून खरोखरच गर्दीच्या मार्केटप्लेसवर जगणे आपल्यासाठी खूप सोपे होते.आणि आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी एक ठोस मैदान बनविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या लक्ष्यित कीवर्डसाठी आपल्या ऍमेझॉन सूचीला अनुकूल करणे जेणेकरून आपले उत्पादन ऑफर उत्पादन SERPs मध्ये ठळकपणे दिसून येईल. त्यामुळं मी तुम्हाला थोडक्यात थोडक्यात टिपा आणि ट्रिक देऊ इच्छितो जे ऍमेझॉनच्या पसंतीसारखी पसंतीचे आहे, जरी आपण अद्याप नवीन विक्रेत्यासारखं शोधत असलो तरीही तो त्याच्या वरच्या रिटेलरच्या यशस्वीतेसाठी त्याच्या सुरुवातीच्या काही पावले उचलतो.\nएक प्रो प्रमाणे ऍमेझॉनची सूची ऑप्टिमाइझ कसे\nकशासही आधी, चे ते तोंड द्या - ऍमेझॉन शोध ऑप्टिमायझेशन नेहमी एक परिपूर्ण रचना तपशील पृष्ठ आकार घेण्यास सुरुवात करते आपण विक्री वर आला आहे कोणतेही उत्पादन. आपल्या उत्पादन तपशील पृष्ठाचे हे घटक तयार करताना, खरोखर आकर्षक उत्पादन पृष्ठ लिहिण्यासाठी अचूक परंतु पूर्णपणे पूर्णतः असणे खरोखर महत्वाचे आहे जे प्रत्येक संभाव्य ग्राहकास अंतिम खरेदी विशेषत: आपल्यासह मार्गदर्शन करेल आणि कोठेही नाही - navy cream hatinator. म्हणूनच मी आपल्या ऍमेझॉन सूचीचे अनुकूल करण्यासाठी आपल्या उत्पादन तपशील पृष्ठाचे मुख्य घटक तयार करण्याची शिफारस करतो:\nउत्पादन शीर्षक - नेहमी अद्वितीय आणि संक्षिप्त असाव्यात. शक्य तितके उत्पादन शीर्षकेसाठी अमेझॉनची सर्वसाधारण शैली म्हणून अचूक आणि आकर्षक बनवा. असे करणे, लक्षात ठेवा - आपले उत्पादन शीर्षक हे त्यांचे मुख्य लक्ष्य कीवर्ड आणि दीर्घ-थंबू शोध वाक्ये त्यांचे महत्व कमी होत चालविण्यासाठी सर्वोत्तम स्थान आहे. लक्षात ठेवा, तथापि, आपल्या उत्पादनाच्या शीर्षकामध्ये आणि आपल्याकडील इतर उर्वरित उत्पादन पृष्ठ विभागात वापरलेल्या कोणत्याही दुप्लिकेशनल कीवर्ड टाळण्यासाठी आपण जोरदार शिफारस केली आहे.\nबुलेट पॉइंट्स - उत्पादन तपशील पृष्ठाचा हा विभाग सामान्यत: पाच संदेश पोहोचविणे बुलेट स्टेटमेंटसह तयार करतो. त्यांना केवळ सर्वात महत्त्वाची माहिती बनवा जेणेकरुन ते आपल्या वस्तूच्या विक्री / विक्रीच्या प्राथमिक वैशिष्ट्यांचे वर्णन करेल. खरं तर, बुलेट्सची \"आदर्श\" सूची आपल्या उत्पादनाच्या शीर्षकामध्ये आधीच घोषित केलेल्या सर्वात महत्त्वाच्या माहितीचे पुनर्गठन करण्यासाठी आहे.\nउत्पादन वर्णन - खरेतर, आपल्या बुलेट्स सूचीमध्ये अधिक विस्तारित विभाग आहे. या प्रकारे, आपले उत्पादन वर्णन विक्रीवरील आयटमची मुख्य वैशिष्ट्ये ठळक करायची आहे, त्याच्या रोजच्या वापर / देखभाल सामान्य घटक सह समर्थित. येथे खालील वैशिष्ट्ये समाविष्ट करण्याचा विचार करा: उत्पादन परिमाणे, वय / कौशल्य स्तर योग्यता, उत्पादनासाठी सामग्री आणि अटी, मूळ स्थिती आणि याप्रमाणे. लक्षात ठेवा, तथापि, आपण निर्माता आणि किंमतीविषयी माहिती, किंवा उघडपणे प्रचारात्मक हेतूंसाठी कोणताही डेटा येथे कधीही समाविष्ट करू नये.\nउत्पादन चित्र - अतिरिक्त उत्पादनांचे वर्णन आणि त्याची मुख्य कार्ये आणि वापरण्याचे साधन. या विभागात सहा किंवा सात जबरदस्त आकर्षक उत्पादनांचा समावेश करणे शिफारसित आहे, जे प्रत्येक संभाव्य ग्राहकासाठी पूर्णपणे खात्रीशीर असावे जे आपल्यास खरेदी करण्याची परवानगी देते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-recruitment-pending-form-2013-6661", "date_download": "2018-11-20T20:40:42Z", "digest": "sha1:5J3MFRCQWNXHN62YIKX5B6H547ZRD4TI", "length": 17233, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Agriculture recruitment pending form 2013 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमरावती विभागात शुल्क गोळा करूनही पदभरती रद्द\nअमरावती विभागात शुल्क गोळा करूनही पदभरती रद्द\nसोमवार, 19 मार्च 2018\n२०१३ पासूनचे प्रकरण; उमेदवारांकडून गोळा केले ३२ लाख\nअमरावती : शिपाई आणि रोपमळा मदतनीस पदाकरिता जाहिरात प्रकाशित करीत त्या माध्यमातून लाखो रुपयांचे शुल्क गोळा करून नंतर पदभरतीच रद्द करण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत ही पदभरती होणार होती.\nशिपाई, चौकीदार तसेच रोपमळा मदतनीस अशा विविध पदांकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी २४ डिसेंबर २०१३ रोजी अमरावतीमधून एका स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करण्यात आली. अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गाकरिता १०० रुपये तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २०० रुपये शुल्क होते. १२२ पदे या माध्यमातून भरण्यात येणार असल्याने राज्यभरातून या जाहिरातीला प्रतिसाद मिळत सुमारे २८ हजार ४३१ अर्ज करण्यात आले. त्यातील रोपमळा मदतनीसाकरिता ११९९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ७५९ पात्र ठरले. या परीक्षांसाठीच्या शुल्कापोटी ३० ते ३२ लाख रुपयांचा निधी सरकारला प्राप्त झाला.\nरोपमळा मदतनीस पदाकरिता २३ फेब्रुवारी २०१४ रोजी परीक्षा घेण्याचे ठरले. तत्कालीन अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून त्यानुसार उमेदवारांना ओळखपत्र वितरित करण्यात आले; परंतु पोस्ट खात्याचा संप असल्याने उमेदवारांना ओळखपत्र मिळणार नाहीत, तसेच अनागोंदीच्या चर्चा झाल्याने तत्कालीन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून या दोन्ही पदांकरिताची भरती रखडली आहे. परंतु याकरिता शुल्क म्हणून जमा करण्यात आलेल्या निधीबाबत कोणताच निर्णय घेण्यात न आल्याने उमेदवारांमध्ये मात्र अस्वस्थता आहे.\nपरभणी येथील रवीचंद्र काळे यांनी या संदर्भाने विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला. त्यानंतर या पदांकरिता परीक्षा घेण्याकरिता निधी अपुरा कमी पडत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. ७७ लाख ३६ हजार ८५० रुपयांची गरज या परीक्षेकरिता असताना शुल्कापोटी केवळ ३२ लाख ४१ हजार ३३१ रुपयेच जमा झाले होते. ४४ लाख ९५ हजार ५१९ रुपयांची तूट भरून निघत नसल्याचे कारण देत ही परीक्षा रखडत ठेवण्यात आली, असाही आरोप रविचंद्र काळे यांनी केला आहे. परंतु हे कारण सांगणाऱ्या शासनाकडून मात्र उमेदवारांनी शुल्कापोटी जमा केलेल्या पैशाबाबत कोणताच निर्णय होत नसल्याचेही ते म्हणाले.\nया विषयावर मुंबईतील बैठकीत चर्चा झाली आहे. यापुढील सर्व परीक्षा नुकत्याच कृषी सहायकांकरिता राबविण्यात आलेल्या ‘महापरीक्षा’ या पद्धतीने घेण्याचे ठरले आहे. त्यासोबतच शिपाई व रोपमळा मदतनीस पदाकरिता यापूर्वी अर्ज केलेल्यांचे शुल्क परत करण्याचे ठरले. परंतु अद्याप त्या संबंधीचे आदेश मिळाले नाहीत. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडेच हे शुल्क आहे. नव्या पदभरतीकरिता आकृतिबंध मंजूर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.\nविभागीय कृषी सहसंचालक, अमरावती\nअमरावती एकनाथ खडसे परभणी\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nखरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...\nदुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nसोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...\nकृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-purchase-tur-and-gram-stop-due-storage-space-8197", "date_download": "2018-11-20T20:34:33Z", "digest": "sha1:QJTYPBVPXCT5EXMR3FBI27PXXPHLDYBX", "length": 18265, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The purchase of tur and gram stop due to storage space | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजागेअभावी तूर-हरभरा खरेदी बंद\nजागेअभावी तूर-हरभरा खरेदी बंद\nसोमवार, 14 मे 2018\nजळगाव जामोद,जि. बुलडाणा : शासनाने नाफेड अंतर्गत सुरू केलेली तूर - हरभरा खरेदीचा तूर्तास पुर्णता बोऱ्या वाजला असून खोदा पहाड निकला चुहा अशीच अवस्था झाली असल्याचे चित्र आहे. जळगाव जामोद येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये साडेसात हजार क्विंटल तूर, हरभरा पडून असल्याने खरेदी विक्री संस्थेस जागे अभावी पुढील खरेदी तूर्तास बंद करावी लागली आहे.\nशासकीय धोरणानुसार येत्या १५ मे पर्यंत तूर खरेदी चालु राहणार असली तरी आजपर्यंत केवळ २८०० शेतकऱ्यांचेच तुरीचे मोजमाप झाले असून तूर व हरभरा मोजमापासाठी असुन सुमारे पाऊनेसात हजार शेतकरी प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.\nजळगाव जामोद,जि. बुलडाणा : शासनाने नाफेड अंतर्गत सुरू केलेली तूर - हरभरा खरेदीचा तूर्तास पुर्णता बोऱ्या वाजला असून खोदा पहाड निकला चुहा अशीच अवस्था झाली असल्याचे चित्र आहे. जळगाव जामोद येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये साडेसात हजार क्विंटल तूर, हरभरा पडून असल्याने खरेदी विक्री संस्थेस जागे अभावी पुढील खरेदी तूर्तास बंद करावी लागली आहे.\nशासकीय धोरणानुसार येत्या १५ मे पर्यंत तूर खरेदी चालु राहणार असली तरी आजपर्यंत केवळ २८०० शेतकऱ्यांचेच तुरीचे मोजमाप झाले असून तूर व हरभरा मोजमापासाठी असुन सुमारे पाऊनेसात हजार शेतकरी प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.\nतालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेकडे आजवर ७८०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून केवळ २८०० शेतकऱ्यांचे मोजमाप आजवर झाले आहे. ५००० तूर उत्पादक शेतकऱ्यांची तुर अद्यापही घरातच पडून आहे. मोजमाप झालेली ४००० क्विंटल तुर व ३३०० क्विंटल हरभरा असा ७३०० क्विंटलचा साठा मार्केट यार्डमध्ये टीनशेड मध्ये पडून आहे. टीन शेड चारही बाजूने उघडी असल्याने येणाऱ्या पावसापासून मालास धोका संभवतो. जास्तीचे वाहने लावून हा तुर - हरभरा साठा नाफेडने गोडावून मध्ये इतरत्र न्यायला हवा. मात्र, या साठ्याची उचल नाफेडकडून संथ गतीने सुरू आहे. हा ७३०० क्विंटल माल उचल्याशिवाय नवीन तूर - हरभरा खरेदी करणे शक्‍यच नाही.\nगत महिन्यात हरभरा खरेदी केंद्रावरील हरभऱ्यास आग लागून ४० हजारापेक्षा जास्त नुकसान झाले होते. टीनशेड चहू बाजूनी ओपन आहेत. त्यामुळे भविष्यात सुध्दा आगीची शक्‍यता नाकारता येत नाही. तालुका शेतकी संस्था संचालक, कर्मचारी हे हरभरा - तूर खरेदीत काळजीपुर्वक लक्ष घालुन आहेत. परंतु शासकीय यंत्रणा महसूल विभाग, सहकार विभागाचे याकडे लक्ष नसून तूर - हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. येथील नाफेड केंद्रावर आतापर्यंत २००० शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीची पुर्व नोंदणी केली असून फक्त २२५ शेतकऱ्यांचेच मोजमाप झाले आहे. एकाही हरभरा विक्रेत्या शेतकऱ्याला अजून पैसे मिळाले नाहीत. तूर विक्री केलेल्या पहिल्या २०३० शेतकऱ्यांना फक्त पैसे मिळाले असून ५०० शेतकरी पैशांच्या प्रतिक्षेत आहेत.\nमोजमाप होताच चुकारे चार दिवसात संबंधीत शेतकऱ्यांचे खात्यात जमा करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या पणन मंत्री सुभाष देशमुखांच्या आश्‍वासनाला पण प्रशासन हरताळ फासत आहे.\nशासनाने तूर आणि हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची पूर्व नोंदणी करून घेतली होती. त्यामुळे आवक किती होईल याचा शासनास पूर्व अंदाज होता. त्यानुसार शासनाने गोडावून उपलब्ध ठेवायला हवे होते. परंतु तसे न केल्याने खरेदी केलेला साठा, खरेदी केंद्रावर पडून आहे.\nजळगाव तूर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee महसूल विभाग revenue department सुभाष देशमुख प्रशासन administrations\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mazespandan.com/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/page/2/", "date_download": "2018-11-20T19:25:17Z", "digest": "sha1:PMUDTRVLDFESXLUIQYVAY2NGIQDSNVE3", "length": 17139, "nlines": 281, "source_domain": "mazespandan.com", "title": "कविता Archives - Page 2 of 3 - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nशब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला,\nशब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला,\nशब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि\nशब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,\nशब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि\nशब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,\nशब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी ,\nआणि शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी…\n“म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल”\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nबाप झालास ना आता\nतर , बापाच्या इमानास जाग\nबाळांना लाज वाटणार नाही\nकोणावर आता कडाडू नको\nठासुन भरलेली जवानीची तोफ\nउगीच तोंडावाटे धडाडू नको\nफक्त बायको नाही राहिली\nअरे तुझ्या काळजाच्या तुकड्यांनी\nतीच्यात एक जबाबदार आई पाहिली\nम्हणून , जे काही मागायचं ते\nएक पायरी उतरूण माग\nबाप झालास ना आता\nतर, बापाच्या इमानास जाग\nबेफाम लढणाऱ्या पक्षात असू दे\nतू बाप आहे लक्षात असू दे\nतुरुंगा पेक्षा तुझी गरज\nतुझ्या बाळांना जास्त आहे\nपण , शस्त्रा ऐवजी प्रेमाची भाषा\nखरच , काय जबरदस्त आहे\nम्हणून घरात असो नाहीतर बाहेर\nआवरायला शिक तू राग\nबाप झालास ना आता\nतर ,बापाच्या इमानास जाग\nबाळाला आठवून दाब अँक्सीलेटर\nलूळा पांगळा बाप झालातर\nस्वतःच्या नशीबावर फोडतील ते खापर\nचुकून व्यसनाची वाट धरली असेल तर\nआता तरी सोडून दे बाबा\nउगीच घालू नको धोक्यात\nतुझ्या कुटुंबाची नवीन बाग\nबाप झालास ना आता\nबाळांना मोठं व्हायचं नाही\nत्यांना कधीच रहायचं नाही\nम्हणून हे साऱ संसारासाठी करतोय\nहे सांगन्यात काही अर्थ नाही\nते समजतील तू समर्थ नाही\nम्हणून त्याच्या आयुष्यावर पाडू नको\nबाप झालास ना आता\nतर, बापाच्या इमानास जाग\nतुझ्या बाळांना लाज वाटणार नाही\nकवी – भालचंद्र कोळपकर, (९९२२७६०१२५)\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nतू बुद्धी दे, तू तेज दे | “डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो”\nडॉ. प्रकाश बाबा आमटे – दि रियल हिरो हा चित्रपट महान समाजसेवक बाबा आमटे मुलगा डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.\nया चित्रपटातील ही एक श्रवणीय अशी प्रेरणादायी प्रार्थना,\nतू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे\nजे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे\nहरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती\nसापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी\nसाधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे\nजाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना\nतेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना\nधमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे\nसामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे\nसन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती\nनीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती\nपंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे\nगीतकार : गुरु ठाकूर,\nगायक : विभावरी आपटे,\nसंगीतकार : राहुल रानडे ,\nगीतसंग्रह/चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे (२०१४)\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in Life, कविता and tagged आनंदवन, कविता, गुरु ठाकूर, डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो, डॉ. मंदाकिनी आमटे, तू बुद्धि दे, प्रकाश बाबा आमटे, बाबा आमटे, मराठी, माझे स्पंदन, राहुल रानडे, लोकबिरादरी प्रकल्प, विभावरी आपटे, स्पंदन, हेमलकसा on November 26, 2014 by mazespandan.\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nदारु काय गोष्ट आहे\nमला अजुन कळली नाही,\nकारण प्रत्येक पिणारा म्हणतो\nमला काहीच चढली नाही.\nसर्व सुरळीत सुरु असताना\nलास्ट पेग पाशी गाडी अडते.\nआणि दर पार्टीच्या शेवटी\nएक क्वार्टर कमी पडते…\nपिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु\nविचारवंतांची गोलमेज परीषदच भरते,\nरात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती\nमी इतकीच घेणार असा\nप्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो,\nजग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो.\nप्यायच्या आग्रहाची फेरी घडते.\nआणि दर पार्टीच्या शेवटी\nएक क्वार्टर कमी पडते…\nपिण्याचा कार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला\nदरवेळेस नवीन पर्व असते,\nपिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते.\nआपण हीच घेतो म्हणत\nवेळ आली आणि पैसा नसला की\nशेवटी काय, दारु दारु असते\nपण दर पार्टीच्या शेवटी\nएक क्वार्टर कमी पडते…\nचर्चेचा पहिला विषय आहे,\nदेवदासचे खरे प्रेम पारो, की दारु \nयाचा मला अजून संशय आहे.\nप्रत्येक पेग मागे “ती”ची\nहा बाटलीत बुडला असतो\nती चांगल्या घरी पडली असते.\nतीच्या आठवणीत थर्टीची लेवल\nआणि दर पार्टीच्या शेवटी\nएक क्वार्टर कमी पडते…\nचुकून कधीतरी गंभीर विषयावरही\nसगळे जण मग त्यावर\nPh. D केल्यासारखे बोलतात.\nप्रत्येकाला वाटते की त्यालाच\nतशी आवाजाची पातळी वाढते\nआणि दर पार्टीच्या शेवटी\nएक क्वार्टर कमी पडते…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nमी कुठे म्हणालो ‘ परी’ मिळावी\nफक्त जरा ‘बरी’ मिळावी,\nप्रयत्न मनापासून आहेत मग\nकिमान एक ‘तरी’ मिळावी\nस्वप्नात तशा खूप भेटतात\nगालावर खळी नको तिच्या\nफक्त जरा हासरी मिळावी..\nफक्त जरा लाजरी मिळावी\nमी कुठे म्हणालो परी मिळावी\nफक्त जरा बरी मिळावी…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/12-labours-of-hercules/", "date_download": "2018-11-20T20:01:51Z", "digest": "sha1:VEC3YZAB5MYGYHPG5HLR5PKOYCB3ZW3M", "length": 11030, "nlines": 135, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "12 Labours of Hercules", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nHercules हर्क्युलिस: भक्ती – शक्ती – युक्तीचा त्रिवेणी संगम\nहर्क्युलिस आणि अफ्रोडाईट (Hercules and Aphrodite) यांचा स्वतःच्या भावनांवर किती संयम आहे हे दिसून आले. त्रिविक्रमाच्या (Trivikram) अनुमतीशिवाय ह्या भावना प्रगट करणॆ ही अफ्रोडाईटला उचित नाही वाटत. अहहा काय ही कर्तव्य निष्ठा. महादुर्गेने (Mahadurga) दिलेल्या कार्या पुढे कोणतीही भावना महत्त्वाची नाही. स्वतःचे असे काही उरतच नाही. त्रिविक्रमाच्या अनुमती नंतर अफ्रोडाईटने हर्क्युलसकडे भावनिक झुकते माप टाकले. यावेळी बापूंनी ज्या प्रकारे वर्णन केले ते वाचून अक्षरशः निशब्द झाले.\nएक गोष्ट मला प्रकर्षाने मांडायची आहे.\nत्रिविक्रम – अफ्रोडाईटचा बंधू (संदर्भ अग्रलेख)\nअफ्रोडाईट म्हणजेच अरुला (संदर्भ अग्रलेख)\nअरु्ला – त्रिविक्रमाची कार्यशक्ती (संदर्भ अग्रलेख)\nअरुला (Arula) – विश्वातील हिलींग पावर (श्रीश्वासम प्रवचन)\nह्नुमंत – त्रिविक्रमाचा मोठा बंधू (संदर्भ बापूंचे प्रवचन)\nहनुमंत हि हिलिंग पावर आपल्या शरिरात पोहचवतो आणि ती सप्त चक्रांमध्ये खेळविण्याचे काम त्रिविक्रम करतो. अर्थात इथे स्पष्ट होते त्रिविक्रमाच्या आज्ञेत हिलिंग पावर (healing power)कार्यरत असते.\nमग ही हिलिंग पावर अर्थात अफ्रोडाईट ज्या हर्क्युलिसच्या प्रेमाला दुजोरा देते तो हर्क्युलिस म्हणजे नक्की कोण उत्कंठा अधिक वाढली आहे.\nकारण “हर्क्युलिसची खरी ओळख फक्त मलाच ठाऊक आहे”. हे त्रिविक्रमाच्या उदगाराने तो नक्कीच कुणीतरी वेगळा असावा हे पूर्णपणे पटते. मला वाटते मागच्या काही अग्रलेखांमधून आणि प्रवचनातून याच्या उत्तराची हिंट बापूंनी दिली असावी.\n जगविख्यात हर्क्युलसचे १२ लेबर(12 labours) खरच होते का जर होते तर त्यामागिल सत्य काय जर होते तर त्यामागिल सत्य काय त्याचा संबंध श्रीश्वासमच्या प्रवचनात बापूंनी उल्लेख केलेल्या ज्या १२ गोष्टींवर उपाय होतो त्याच्याशी काही संबंध असू शकेल काय\nते बारा उपाय पुढील प्रमाणॆ –\nDis-ease (म्हणजे व्यधी, सर्व प्रकारच्या व्याधी)\nDis-comfort (म्हणजे पीडा, सर्व प्रकारच्या पीडा दूर करण्याचं सामर्थ्य ह्या गुह्यसूक्तामध्ये आहे, ह्या हीलिंग कोडमध्ये आहे.)\nDis-couragement (म्हणजे निराशा, उत्साहभंग, साहसहीनता, ह्यांचा नाश होऊ शकतो ह्याने)\nDes-pair (म्हणजे नाउमेद होणे, किंवा भग्नाशा, आशेचा पूर्ण नाश झालेला असतो)\nDepression (म्हणजे खिन्नता, न्यूनता, मंदी, किंवा उदासपणा, औदासीन्य नाही – उदासपणा)\nWeakness (म्हणजे दुर्बलता, हे केवळ शारीरिक Weakness नाही, सगळ्या प्रकारचा Weakness लक्षात ठेवा)\nDeficiency (म्हणजे कमतरता, आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये विटॅमिन Deficiency झालेली आहे, म्हणजे विटॅमिनची कमतरता आहे, ही दुरुस्त केली जाऊ शकते)\nUnrest & Trouble (म्हणजे अशांती आणि त्रास, हे दोघेही जुळे आहेत, हे एकत्रच असतात)\nआणि हर्क्युलिसचे बारा लेबर पुढील प्रमाणे –\nही अग्रलेखांची मालिका श्रीश्वासमच्या पार्श्वभूमीवर चाललेली आहे. म्हणून हा प्रश्न पडला.\nखर तर कशाचाही संबंध कशासी असेल हे केवळ बापूंनाच ठाऊक.\nजसे अफ्रोडाईट-हर्क्युलस च्या प्रेमाला गती त्रिविक्रमाने दिली तसेच खरा हर्क्युलिस हा कोण आहे हे देखिल उलघडेल आणि मग तेव्हा सार्‍या प्रश्नांची उत्तरे सापड्तील\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-dhruv-mohite-win-touring-car-racing-72628", "date_download": "2018-11-20T20:20:56Z", "digest": "sha1:IRRN4UCDSS7A2O4UVQZNTDPLF4PV5X6Y", "length": 11176, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news dhruv mohite win touring car racing लहरी हवामानात कोल्हापूरचा ध्रुव जिगरी | eSakal", "raw_content": "\nलहरी हवामानात कोल्हापूरचा ध्रुव जिगरी\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nशनिवारी प्रतिस्पर्ध्याच्या कारची धडक बसल्यामुळे ध्रुवची संधी हुकलीच, शिवाय रविवारी पहिली शर्यत त्याला शेवटून दुसऱ्या क्रमांकावरून सुरू करावी लागली. शनिवारी सायंकाळी त्याने क्रॅशचा व्हिडिओ पाहून हे टाळण्यासाठी काय करायला हवे होते याचा अंदाज घेतला. त्या वेळी आई मोनिका यांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्यांचा आशावाद ध्रुवसाठी प्रेरणादायी ठरला.\nश्रीपेरंबुदूर - कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने टुरिंग कार मालिकेतील पदार्पणाच्या मोसमाची सांगता प्रारंभाप्रमाणेच दमदार केली. त्याने राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमीओ करंडक स्पर्धेच्या अखेरच्या दहाव्या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळविला. त्याने दुसऱ्या फेरीत एक शर्यत जिंकली होती. रविवारी पहिल्या शर्यतीच्या वेळी पाऊस, तर दुसऱ्या शर्यतीच्या वेळी कडक ऊन असे लहरी हवामान असताना ध्रुवने जिगरी कौशल्य प्रदर्शित केले.\nमद्रास मोटर स्पोर्टस क्‍लबच्या ट्रॅकवर शनिवारी ध्रुवला प्रतिस्पर्ध्याच्या कारची धडक बसल्यामुळे माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे पहिली शर्यत त्याला नव्या क्रमांकावरून सुरू करावी लागली. यानंतरही त्याने चौथ्या क्रमांकापर्यंत घोडदौड केली. ही शर्यत मूळ कार्यक्रमानुसार दुसरी होणार होती, पण आदल्या रात्री पावसामुळे ट्रॅक ओला झाला होता. फोक्‍सवॅगन रेसिंग तंत्रज्ञांनी मिनिटांत कारला वेट टायर्स लावली. ध्रुव कारकिर्दीत प्रथमच टुरिंग कार वेट टायर असताना चालवीत होता. त्याने फेरीगणिक क्रमांक उंचावला. त्याचा तिसरा क्रमांक थोडक्‍यात हुकला; पण क्रमांक प्रगती कौतुकाचा विषय ठरली. मग दुसऱ्या शर्यतीत त्याने पाचव्या क्रमांकावरून सुरवात करताना तिसरा क्रमांक पटकावला. दिल्लीच्या करमिंदरपाल सिंगने ( गुण) चौथ्या मोसमात विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण केले.\nध्रुव एकुण क्रमवारीत तिसरा आला. त्याने पहिल्या मोसमात पाच करंडक जिंकले. यात एक शर्यत जिंकून त्याने क्षमतेची चुणूक दाखविली. अखेरच्या शर्यतीत त्याने पोलो करंडक विजेत्या संदीप कुमार याच्यासारख्या अनुभवी ड्रायव्हरला मागे टाकले. एकूण क्रमवारीत मात्र संदीप दुसरा आला. त्याचे, तर ध्रुवचे गुण झाले. मुंबईच्या सौरव बंदोपाध्याय याने गुणांसह चौथे स्थान मिळविले.\nध्रुवने सांगितले, की कारकिर्दीची सुरवात गोकार्टिंगने केल्यानंतर मी काहीसा उशिरा टुरिंग कारकडे वळलो. सुरवातीपासून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवला. तो उपयुक्त ठरला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-phaltan-taluka-rainfall-70912", "date_download": "2018-11-20T20:12:47Z", "digest": "sha1:ZHVFESJ5A4OPDZBTRC22AZ53SJYQNMVG", "length": 9225, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news phaltan taluka rainfall फलटण तालुक्यात जोरदार पाऊस; 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद | eSakal", "raw_content": "\nफलटण तालुक्यात जोरदार पाऊस; 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nअतिवृष्टीमुळे पश्चिमेकडील भागात बाजरीच्या पिकाचे नुकसान झाले\nफलटण : फलटण तालुक्यात जोरदार पावासाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. आज सकाळी ७ पर्यंत झालेला महसूल मंडलनिहाय पाऊस खालीलप्रमाणे मिलीमीटरमध्ये- फलटण ९० मिमी, तरडगाव १३२ मिमी, आदरकी ११५ मिमी, आसू ८० मिमी, वाठार निंबाळकर ७२ मिमी. बरड ६८ मिमी, राजाळे ६३ मिमी, गिरवी ४० मिमी, होळ ३९ मिमी याप्रमाणे महसूल खात्याकडील नोंदी आहेत.\nधोमबलकवडीच्या कालव्यामध्ये पावसाचे पाणी धुसल्याने आदर्की नजीक बोडकेवस्ती शेजारी कावल्यातील अतिरिक्त पाण्यामुळे भरावास भगदाड पडले. यामध्ये बोडकेवस्तीवरील एका घरात याचे पाणी घुसल्याने घरातील संसारउपयोगी साहित्यासह घराचे नुकसान झाले.\nतर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिमेकडील भागात बाजरीच्या पिकाचे नुकसान झाले असून वाघोशी परिसरात ऊसाचे पिक ही आडवे झाले असून लाखोेंचे नुकसान झाले आहे.\nगेले 24 तासात झालेला पाऊस\nशिरवळ - 34 मिलीमीटर\nलोणंद - 59.2 मिलीमीटर\nवाठार - 55 मिलीमीटर\nखंडाळा - 34 मिलीमीटर\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nसदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'\nइनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक\nओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा\nफिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा\nश्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे\nउच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन\nबैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात\nतरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य\nहिंसाचाराला \"डेरा'चे आर्थिक पाठबळ\nकोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2/_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/205-_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2018-11-20T20:34:07Z", "digest": "sha1:AJ3X5WSGUB6QUST7A6E7KD5DUM6CVYCE", "length": 5465, "nlines": 46, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "कर्तृत्व नोंद - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान सदस्य तपशील कर्तृत्व नोंद कर्तृत्व नोंद\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nपत्रकार संघाच्या संकेतस्थळावरील ह्या सदराचं एक वेगळेपण आहे. पत्रकाराने विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कर्तृत्वाची दखल बातमीत किंवा लेखात घेणं हा पत्रकारितेच्या कामाचा एक भागच आहे. “बातमीत ‘बात’ आणि ‘मी’ नसावा” हे पत्रकारिता शिकताना नेहमीच सांगितलं जातं. त्याला अनुसरून स्वतःबद्दल लिहीण्याची वेळ पत्रकारावर क्वचितच येते, किंवा अजिबातच येत नाही. मात्र पत्रकारांनी लिहीलेली पुस्तके, लेख किंवा त्यांना मिळालेले पुरस्कार यांच्या बातम्या येत असतात. पण त्याच्या पलिकडे विविध क्षेत्रं गाजविणारे पत्रकार आहेत. काही उत्तम चित्रकार आहेत, काहींनी राजकारणात मानाचं स्थान प्राप्त केलं आहे, तर काहींनी आंतरराष्ट्रीय किर्ती मिळविली आहे. अशा कर्तृत्वाबद्दल क्वचितच लिहीलं जातं. स्वतः पत्रकारांनाही बहुधा आपल्याबद्दल लिहीणं किंवा छापून आणणं रूचत नसतं.\nहे सदर अशा कर्तृत्वाची नोंद घेणारं व्यासपीठ आहे. आपल्याला अशा कर्तृत्वाबद्दल लिहायचं असेल किंवा त्या संदर्भात नावे सुचवायची असतील तर त्याचे स्वागत आहे. ह्या पानावर खाली आलेल्या फॉर्ममध्ये आपल्या सुचना कृपया पाठवाव्यात अशी विनंती आहे. ज्यांना लेख पाठवायचे आहेत त्यांनी ते This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. ह्या ईमेल पत्त्यावर कृपया पाठवावेत.\nतुमच्या सुचना / अभिप्राय / टीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-to-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%B9-77/", "date_download": "2018-11-20T20:02:30Z", "digest": "sha1:MV5L6DCQVHEANNFYT5MIK5OAQKV3BBB7", "length": 9268, "nlines": 105, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "BLOG >> Samirsinh Dattopadhye - Friend of Aniruddhasinh", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२\nReply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२\nReply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२\n› Forums › Sai – The Guiding Spirit › साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ › Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२\nहर्शसिंह व प्रणीलसिंह ह्यांनी फार व्यवस्थितपणे देवावर विश्वास कसा ठेवायला पाहिजे हे नमूद केले आहे. Yes आपल्याला जर आपल्या आयुष्यात successful व्हायचे असेल तर त्यासाठी आवश्यक आहे ते माझ्या देवा वरती विश्वास.. प्रणीलसिंह वर म्हणाले तसं, “राम भरोसे”. आपल्या नंदाईला धांगडधिंगा शिबिरामध्ये एकदा बोलताना ऐकला होत.. आई सांगत होती तिच्या सर्व बाळांना..\n“रामदासचा भाऊ बिंदास, बिंदासचा भाऊ रामदास”\nखरोखर, रामाचा दासच बिंदास राहू शकतो कुठल्याहि परिस्थिती मध्ये, कारण जो रामाचा दास असतो तो नक्कीच त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन असतो.\nपरंतु जर मी कुठल्याही प्रकारच्या संकटामुळे “त्या”चे अस्तित्व नाकारले, किवा त्याच्यावर अविश्वास दाखवायला सुरुवात केला कि मग मात्र मी त्यातून बाहेर पडायच्या ऐवजी त्यात अजूनच गुरफटत जातो. कारण तिथून मग सुरु होतो तो वृत्रासुराचा प्रांत.. ज्या वेळी मी “त्या”ला नाकारतो तेव्हा त्या वृत्रासुराचा जन्म होतो, कारण ह्याचीच वाट हा वृत्रासुर बघत असतो.. आणि मग उपनिषदामध्ये बाप्पाने सांगितल्याप्रमाणे, ती नियती आणि वृत्र अश्या लोकांच्या समोर वेगळी वेगळी चित्र उमटवण्यास सुरुवात करतो, कि ज्याकडे आकर्षित होतात, किवा देव कसा तुमचा अहित करतो, आणि कस तुमचा घात करतो हे लोकांना पटवण्याचा प्रयास करायला लागतात कि ज्यामुळे हे लोक मग नकळतच त्या वृत्रासुराच्या जाळात अडकून स्वतःची अधोगती करून घेतात.\nआपल्याला बाप्पा पण नेहमी सांगत असतात कि श्रद्धाहीनाना देवाचे अस्तित्व त्यांच्या विचारांप्रमाणेच भासवत राहतो.\nपण इथे सुद्धा जर समज येउन, आपली चूक काबुल करून त्यांनी देवाला स्वीकारले, पुन्हा एकदा देव्यान्पान्थावरून चालण्याचा निश्चय केला तर मग हि आदिमाता तिचे चामर घेऊन तिच्या बाळांना उचित चित्रे दाखवते व पुन्हा एकदा श्रद्धावान होण्यास मदत करते, कारण तीच तिच्या बाळांवर खूप खूप प्रेम आहे.\nएक विचार आपण सुद्धा करायला हवा कि ज्या वेळी त्याची बाळ चुकीच्या मार्गावर जाउन स्वतःच नुकसान करून घेतात त्या वेळी ह्या आपल्या बापू माउलीला कित्त्ती कित्ती त्रास होत असेल पण तरी सुद्धा त्याच्या अकारण कारुण्यामुळे तो सगळं काही सहन करून आणि सर्व विसरून पुन्हा पुन्हा पुन्हा माफ करतच राहतो…\nआई ती आई बहु मायाळू\nम्हणूनच आपल्याला कायम त्याच्या मार्गावर राहायला पाहिजे, काही झाल तरी त्याचा पंथ सोडता काम नये..\nह्या माउलीच, आपल्या मोठ्या आईच अकारण कारुण्य खरोखर अफाट आहे कारण ती अशीच आहे आणि तिचा पुत्र.. तो हि असाच आहे..\nआई बापू दादा खूप अम्बज्ञ आहे मी\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/krishnas-holi-in-gokul/", "date_download": "2018-11-20T19:26:55Z", "digest": "sha1:LM5LSB5ER7AK47YL3OQMURYADMCHUZ2R", "length": 24549, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "आज गोकुळात रंग खेळतो हरी… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\nराम मंदिर उभारणीसाठी खुशाल अध्यादेश काढा\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\n1984 शीखविरोधी दंगल : 34 वर्षाने आरोपीला फाशी, एकाला जन्मठेप\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\n– सिनेमा / नाटक\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nआज गोकुळात रंग खेळतो हरी…\nकृष्ण राधेचे प्रेम रंगांतून उमलत गेलं… बहरलं… या दोघांचे अद्वैत म्हणजे कृष्णाचा खराखुरा रंगाविष्कार\nअनुराग उत्पन्न करणाऱया फुलून आलेल्या रंगदेखण्या फुलांचं, सुगंधांचं नवीन पालवीनं दिमाखदार वैभव घेऊन येणाऱया ऋतुराज वसंताची चाहूल हुताशनी पौर्णिमेला लागते. झगमगत्या रंगांनी न्हालेल्या सृष्टीसारखा आपणही रंगोत्सव साजरा करावा हे खास हिंदुस्थानी संस्कृतीचं वैशिष्टय़ वसंतातील मदनशरांनी योगेश्वर शंकर ही विद्ध झाले. त्यांची आणि उमेची मीलनघटिका आली. तो शृंगार या रंगोत्सवात आहे तसाच राधाकृष्णाच्या ओल्या रंगक्रीडेचा शृंगारही आहे. अगदी अनंगरंगापासून भक्तीच्या परमोच्च स्थितीत भगवंतात विलीन होण्याच्या अध्यात्मरंगापर्यंत त्यांच्या नात्याच्या रंगांचा लावण्यपट प्राचीन ते अर्वाचीन सर्वकालीन कलासाहित्यात आढळून येतो. एका प्राचीन पंथानुसार शृंगारातील अनुरागाचं मूर्तिमंत रूप म्हणजे राधाकृष्ण वसंतातील मदनशरांनी योगेश्वर शंकर ही विद्ध झाले. त्यांची आणि उमेची मीलनघटिका आली. तो शृंगार या रंगोत्सवात आहे तसाच राधाकृष्णाच्या ओल्या रंगक्रीडेचा शृंगारही आहे. अगदी अनंगरंगापासून भक्तीच्या परमोच्च स्थितीत भगवंतात विलीन होण्याच्या अध्यात्मरंगापर्यंत त्यांच्या नात्याच्या रंगांचा लावण्यपट प्राचीन ते अर्वाचीन सर्वकालीन कलासाहित्यात आढळून येतो. एका प्राचीन पंथानुसार शृंगारातील अनुरागाचं मूर्तिमंत रूप म्हणजे राधाकृष्ण दोघांचेही जीवनातील सहचर वेगळे होते. पण प्रीतीची मधुरता, अल्लडपण, रागवारुसवी, विरहार्तता, शोकव्याकुळता हे सारे रंग राधाकृष्णाच्या प्रेमात होते. त्यांचं शरीर मीलन कधी झालं नाही. मनोमीलनातून निर्माण होणारे भावनारंग त्यांच्या सहवासात उतरत राहिले. तो प्रेमरंग वेगळय़ा पातळीवर टिकून राहिला. लोभस आणि हवाहवासा\nविद्वान संशोधकांच्या मते कृष्णाने गोकुळ सोडल्यावर त्याची आणि राधेची भेट फारशी झाल्याचे आढळत नाही. कृष्ण तेव्हा खूप लहान होता. शृंगारिक प्रेमाचा अर्थही त्याला ठाऊक नसावा, पण पुढे तो गोपसमूहाचा नेता झाला. त्याच्या ठायी देवत्व असल्याचा प्रत्यय गोपसमूहाला आला असावा तसा तो राधेलाही आला असावा. त्यामुळे तिने भक्तीपूर्वक आपलं सगळं काही कृष्णार्पण केलं असावं.\nलोककथा आणि मिथक कथांप्रमाणे मात्र त्यांच्या प्रेमाचे सर्व रंग आढळतात. लोककवी मनमोहन यांचं ‘कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा’ हे गीत ‘घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ अशी अनेक सूचक शृंगार गीतं कवींनी लिहिली, चित्रकारांनी त्यांचा प्रणय चित्रांकित केला तरी ती शरीरातून आत्म्यापर्यंत पोहोचण्याचं अर्थवहन करतात. राधेची भक्ती अपूर्व होती. कृष्णमय झालेल्या राधेला सर्वत्र कृष्णच भरून राहिल्याचं जाणवत होतं. कृष्णाबरोबर संसारसुख प्राप्त करणाऱया रुक्मिणीला, कृष्णावर पत्नीहक्क बजावणाऱया मत्सरग्रस्त होऊन सारखं त्याचं लक्ष आपल्याकडे वळवणाऱया सत्यभामेला, ‘मेरे तो गिरीधर गोपाल, दूसरों न कोय’ असं म्हणून सर्वस्वाचा त्याग केला तरी कृष्णाशी पती म्हणून रममाण होण्याची आस असणाऱया मीरेला, कुणालाच राधेचं स्थान मिळालं नाही. त्या साऱया कृष्णभक्त होत्या. कृष्णाचं त्यांच्यावर प्रेम होतं, पण राधेच्या अलौकिक प्रेमाने तो सर्वस्वी तिचा झाला. तिच्याशिवाय आपण अपूर्ण, तीच आपली स्त्र्ााrशक्ती आहे हे त्याला जाणवलं.\nराधा इतकी कृष्णमग्न होती की, तिच्या साऱया आशाअपेक्षा लोप पावल्या होत्या. कृष्णानं तिला गोलोकाची स्वामिनी बनवली. त्याच्या इच्छेनुसार तिने तिथली कर्तव्ये पार पाडलीही असतील, पण मनात सतत ‘मोरमुकुट, कासे पितांबर, करी मुरली’ असणारा कृष्णच होता. भगवंताचं मनमोहक रूप नजरेनं आकंठ पिताना येणारा अमृतानुभव भक्ताला हवा असतो. त्याच्या रूपाचं अखंड ध्यान करण्यासाठी द्वैत हवं असतं. तसं द्वैत राधेला हवं होतं. कृष्ण तिचा आराध्य होता. शरीराने तो जवळ नसला तरी मनात तेच रूप आणि कानात ते मुरलीचे सूर भिनलेले होते.\nश्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे नवविधा भक्तीचे रंग तिच्या भक्तीत होते. अखेर तिला कृष्णाशी सायुज्यत्व मिळालं. ती कृष्णमय आणि कृष्ण राधामय झाला. हे असं अद्वितीय युग्म जगाच्या पाठीवर एकमेव असावं म्हणून सर्वत्र राधाकृष्ण मंदिरे झाली त्या आदर्श भक्तीला भक्तांनी सदोदित प्रणिपात केला. राधामोहन भौतिक पातळीवर होळीचे रंग खेळले असतील, त्यात पर्युत्सुक प्रीती असेलही, पण अखेर कबीराच्या अध्यात्मरंगाची होळी हाच राधामोहनांचा खरा रंगोत्सव म्हणायला हवा.\nनित मंगल होरी खेलो नित बसंत नित फाग नित बसंत नित फाग दया धर्म का केसर घोलो दया धर्म का केसर घोलो प्रेमजीत पिचकार भाव भगती से भरी प्रेमजीत पिचकार भाव भगती से भरी सत गुरू तन उमंग उमंग रंग डार\nशृंगारिक मदनांकित रतिरंगापासून अध्यात्मरंगात रंगलेली ही राधाकृष्णांची होळी अद्वितीय आहे. हिंदुस्थानींच्या मनात तिचं स्थान अढळ आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलफक्त निवडणुकांच्या तोंडावर शिवरायांची आठवण आणि आशीर्वाद घेणारी आमची अवलाद नाही\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nहिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी, 26 नोव्हेंबरला धरणे आंदोलन\nकिल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार\nऊस कामगाराची टोळी करण्यासाठी आलेल्या मुकादमाची 10 लाखाची बॅग पळवली\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nदिवसभरात किती पाणी प्यावे\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शशिकांत गाडे बिनविरोध\n#Deepveer पाहा रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम\nGSTच्या राज्य कर अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nसरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’\nभाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा\nस्थानिक मच्छीमारांचा परप्रांतीयांविरोधात एल्गार, 11 डिसेंबरला महामार्ग रोखणार\nएन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vachak-pratikriya-news/loksatta-reader-response-on-chaturang-articles-8-1677869/", "date_download": "2018-11-20T19:54:04Z", "digest": "sha1:ACG4PFGD2UIVPKL43P4OI76VFIWAIC2F", "length": 19306, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Reader Response On Chaturang Articles 8 | समाजसेवेची अनुभूती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\n‘संहिता साठोत्तरी’ या सदरात २८ एप्रिलला प्रसिद्ध झालेला ‘संघटना साखळी’ हा डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा लेख छान होता.\n‘संहिता साठोत्तरी’ या सदरात २८ एप्रिलला प्रसिद्ध झालेला ‘संघटना साखळी’ हा डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा लेख छान होता. या लेखात त्यांनी ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन कशी संघटना बांधावी या बाबतीत अगदी उत्तम मार्गदर्शन केले आहे. गेल्या २०-३० वर्षांत माणसांच्या आयुष्यमर्यादेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वृद्ध व निवृत्त लोकांची संख्यादेखील वाढली आहे. यातील बऱ्याच लोकांना असा प्रश्न आहे की, दिवसभराचा वेळ कसा घालवायचा. तर दुसऱ्या बाजूला अशीही मंडळी आहेत की, त्यांना दिवस काम करायला कमी पडतो, ते सतत कुठल्या ना कुठल्या कामात व्यग्र असतात. ज्येष्ठांमध्ये असाही एक वर्ग आहे की, ज्यांच्यामध्ये मनापासून काम करण्याची इच्छा, ऊर्जा आहे; परंतु ते कसे करावे हे लक्षात येत नाही. प्रस्तुत लेखात या सर्व गोष्टींचे नेमकेपणाने मार्गदर्शन केले आहे. १०-१२ जणांच्या गटात एक तरुण व्यक्ती असावी हा तर ‘मास्टर स्ट्रोक’ आहे. ‘एकमेका साहाय्य करू’ ही गट स्थापन करायची संकल्पना असल्याने काही पथ्ये पाळणेही आवश्यक आहे असे मला वाटते. उदाहरणच द्यायचे झाले तर खासगी, सांपत्तिक, आर्थिक चौकशा टाळाव्यात. राजकीय चर्चा-वाद टाळावेत. याउलट साहित्य, संगीत, क्रीडा, नवीन गॅजेट्सवर जरूर चर्चा करावी. आपल्या परिसरात संघटना साखळी उभी करू शकलो तर आपल्यालासुद्धा समाजसेवेची अनुभूती येऊ शकेल.\n‘लाइफ इज ब्युटिफुल’ या सदरातील २८ एप्रिलला प्रसिद्ध झालेला प्रतिमा कुलकर्णी यांचा ‘साक्षात्काराचा क्षण’ हा लेख जुन्या आठवणी जागवून गेला. ब्लॅन्क कॅसेटमध्ये आपल्या आवडत्या गाण्यांची यादी करून भरून घेतलेल्या कॅसेट्स आजही माझ्या संग्रही आहेत. आडवे टेपरेकॉर्डर, नंतर टू इन वन, ‘बिनाका’ ऐकायची लगबग, धडपड, हे प्रतिमाताईंचा लेख वाचून आठवलं. पन्नासेक वर्षांपूर्वी पाहिलेल्या इंग्रजी चित्रपटांतील नायक चालत्या मोटारीत फोनवर बोलताना पाहून नवल वाटायचे आणि आजची मोबाइल क्रांती आपण पाहतो आहोतच. किती सहजपणे ही नवी पिढी वापरते आहे ही साधनं. ‘श्रेयस आणि प्रेयस’मध्ये रामदास भटकळ यांच्या पॉप्युलर प्रकाशनाची सहा दशकांहून अधिक कोणतीही तडजोड न करता केलेली वाटचाल प्रेरणादायी आहे. आणीबाणीचा कालखंड तर न विसरण्याजोगा आहे. ‘अपूर्णाक’ सदरातील कोल्हापूरच्या लता पाटील व संजय पाटील यांची स्वप्निलला ‘उभं’ करण्याची जिद्द आणि तेवढाच स्वप्निलचा मनोनिग्रह यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.\n– विकास मुळे, पुणे\n‘कुसुम मनोहर लेले’चा अजब योगायोग\n‘कुसुमच्या शोधात’ हा अशोक समेळ यांचा २८ एप्रिलच्या पुरवणीतील लेख वाचला आणि या नाटकाच्या संदर्भातल्या काही योगायोगांची गंमत वाटली. मी विनीता ऐनापुरे – ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक ज्या कादंबरीवर आधारित आहे त्या ‘नराधम’ कादंबरीची लेखिका. ही कादंबरी आणि लेखिका म्हणून माझं नाव ‘कुसुम मनोहर लेले’ नाटकाच्या जाहिरातीत आणि प्रयोगांत जाहीर केलं जावं याकरिता मला झगडावं लागलं, प्रसंगी कोर्टबाजीही करावी लागली. तो योग्य श्रेय नाकारण्याचा प्रकार या लेखातही झालाय, या योगायोगाचं मला सखेद आश्चर्य वाटतं.\nसदर लेखाच्या सुरुवातीपासून समेळ हे सुजाता ऊर्फ कुसुम मनोहर लेले १९८४ पासून कशी आपल्या डोक्यात ठाण मांडून बसली होती याचं वर्णन करताना आढळतात. या सगळ्या वर्णनात कुठे तरी माझ्या ‘नराधम’ कादंबरीचा एका वाक्यात उल्लेख येतो. पण किती गोष्टी योगायोगाने घडतात ना. लेखामध्ये विवाहमंडळाच्या संचालिकेचं आडनाव जोशी, माझ्या कादंबरीतल्या अशाच व्यक्तिरेखेचंही तेच आडनाव, माझ्या नायिकेचं नाव सुजाता देशमुख, तिला फसवणाऱ्याचं नाव मनोहर लेले, त्याच्या बायकोचं नाव कुसुम आणि हीच सर्व नावं समेळांच्या डोक्यात ८४ पासून फिट्ट बसलेली असतात. केवढा हा योगायोग. १९८९ मध्ये माझी कादंबरी प्रसिद्ध होणं आणि १९९० मध्ये हे नाटक समेळांना दिसणं हा योगायोग म्हणावा का लेखात ज्यांचा उल्लेख आहे ते रमेश उदारेच या कादंबरीचे प्रकाशक. ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक ‘नराधम’ कादंबरीवर आधारित असल्याचा आणि त्या कादंबरीचे आपण प्रकाशक असल्याचा त्यांना अभिमान होता.\nकथा/ कादंबरी/ नाटक यांचं बीज एकसारखं असू शकतं; पण मूळ कादंबरीतील पात्रांशी नाटकातील पात्र तंतोतंत जुळणं, एवढंच नव्हे तर कादंबरीतील व्यक्तिरेखांच्या तोंडी असलेले संवाद नाटकात बहुतांशी तसेच असणं हादेखील योगायोगच म्हणायचा का\nकी, ‘कुसुम मनोहर लेले’चे प्रयोग ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये चालू असताना श्रेयनामावलीत मूळ कादंबरीचं/ कादंबरी लेखिकेचं नाव नाही हे ऐकून काही स्त्रियांनी उठून जाहीर नापसंती व्यक्त करणं – या कादंबरीची लेखिका आमच्या डोंबिवलीची आहे, त्यांचं नाव का नाही वाचून दाखवलं असं त्यांनी विचारल्यावर नजरचुकीनं राहून गेलं असं सांगणं – नाटकाच्या जाहिरातीत मूळ कादंबरी आणि लेखिकेचं नाव छापायचंच नाही किंवा छापलं तर मोडतोड करून छापायचं – या गोष्टी निव्वळ योगायोगाने घडतात का असं त्यांनी विचारल्यावर नजरचुकीनं राहून गेलं असं सांगणं – नाटकाच्या जाहिरातीत मूळ कादंबरी आणि लेखिकेचं नाव छापायचंच नाही किंवा छापलं तर मोडतोड करून छापायचं – या गोष्टी निव्वळ योगायोगाने घडतात का ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक नि:संशय समेळांचं आहे; पण आपण केवळ मध्यवर्ती कल्पनाच नव्हे तर पात्र, प्रसंग, संवाद, घटना या गोष्टीही एकाच कादंबरीतून घेतल्या आहेत हे न सांगता ‘कुसुम’ हा आपलाच शोध आहे हे दाखवायचा त्यांचा प्रयत्न माझ्या दृष्टीने योग्य नाही आणि हे सांगण्याकरिताच मी हा पत्रप्रपंच केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/young-boy-died-in-accident-near-beed-by-pass-road-aurangabad/", "date_download": "2018-11-20T19:54:06Z", "digest": "sha1:7NIKZ32THAZOGUXECJC4ILLP2DA65TX5", "length": 5691, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद : अपघातात दुचाकी ढकलत नेणारा तरुण जागीच ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद : अपघातात दुचाकी ढकलत नेणारा तरुण जागीच ठार\nऔरंगाबाद : अपघातात दुचाकी ढकलत नेणारा तरुण जागीच ठार\nनादुरुस्त दुचाकी ढकलत नेताना भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकी ढकलत नेणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बीडबायपासवरील एमआयटी ते महानुभाव चौकदरम्यान एका हॉटेलजवळ सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली.\nसातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ संजय थोरात (वय : 19, रा, कांचनवाडी) असे मृताचे नाव आहे. बीडबायपास रस्त्याने जाताना त्याची दुचाकी नादुरुस्त झाली. त्यामुळे तरुण दुचाकी ढकलत एमआयटीकडून महानुभाव चौकमार्गे पैठणकडे जाणाऱ्या रस्त्याने कांचनवाडीला जात होता. याच दरम्यान महानुभाव चौकाकडे भरधाव वेगात कार (एम. एच. 48, ए. सी. 8935) जात होती. पुढे दुचाकी घेऊन तरुण पायी जात असल्याची बाब कार चालकाला लक्षात आली नाही. अचानक दुचाकी व तरुण समोर पाहून चालकाने कार नियंत्रणात आणायचा प्रयत्न केला, परंतु कारची गती एवढी जास्त होती की ती कार दुचाकी ढकलत नेणाऱ्या तरुणाला जोरात धडकली. यात तरुण जागीच ठार झाला.\nया घटनेनंतर चालक आणि आतील काहीजण पसार झाले. अपघाताची बाब समजताच घटनास्थळी परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी अपघाताची माहिती सातारा पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस पोचले त्यांनी कार ताब्यात घेतली असून या घटनेची नोंद सातारा ठाण्यात झाली.\nऔरंगाबादमध्ये पाण्यासाठी महिलांचे आंदोलन\nअच्छे दिन हवे आहेत, तर भाजपाला धडा शिकवा : राजू शेट्टी\nपुन्हा भाजपसोबत अजिबात नाही : राजू शेट्टी\nआजपासून शहरात ‘पाणी कपात’\nकचर्‍याची खोटी आकडेवारी सांगू नका\nदोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी सुपर फास्ट रेल्वेही थांबली\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-immediate-risk-of-school-mergence-was-avoided/", "date_download": "2018-11-20T19:53:22Z", "digest": "sha1:ZQDU5Z3QRYSR3IMIXTULTD6WARFOWAJL", "length": 7846, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाळा विलिनीकरणाचा तूर्तास धोका टळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शाळा विलिनीकरणाचा तूर्तास धोका टळला\nशाळा विलिनीकरणाचा तूर्तास धोका टळला\nराज्यातील 20 पटसंख्या असलेल्या शाळांचे विलिनीकरण करणार, असे विधान परिषदेमध्ये सरकारने घोषित केले होते. मात्र शिक्षणतज्ज्ञ, विविध संघटनांकडून होणार्‍या विरोधामुळे तूर्तास तरी विलिनीकरण टळले आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एन. महेश यांनी सरकारी शाळा बंद, विलिनीकरण करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. राज्यातील सुमारे 28,000 सरकारी शाळा बंद करण्याची तयारी चालविली होती. सर्व माहिती एकत्रित करून एक कि. मी. अंतरावर असलेल्या शाळांमध्ये संबंधित शाळांचे विलिनीकरण करण्यात येणार होते. यामुळे सरकारी शाळा बंद होणार होत्या. अनेकांना दूरवरुन शाळांतून शिक्षणासाठी जावे लागणार होते.\nशिक्षण हक्क कायद्यांतर्गंत प्रत्येकाला हक्काचे शिक्षण मिळालेच पाहिजे, त्यासाठी तडजोड करावीच लागणार आहे. सरकारी शाळांतील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. शाळा बंद हा उपाय नाही. त्यामुळे सरकारने अखेर नरमाईची भूमिका घेतली. सरकारी शाळा बंद केल्यास मोठा विरोध होणार होता. मराठी, कन्नड व ऊर्दू माध्यमांच्या शाळांवर टाच येणार होती. सरकारी शाळा बंद झाल्यास मातृभाषेतील शिक्षण संपणार होते. सरकारी शाळांतून शिक्षकांची कमतरता आहे. काही शाळांतून एक शिक्षक चार वर्ग सांभाळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार शिक्षण खात्याने अतिथी शिक्षकांची नियुक्ती सुरू केली आहे. याचबरोबर दहा हजार शिक्षक भरती सुरू केली आहे. पात्रधारकच कमी आहेत. त्यामुळे शाळांतून शिक्षकांची वानवा आहे.\nसुमारे एक हजार सरकारी शाळांतून एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करण्ययात येणार आहेत. सरकारी शाळांतील पटसंख्यावाढीसाठी उपयुक्त होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1000 शाळांतून इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा हालचाली सुरू आहेत. सरकारी शाळांतील इंग्रजी विषयला महत्त्व दिले आहे. खासगी शाऴांना स्पर्धा करायची असेल तर इंग्रजीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र इंग्रजी शाळा सुरू केल्यास मातृभाषेतील शिक्षणास मोठा धोका आहे. यासाठी इंग्रजी शाळांसाठी विरोध होत आहे. सरकारी शाळांतील इंग्रजी विषय सुधारण्यासाठी सुरूवातीपासून इंग्रजी धडे गिरविल्यास अडचण येणार नाही.\nबेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 184 शाळांचे विलिनीकरण होणार होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खानापूर तालुक्यातील 91 शाळा होत्या. त्यामध्ये 83 मराठी माध्यमांच्या होत्या. उर्वरित 8 ऊर्दू माध्यमाच्या होत्या. बेळगाव शहर 16, बेळगाव ग्रामीण 20 शाळा, बैलहोंगल 15, रामदुर्ग 15, सौदत्ती 22 व सर्वात कमी 5 शाळा कित्तूर तालुक्यातील आहेत. सरकारी शाळांना दर्जा, इमारती, शिक्षक आदी सुविधा दिल्यास पटसंख्या घटणार नाही.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/After-the-mother-death-the-amount-of-jewelery-will-be-donated-to-the-old-service-house/", "date_download": "2018-11-20T20:01:32Z", "digest": "sha1:3ZT4W4C4CNUNCUJCDLAMRIOQ6PRD3BCY", "length": 4172, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आईच्या निधनानंतर दागिन्यांची रक्कम वृद्ध सेवाश्रमाला देणगी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आईच्या निधनानंतर दागिन्यांची रक्कम वृद्ध सेवाश्रमाला देणगी\nआईच्या निधनानंतर दागिन्यांची रक्कम वृद्ध सेवाश्रमाला देणगी\nशेवंताबाई आण्णाप्पा मासाळ (रा.गव्हर्मेंट कॉलनी, सांगली) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कन्येने आईच्या दागिन्यांचे 1 लाख 40 हजार रुपये येथील वृद्धसेवाश्रमाला देणगी म्हणून दिले. ही रक्कम आश्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी स्वीकारली.\nआई- वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पैसे आणि दागिने यांची वाटणी केली जाते. मात्र त्याला मासाळ आणि माने कुटुंबीय अपवाद ठरले आहेत. शेवंताबाई यांच्या कन्या लताताई बाळासाहेब माने यांनी आईची सेवा केली आणि त्यांच्या निधनानंतर त्यांची स्मृति कायमस्वरूपी राहावी याकरिता दागिने मोडून त्यातून आलेली रक्कम वृध्दसेवाश्रमाला देणगी दिली. उपाध्यक्ष फिलिफ मार्टिन, संचालक बाळासाहेब कर्नाळे, रेव्हरंड प्रकाश काळे, अशोक पाटील, डॉ. उदय जगदाळे, व्यवस्थापिका सौ.रेखाताई माळी आणि मासाळ व माने कुटुंबीय उपस्थित होते.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Selection-of-the-Standing-Committee-of-solapur-Municipal-Corporation/", "date_download": "2018-11-20T20:27:37Z", "digest": "sha1:DKOWTDHGA7HUIZIML6LDTKI4EREWTW6G", "length": 6937, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिका स्थायी सभापती निवड; न्यायालयाच्या आजच्या आदेशाकडे लक्ष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › महापालिका स्थायी सभापती निवड; न्यायालयाच्या आजच्या आदेशाकडे लक्ष\nमहापालिका स्थायी सभापती निवड; न्यायालयाच्या आजच्या आदेशाकडे लक्ष\nमहापालिका स्थायी समिती सभापतीबाबत शिवसेना सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. याबाबत न्यायालय काय आदेश देते, याकडे सार्‍या शहराचे लक्ष लागले आहे.\nस्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक वादग्रस्त ठरली आहे. गुरुवारी या पदासाठी अर्ज दाखल करतेवेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्ताधारी भाजपमधील दोन गटांमध्ये नेहमीप्रमाणे वाद पहावयास मिळाला. सहकारमंत्री गटाने बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने पालकमंत्री गटाची गोची झाली होती. सहकारमंत्री गटाचे सुभाष शेजवाल यांचा अर्ज भरण्यावर पालकमंत्री गटाने आक्षेप घेतला होता. यादरम्यान एका व्यक्तीने हा अर्ज पळविला. तद्नंतर दोन्ही गटांत समेट होऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज भरतानादेखील दोनपैकी एक अर्ज पळविण्यात आला. अर्ज भरण्याची मुदत संपल्याचे कारण सांगत शिवसेनेने भाजपला अर्ज भरण्यापासून रोखल्याने मोठा गोंधळ झाला होता. याबाबत भाजपने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यावर विभागीय आयुक्तांनी ही निवडणूक प्रक्रियाच शनिवारी रद्दबातल केली. दरम्यान, गुरुवारीच शिवसेनेने आपला विजय झाल्याचे स्वयंघोषणा केली होती.\nशनिवारी निवडणूक प्रक्रिया रद्द करून नवा कार्यक्रम जारी केल्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. याबाबत शिवसेनेचे उमेदवार गणेश वानकर सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.\nयाबाबत माहिती देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व मनपा विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान उच्च न्यायालयात देता येते. त्यामुळे शिवसेना सोमवारी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. एकदा जाहीर केलेली निवडणूक प्रक्रिया रद्द करता येत नाही, असा नियम आहे. हे लक्षात घेता उच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागणार आहे, असा आम्हाला विश्‍वास आहे.\nनव्या कार्यक्रमानुसार मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यात येणार आहे, तर बुधवारी निवडणूक होणार आहे. दरम्यान, सोमवारी उच्च न्यायालयाने जर नवीन निवडणूक कार्यक्रमाला तूर्त स्थगिती दिली, तर नवीन निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडू शकते. एकंदर न्यायालयाच्या आदेशावरच निवडणूक होणे वा न होणे अवलंबून आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाने सभापतीपदाची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येते.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/55-tortoise-chicks-protection-34981", "date_download": "2018-11-20T20:53:45Z", "digest": "sha1:5GG7U3SDT5VZMCQ6K3NNOZP2EFOAUNCP", "length": 10758, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "55 tortoise chicks protection कासवांच्या ५५ पिलांचे संरक्षण | eSakal", "raw_content": "\nकासवांच्या ५५ पिलांचे संरक्षण\nमंगळवार, 14 मार्च 2017\nराजापूर - तालुक्‍यातील किनारपट्टीवर वन विभागाने संवर्धित केलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या ५५ पिलांचा समुद्राकडे झेपावणारा अनोखा प्रवास माडबनवासीयांनी सलग दुसऱ्या वर्षी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.\nराजापूर - तालुक्‍यातील किनारपट्टीवर वन विभागाने संवर्धित केलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या ५५ पिलांचा समुद्राकडे झेपावणारा अनोखा प्रवास माडबनवासीयांनी सलग दुसऱ्या वर्षी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.\nवेळाससारख्या किनारी भागातील आढळणाऱ्या ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव वा त्याची अंडी तालुक्‍याच्या किनारपट्टीवर यापूर्वी कधीही आढळली नव्हती. मात्र गतवर्षी प्रथमच माडबनच्या किनारपट्टीवर कासवाच्या या प्रजातीची अंडी काही स्थानिक ग्रामस्थांना आढळली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे या वर्षी ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी माडबनच्या किनारपट्टीवर आढळली. वन विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या साह्याने कासवाच्या मादीने अंडी घातलेल्या परिसरात श्‍वापदांसह अन्य कोणापासूनही धोका पोचू नये म्हणून जाळीच्या साह्याने घरटे करून संवर्धित केले. वाळूमध्ये असलेली ही अंडी उबण्यासाठी सुमारे ५०-५५ दिवसांचा कालावधी जातो. या कालावधीमध्ये संवर्धित केलेल्या घरट्यातील अंड्यांची कोणाकडून नासधूस केली जात नाही ना यावर येथील स्थानिक ग्रामस्थ शामसुंदर गवाणकर लक्ष ठेवून होते. श्री. गवाणकर यांना काल संवर्धित केलेल्या ठिकाणाच्या येथील अंड्यातून बाहेर पडलेली पाली समुद्राकडे झेपावण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, वनरक्षक सागर गोसावी, दीपक म्हादये, विजय म्हादये, माडबनचे सरपंच ओंकार वाघधरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर खड्ड्यामध्ये असलेल्या कासवाच्या पिलांची पाहणी केल्यानंतर त्या पिलांना सुरक्षितपणे समुद्रामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केला.\nत्याबरोबर तत्काळ ही पिले सहजरीत्या समुद्राकडे झेपावली. माडबन समुद्रकिनाऱ्यावर सलग दुसऱ्या वर्षी कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करण्यामध्ये वन विभागाने स्थानिकांच्या साह्याने बजावलेल्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://cuiler.com/166258-", "date_download": "2018-11-20T19:16:54Z", "digest": "sha1:6VFTJDEVOVSLHLDNEEPRHJPOBPXXZ4IJ", "length": 7874, "nlines": 42, "source_domain": "cuiler.com", "title": "विकिपीडिया वरुन सर्वात लोकप्रिय वेबसाईट्स कसा सापळावा याबद्दल मिडल ऑन वरील ट्यूटोरियल", "raw_content": "\nविकिपीडिया वरुन सर्वात लोकप्रिय वेबसाईट्स कसा सापळावा याबद्दल मिडल ऑन वरील ट्यूटोरियल\nडायनॅमिक वेबसाइट्स रोबोट वापरतात. कोणत्याही स्क्रॅपिंग उपक्रमांचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी txt फायली. ही साइट्स वेब स्क्रॅपिंग अटी आणि धोरणांद्वारे संरक्षित आहेत ज्यामुळे ब्लॉगर्स आणि विपणकांना त्यांच्या साइट्स चाट लावणे प्रतिबंधित होते. सुरुवातीच्यासाठी, वेब स्क्रॅपिंग ही वेबसाईट आणि वेब पृष्ठांवरील डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आहे आणि नंतर वाचनीय स्वरुपात ते जतन करते - attendance machine software.\nडायनॅमिक वेबसाइट्सवरील उपयुक्त डेटा पुनर्प्राप्त करणे अवघड काम असू शकते. डेटा काढण्याच्या प्रक्रियेस सोपी करण्यासाठी, वेबमास्टर्स शक्य तितक्या लवकर आवश्यक माहिती मिळवण्यासाठी रोबोटचा वापर करतात. डायनॅमिक साइट्समध्ये 'परवानगी द्या' आणि 'नाकारा' निर्देशांचा समावेश आहे जे रोबोटला सांगतात जेथे स्क्रॅपिंगची अनुमती आहे आणि कुठे नाही.\nविकिपीडियातील सर्वात लोकप्रिय साइट्स खोडणे\nया ट्युटोरियलमध्ये ब्रेंडन बेलीने इंटरनेटवरील साइट्स स्क्रॅप करण्यावर आयोजित केलेल्या एका केस स्टडीचे वर्णन केले आहे.ब्रेंडनने विकिपीडियावरील सर्वात प्रभावी साइट्सची यादी गोळा केली. ब्रेंडनचा प्राथमिक उद्देश रोबोट्स आधारित वेब डेटा निष्कर्षण खुली वेबसाइट्स ओळखणे होते. txt नियम. आपण एखादे साइट परिमार्जन करणार असल्यास, कॉपीराइटचे उल्लंघन टाळण्यासाठी वेबसाइटच्या सेवा अटींवर भेट देण्याचा विचार करा.\nगतिशील साइट्स स्क्रॅपिंगचे नियम\nवेब डेटा निष्कर्षण साधनांसह, साइट स्क्रॅपिंग फक्त क्लिक करण्याचा एक बाब आहे. ब्रेंडन बेलीने विकिपीडियाचे वर्गीकरण कशा प्रकारे वर्गीकृत केले आणि त्याचे निकष खालीलप्रमाणे आहेत:\nब्रेंडनच्या केस स्टडीनुसार, सर्वाधिक लोकप्रिय वेबसाइट्स मिश्रित. पाय चार्टवर, नियमांचे मिश्रण असलेल्या वेबसाइट्सचे प्रतिनिधित्व करतात 69%. Google चे रोबोट. txt मिश्रित रोबोट्सचे उत्कृष्ट उदाहरण आहे. txt.\nपूर्ण परवानगी, दुसरीकडे, 8%. या संदर्भात, पूर्ण अनुमती याचा अर्थ साइट रोबोट. txt फाईल ऑटोमेटेड प्रोग्राम्सला संपूर्ण साइटवर निसर्गास प्रवेश देते. SoundCloud घेणे सर्वोत्तम उदाहरण आहे. पूर्ण अनुमती असलेल्या साइट्सची पुढील उदाहरणे अशी आहेत:\n\"सेट नाही\" असलेली वेबसाइट चार्टवर दिलेल्या एकूण संख्येपैकी 11% एवढी आहे. सेट नाही म्हणजे खालील दोन गोष्टी आहेत: एकतर साइटमध्ये रोबोट नसतात. txt फाईल किंवा साइट्समध्ये \"वापरकर्ता-एजंट\" साठी नियम नसतील. \"रोबोटच्या संकेतस्थळांची उदाहरणे. txt फाईल \"सेट नाही\" समाविष्ट आहे:\nपूर्ण केलेली साइट स्वयंचलित साइट्स त्यांच्या साइट्स स्क्रॅप करण्यापासून प्रतिबंधित करते.लिंक केलेली इन संपूर्ण अस्वीकार साइटचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पूर्ण नकारच्या साइट्सच्या इतर उदाहरणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:\nवेब स्क्रॅपिंग डेटा काढण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. तथापि, काही डायनॅमिक वेबसाइट्स स्क्रॅप केल्यामुळे मोठ्या संकटात आपण पोहोचू शकता. हे ट्यूटोरियल आपल्याला रोबोटबद्दल अधिक समजून घेण्यास मदत करेल. txt फाइल टाळा आणि भविष्यात घडणाऱ्या समस्यांना प्रतिबंध करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-researcher-dadaji-khobragade-passes-away-8921", "date_download": "2018-11-20T20:36:12Z", "digest": "sha1:XPPOMAW54SY4F2DUJVWPNQYDH726TGBB", "length": 17366, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers researcher Dadaji Khobragade passes away | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रसिद्ध भातवाण संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन\nप्रसिद्ध भातवाण संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन\nरविवार, 3 जून 2018\nचंद्रपूर : प्रसिद्ध भात (धान) वाण संशोधक दादाराव खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने रविवारी (ता.३) निधन झाले. भाताचे (धान) एक- दोन नव्हे, तर तब्बल नऊ वाण विकसित करण्याचा विक्रम करणाऱ्या आणि हजारो हेक्टरवर ज्यांच्या वाणांची लागवड होत आहे. त्यांच्या पश्च्यात मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.\nचंद्रपूर : प्रसिद्ध भात (धान) वाण संशोधक दादाराव खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने रविवारी (ता.३) निधन झाले. भाताचे (धान) एक- दोन नव्हे, तर तब्बल नऊ वाण विकसित करण्याचा विक्रम करणाऱ्या आणि हजारो हेक्टरवर ज्यांच्या वाणांची लागवड होत आहे. त्यांच्या पश्च्यात मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.\nनागभीड तालुक्‍यातील नांदेड हे दादाजी खोब्रागडे यांचे गाव. जेमतेम तिसरीपर्यंत शिक्षण झालेले दादाजी १९८३ मध्ये तांदळाचे संशोधक म्हणून नावारूपास आले. परिस्थितीमुळे त्या वेळी त्यांना शिक्षण घेता आले नव्हते; परंतु त्यांनी कल्पकतेने आपले तांदूळ क्षेत्रातील संशोधन कार्य सुरू ठेवले. एच.एम.टी.सारखा शेतकरीभिमुख वाण त्यांनी विकसित केला. त्यानंतर आजवर त्यांच्या नावे नऊ वाण संशोधनाची नोंद आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ते तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यापर्यंत साऱ्यांनी त्यांचा सन्मान केला.\n८९ वर्षांच्या दादाजींना २०१५ मध्ये अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांनी आता खाणेपिणेही बंद केले होते. उपचारासाठी पैशाची सोय नसलेल्या धान वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांकडे गुरुवारी (ता. ३१) अकोल्यातील शेतकरी मित्र मंडळासह इतर संघटनांनी १ लाख २१ हजार रुपयांची मदत सोपविली. सरकारकडूनही मदतीची घोषणा झाली होती. नागपुरातील डॉ. सुहास कानफाडे यांच्या रुग्णालयात दादाजींवर उपचार सुरू होते.\nदीड एकर शेतीत संशोधनकार्य करणाऱ्या दादाजी खोब्रागडे यांच्या कार्याची दखल घेत २०१० मध्ये फोर्ब्जने जगातील सर्वोतम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना स्थान दिले होते. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ५० हजार रुपये तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरविले, तर राज्य सरकारने देखील त्यांचा कृषिभूषण पुरस्काराने सन्मान केला.\nराष्ट्रवादीने दिली पाच एकर शेती\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या संशोधकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने त्यांच्या संशोधनकार्यासाठी पाच एकर शेती विकत घेऊन दिली. ही शेतीच त्यांच्या उपजीविकेचे साधन आजवर होती. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी नापिकीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांचा मुलगा मित्रदीप खोब्रागडे यांनी सांगितले.\nहे वाण केले विकसित\nएच.एम.टी., विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एच.एम.टी. आणि डीआरके-२ अशाप्रकारचे नऊ तांदूळ वाण त्यांनी विकसित केले आहेत.\nशेतकरी नांदेड शिक्षण education राष्ट्रवाद राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शरद पवार sharad pawar राष्ट्रपती कला अब्दुल कलाम संघटना unions शेती पुरस्कार awards सामना face विजय victory\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nager-bogus-certificate/", "date_download": "2018-11-20T19:44:13Z", "digest": "sha1:R3D7PH4FWSV7JOUUGFHF62SQ342I4TK3", "length": 6204, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रांजणीच्या सरपंचास भोवणार शौचालय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › रांजणीच्या सरपंचास भोवणार शौचालय\nरांजणीच्या सरपंचास भोवणार शौचालय\nतालुक्यातील रांजणी येथील सरपंच व चार सदस्यांचे पद धोक्यात आले आहे. शौचालये बांधून पूर्ण झाले नसतानाही बोगस प्रमाणपत्र सादर करुन ग्रामपंचायतीवर निवडून आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाची जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यामार्फत सखोल चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यमान सरपंचासह पाच पदाधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे. रांजणी ग्रामपंचायतीची ऑक्टोबर महिन्यात निवडणूक झाली. सरपंच व सदस्यपदाची निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी शौचालयाचा वापर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे 12 उमेदवारांनी शौचालय अस्तित्वात नसताना शौचालय असल्याचे व ते नियमितपणे त्याचा वापर करीत असल्याचे बोगस प्रमाणपत्र ग्रामसेवकाने दिले.\nया प्रमाणपत्रावरच उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. त्यापैकी सरपंचपदी बाळासाहेब चेमटे, सदस्यपदी सर्वश्री विजय लिपणे, छायाबाई भेंडेकर, कमलाबाई थोरात व अमोल ठोंबे हे निवडून आले आहेत, अशी तक्रार दिलीप झिपुर्डे यांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडे केली. या मागणीचे निवेदन त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देखील दिले आहे.. बोगस प्रमाणपत्र जोडून निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचे सदस्यत्व रदृ करुन फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना दिलेआहेत. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी गटविकास अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.\nबेलपिंपळगावमधील दोन एकर उसाचा फड जळाला\nकांदा लागवडीकडे शेतकर्‍यांची ओढ\nरवि वाकळेंची ‘होमपीच’वरच कोंडी\nपिण्यासाठी साडेसात टीएमसी पाणीसाठा राखीव\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/protestors-of-the-house-of-BJP-MLAs/", "date_download": "2018-11-20T19:51:20Z", "digest": "sha1:77ESM4EPKZ3GQMDYVLMHOGKQBTPYT2UU", "length": 7012, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजप आमदारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › भाजप आमदारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या\nभाजप आमदारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या\nमराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने येथील महात्मा गांधी चौकात 30 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी बुधवारी (दि. 8) भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडून निषेध नोंदविला. दरम्यान, गुरुवारी (दि. 9) हिंगोली जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. याबाबत शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन आंदोलनाची रूपरेषाही स्पष्ट केली.\nजिल्ह्यात हिंगोली, वसमत, सेनगाव या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. 8 ऑगस्टला हिंगोली येथील बेमुदत आंदोलनाचा दहावा दिवस होता. या दिवशी सकाळी ठिय्या आंदोलनस्थळी भजन झाले. त्यानंतर नर्सी नामदेव येथे परतवारीसाठी जाणार्‍या दिंडीचा आदरतिथ्य करून चहा व फराळाची व्यवस्था मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती. नंतर हे ठिय्या आंदोलन पोलिस प्रशासनाला चकवा देत भाजप कार्यालयासमोर ठेवण्यात आलेला नियोजित ठिय्या ऐनवेळी आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानासमोर करण्यात आला. यावेळी शेकडो आंदोलकांनी आमदारांच्या निवासस्थानासमोर ठाण मांडून आक्रमक भावना व्यक्त केल्या.\nआ. मुटकुळेंच्या निवासस्थानाला कुलूप असल्याने आंदोलकांनी आमदार साहेब.. मराठा समाजाचा प्रश्‍न आपण विधानसभेत मांडणे गरजेचे होते. आंदोलकांना भेटणेही महत्त्वाचे होते, पण आपण सपशेल या समाजात जन्मलात त्या समाजाकडे पाठ दाखवून पळपुटी भूमिका घेतली, असे म्हणत आमदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला, तर काही संतप्त आंदोलकांनी आमदार हे भाजपच्या दावणीला बांधले असून, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे गैर आहे, असेही मत व्यक्‍त केले.\nतब्बल दीड ते दोन तास झालेल्या या ठिय्या आंदोलनात एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्‍काचं, भाजप सरकारचं करायचं काय... आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. ठिय्या आंदोलनाच्या शेवटी संतप्त आंदोलकांनी आमदारांच्या घरासमोर थुंकून आपला रोष व्यक्‍त केला. दरम्यान, या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर आंदोलकांनी गांधी चौकातील आंदोलनस्थळी येऊन पुन्हा टाळ-मृदंगाच्या गजरात बैठे भजन सुरूच ठेवले.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangali-kunbi-certificate-for-appointment-of-the-committee/", "date_download": "2018-11-20T20:07:42Z", "digest": "sha1:6T4NG65Y4HLP5FCGQ5567JAVE7ZIMHIN", "length": 6597, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुणबी दाखल्यासाठी समितीची नियुक्‍ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कुणबी दाखल्यासाठी समितीची नियुक्‍ती\nकुणबी दाखल्यासाठी समितीची नियुक्‍ती\nइस्लामपूर : शहर वार्ताहर\nकुणबी-मराठा समाजाला ओबीसीचे दाखले मिळावे, अशी मागणी आहे. त्यांना तसा दाखला मिळावा यासाठी शोध समिती स्थापन करण्यात आली आहे. यावर लवकरच निर्णय होईल. मराठा समाजाच्या अन्य मागण्यांवरही लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने दि. 2 फेब्रुवारीस कर्जवाटप योजनेचा प्रारंभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाअंतर्गत मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पालिकेतील भाजपचे पक्षप्रतोद विक्रम पाटील, राहुल महाडिक प्रमुख उपस्थित होते.\nना. देशमुख म्हणाले, समाजाच्या मागण्यांबाबत आघाडी सरकारच्या काळात ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे. अहवाल तयार करून सर्व कायदेशीर बाबी तपासून मराठा समाजाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेण्यात येईल. नोकरीमध्ये 3 ते 4 टक्केच आरक्षण मिळते आहे. यामुळे सर्वांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. ते म्हणाले, केंद्र शासनाने कौशल्य विकास योजनेनुसार युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी 300 कोटी रुपये राज्याला दिले आहेत. मुद्रा योजनेमध्ये 50 हजार ते 10 लाखापर्यंत कर्ज सुविधा मिळण्याची सोय करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 200 कोटी रुपये दिले आहेत. या मंडळाअंतर्गत 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या वयाच्या व्यक्तीला कर्ज मिळणार आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटींची तरतूद केली आहे. या वसतीगृहात 500 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तरूणांनी कष्टाची तयारी ठेवून व्यवसायाकडे वळले पाहिजे.\nआमदार नाईक, जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, वैभव शिंदे, शिराळा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, माजी जि.प. सदस्य राहुल महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, विजय कुंभार, राहुल सूर्यवंशी, बाबा सूर्यवंशी, नगरसेवक शकील सय्यद यांच्यासह नागरिक उपस्थित होते. एस.के. पाटील यांनी आभार मानले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Mahila-din-voter-registration/", "date_download": "2018-11-20T19:36:03Z", "digest": "sha1:BUPUCAA55HEMKCUWXVYYVNF7PCWGHYJN", "length": 5742, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिलादिनी मतदार नोंदणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › महिलादिनी मतदार नोंदणी\nलोकशाही प्रक्रियेमध्ये महिलांचा अधिकाधिक सहभाग राहावा आणि त्या माध्यमातून मतदार नोंदणीची जनजागृती व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी सांगितले.\nमहिला दिनाचा मुख्य कार्यक्रम नगर येथील माऊली सभागृहात 8 मार्च रोजी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. वक्‍तृत्व स्पर्धा, रांगोळी, वादविवाद स्पर्धांसह 5 मार्च ते 12 मार्च या कालावधीत महिला मतदार नोंदणीचे विशेष अभियान जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि.28) नियोजन भवनात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी महिला दिनानिमित्त आयोजित करावयाच्या विविध कार्यक्रमांबाबत निर्देश दिले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार सुधीर पाटील आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nमहिला दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, महिला कल्याण अधिकारी, शिक्षिका, महिला बचत गटाच्या सदस्या यांच्यामार्फत मतदार जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच महिला आणि पुरुष गुणोत्तरातील तफावत कमी व्हावी, यासाठी विविध पातळ्यांवर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. आदिवासी विभाग, सहकार विभाग, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास आदी विभागांमार्फत त्यांच्या अधिपत्याखाली असणार्‍या विविध संस्थांच्या माध्यमातून ही जागृती केली जाणार आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात हे कार्यक्रम नियोजनबद्ध आणि व्यापक प्रमाणात राबविण्याच्या निर्देश महाजन यांनी दिले.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Four-live-cartridges-with-pistol-seized-from-the-accused/", "date_download": "2018-11-20T19:39:02Z", "digest": "sha1:KTP45N6LX6VQLGO7HEWQ2OCBU3QD2U2K", "length": 4887, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरोपीकडून पिस्टलसह चार जिवंत काडतुसे जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › आरोपीकडून पिस्टलसह चार जिवंत काडतुसे जप्त\nआरोपीकडून पिस्टलसह चार जिवंत काडतुसे जप्त\nबनावट नोटा प्रकरणात अटकेत असलेला आरोपी शेख समीर शेख मुन्ना (23,रा. शारदानगर, अंबड) याच्या घरातून पोलिसांनी गावठी पिस्टलसह चार जिवंत काडतूस जप्त केले.\nया बाबत माहिती अशी की, मंगळवार, 24 एप्रिल रोजी विशेष कृती दलाचे यशवंत जाधव व त्यांच्या पथकाने गोलापांगरीजवळ इंंडिका कार (क्र. एम.एच.21-एएक्स 328) मधून शंभर रुपयांच्या 6 लाख 17 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. आरोपी शेख समीर शेख मुन्ना यास न्यायालयासमोर उभे केले असता त्यास 2 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. पोलिस कोठडीदरम्यान स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिह गौर व पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांना या आरोपीने एक गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस असल्याचे सांगितले. शनिवारी पोलिसांनी अबंंड येथील त्याच्या घरातून पिस्टल व चार जिवंत काडतूस जप्त केले.\nपिस्टल व काडतुस आरोपीने कोणाकडून व कशासाठी घेतले यासह बनावट नोटा त्याने कोणाकडून घेतल्या व कोठे कोठे वापरल्या याचा पोलिस शोध घेत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पेाकळे, अप्पर अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्रसिह गौर, विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, एम.बी.स्कॉट, फुलचंद हजारे, मारुती शिवरकर, एन.बी.कामे, गणेश जाधव आदींनी केली.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-pansare-murder-case-issue/", "date_download": "2018-11-20T19:55:26Z", "digest": "sha1:Z722HHRJPQWUY3OVM4IWJI27VGGDIMP2", "length": 9104, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पानसरे हत्येप्रकरणी डॉ. तावडेच मास्टरमाईंड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पानसरे हत्येप्रकरणी डॉ. तावडेच मास्टरमाईंड\nपानसरे हत्येप्रकरणी डॉ. तावडेच मास्टरमाईंड\nज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या कटात सनातन साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच ‘मास्टरमाईंड’ असल्याचे पुरावे एसआयटी चौकशीतून पुढे आले आहेत. असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी शनिवारी न्यायालयात केला. सारंग आकोळकर, विनय पवारच्या मदतीने पुरोगामी नेत्यांच्या हत्येसाठी षड्यंत्र रचल्याचे उघड झाल्याने डॉ. तावडेचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशीही मागणी केली. कॉ. पानसरे हत्येतील आरोपी डॉ. तावडे याने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश (2) एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.\nडॉ. तावडेचे वकील समीर पटवर्धन, अ‍ॅड वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा उर्वरित युक्तिवाद पूर्ण झाला. विशेष सरकारी वकील निंबाळकर यांनी डॉ. तावडे याच्या जामिनाला हरकत घेतली. दोन्ही बाजूकडून वकिलांच्या अडीच तासांच्या युक्तिवादानंतर न्या. बिले यांनी येत्या 30 जानेवारीला निर्णय होईल, असे जाहीर केले. अ‍ॅड. निंबाळकर म्हणाले, कॉ. पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने केलेल्या चौकशीत तावडेविरुद्ध ठोस पुरावे हाती लागले आहेत. तावडे मडगाव बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी आकोळकर, पवारच्या संपर्कात असल्याचे पुरावेही उपलब्ध आहेत.\nहत्येसाठी तावडे याने मडगाव बॉम्बस्फोट खटल्यातील दोन्ही फरारी आरोपींची कोल्हापूर येथील एका साक्षीदाराशी भेट घडवून दिली होती. घातक शस्त्रासह काडतुसासाठी तावडेने तगादा लावला होता. अशीही माहिती साक्षीदाराच्या जबाबातून उघड झाली आहे. कॉ. पानसरे यांच्या दैनंदिन हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी आरोपीने आकोळकर, पवारवर जबाबदारी सोपवल्याचे उघड झाल्याचे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ने डॉ. तावडेवर यापूर्वीच अटकेची कारवाई केली आहे. या खटल्यात त्याने जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. कॉ. पानसरे हत्येतही महत्त्वाचा सहभाग असल्याने त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, अशी मागणी केली.\n2099-2004 या काळात तावडेचे कोल्हापुरात वास्तव्य होते. त्यामुळे कॉ. पानसरे यांच्या चळवळीची माहिती होती. पानसरेंची काही व्याख्यानेही उधळून लावण्याचा तावडेने प्रयत्न केला होता. शिवाय पानसरेंविरुद्ध मोर्चाही काढण्याचा प्रयत्न झाला होता. पानसरे यांच्या हत्येपूर्वीही काहीकाळ तावडेचे कोल्हापुरातील वास्तव्य संशयास्पद होते. असेही विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.\nडॉ. तावडेच्या जामीन अर्जावर अ‍ॅड. समीर पटवर्धन यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी आक्षेप नोंदवित युक्तिवाद सुरू केला. डॉ.दाभोळकर,कॉ.पानसरे यांच्यासह डॉ.कलबुर्गी हत्येचा संदर्भ देत असताना अ‍ॅड. पटवर्धन यांनी त्यास हरकत घेतली. मध्येच बोलण्याचा प्रयत्न करताच अ‍ॅड. निंबाळकर संतप्त झाले. पटवर्धन यांच्यावर त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. न्या.बिले यांच्यासमोर सहा-सात मिनिटे खंडाजंगी सुरू होती. न्या.बिले यांनी हस्तक्षेप करीत वाद थांबला नाही तर, सुनावणी तहकूब ठेवण्याचा इशारा दिला. त्यानंतर दोन्ही बाजूकडील वकिलांनी नमते घेतले. या घटनेची न्यायालय आवारात चर्चा रंगली होती.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/beed-aarvi-election-win-member-rally-in-stone-throwing-issue/", "date_download": "2018-11-20T19:37:34Z", "digest": "sha1:GSWWSVMPP2Q2SOOMYVXLJYIHILMZAXPA", "length": 5369, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विजयी उमेदवाराच्या मिरवणूकीत दलीत वस्तीवर दगडफेक. | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › विजयी उमेदवाराच्या मिरवणूकीत दलीत वस्तीवर दगडफेक.\nविजयी उमेदवाराच्या मिरवणूकीत दलीत वस्तीवर दगडफेक.\nदुपारी बाराच्या सुमारास ग्रामपंचायत निकाल लागल्याने उमेदवार गावात आल्‍यावर विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. यातील काही तरूणांनी मद्यपान करून नशेच्या भरात गावातील दलीत तरूणांना दमदाटी केली व त्यांच्या घरावर दगडफेक केली यात महिला काही तरूण जखमी झाले आहेत.\nग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भारती शहाजी भोसले यांच्या विजयाची मिरवणूक काढली होती यातील चार पाच तरूण नशेच्या भरात दलीत वस्तीकडे स्कार्पीयो गाडी घेऊन आले यानंतर तेथील उभे असणाऱ्या तरूणांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. यानंतर तणाव निर्माण होऊन समोरासमोर दगड फेक झाली यात दलीत वस्तीमधील काही महिला जखमी देखील झाल्या असून, उमेदवाराची स्कार्पीयो देखील फोडण्यात आली आहे याघटनेमुळे गावात काही वेळ तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. शिरूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटना स्थाळावर धाव घेऊन वातावरण आटोक्यात आनले. यानंतर सुमारे शंभर नागरिकांनी गुन्हे नोंद करण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आहे.\nविजयी उमेदवाराच्या मिरवणूकीत दलीत वस्तीवर दगडफेक.\nनागपुरात थंडी वाढली, पारा ७.८ अंशावर\nएकतर्फी प्रेमातून तरुणीची गळफास घेऊन आत्‍महत्‍या\nजीप पलटी झाल्याने एकाचा मृत्यू; सात जखमी\nलातूरच्या माजी महापौरावर प्राणघातक हल्ला\nनांदेड जिल्‍हा परिषदेच्या माजी सदस्याची हत्या\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/newly-elected-mayor-and-the-dispute-form-an-equation/", "date_download": "2018-11-20T19:55:22Z", "digest": "sha1:5W5XQGUOICXKJRRLIKXFLIQUPKRC2OS7", "length": 8696, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवनिर्वाचित महापौर आणि वाद बनतेय एक समीकरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › नवनिर्वाचित महापौर आणि वाद बनतेय एक समीकरण\nनवनिर्वाचित महापौर आणि वाद बनतेय एक समीकरण\nपिंपरी : मिलिंद कांबळे\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे पंचविसावे आणि भाजपचे दुसरे महापौर राहुल जाधव आणि वाद हे नवे समीकरण तयार होऊ पाहात आहे. महापौरपदी निवडीपूर्वी आणि त्यानंतरही जाधव विविध वादांत गुंतत चालले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.\nस्थायी समितीवर जाण्यासाठी प्रत्येक नगरसेवक तीव्र इच्छुक असतात. मात्र, राहुल जाधव यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देऊन एकाही सभेला हजेरी लावली नाही. त्यावरूनच ते महापौरपदासाठी तीव्र इच्छुक असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. त्यासाठी तत्कालीन महापौर नितीन काळजे यांनीही आपला राजीनामा देऊ केला.प्रत्यक्ष महापौरपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड पक्‍की झाली. महापौरपदाची निवडणूक शनिवारी (दि. 4) झाली, मात्र त्यापूर्वीच उतावळे महापौर व त्यांच्या समर्थकांनी शहरभर अभिनंदनाचे होर्डिंग्ज लावले होते. महापौरनिवडीच्या वेळी जाधव यांनी परिधान केलेल्या महात्मा जोतिबा फुलेंसारख्या वेशभूषेचे कौतुक झाले.\nमात्र, त्यांच्या समर्थकांनी पालिका भवनात केलेल्या भंडार्‍याच्या मनसोक्‍त उधळणीमुळे निर्माण झालेल्या चिखलात घसरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. या प्रकारावर विरोधकांसह शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. आनंदोत्सवाचा असा उन्माद सुसंस्कृत पक्षाकडून अपेक्षित नसल्याचे सांगत भाजपचे कानही टोचले गेले. या प्रकारावरून नवनिर्वाचित महापौरांना आपल्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी दिलगिरी व्यक्‍त करावी लागली. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासोबत जुने संबंध असल्याने जाधव हे विरोधकांच्या आहारी जातील, अशी शंकाही उपस्थित होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसे झाले नाही. उलट, दत्ता साने यांनी भंडारा उधळणप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली. विरोधकांच्या आंदोलनास एक न्याय व सत्ताधार्‍यांना वेगळा न्याय, असा भेदभाव केला जात असल्याची टीका त्यांनी सत्ताधार्‍यांसह आयुक्‍तांवर केली.\nजाधव हे पहिल्या टर्मला 2012ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करीत ते आमदार महेश लांडगे यांच्या गटात सामील झाले. आता ते भाजपचे नगरसेवक आणि महापौर आहेत. एका व्यायामाशाळेच्या उद्घाटनास शुक्रवारी शहरात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आले होते. त्यांच्यासमोर नतमस्तक होत जाधव यांनी पूर्वीच्या नेत्यांबद्दल प्रेम व्यक्‍त केले. त्या कृतीवरून जाधव यांच्यावर टीका सुरू झाली आहे. नवनिर्वाचित महापौर जाधव यांचा आतापर्यंत केवळ आठ दिवसांचा प्रवास पाहता ते सतत विविध कारणांनी निर्माण होणार्‍या वादात अडकत आहेत. त्यामुळे त्यांचा सव्वा वर्षाच्या कार्यकाळ खडतर ठरतो की मागील महापौर नितीन काळजेंप्रमाणे सुरळीत जातो, त्याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/anna-hazare-comment-on-pm-narendra-modi/", "date_download": "2018-11-20T19:36:09Z", "digest": "sha1:2ZHKBYKZJ7M2WGYVYDVCW43O6J6NVH32", "length": 6763, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंतप्रधानांनी लोकपाल कायदा अधू केला : अण्णा हजारे(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पंतप्रधानांनी लोकपाल कायदा अधू केला : अण्णा हजारे(व्हिडिओ)\nपंतप्रधानांनी लोकपाल कायदा अधू केला : अण्णा हजारे(व्हिडिओ)\nप्रगत राष्ट्रांच्या पंगतीत बसत असताना देशभरातील लोकांसाठी अत्यंत गरजेचा असलेला लोकपाल कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केला. मात्र, त्याला अधू बनविण्याचे पाप देखील त्यांनी केले. कायद्याचे तीन दिवसात विधेयक मंजूर केले असून, हे विधेयक कधी आले आणि कधी मंजूर झाले, याचा थांगपत्ताच लागला नाही. असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केला.\nभारतीय जनसंसद संघटनेच्या प्रसारासाठी अण्णा हजारे यांनी देशव्यापी दौरा सुरु केला आहे. याची पहिलीच सभा शुक्रवारी कोरेगावातील बाजार मैदानावर झाली. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनसंसद संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक सब्बन, तालुकाध्यक्ष संजय माने, अॅड. अमोल भुतकर, सुरेश येवले, अनिल बोधे, प्रशांत गुरव, रमेश माने, शिवाजीराव गाढवे, चंद्रकांत कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nअण्णा हजारे म्‍हणाले, ‘‘माहिती अधिकाराप्रमाणे लोकपाल कायदा हा देशातील जनतेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांच्या विश्वासाला तडा देत लोकपाल कायदा बनवला. मात्र, त्याला अधूच केले. तीन दिवसांमध्ये हा कायदा संमत होतो आणि त्याची कोणालाच माहिती होत नाही. याहून मोठे दुर्देव नाही. प्रशासन व सरकारमध्ये पारदर्शकता येण्यासाठी लोकपाल कायदा महत्वाचा आहे. मात्र, मोदी सरकारने आमच्या मसुद्याला बगल देऊन नवीनच कायदा केला तो आम्हाला मान्य नाही. आम्ही दिलेल्या मसुद्याप्रमाणे कायदा करावा, या मागणीसाठी नवी दिल्लीत २३ मार्च पासून पुन्हा आंदोलन छेडणार आहे.’’\nअण्णा हजारे पुढे म्‍हणाले, ‘‘आमच्या संघटनेच्या आधारावर लोकांमध्ये स्थान मिळवून एक मुख्यमंत्री, एक नायब राज्यपाल व केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळवण्याचे काम काही कार्यकर्त्यांनी केले आहे. आता असे चालणार नाही. भ्रष्ट्राचार विरोधी संघटना बरखास्त केलेली असून, नव्याने भारतीय जनसंसद संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे चार हजार सभासद बनले असून, दोन लाख सभासद बनविण्याचे उद्दिष्ट आहे.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/manpur/news/", "date_download": "2018-11-20T19:53:44Z", "digest": "sha1:YNFLKZGOSLFA764JYZOGIQIA5WNO3HWP", "length": 8952, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Manpur- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nऐन पोळ्याच्या दिवशी बळीराजाने संपवली जीवनयात्रा\nयवतमाळ जिल्ह्यातील मनपूर येथील विजय विश्वनाथ पारधी या शेतकऱ्याने एेन पोळ्याच्या दिवशी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mosquitoes/", "date_download": "2018-11-20T19:33:50Z", "digest": "sha1:XCGB6UIS2LESFCZTRHEG5GVBQUXBR2RO", "length": 10329, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mosquitoes- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n हे उपाय करून पहा\nआता घाबरण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी काही खास घरगुती उपाय आहेत. पाहूयात कोणते आहेत हे खास उपाय\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nटॉक टाइम :डेंग्यू-मलेरिया तापाचे प्रकार\nडेंग्यूला मीडियानंच मोठं केलं, मुंबईच्या महापौरांची मुक्ताफळं\nमुंबईत डेंग्यूमुळे चिमुकलीचा मृत्यू\nमुंबईत डेंग्यूमुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू\nडेंग्यू : लक्षणं आणि उपाय\nमुंबई पालिकेचा फतवा, 'घरी डेंग्यूचे डास आढळले तर होईल अटक'\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/if-congress-wins-with-the-single-largest-majority-then-i-will-become-the-prime-minister-rahul-gnadhi/", "date_download": "2018-11-20T20:47:12Z", "digest": "sha1:CAPIP6LCVST6H2H2KKOXMUKE6HUXIS6F", "length": 7889, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "2019 मध्ये कॉंग्रेस जिंकल्यास मी पंतप्रधान होवू शकतो – राहुल गांधी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n2019 मध्ये कॉंग्रेस जिंकल्यास मी पंतप्रधान होवू शकतो – राहुल गांधी\nटीम महाराष्ट्र देशा: २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास आपण पंतप्रधान होवू असा विश्वास कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकमध्ये आयोजित प्रचार सभे दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यांनतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदावर दावेदारी केली आहे .\nकर्नाटक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे, भाजप तसेच कॉंग्रेस नेत्यांकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. कर्नाटकची निवडणूक हि दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. २०१९ च्या निवडणुका पाहता कर्नाटक निवडणूकीच्या निकालाने देशाच्या राजकारणावर प्रभाव पडणार आहे. दरम्यान, बंगळूरूमध्ये बोलत असताना राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कॉंग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आपण पंतप्रधान होवू असा दावाही त्यांनी केला आहे.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/will-not-go-to-the-court-of-cji-dipak-mishras-from-today-kapil-sibal/", "date_download": "2018-11-20T19:47:52Z", "digest": "sha1:RM4SCPZGJXZWKQLL5WHLTQZ3LOKNMOJN", "length": 7633, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या कोर्टात आजपासून जाणार नाही : कपिल सिब्बल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या कोर्टात आजपासून जाणार नाही : कपिल सिब्बल\nटीम महाराष्ट्र देशा- सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर कॉंग्रेसनेते अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सरन्यायाधीशांविरोधात सिब्बल यांच्यासह ६३ अन्य खासदारांनी महाभियोग आणण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टात वकिली करणारे ज्येष्ठ विधीज्ञ आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आजपासून मिश्रांच्या कोर्टात जाणार नाही, अशी घोषणाच त्यांनी केली. ते इंडियन एक्स्प्रेसशी ते बोलत होते.\nकाय म्हणाले कपिल सिब्बल\n“नोटिसीवर निकाल देण्यासाठी सभापतींकडे न्यायिक अधिकार नसतात. तर न्यायाधीशांच्या माध्यमांतून स्थापित समितीकडे यावर कारवाईचा अधिकार असतो. त्यानुसार, राज्यसभा सभापती नोटीशीवर निर्णय देऊ शकत नाहीत. ते केवळ महाभियोगाच्या प्रक्रियेवर निर्णय देऊ शकतात. राज्यसभा सभापतींकडे नोटिस फेटाळण्याचा कोणताही अधिकार नाही.जोपर्यंत सरन्यायाधीश निवृत्त होत नाहीत, तोपर्यंत मी उद्यापासून त्यांच्या कोर्टात जाणार नाही. माझ्या व्यवसायाच्या मुल्यांशी अनुरुप हा माझा निर्णय आहे”.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-161371.html", "date_download": "2018-11-20T19:46:39Z", "digest": "sha1:3Y6J7LBBTAVYSWBLDTMQCUAUCETR6CBX", "length": 12681, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इंग्लंड वर्ल्डकपमधून बाहेर, बांगलादेश क्वार्टर फायनलमध्ये", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nइंग्लंड वर्ल्डकपमधून बाहेर, बांगलादेश क्वार्टर फायनलमध्ये\n09 मार्च : आज वर्ल्डकपमध्ये धक्कादायक निकालामुळे सगळ्यांच्या भूवय्या उंचावल्यात. ज्या देशात क्रिकेटचा जन्म झाला त्या इंग्लंडला वर्ल्डकपमधून बाहेर पडावं लागलंय. बांगलादेशनं इंग्लंडचा दणदणीत पराभव केलाय. या विजयाबरोबर बांगलादेशनं क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय तर इंग्लंडचं या वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलंय.\nटॉस जिंकून इंग्लंडनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. सौम्या सरकार, महमदुल्लाह आणि मुशफिकार रहिमच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशनं इंग्लंडसमोर 276 रन्सचं टार्गेट उभारलं. महमदुल्लाहनं शानदार फटकेबाजी करत 103 रन्स केले. पण इंग्लंडची बॅटिंग आज पूर्णपणे ढेपाळली. ईयन बेलनं 63, बटलरनं 65 आणि वोक्सनं 42 रन्स करत इंग्लंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात त्यांना यश मिळालं नाही आणि अखेर बांगलादेशनं क्वार्टरफायनलमध्ये धडक मारलीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/chennai-air-transport-continue-20877", "date_download": "2018-11-20T20:32:51Z", "digest": "sha1:XXCLOGZ7NZG5CZ6MSHNVA3SFPIPYPOZ4", "length": 8715, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "chennai air transport continue चेन्नई विमान वाहतूक पूर्ववत | eSakal", "raw_content": "\nचेन्नई विमान वाहतूक पूर्ववत\nबुधवार, 14 डिसेंबर 2016\nपुणे - ‘‘बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वरदा चक्रीवादळाचा जोर ओसरल्याने मंगळवारी पुण्यातून चेन्नईला जाणाऱ्या विमानांनी पूर्ववत उड्डाण केले. विमान वाहतूक सुरळीत झाली आहे,’’ असे लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी सांगितले.\nपुणे - ‘‘बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वरदा चक्रीवादळाचा जोर ओसरल्याने मंगळवारी पुण्यातून चेन्नईला जाणाऱ्या विमानांनी पूर्ववत उड्डाण केले. विमान वाहतूक सुरळीत झाली आहे,’’ असे लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी सांगितले.\nवरदा चक्रीवादळामुळे चेन्नईला जाणाऱ्या विमानांचे उड्डाण सोमवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत रद्द केले होते. चेन्नईवरून पुण्याला येणारी विमानेही रद्द झाल्याची माहिती विमानतळावर देण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर चेन्नईला जाणाऱ्या विमानांच्या उड्डाणाबद्दल प्रवाशांमध्ये प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते; पण रात्री संबंधित विमान कंपन्यांनी चेन्नईला जाणारे विमान नियोजित वेळी उड्डाण करणार असल्याचा संदेश प्रवाशांच्या मोबाईलवर दिल्याचेही सांगण्यात आले.\nअजय कुमार म्हणाले, ‘‘चेन्नईला जाणाऱ्या आज सकाळच्या विमानाने दहा ते पंधरा मिनीट उशिरा उड्डाण केले. त्यानंतर इतर विमानांच्या उड्डाणांमध्ये कोणताही अडथळा आला नाही. चेन्नईमधील चक्रीवादळाचा जोर ओसरल्याने तेथील विमान वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.’’\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/149-pune", "date_download": "2018-11-20T19:16:29Z", "digest": "sha1:6M52GQFD3PRYDB2DK3FVRPKP3ZZARB2Z", "length": 4254, "nlines": 116, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "pune - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'या' पुस्तकात तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर\n'हर हर महादेव'; देशभरात शिवभक्तांचा उत्साह\nकोल्हापूरात मिनी बस पंचगंगा नदीत कोसळून 13 जणांचा मृत्यू\nपुण्यात शिवशाही बसला अपघात\n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\n...आणि अजित पवार वैतागले\n...म्हणून रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची घाबरून बोबडी वळली\n'दलित समाजामध्ये आजच्या घडीला भीतीचं वातावरण' – प्रकाश आंबेडकर\n'या' अजब कारणामुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज\n'या' आमदाराच्या हत्येचा कट उघडकीस\n‘राम मंदिर नाही तर मत नाही’, न्यायालयाच्या भिंतीवर पोस्टर्स\n\"केसाला जरी धक्का लागला तर...\" संभाजी ब्रिगेडचा इशारा\n“आघाडी सरकारची योजना भाजपाने हाती घेतलीय\" - पृथ्वीराज चव्हाणांचा भाजप सरकारला टोला\n#IPL2018 CSKचे पुढील सामने पुण्यात\n60 फूट खोल दरीत पडूनही ‘तो’ बचावला\nअट्रॉसिटी अक्टबाबत सरकार गंभीर नाही - प्रकाश आंबेडकर\nअंदाज चुकत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला ठोकला टाळा\nअनिकेत कोथळे खुनाचा खटला आता फासट्रॅक कोर्टात\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/article-on-bjp-leader-raosaheb-danave-written-by-sanjay-chavhan/", "date_download": "2018-11-20T20:26:38Z", "digest": "sha1:D2CDBKHTMPIWN55OXVZC6PURNFTA3ZTN", "length": 15432, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऐसे कैसे झाले भोँदु ...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऐसे कैसे झाले भोँदु …\nजालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांची जिल्ह्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा ‘साधासुधा माणूस’ अशी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या पायातल्या चपला किती साध्या, अंगावरचे कपडे कसे चुरगाळलेले किंवा तस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या सोबत भाजी आणि भाकरी काय खातात वगैरे साधेपणाकडं आणि त्यातही गरिबीकडं झुकणाऱ्या अनेक गोष्टी गेली अनेक वर्षे प्रसारमाध्यमांमधून चर्चिल्या जात आहेत. मनोहर पर्रीकरांबद्दल असंच ऐकायला मिळतं. यापुर्वी जॉर्ज फर्नांडिस यांच्या साध्या राहणीची चर्चा नेहमी व्हायची. संघ, कम्युनिस्ट, समाजवादी यांच्यातल्या शेकडो नेते-कार्यकर्त्यांच्या साध्या राहणीमानाचे खरे-खोटे किस्से खूप ठिकाणी, खुपदा चघळले जातात.\nएखादा नेता कोणाच्या झोपडीत जाऊन जमिनीवर कसा बसला, एखाद्याच्या घरातली भाकरी हातात घेऊन त्यांनी कशी खाल्ली, कार्यकर्त्याच्या दुचाकीवरुन कसा फिरतो, उन्हातून चालतो का वगैरे दिखावू गोष्टींचं अतिरेकी अप्रूप आपल्यातल्या भोंदू मानसिकतेला साजेसं आहे. राजकीय नेत्याची वेषभूषा-राहणीमान किती साधं, याला एका मर्यादेपर्यंत जरुर महत्त्व आहे. पण हा त्याच्या राजकीय मूल्यमापनाचा दंडक ठरू शकत नाही.\nपंडीत नेहरुंचे कपडे पॅरीसहून यायचे का किंवा नरेंद्र मोदींचा सूट दहा लाखांचा आहे का, नेता ‘एसी’ गाडीतून फिरतो की एसटीतून फिरतो यासारखी अनेक निरिक्षणे सरतेशेवटी फिजूलच असतात. नेत्याच्या गरीबीवर किंवा त्याच्या साधेपणावर भाळण्यापेक्षा मिळालेल्या सत्तेचा उपयोग त्यानं लोकांचं दैन्य-कष्ट-वेदना दूर करण्यासाठी किती प्रभावीपणानं केला, हे महत्त्वाचं. “तुम्ही साधे, सदा विवंचनाग्रस्त रहा आणि असेच गरीबीतच खपा; मीही साधेपणानं राहतो,’’ हा नाकर्तेपणा शून्य कामाचा आहे.\nआक्षेप घेण्याच्या दोन गोष्टी जरुर असू शकतात. स्वतः साधं राहात असताना या नेत्याचे सगेसोयरे, पक्ष-संघटनेतली माणसं, लागेबांध्यातले लोक हे सगळे भरमसाठ मोठे होत गेलेत का किंवा राजकारणात-सत्तेत आल्यानंतर मुळच्या आर्थिक परिस्थितीशी विसंगत असं उच्च राहणीमान त्या नेत्याचं झालंय का, श्रीमंतीचा-सत्तेचा दर्प वर्तणुकीला येतोय का किंवा राजकारणात-सत्तेत आल्यानंतर मुळच्या आर्थिक परिस्थितीशी विसंगत असं उच्च राहणीमान त्या नेत्याचं झालंय का, श्रीमंतीचा-सत्तेचा दर्प वर्तणुकीला येतोय का या दोन्ही शक्यता नसतील तर मुळातलाच साधा माणूस राजकारणात आल्यानंतरही तसाच साधा राहिला तर याचे फार गोडवे गाण्याची काडीमात्र गरज नाही. प्रामाणिकपणानं कमावलेलं उच्च राहणीमान, छानछोकीची जीवनशैली हा गुन्हा ठरु शकत नाही.\nतर विषय जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचा होता. जालन्यात भाजपची पर्यायाने दानवे यांची सत्ता सलग ४० वर्षं होती. यातली वीस वर्षं तर स्वतः रावसाहेब दानवे हेच सत्ताधारी आहेत. त्यांच्या साधेपणाचं कौतुक करुन झाल्यानंतर प्रदीर्घ काळच्या या खासदार त्यांच्या मतदार संघातील जनतेला काय दिलं, याची चर्चा प्राधान्यानं व्हायला हवी.\nलोकांना गरिबीत ठेवणं, हेच दानवे यांचे एकमेव तत्त्वज्ञान आहे. लोकांची गरिबी टिकली तरच आपली सत्ता दीर्घकाळ टिकू शकते, यावरच त्यांचा विश्वास. गेल्या २० वर्षात जिल्ह्यात रस्ते, पाणी, वीज, तसेच विविध सरकारी योजना मधील भ्रष्टाचारानं तर यांच्याच कारकिर्दीत कळसच गाठला आहे, मात्र ते जिल्ह्यातील अडाणी लोकांना दिसत नाही. ते यावर पांघरून घालतात. अनेक ठिकाणी आता महामार्ग आणि जिल्हा मार्ग बांधले जात आहे. मात्र २० वर्षात याच रस्त्यासाठी किती खर्च झाला वगैरे तपशील नाही. पाहायला जावं तर अनेक रस्त्याची साधी पायवाट झाली आहे.\nरावसाहेब दानवे यांच्या साधेपणाच्या रंगवून सांगितल्या जाणाऱ्या कहाण्या भ्रामक आहेत. घराणेशाही, शेतकऱ्यांचे अपमान अनेक घोटाळे आणि गैरव्यवहारात (जे उजेडात येऊ दिले जात नाहीत) यांच्या जवळच्या लोकांचे आणि नातेवाईकांचे हात गुंतलेत. या माध्यमातून हातावर पोट असणाऱ्या गरीबांची पिळवणूक झाली. पण याची कधीही चौकशी झाली नाही. दानवे यांच्या काळात जी;जिल्ह्यात केवळ ३० टक्के रस्ते, 67 टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली (बीपीएल) गेली. साध्या राहणीचे दानवे ही प्रतिमा खोटी असून यांच्या कारकिर्दीत जालन्याची सर्व क्षेत्रात प्रचंड पीछेहाट झाली. त्यांनी जालन्याला गरिबी आणि गुन्हेगारीच्या खाईत लोटलं. येथील सर्व सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लिहिणारे पत्रकारच जन्माला आले नाहीत. कारण त्यांना चिरीमिरी देऊन गप्प केले जाते. मग इथं सर्व सामान्यांची काय गत आहे.\nदानवे यांच्याविरोधात तर बोलूच नये, उलटी रिअँक्शन येईल, असंही काहींनी मला सांगितलं होतं. मात्र मी दीड वर्षांपासून काम सुरु केल्यावर जाणवलं की लोकांमध्ये नाराजी आहे. खासदाराच्याविरोधात रोष आहे. येथील लोकांमध्येही भाजपबद्दल अविश्वास आहे. याच रूपांतर येणाऱ्या काळात बदलाने होईल. अशी अपेक्षा आहे.\n– संजय चव्हाण(पत्रकार )\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची सर्वांची भूमिका आहे. मागास आयोगाने ज्या शिफारसी…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-11-20T19:23:03Z", "digest": "sha1:P7T6OWSAVSKZ7HONV7DL6PLG57MFWOMQ", "length": 7258, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "होर्मोज्गान प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nहोर्मोझ्गान प्रांतचे इराण देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ७०,६९७ चौ. किमी (२७,२९६ चौ. मैल)\nघनता २० /चौ. किमी (५२ /चौ. मैल)\nहोर्मोज्गान प्रांत (फारसी: استان هرمزگان , ओस्तान-ए-होर्मोज्गान) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत देशाच्या दक्षिणेस इराणाच्या आखाताच्या किनारी वसला आहे. याच्या समोर आखाताच्या पलीकडील किनाऱ्यावर संयुक्त अरब अमिराती व ओमान या देशांच्या सीमा असून पश्चिमेस बुषर, वायव्येस फार्स, उत्तरेस केर्मान, पूर्वेस सिस्तान व बलुचिस्तान या इराणाच्या प्रांतांच्या सीमा भिडल्या आहेत. बंदर अब्बास हे याचे राजधानीचे शहर आहे.\n\"होर्मोज्गान प्रांतपालांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ\" (फारसी मजकूर).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअर्दाबिल • आल्बोर्ज • इलाम • इस्फहान • कर्मान • कर्मानशाह • काजविन • कुर्दिस्तान • कोगिलुये व बोयेर-अहमद • कोम • खुजस्तान • उत्तर खोरासान • दक्षिण खोरासान • रझावी खोरासान • गिलान • गोलेस्तान • चहार्महाल व बख्तियारी • झंजान • तेहरान • पश्चिम अझरबैजान • पूर्व अझरबैजान • फार्स • बुशहर • मर्काझी • माझांदारान • याझ्द • लोरिस्तान • सिस्तान व बलुचिस्तान • सेमनान • हमादान • होर्मोज्गान\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मार्च २०१४ रोजी २१:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-162815.html", "date_download": "2018-11-20T20:24:32Z", "digest": "sha1:Y6WX2RD4O6COM3C37IE2YBEOJAROJ5YK", "length": 12535, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'गिरगाव चौपाटी' आता होणार 'स्वराज्य भूमी'", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\n'गिरगाव चौपाटी' आता होणार 'स्वराज्य भूमी'\n19 मार्च : मुंबईमध्ये फिरण्यासाठीचं हक्काचं ठिकाण म्हणजे गिरगाव चौपाटी. पण आता याच चौपाटीचे नामकरण 'स्वराज्य भूमी' असं करण्यात आलं आहे. पण त्यामुळे चौपाटीच्या नामकरणावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nगिरगाव चौपाटीच्या परिसरात लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता. गिरगाव चौपाटीवर त्यांच्या अनेक सभाही झाल्या होत्या.स्वराज्याच्या चळवळीत प्रचंड योगदान देणार्‍या लोकमान्य टिळकांवर ज्या परिसरात अंत्यसंस्कार झाले त्या जागेला स्वराज्य भूमी नाव द्यावे, अशी मागणी गेले कित्येक दिवस केली जात होती. मागील सरकारने याबाबत निर्णय घेतला नव्हता. मात्र, नव्या सरकारने हा प्रस्ताव मान्य केला आहे.\nपण चौपाटीचं नाव बदलण्याच्या या निर्णयावर गिरगावकर नाराज आहेत. नाव बदलून असा कोणता फायदा होणार आहे, त्याशिवाय चौपाटीवरच्या सोयीसुविधा वाढवा, असं मत गिरगावकरांनी व्यक्त केलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nप्रियांका आणि निकने इतक्या लाखात बुक केला लग्नासाठी हा महाल\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/cotton/", "date_download": "2018-11-20T19:30:39Z", "digest": "sha1:SEXBSB35IC3FCS77ZP35BKEKQCTOK7DD", "length": 10208, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cotton- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nधुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापसाला कवडीमोल दाम मिळत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे.\n प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात राहिला कापसाचा गोळा\nबोंड अळीला कारणीभूत ठरलेल्या 90 बियाणं कंपन्यांना 1200 कोटींचा दंड\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nमहाराष्ट्र Feb 9, 2018\nबीटी बियाणे चौकशीसाठी नवीन एसआयटीची स्थापना\nमहाराष्ट्र Oct 27, 2017\nअवैध जीएम बियाणे विकणाऱ्या पाच कंपन्यांविरूद्ध एफआयआर दाखल\nवर्ध्यात कापूस विकताना शेतकऱ्यांची परवड\nवर्ध्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/om-puri/all/", "date_download": "2018-11-20T20:32:37Z", "digest": "sha1:ONC4X6HXKFL33ET4UMYIEABDRC4VJE5Z", "length": 10261, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Om Puri- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nकाँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश\nप्रचार करणाऱ्या भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार\nछत्तीसगडचा गड कोण राखणार भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार\nVIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित\nVideo : विमानतळावर कॅमेरामननं दीपिकाला म्हटलं भाभी आणि मग...\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nटी२० मध्ये १२ षटकार लगावत हरमनप्रीत कौर झटक्यात झाली लखपती\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nपाकिस्तानी चॅनलचा खोडसाळपणा ; म्हणे,'ओम पुरींचं भूत आलं' \nअभिनेता दीपक दोब्रियालची ओम पुरींना श्रद्धांजली\n'हम बहुत मिस करेंगे'\nओम पुरींचे काही गाजलेले सिनेमे\nअलविदा ओम पुरी,दिग्गजांनी व्यक्त केली हळहळ\nओम पुरींची भारदस्त कारकीर्द\nओम पुरी यांचं निधन\nप्रायश्चित करण्यासाठी ओम पुरी पोहचले शहीद नितीन यादवच्या घरी\nओम पुरींकडून पद्मश्री पुरस्कार परत घ्या, मनसेची मागणी\n'ओम पुरींकडून शहिदांचा अपमान'\nजवानाबद्दलचं वक्तव्य ओम पुरींना पडलं भारी\n'सैन्यात कुणी सांगितलं जायला'\n14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nVIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n...म्हणून महिला सोशल मीडियावर चक्क अंर्तवस्त्रांचे फोटो करतायेत शेअर\nआणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/schools-will-enroll-31349", "date_download": "2018-11-20T20:36:55Z", "digest": "sha1:3FDOLWWDN67SYESJJNS6BHDBOAKOKYQH", "length": 13798, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Schools will enroll शाळांना मिळणार शाळासिद्धी नामांकन | eSakal", "raw_content": "\nशाळांना मिळणार शाळासिद्धी नामांकन\nमंगळवार, 21 फेब्रुवारी 2017\nराजापूर - विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होताना भौतिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावलेल्या शाळांना विविध प्रकारची नामांकने दिली जातात. या सर्व नामांकनांचा विचार आणि अभ्यास करून शासनाने ‘शाळासिद्धी’ हे आपले स्वतंत्र नामांकन निश्‍चित केले आहे. या उपक्रमाची या वर्षीपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना ‘शाळासिद्धी’ हे नामांकन दिले जाणार आहे. त्याची वैधता पाच वर्षांची असेल.\nराजापूर - विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होताना भौतिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावलेल्या शाळांना विविध प्रकारची नामांकने दिली जातात. या सर्व नामांकनांचा विचार आणि अभ्यास करून शासनाने ‘शाळासिद्धी’ हे आपले स्वतंत्र नामांकन निश्‍चित केले आहे. या उपक्रमाची या वर्षीपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना ‘शाळासिद्धी’ हे नामांकन दिले जाणार आहे. त्याची वैधता पाच वर्षांची असेल.\nशासनाच्या नामांकनाला पात्र ठरण्यासाठी संबंधित शाळांनी शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नावनोंदणी करावयाची असून त्याचा प्रारंभ झाला असून २८ पर्यंत नावनोंदणीची अंतिम मुदत राहणार आहे. शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक दर्जा ठरविणारी विविध प्रकारची नामांकने दिली जातात. त्यामध्ये आयएसओसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि उच्च प्रतीच्या नामांकनाचाही समावेश आहे. त्या-त्या नामांकनावरून त्या-त्या शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा ओळखला जातो. ही नामांकने ठरवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यामुळे प्रत्येक नामांकनाचा दर्जा आणि त्याचे महत्त्व विविधांगांनी अधोरेखित केले जाते.\nअशा सर्व नामांकनांचा अभ्यास आणि विचार करून शासनाने आता स्वतःचे शाळासिद्धी हे नामांकन तयार केले आहे. त्यासाठी नावनोंदणी करताना शाळांबाबत काही माहितीही भरावयाची आहे, अशी माहिती विस्तार अधिकारी अशोक सोळंकी यांनी दिली.\nअसे ठरणार ‘शाळासिद्धी’ मानांकन\nशाळांना देण्यासाठी शासनातर्फे निश्‍चित करण्यात आलेले शाळासिद्धी नामांकन देण्यासाठी ९९९ गुणांची स्वयंमूल्यांकन आधारित चाचणी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ४६ प्रकारची गाभा मानके आणि सात वेगवेगळी क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. या स्वयंमूल्यांकनावर आधारित चाचणीमध्ये ज्या शाळांना ९०० हून अधिक गुण मिळणार आहेत. त्या शाळांची त्रयस्त यंत्रणेमार्फत फेरतपासणी होऊन त्यांना ‘शाळासिद्धी’ मानांकन देण्यात येणार आहे.\nहुंडा घेणार नाही अन्‌ देणारही नाही\nपुणे : \"हुंडा घेणाऱ्यांचा धिक्कार असो', अशी घोषणा देत तरुणाईने हुंडा प्रथेविरोधात एल्गार पुकारला...\nस्थलांतरितांच्या मुलांसाठी दिघीत फुलली ‘अक्षरशाळा’\nप्रा. दत्तात्रेय इंगळे यांचा उपक्रम; वंचित मुले गिरवताहेत ‘अबकड’चे धडे पिंपरी - गुलबर्गा जिल्ह्यातील बेरड समाजातील कुटुंबं... गावाकडे हाताला काम...\nश्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि...\nजिल्ह्यातील भूजल पातळी दोन मीटरने वाढली\nभूवैज्ञानिक विभागाचा अहवाल - ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा परिणाम जळगाव - राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा...\nलग्नपत्रिकेतून 'स्वच्छ भारत'चा प्रचार\nबंगळूर - आपली मोठी स्वप्न पाहतो, ती कधी पूर्ण होतील हे कोणीही सांगू शकत नाही. पण बंगळूरमधील युवा व्यावसायिक आकाश जैन याने स्वप्नातही न पाहिलेली गोष्ट...\nचला, एक तरी बी लावूया\nबंगळूरमधील सास्केन टेक्‍नॉलॉजी कंपनी बहुराष्ट्रीय. शेकडो कर्मचारी तिथं काम करतात. आयटी हब म्हणून नावारूपाला आलेल्या बंगळूरची खरी ओळख ही बागांचं शहर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/ratnagiri-hapus-mango-33685", "date_download": "2018-11-20T20:13:13Z", "digest": "sha1:VMGMV3S5OVVY4LEU25MNTMQZJJOV3ORV", "length": 10290, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri hapus mango रत्नागिरी हापूसचे भाव नियंत्रणात राहणार | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी हापूसचे भाव नियंत्रणात राहणार\nसोमवार, 6 मार्च 2017\nपुणे - रत्नागिरी हापूस आंब्याची आवक वाढू लागली असून, होळी पौर्णिमेनंतर बाजारातील आवक वाढेल. यावर्षी उत्पादन चांगले असल्याने आंब्याचे भाव नियंत्रणात राहण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.\nपुणे - रत्नागिरी हापूस आंब्याची आवक वाढू लागली असून, होळी पौर्णिमेनंतर बाजारातील आवक वाढेल. यावर्षी उत्पादन चांगले असल्याने आंब्याचे भाव नियंत्रणात राहण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.\nयावर्षी आंब्यांचा हंगाम लवकरच सुरू झाला आहे. केरळातून यावर्षी आंब्याची चांगली आवक झाली. तेथील हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आला असून, त्यापाठोपाठ आता कर्नाटकातील आंब्याची आवक सुरू झाली आहे. या दोन्ही राज्यांतून लालबाग, तोतापुरी, पायरी या आंब्याची आवक होत आहे. कर्नाटकातील हापूस आंब्याची आवक अद्याप मोठ्या प्रमाणावर झाली नाही. गेल्या आठवड्याभरात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढू लागली आहे. रविवारी साधारणपणे पाचशे पेटी इतकी आवक झाली. होळी पौर्णिमेनंतर कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम जोरात सुरू होईल, असा अंदाज आहे.\nगेल्यावर्षी कोकणातील हापूस आंब्याच्या तुलनेत कर्नाटक हापूस आंब्याने बाजारात बाजी मारली होती. भाव कमी असल्याने कर्नाटक हापूस आंब्याला मागणी होती. यावर्षी कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन चांगले आहे. सध्या बाजारात येणाऱ्या मालाची प्रत चांगली असून, कोणत्याही आंब्यावर डाग नाही, आकार चांगला आहे. 4 ते 7 डझनाच्या पेटीला अडीच ते साडेतीन हजार रुपये इतका भाव मिळत आहे आणि तयार आंब्याच्या पेटीला 3 हजार ते साडेचार हजार रुपये इतका भाव मिळत असल्याचे व्यापारी करण जाधव यांनी सांगितले.\nगेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी\nगेल्यावर्षीच्या तुलनेत हापूस आंब्याचे भाव कमी असल्याकडे व्यापारी नाथसाहेब खैरे यांनी नमूद केले. केरळ आणि कर्नाटक येथील आंब्याची आवक लवकर सुरू झाल्याने हा फरक पडला आहे, गेल्यावर्षी याच पेटीचा भाव साडेतीन हजार ते चार हजार रुपये इतका होता. यावर्षी एक हजार रुपयांनी भाव कमी झाले आहेत. व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार यावर्षी हापूस आंब्याचा हंगाम चांगला राहील आणि भावही नियंत्रणात राहतील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bjp-ministers-say-evm-means-each-vote-for-modi/", "date_download": "2018-11-20T19:48:57Z", "digest": "sha1:BSWCBWHVG2SQR76Q3Z6U2IZXMKFXNTMU", "length": 8987, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपचे मंत्री म्हणतात ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘इच व्होट फॉर मोदी’", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपचे मंत्री म्हणतात ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘इच व्होट फॉर मोदी’\nटीम महाराष्ट्र देशा : ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘इच व्होट फॉर मोदी’ असं वक्तव्य भाजपच्या मंत्र्यानं केलं आहे. गुजरातमधील भाजपचे गृहराज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी हे वक्तव्य केलं असून गुजरातमधील मतदारांनी भाजपाला सत्तेत आणले असून ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘इच व्होट फॉर मोदी’ असंच येथील मतदारांना वाटत असल्याचं ते म्हणाले आहेत. गुजरातमधील मतदारांसाठी राबवलेल्या जनजागृती मोहीमेसाठी त्यांनी निवडणूक आयोग आणि माहिती व प्रसारण विभागाचे कौतुक केलं असून गुजरात विधानसभेत माहिती व प्रसारण विभागाच्या १२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीवर ते बोलत होते.\nनिकालानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. परंतु त्यांना आता चपराक बसली असून ईव्हीएम म्हणजे इच व्होट फॉर मोदी असं मतदारांना वाटल्यामुळेच त्यांनी भाजपला भरभरुन मतदान केलं असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच त्यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली असून निवडणुकीच्या कालावधीतच काँग्रेसला मंदिराची आठवण आली असल्याची टीका त्यांनी केली आहे.\nदरम्यान, यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली आहे. ज्यावेळी देशात गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न होत होता, त्यावेळी माहिती व प्रसारण विभागाने सरकारने राबवलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केलं आहे. जर देशात गुजरात अव्वल स्थानी असेल तर यात माहिती व प्रसारण विभागाचे योगदान मोलाचे असणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यात जनसंपर्क विभागाला यश आले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आणि याचे परिणाम निकालातही दिसून आले असल्याचं ते म्हणाले आहेत.\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2018-11-20T19:37:24Z", "digest": "sha1:BVIKX3SI2IGJ5Z2KFHGLF3YWCOG4HGZX", "length": 4716, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॅट्रिस लुमुम्बा - विकिपीडिया", "raw_content": "\nपॅट्रिस एमरी लुमुम्बा (जुलै २, इ.स. १९२५ - जानेवारी १७, इ.स. १९६१) हा काँगोचा स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वप्रथम पंतप्रधान होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२५ मधील जन्म\nइ.स. १९६१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mayani-lake-hit-watershed-development-40337", "date_download": "2018-11-20T20:43:51Z", "digest": "sha1:MTJLQZECXQQHCQRDC4GBLCBNAVTAMIWX", "length": 15551, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mayani lake hit by watershed development पाणलोट विकासकामांचा मायणी तलावाला फटका | eSakal", "raw_content": "\nपाणलोट विकासकामांचा मायणी तलावाला फटका\nरविवार, 16 एप्रिल 2017\nमायणी - इंग्रज राजवटीतील प्रसिद्ध मायणी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. गावोगावी पाणलोट विकासाची कामे झाली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली. तद्वत, पावसाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत घटले आहे. परिणामी मायणी तलावात ऐन पावसाळ्यातही पाणी येईना. त्याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वांना बसत आहे. पाणीटंचाईत दिवसेंदिवस अधिक वाढ होत आहे.\nमायणी - इंग्रज राजवटीतील प्रसिद्ध मायणी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. गावोगावी पाणलोट विकासाची कामे झाली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली. तद्वत, पावसाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत घटले आहे. परिणामी मायणी तलावात ऐन पावसाळ्यातही पाणी येईना. त्याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वांना बसत आहे. पाणीटंचाईत दिवसेंदिवस अधिक वाढ होत आहे.\nइंग्रज राजवटीतील मायणी तलाव सध्या ठणठणीत कोरडा पडला आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागातील पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. जेमतेम ३०० ते ३५० मिलिमीटर पाऊस पडत आहे. उन्हाळी पाऊसही पूर्ण दडी मारू लागला आहे. त्यामुळे त्या भागातील तलाव, पाझर तलाव, बांध, बंधारे पावसाळ्यातही कोरडेच असलेले दृष्टीस येत आहेत. पावसाच्या पाण्याचा थेंब ना थेंब त्या-त्या ठिकाणी अडवण्याच्या हेतूने गावोगावी पाणलोट विकासाची कामे झाली आहेत. काही ठिकाणी सुरू आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ठिकठिकाणी बांध घातले आहेत. बंधारे बांधण्यात आले आहेत. साखळी बंधाऱ्यांची योजना राबवली आहे. बंधाऱ्यांतील गाळ काढून, ओढे- नाल्यांचे खोलीकऱण कऱण्यात आले आहे. प्रत्येक गावच्या शिवारात अधिकाधिक पाणीसाठा होण्यासाठी सर्वतोपरी उपक्रमांची, योजनांची राबवणूक करण्यात आली आहे. मात्र, पावसाचेच प्रमाण कमी झाल्याने पाणीसाठवण क्षमता वाढूनही ती निरुपयोगी ठरत आहे.\nमायणी तलाव हे या भागातील सर्वाधिक जलसाठ्याचे ठिकाण आहे. सुमारे १०० चौरस किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र असूनही तलाव ऐन पावसाळ्यातही कोरडाच दृष्टीस येत आहे. कान्हरवाडी (ता. खटाव) ते कुक्कुडवाड खिंड, पाचवडचा डोंगर व पुढे तरसवाडी डोंगरघाट ते गारळेवाडी या पट्ट्यात पडलेले पावसाचे पाणी मायणी तलावापर्यंत पोचतच नाही. तलाव ते पाणलोट क्षेत्रातील घाटमाथ्यापर्यंत ठिकठिकाणी पाणी अडवण्याचे प्रयत्न झाले आहेत. बांध, बंधारे, पाझर तलाव आदी भरल्यानंतर पाणी तलावाच्या दिशेने येण्यास सुरवात होते. मात्र, पाणलोट क्षेत्रातील बांध-बंधारेच पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने मायणी तलावात पाणी येणार कुठून परिणामी तलाव कोरडा पडत आहे. भूजल पातळीत घट होत आहे. त्यामुळे तलावाखालील विहिरी, कूपनलिका व हातपंपही पाण्याविना निरुपयोगी ठरत आहेत. ठिकठिकाणी सुमारे ५०० ते हजार फूट खोल कूपनलिका घेवूनही पाण्याविना नुसताच पैसा खर्च होत आहे. तलाव कोरडा पडल्यानंतर विहिरींच्या पाण्याला वेगाने ओहोटी लागत आहे. त्यामुळे विहिरींवर अवलंबून असणारी शेती अडचणीत येत आहे.\nशेतीपाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्याचबरोबर खासगी विंधनविहिरींचे पाणीही झपाट्याने कमी होत जाऊन त्या अखेर बंद पडत आहेत. ठिकठिकाणच्या सार्वजनिक हातपंपांना तासाभरात एखादी कळशी पाणी येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईत दिवसेंदिवस वाढच होत आहे. कोणत्याही परिस्थितीत मायणी तलावात पाणी असणे हेच मायणीकरांसाठी महत्त्वाचे असते. तलावात पाणी तर हातात मनी (पैसा) असेही अनेकजण म्हणत असतात. जागोजागी झालेले बंधारे व पाणलोट विकासकामांमुळे पावसाचे पाणी तर तलावात येऊ शकत नाही. त्यामुळे शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही. उत्पन्नात घट होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यासाठी टेंभू योजनेचे पाणी मायणी तलावात आणणे हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राज्यकर्ते निवडणुकीपुरता पाणीप्रश्न उकरून काढत असतात. तसे न करता सर्वांनी राजकीय, व्यक्तिगत अभिनिवेष बाजूला ठेवून टेंभूच्या पाण्यासाठी सातत्याने लढा उभारणे आवश्‍यक आहे.\n‘‘जलसंधारण व पाणलोट विकासाची कामे गावोगावी झाल्यामुळे जिथल्या तिथे पाणी अडवले जात आहे. पूर्वीसारखे थेट तलावात पाणी येत नाही. पर्जन्यमानही कमी झाले आहे. ’’\n- प्रा. डॉ. उत्तम टेंबरे, पाणलोट विकास कार्यक्रमाचे अभ्यासक, मायणी\n‘‘टेंभू योजनेच्या पाण्याशिवाय मायणीकरांना सत ना गत. किती वर्षे झाली, नेते मंडळी टेंभूच्या पाण्याचे गाजर दाखविणार आहेत कुणास ठाऊक \n-दिनकर थोरात, शेतकरी, मायणी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/global-customer-special-day-35089", "date_download": "2018-11-20T20:25:45Z", "digest": "sha1:VPLM7LX7AYQQJSDEOKYCW7XIWR5U2DH7", "length": 17058, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Global customer special day ऑनलाइन व्यवहाराबाबत काटेकोरपणा महत्त्वाचा | eSakal", "raw_content": "\nऑनलाइन व्यवहाराबाबत काटेकोरपणा महत्त्वाचा\nबुधवार, 15 मार्च 2017\nपुणे - \"ऑनलाइन' हा शब्द आता अंगवळणी पडला आहे. आपण \"कॅशलेस' अर्थव्यवस्थेकडे वळलो असतानाच \"ऑनलाइन' खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये होणारी ग्राहकांची फसवणूक हा भविष्यात मोठा प्रश्‍न होण्याची भीती आहे. देशांत \"ऑनलाइन शॉपिंग'चे प्रमाण दर वर्षी साधारणपणे 70 टक्‍क्‍यांनी वाढत आहे. हे व्यवहार करताना ग्राहकाने काळजी घेतली, तर संभाव्य मनस्तापापासून त्याची सुटका होऊ शकते.\nपुणे - \"ऑनलाइन' हा शब्द आता अंगवळणी पडला आहे. आपण \"कॅशलेस' अर्थव्यवस्थेकडे वळलो असतानाच \"ऑनलाइन' खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये होणारी ग्राहकांची फसवणूक हा भविष्यात मोठा प्रश्‍न होण्याची भीती आहे. देशांत \"ऑनलाइन शॉपिंग'चे प्रमाण दर वर्षी साधारणपणे 70 टक्‍क्‍यांनी वाढत आहे. हे व्यवहार करताना ग्राहकाने काळजी घेतली, तर संभाव्य मनस्तापापासून त्याची सुटका होऊ शकते.\nनोटाबंदीनंतर \"कॅशलेस'ला चालना देण्यात येत आहे. पाच ते सहा वर्षांपासून \"ऑनलाइन शॉपिंग'चे प्रमाण वाढते आहे. ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांचे आक्रमक मार्केटिंग, किमतीवर देण्यात येणारी सूट, इंटरनेटचा वाढता वापर, घरपोच वस्तू मिळणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे \"ऑनलाइन शॉपिंग'ला चालना मिळाली आहे. यामध्ये तिकीट, मोबाईल, ई-बुक, कपडे, गृहोपयोगी वस्तू, पादत्राणे इत्यादींची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. ज्वेलरी खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. केवळ वस्तूंची खरेदी-विक्रीच नाही, तर बॅंकांतील व्यवहार; मोबाईल, वीज, विविध प्रकारचे हप्ते इत्यादी देयके भरणे अशी विविध कामे मोबाईलवर \"ऑनलाइन'ने सहज होत आहेत. सेवा पुरवठादार कंपन्यांकडूनही \"ऑनलाइन'ची सेवा दिली जाते. तथापि, फसवणूक टाळण्यासाठी काळजी आवश्‍यक आहे.\nग्राहक हित मंचचे ऍड. ज्ञानेश्‍वर संत यांच्या मते \"ऑनलाइन शॉपिंग'मध्ये ग्राहक आणि उत्पादक कंपनी, विक्रेता, विक्रेता कंपनी यांचे नाते स्पष्ट होते, त्यामुळे या प्रकारच्या तक्रारी ग्राहक न्यायमंचाकडे येत आहेत. त्याचे प्रमाण तुर्तास कमी असले तरी भविष्यात त्या वाढणार नाहीत, हे सांगता येणार नाही. ग्राहकाने \"ऑनलाइन शॉपिंग' करताना संबंधित वेबसाईट (कंपनीचे संकेतस्थळ) हे सुरक्षित (सिक्‍युअर्ड) आहे का, याची खात्री करावी. त्या संकेतस्थळाचे नाव नमूद करतानाच त्याची माहिती इंटरनेटवर आपल्याला कळू शकते. इंटरनेट वापरताना चांगल्या प्रकारची अँटीव्हायरस प्रणालीदेखील गरजेची आहे. आपण जी वस्तू खरेदी केली तिची किंमत जास्त नाही ना, याची खात्री करावी. बॅंक खात्यातून तेवढीच रक्कम कंपनीकडे वर्ग झाली का, याची खातरजमा करावी. कोणत्याही लिंकवरून खरेदी करू नये. प्रत्येक व्यवहारासंदर्भात कंपनीशी होणाऱ्या ई-मेल, मेसेज इत्यादी जपून ठेवावेत, त्यामुळे फसवणूक टाळता येते, असे त्यांचे म्हणणे आहे.\nनवीन कायदा कधी होणार\nग्राहक संरक्षण कायद्यात प्रस्तावित बदल केले आहेत; पण अद्याप त्यास संसदेत मंजुरी मिळालेली नाही. या बदलांमध्ये जिल्हा न्यायमंच, राज्य ग्राहक आयोग, राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती, या तीनही पातळींवर दाखल होणाऱ्या प्रकरणांची दाव्यातील रकमेची मर्यादा वाढविण्यात आली आहे. जेथे ग्राहक राहतो तेथील न्यायमंचाकडे दाद मागण्याचा अधिकार त्याला देण्यात आला आहे, असे विविध प्रकारचे बदल या प्रस्तावात असून, तो अद्याप मंजूर झालेला नाही.\n\"\"ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक न्यायमंच अस्तित्वात येऊन तीस वर्षे झाली तरी ग्राहकांचे शोषण थांबले नाही. सरकारची कार्यपद्धती आणि ध्येयधोरणांमुळेच ग्राहकाचे आर्थिक शोषण होते. उत्पादक, विक्रेता, सेवा पुरवठादारांकडून फसवणूक झाल्यानंतर संबंधिताला न्याय मागण्यासाठी काही न्यायाधिकरणेही आहेत; पण सर्वच यंत्रणा सक्षमपणे काम करतात का, कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होती का याचा विचार कोणतेही सरकार करीत नाही. ''\n- विलास लेले, कोषाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत\n* एमआरपी कायद्याची अंमलबजावणी काटेकोर करावी. त्याचप्रमाणे 1976 मध्ये अस्तित्वात आलेल्या या कायद्यामध्ये कालानुरूप बदल करावेत. उत्पादन खर्च आणि विक्रीची किंमत या दोन्ही वस्तू, औषधे इत्यादींच्या वेष्टणावर छापल्या पाहिजेत.\n* मेडिक्‍लेम पॉलिसीविषयी तक्रारी आहेत. त्याच्या निराकरणाची जबाबदारी इन्श्‍युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऍथॉरिटीवर आहे. या ऍथॉरिटीचे विमा कंपन्यांवर नियंत्रण हवे. विमा कंपन्यांकडून बदलल्या जाणाऱ्या नियमांची माहिती ग्राहकांपर्यंत पोचविली जात नाही. पॉलिसी स्थानिक भाषेत छापावी. ग्राहकांनी मेडिक्‍लेम पॉलिसी घेताना प्रत्येक शब्दाचा, नियमांचा अर्थ जाणून घ्यावा. कंपनीकडे त्याबाबत विचारणा करावी.\n* डायरेक्‍ट टू होम (डीटीएच) तसेच मोबाईल, टेलिफोन सेवा देणाऱ्या कंपन्या यांच्यावर नियंत्रणासाठी \"टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया'ला (ट्राय) अधिकार आहेत; परंतु या माध्यमातून होणाऱ्या फसव्या जाहिरातींवर कारवाई होत नाही, करमणूक कराची पावती कंपन्या देत नाहीत.\n* \"रेरा' या कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात होणारी ग्राहकांची फसवणूक थांबण्यास मदत होईल. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने पायाभूत सुविधा उभ्या करणे आवश्‍यक आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/before-entering-bigg-boss-house-bharti-says-we-might-just-plan-our-baby-in-reality-show-5955237.html", "date_download": "2018-11-20T19:45:00Z", "digest": "sha1:TGLFSI6SHQEKF4UUZ4E7JGOHYHUDLTCZ", "length": 5769, "nlines": 54, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Before Entering Bigg Boss House Bharti Says We Might Just Plan Our Baby In Reality Show | Bigg Boss च्या घरात करणार फॅमिली प्लानिंग - भारती सिंह", "raw_content": "\nBigg Boss च्या घरात करणार फॅमिली प्लानिंग - भारती सिंह\nरिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा सीजन 12 सुरु होण्यास फक्त 6 दिवस उरले आहेत.\nमुंबई: रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा सीजन 12 सुरु होण्यास फक्त 6 दिवस उरले आहेत. सलमानने नुकत्याच झालेल्या 'बिग बॉस'च्या प्रीमियरवर शोची पहिली कंटेस्टेंट जोडी भारती सिंह आणि हर्ष लिम्बचियाच्या नावाचा खुलासा केला होता. हे दोघंही बिग बॉसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. दोघंही सध्या मुलाखती देत आहेत. एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत भारतीला विचारण्यात आले की, तु या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय का घेतला यावर भारतीने चकीत करणारे उत्तर दिले. हा शो सप्टेंबरपासून सुरु होतोय.\nभारतीने दिले असे उत्तर\nया प्रश्नावर भारती म्हणाली- \"हनीमून एन्जॉय केल्यानंतर आम्ही 'खतरो के खिलाडी'शोसाठी अर्जेंटीनाला गेलो होतो. यानंतर भारती हसतच म्हणाली की, आता आम्ही रियलिटी शोमध्येच मुलांची प्लानिंग करण्याचा विचार करतोय.\" भारती पुढे म्हणाली की, \"खतरों के खिलाडीच्या वेळीच मला बिग बॉसची ऑफर मिळाली होती. पण मी म्हणाले होते की, मी परतल्यानंतर निर्णय देईल. ज्यावेळी मला मेकर्सने सांगितले की, यामध्ये फक्त मी नाही तर हर्षही सोबत असेल तेव्हा मी खुप आनंदी झाले.\"\n9 महिन्यांपुर्वी भारतीने हर्षसोबत केले लग्न\nकॉमेडियन भारती सिंहने 3 डिसेंबर, 2017 ला गोव्याच्या मर्कुइश बीच रिजॉर्ट येथे लग्न केले. हर्ष हा भारतीपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. हर्ष अनेक कॉमेडी शोचा रायटर राहिला आहे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/municipal-cashless-utility-34964", "date_download": "2018-11-20T20:05:59Z", "digest": "sha1:3BMPPCOTAPAOULLZUPZGCCK4FUKK4PSW", "length": 11573, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal cashless utility कॅशलेस सुविधा मनपालाही \"फलदायी'! | eSakal", "raw_content": "\nकॅशलेस सुविधा मनपालाही \"फलदायी'\nमंगळवार, 14 मार्च 2017\nधुळे - मालमत्ता कर अदा करण्यासाठी येथील महापालिकेने \"पीओएस' (पॉइंट ऑफ सेल) मशिनची सुविधा उपलब्ध केल्याने मालमत्ताधारकांना ही सुविधा फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कर वसुलीच्या दृष्टीने महापालिकेलाही ते फलदायीच ठरत आहे.\nधुळे - मालमत्ता कर अदा करण्यासाठी येथील महापालिकेने \"पीओएस' (पॉइंट ऑफ सेल) मशिनची सुविधा उपलब्ध केल्याने मालमत्ताधारकांना ही सुविधा फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कर वसुलीच्या दृष्टीने महापालिकेलाही ते फलदायीच ठरत आहे.\nमालमत्ता करासह महापालिकेचे अन्य कर भरण्यासाठी महापालिकेत \"एचडीएफसी' बॅंकेने सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे कर थेट बॅंकेत जमा होतात. यापुढे जाऊन महापालिकेने सध्या \"पीओएस' मशिन्सद्वारे कर अदा करण्याची सुविधाही सुरू केली आहे. \"एटीएम' अथवा \"डेबिट कार्ड' \"पीओएस' मशिनवर स्वाइप करून कर अदा करता येतो. या सुविधेचाही अनेक मालमत्ताधारक उपयोग करत असल्याने लाखो रुपयांचे व्यवहार या माध्यमातूनही होत आहेत.\nसुटीच्या दिवशी 50 हजार\nरविवारी (ता. 12) सुटीच्या दिवशी करवसुली विभागात \"पीओएस' मशिन्सद्वारे कर अदा करण्याची सेवा दुपारपर्यंत सुरू होती. सुटी असताना काही मालमत्ताधारक कर अदा करण्यासाठी महापालिकेत आले. त्यांनी एटीएम, डेबिट कार्डच्या माध्यमातून कर अदा केला. दुपारी बारा-साडेबारापर्यंत 49 हजार रुपयांचा भरणा यातून झाला होता. एटीएम, डेबिट कार्डद्वारे सहज, सोप्या पद्धतीने कर अदा करता येत असल्याने याला मालमत्ताधारकांचीही चांगला प्रतिसाद असल्याचे कर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.\nमहापालिकेने मालमत्ता कर शास्तीवर दोन टप्प्यांत सूट दिली. पहिल्या टप्प्यातील (50 टक्के) शास्ती माफीच्या काळात अर्थात 27 फेब्रुवारी ते 5 मार्चदरम्यान एकूण एक कोटी 60 लाख 64 हजार 759 रुपये करवसुली झाली. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील (25 टक्के) शास्ती माफीच्या काळात अर्थात 6 मार्च ते 12 मार्चदरम्यान 90 लाखांवर करवसुली झाली आहे. दरम्यान, एप्रिल 2016 ते 12 मार्च 2017 अखेर एकूण 20 कोटी 98 लाख 86 हजार 122 रुपये करवसुली झाली आहे.\nतक्रारी दूर करण्याची गरज\nअनेक मालमत्ताधारकांना चालू वर्षाची मागणी बिलेच मिळालेली नसल्याच्या तक्रारी आहेत. पाणीपट्टी बिलाबाबतही अशा तक्रारी आहेत. स्थायी समिती सदस्यांनीही हा प्रश्‍न सभेत उपस्थित केला होता. कर वसुलीसाठी फिरणारे काही कर्मचारी मालमत्ताधारकांच्या शंका-कुशंकांना सौजन्याने उत्तरे देत नसल्याच्याही तक्रारी आहेत. महापालिकेत कर भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, सावलीची सुविधा उपलब्ध करावी, अशीही मागणी आहे. या तक्रारी व त्रुटी दूर करण्याची गरज व्यक्त होत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane/", "date_download": "2018-11-20T19:56:30Z", "digest": "sha1:GB4QVDYSJ2CIGHEOMNG2BNQLKOHORCW4", "length": 14361, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Thane News in Marathi:Latest Thane Marathi News,Thane News Headlines | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nअंतर्गत मेट्रोची उन्नत भरारी\nमहानगर विकास प्राधिकरणाने वडाळा-घाटकोपर ते गायमुख या मेट्रो प्रकल्पावर काम सुरू केले आहे.\nनुकत्याच झालेल्या महासभेत करमाफी व करात सवलत देण्यात यावी यासाठीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.\nविहीर दुर्घटना महापालिकेच्या निष्काळजीमुळे\nप्रदूषण नियंत्रण मंडळाने विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते.\n५८४ मुजोर प्रवाशांना तडाखा\nही कारवाई करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले होते\nमीरा-भाईंदर महापालिका आर्थिक संकटात\nएप्रिल महिन्यापासून महापालिकेला शासनाकडून केवळ १३ कोटी ८१ लाख रुपये अनुदान येत आहे\nवन अधिकाऱ्यांना राख फासणाऱ्या शिवसेनेचा वन संरक्षकांकडून निषेध\n२ डिसेंबर पर्यंत कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा\nअभूतपूर्व गोंधळात ‘नवे ठाणे’ प्रस्ताव मंजूर\nअभूतपूर्व गोंधळात हा प्रस्ताव मंजूर केल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.\nथंडीची चाहूल लागताच चिकन, मटण, मासळीच्या दरांत वाढ\nउल्हासनदीच्या पाण्यावर टँकरमाफियांचा डल्ला\nअवैध उपशामुळे पाणी पातळी घटल्याची शक्यता\n६० रिकाम्या इमारतींवर हातोडा\n२७ गावांतील बेकायदा बांधकामांचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण\nवाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे मनसेच्या मोर्चाचा फटका नाही\n२०० पेक्षा कमी सदस्य असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका व्यवस्थापन मंडळ स्तरावर\nअणुऊर्जा केंद्रातील वाफेच्या आवाजाने घबराट\nआठ ते दहा किलोमीटर परिसरात आवाज\nवसईत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन\nपक्षीगणनेत ६७ विविध प्रजातींची नोंद\n‘केळवे बीच फेस्टिव्हल’मध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल\nस्वादिष्ट खाद्यपदार्थ, स्थानिक लोककला आणि पर्यटनाचा प्रसार\nमानीव अभिहस्तांतरणाचे भिजत घोंगडे\nमीरा-भाईंदर शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायटय़ांची मानीव अभिहस्तांतराची प्रकरणे विविध कारणांमुळे एकतर प्रलंबित आहेत.\nअनेक ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार\nपुण्यात सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मंगळवारपासूनच हेल्मेटसक्ती\nजे कर्मचारी हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही बोडखे यांनी स्पष्ट केले\nशिवसैनिकांनी वनाधिकाऱ्यांच्या तोंडाला फासली राख\nशिवसेना आणि विविध सामाजिक संस्थांनी लोक सहभागातून मांगरूळ येथे लावलेल्या १ लाख झाडे वन अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नष्ट झाली आहेत.\nमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी तरुण अभ्यासकांची गरज\nडॉ. अरुणा ढेरे यांचे मत; ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे सत्कार\nमनसेच्या मोर्चामुळे आज ठाण्यात वाहतूक बदल\nह्य़ुंदाई शोरूम येथील तीन हात नाका सेवा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.\nसहा तासांत पत्रीपुलाचे पाडकाम\nप्रत्येकी ६० टन वजनाचे दोन कप्पे अवघ्या दीड तासात काढण्यात यश\n१०४ वर्षे जुन्या पत्रीपुलाच्या पाडकामाला सुरुवात, सोमवारी सकाळपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी\nपत्रीपूलाचे पाडकाम बघण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बाजूकडील पूलावर झाली आहे.\nकल्याणचा पत्रीपूल आज तोडणार\nकचोरेमार्गे वाहतूक बंद; सोमवारी सकाळपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/pollution-of-panchganga-river-in-kolhapur/", "date_download": "2018-11-20T19:50:06Z", "digest": "sha1:ZOFUPC2MT6ZOOMLYESVNKYIIGJI5QGQT", "length": 7248, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काळ्या पाण्याची नदी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › काळ्या पाण्याची नदी\nकोल्हापूर : विजय पाटील\nशहराला वेढा घालून पंचगंगेचा प्रवाह बापट कँप परिसरातून पुढे वाहतो. या परिसरातून वाहणार्‍या नाल्याचे पाणी अतिप्रदूषित आणि रंगाने जळक्या ऑईलसारखे आहे. हे जळके ऑईल ऊर्फ काळे पाणी पंचगंगा नदीच्या शांतपणे वाहणार्‍या प्रवाहात शिरून त्याचा रंग बदलत आहे. या दूषित पाण्यामुळे आता येथील नदीपात्रात केंदाळ तयार होऊन ते वाढू लागले आहे. एकूणच येथील नदीचा प्रवाह काळ्या पाण्याच्या मिश्रणाने काळसर होऊ लागला आहे. याकडे तत्काळ लक्ष दिले नाही, तर येत्या काही दिवसांत पंचगंगेचा हा प्रवाह काळ्या पाण्याची नदी म्हणून ओळखला जाईल, हे स्पष्ट आहे.\nशहरातील सांडपाण्याचे बारा नाले पंचगंगा नदीत मिसळतात. हे नाले पंचगंगेत मिसळत नाहीत, अशा प्रकारचा भुलभूलैया महापालिका प्रशासनाने कागदोपत्री तयार केला आहे. नाल्यांवर बांध घालून पाणी अडवले. अडवलेले पाण्याचे शुद्धीकरण केले, असे वारंवार नागरिकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न सुरू असतो. तसेच बापट कँपसारख्या ठिकाणी पंपिंग स्टेशन बांधून नाल्यांचे पाणी उपसा करण्यासाठी जॅकवेलही बांधण्यात आले असल्याचे चित्र उभे करण्यात आले आहे. प्रत्यक्षात महापालिका प्रशासन पंचगंगेच्या प्रदूषणमुक्‍तीबाबत सपशेल अपयशी ठरत असल्याचे वास्तव दिसते.\nकारण, राजहंस प्रिंटिंग प्रेसच्या समोरील नाला, रमणमळा आणि कसबा बावड्यातून वाहणारा सांडपाण्याचा नाला थेट नदीतच विसावतो. हे नाले शेतवडीतील रासायनिक खतांचे घटक सोबत घेऊन नदीचा प्रवाह अधिक विषारी बनवण्यास कारणीभूत ठरतात. यावर कडी म्हणून बापट कँप परिसरातून वाहणार्‍या नाल्याचे भीषण चित्र सांगता येईल. टेंबलाई, विक्रमनगर, रुईकर कॉलनी, मुक्‍त सैनिक असा प्रवास करत बापट कँपमार्गे वाहणार्‍या नाल्याबाबतही महापालिका प्रशासनाला काहीच उपाययोजना करता आलेल्या नाहीत. या नाल्यातील सांडपाणी जळक्या ऑईलसारखे बनले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा या सांडपाण्यात दिसून येतो. हा नाल्याचा प्रवाह काळ्या पाण्यासारखा बनला आहे. हा प्रवाह थेट नदीत मिसळतो. साहजिकच, ज्या ठिकाणी हा नाला नदीत मिसळतो, त्या ठिकाणचे पाणी काळसर रंगाचे बनले आहे. तसेच या नदीपात्रात केंदाळ वाढू लागले आहे. हे पाणी म्हणजे विषाची परीक्षा दिल्यासारखा प्रकार आहे. इतकी भीषण स्थिती असतानाही प्रशासनाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष दिसते. कुठे गेली महापालिका आणि कुठे झोपलेय प्रदूषण नियंत्रण मंडळ, अशी चर्चा स्थानिक शेतकर्‍यांकडून ऐकायला मिळते.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/E-Gramsoft-will-be-the-Gram-Panchayat-online-/", "date_download": "2018-11-20T19:37:23Z", "digest": "sha1:EOWDMAPJUCR5VBHWRT36CN3H6P2SP5A3", "length": 6316, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ई-ग्रामसॉफ्ट’ने ग्रामपंचायती होणार ऑनलाईन! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘ई-ग्रामसॉफ्ट’ने ग्रामपंचायती होणार ऑनलाईन\n‘ई-ग्रामसॉफ्ट’ने ग्रामपंचायती होणार ऑनलाईन\nग्रामीण भागात शासनाच्या सुविधा जलद गतीने देण्यासाठी आणि ग्रामपंचायतींचा कारभार ‘ई-ऑफिस’मध्ये परिवर्तीत करण्यासाठी ‘आपले सरकार’ योजनेतील ‘ई-ग्रामसॉफ्ट’ संगणक प्रणालीने ऑनलाईन होणार आहे. यासंदर्भात अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे ग्रामसेवकांसाठी एका प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.\nकेंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पंचायतराज संस्थांच्या कारभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत असलेले सर्व कामकाज संगणकीकृत करून एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक सेवा दाखले, तसेच इतर व्यावसायिक, बँकिंग सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावरून त्यांच्या रहिवासी क्षेत्रातच मिळाव्यात, या हेतूने पंचायतराज संस्थांमध्ये ‘आपले सरकार’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. आता या व्यवस्थापनाचा कारभार 100 टक्के ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यानुसार आपले सरकारच्या सेवा केंद्रातील ई-ग्रामसॉफ्टद्वारे ग्रामपंचायतीचे 1 ते 33 नमुने संगणकाद्वारे मिळणार आहेत.\nग्रामस्थांना देण्यात येणारे 1 ते 19 सेवांचे दाखले या संगणक प्रणालीद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांकडून 20 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ज्या केंद्रावर इंटरनेट जोडणी आहे, तिथे ऑनलाईन, तर जिथे नाही तिथे ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nग्रामसेवकांना प्रशासकीय स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने ग्रापंचायतीचे अंदाजपत्रक, वार्षिक जमा-खर्च, वार्षिक कर मागणी व वसुली यादी, कामाचे देयक, मोजमाप वही, ग्रामपंचायत लेखापरीक्षण पूर्तता वही, स्थावर मालमत्ता माहिती, रस्त्यांची माहिती, जमिनींचे नोंदपुस्तक, कर्मचारी पगारपत्रक, कामाचे अंदाजपत्रक नोंदवही, वार्षिक करपावतीची कामे आता ऑनलाईन होणार आहेत.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/young-boy-died-because-falling-in-pit/", "date_download": "2018-11-20T19:36:21Z", "digest": "sha1:5ZOMSTDTSB3HKWVLF2CG37KFEWM7DBFQ", "length": 4668, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खड्ड्यात दुचाकी कोसळून युवक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › खड्ड्यात दुचाकी कोसळून युवक ठार\nखड्ड्यात दुचाकी कोसळून युवक ठार\nलातूर-अंबाजोगाई रोडवरील वाघाळा पाटीजवळ काम सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामातील खड्ड्यात मोटारसायकल कोसळून एक महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री झाला.\nअकरावीची परीक्षा देऊन बारावीच्या वर्गात गेलेले पवन मुंजाजी कनले (वय 17, रा. जैन गल्ली, अंबाजोगाई) आणि ऋषिकेश लक्ष्मण गडदे (वय 17, रा. बोधेगाव, ता. अंबाजोगाई) हे दोन विद्यार्थी रात्री उशीरापर्यंत शहरातील एका अभ्यासिकेत बसून होते. मंगळवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ते तिथून निघून गेले. त्यांची पल्सर मोटारसायकल वाघाळा जवळ सध्या काम सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या जागेत कोसळली. या अपघातात पवन कनले याचा जागीच मृत्यू झाला तर ऋषिकेश गडदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nपहाटेच्या सुमारास रस्त्याने जाणार्‍या काही जागरूक नागरिकांना युवक बांधकामाच्या जागेत पडल्याचे दिसले. त्यांनी 108 रुग्णवाहिकेला बोलावून घेऊन जखमी ऋषिकेशला रुग्णालयात हलविले.\nदरम्यान, हे दोन्ही विद्यार्थी अंबाजोगाई-लातूर रोडवर कशासाठी गेले होते याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Maharashtra-cm-clarify-on-milk-subsidy/", "date_download": "2018-11-20T19:36:05Z", "digest": "sha1:H3K5UZCP6UTXF56SSUQDGE4JWS6SKQYO", "length": 5261, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लिटरमागे अनुदान देणे अशक्य : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लिटरमागे अनुदान देणे अशक्य : मुख्यमंत्री\nलिटरमागे अनुदान देणे अशक्य : मुख्यमंत्री\nनागपूर : विशेष प्रतिनिधी\nफक्त ४० टक्केच सहकारी दूध संघामार्फत संकलित होते. ६० टक्के दूध हे खासगी दूध संघामार्फत संकलित होत आहे. जर दुधासाठी प्रती लिटर अनुदान दिले तर नवीन घोटाळे होतील. त्यामुळे दुधासाठी लिटरमागे अनुदान देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.\nखासदार राजू शेट्टी यांचे आंदोलन चुकीचे असून राज्य सरकारची चर्चेची तयारी आहे, असेही ते म्हणाले. पावसाळी अधिवेशनाच्या वृत्तसंकलनासाठी नागपूर येथे आलेल्या पत्रकारांशी 'सुयोग' निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.\nते म्हणाले, की राज्य सरकारने दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूध भुकटी निर्यातीसाठी ५ रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यामुळे दुधाचे दर हे लिटरमागे ३ रुपयांनीं वाढले आहेत. मात्र लिटरमागे अनुदान देण्यात अडचणी आहेत. सरकारकडे खासगी दूध संघाकडून राज्यभर संकलित होणाऱ्या दुधाची निश्चित आकडेवारी नाही. कर्नाटकमध्ये एकच दूधसंघ असल्यामुळे तेथे लिटरमागे अनुदान देणे शक्य आहे. मात्र, राज्यात तशी परिस्थिती नसल्याने असे अनुदान देता येणार नाही. गुजरातमध्येही दूध भुकटीलाच अनुदान देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nराजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा करायला आम्ही तयार आहोत, पण त्यांना चर्चा करायची नाही, असे सांगतानाच या आंदोलनामुळे दूध पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून राज्य सरकारने आवश्यक ती काळजी घेतली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर \nट्रॉम्बेमध्ये ‘तिहेरी’ तलाकप्रकरणी मौलानाला अटक\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Raj-Thackeray-Says-I-am-Only-Focus-On-Maharashtra-Not-For-National-Politics/", "date_download": "2018-11-20T19:39:28Z", "digest": "sha1:QMFK7XICKCCHEQJRNONVZ2I2CH5LHBHM", "length": 4455, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मी फक्त महाराष्ट्राचा, तेही तुम्ही मानत असाल तर : राज ठाकरे(Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मी फक्त महाराष्ट्राचा, तेही तुम्ही मानत असाल तर : राज ठाकरे(Video)\nमी फक्त महाराष्ट्राचा, तेही तुम्ही मानत असाल तर : राज ठाकरे(Video)\nअलिबाग : पुढारी ऑनलाईन\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केले. प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना राज ठाकरे यांनी भाजपने कर्नाटकाच्या निवडणुकीत केलेल्या राजकारणावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले, 'मी इतरांसारखा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे व्हिजिटींग कार्ड काढलेले नाही. मी फक्त महाराष्ट्रापुरता आहे. ते ही तुम्ही मानत असाल तर'.\nराज ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रावर सर्वांचा डोळा असल्याचे पुन्हा एकदा बोलून दाखवले. महाराष्ट्र राज्य सर्वार्थाने समर्थ आहे. त्यामुळेच राज्यावर सर्वांचा डोळा आहे. मी ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न करतोय. पण माझ्या महाराष्ट्राला अजून काही गोष्टी समजत नाहीत. यामुळे आपल' आहे ते आपण गमावून बसतोय. कोकणातल्या जमिनी परप्रांतातले येऊन खरेदी करत आहेत. आमचे लोक सहज त्यांना जमिनी देतात, असेही ते म्हणाले.\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shivsena-Women-Officials-shivsena-Head-of-Department-a-thick-ear/", "date_download": "2018-11-20T19:35:06Z", "digest": "sha1:HMX7WEGP4EF5ZL3B6XXSIRAHRAINJXN7", "length": 6501, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनेच्या महिलेकडून विभागप्रमुखाला कानशिलात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेच्या महिलेकडून विभागप्रमुखाला कानशिलात\nशिवसेनेच्या महिलेकडून विभागप्रमुखाला कानशिलात\nईशान्य मुंबईमधील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी आणि वाद नेहमीच चव्हाट्यावर येत आहेत. कधी विभाग प्रमुखांच्या विरोधात पैसे घेऊन तिकीटवाटप केल्याचा आरोप, कधी पदवाटपात गटबाजी करून मनसैनिकांना पदे वाटप केल्याचे फ्लेक्स झळकावून रोष व्यक्त केला जात असतानाच गुरुवारी (दि.29) मुंबई शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांना भर कार्यक्रमात महिला शिवसैनिक पदाधिकार्‍याने थेट श्रीमुखात लगावल्याने पुन्हा येथील वाद समोर आला आहे.\nगोवंडीच्या शिवाजीनगर भागात गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमात सेनेचे ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजेंद्र राऊत अतिथी म्हणून गेले असताना हा प्रकार घडला. सेनेच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती काही दिवसापूर्वी करण्यात आली. मात्र काही महिलांना या नियुक्त्या मान्य नव्हत्या. त्यातील सुचिता पावले या महिला शाखाप्रमुखाबाबत एका पदाधिकार्‍याने फोनवर चर्चा केली असता, या महिलेबाबत वाईट शब्द राऊत यांनी उच्चारल्याची एक क्लिप व्हायरल झाली होती. याची परिणीती म्हणून पावले आणि त्यांच्या इतर महिला कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राऊत यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यानंतर झालेल्या शाब्दिक बाचाबाचीत पावले यांनी थेट राऊत यांच्या मुखात लगावली. त्यानंतर येथील वातावरण चिघळले.\nयासंदर्भात रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नाट्य सुरू होते. मात्र दोन्ही बाजूने नमते घेतल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नाही. या मारहाणीचे आणि फोनवरील संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्याने शिवसेनेची मोठी नाचक्की झाली असून यावर आता पक्षप्रमुख काय भूमिका घेतात, हे पाहणे गरजेचे आहे.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/How-exactly-are-the-municipal-corporation-redevelopment-of-Balgandharva/", "date_download": "2018-11-20T20:25:27Z", "digest": "sha1:IZRSEGZZIRDQLDY2MMWK4AI3YOIX3GRN", "length": 5902, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज ठाकरेंनी पालिकेकडे मागविली ‘बालगंधर्व’च्या आराखड्याची माहिती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › राज ठाकरेंनी पालिकेकडे मागविली ‘बालगंधर्व’च्या आराखड्याची माहिती\nराज ठाकरेंनी पालिकेकडे मागविली ‘बालगंधर्व’च्या आराखड्याची माहिती\nबालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेच्या आराखड्याची माहिती मागविली आहे. महापालिका नक्की कशा पद्धतीने ‘बालगंधर्व’चा पुनर्विकास करणार आहे, हे तपासून ते आपली भूमिका मांडणार आहेत.\nबालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास योजनेवरून सध्या वादंग उठले आहे. त्यात ‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासाची संकल्पना सर्वात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली असल्याचे दै. ‘पुढारी’ने उजेडात आणले होते, असे असतानाही या विषयावर आता मनसे गप्प का, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. यासंबंधीचे वृत्त बुधवारी प्रकाशित झाले, त्यावर ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. ठाकरे यांनी महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांच्याशी याबाबत चर्चा करून महापालिका नक्की कशा पद्धतीने बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करणार आहे, यासंबंधी पालिकेने केलेला आराखडा तातडीने पाठविण्याची सूचना केली, ते पाहून आपण आपली भूमिका मांडू, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.\nदरम्यान याबाबत बोलताना मनसेचे गटनेते मोरे म्हणाले, ठाकरेंच्या सूचनेनुसार महापालिकेकडे बालगंधर्वच्या पुनर्विकासाबाबत काय आराखडा तयार केला आहे, याची तपासणी केली असता पालिकेकडे अद्याप काहीच नसल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याशी याबाबत चर्चा केली, त्यावर त्यांनी ठाकरे यांनी मांडलेल्या बालगंधर्वच्या संकल्पनेचा पुनर्विकासाच्या योजनेचा आणि पुणेकरांची तसेच कलाकारांची मते आणि सूचना विचारात घेऊन या वास्तूचा पुनर्विकास करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान याबाबत ठाकरे यांच्याशी पुन्हा बोलून भूमिका स्पष्ट करू, असे मोरे यांनी सांगितले.\nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nमराठा आरक्षण, दुष्काळावरून घमासान\nपालिकेच्या अधिकार्‍यासह टोळी गजाआड\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Nationalized-banks-commissioner-took-serious-note/", "date_download": "2018-11-20T19:35:04Z", "digest": "sha1:3Q5POZ6XWCBJNVRLMQOOQIQPQDXL6LAG", "length": 12159, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रीयीकृत बँकांची आयुक्‍तांनी घेतली गंभीर दखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › राष्ट्रीयीकृत बँकांची आयुक्‍तांनी घेतली गंभीर दखल\nराष्ट्रीयीकृत बँकांची आयुक्‍तांनी घेतली गंभीर दखल\nखरीप हंगामात पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जवाटप कमी आहे. त्याची गंभीर दखल घेतली आहे. या बँकांबाबत कारवाईचा कानमंत्र जिल्हाधिकारी यांना दिला आहे. या बँकांच्या विभागीय प्रमुखांची पुणे येथे लवकरच बैठक घेतली जाणार आहे. कामकाज कसे करून घ्यायचे ते पाहू. रिझल्ट दाखवून देऊ, असा पवित्रा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केला. डॉ. म्हैसेकर यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत आयुक्त कार्यालयाकडून झालेल्या वार्षिक तपापसणीवर ‘मेमोरिडींग’ घेतले. जिल्हा परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे उपस्थित होते.\nराष्ट्रीयीकृत बँकांबाबत रिझल्ट दाखवू\nडॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्हा बँकेने खरीप पीक कर्जाचे 65 टक्के ‘टार्गेट’ गाठले आहे. जिल्हा बँकेचे काम चांगले आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांनी उद्दीष्टाच्या 11 ते 35 टक्क्यांपर्यंत कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी कमी कर्जवाटप केले आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडून सारे तपशील घेतले आहेत. या बँकांच्या विभागीय प्रमुखांची लवकरच पुणे आयुक्त कार्यालयात बैठक बोलविली जाणार आहे. कमी कर्ज वाटपाची कारणे घेतली जातील.कामकाज कसे करून घ्यायचे हे दाखवून देऊ. बँकांबाबत ‘रिझल्ट’ दिसेल. जिल्ह्यात सुमारे 1 लाख 17 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे. लाभार्थी 48 हजार शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी फ्रेश पीक कर्जवाटप झाले आहे, अशी माहितीही म्हैसेकर यांनी दिली.\n7/12, फेरफार मिळत नसल्यास तहसीलदारांकडे तक्रार करा\nऑनलाईन सात/बारा उतारा, फेरफार उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याकडे लक्ष वेधले असता म्हैसेकर म्हणाले, सात/बारा उतारे, फेरफार दाखले शेतकर्‍यांना देण्यात तलाठी हयगय करत असल्यास तहसिलदार अथवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. दाखल्यांअभावी एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही.\nजिल्ह्यात नवीन 57 सजे\nजिल्ह्यात 57 नवीन तलाठी सजे तयार केले जात आहेत, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली. दरम्यान महसूल तसेच जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांवर भरतीचा विषय हा शासनस्तरावरील आहे. भरतीबाबत राज्य शासन निर्णय घेईल. दरम्यान पशुधन विकास अधिकारी अथवा तत्सम अधिकार्‍यांना स्थानिक गरज पाहून नेमणुकीचे ठिकाण देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार देण्यासंदर्भात निर्णय होईल, असेही म्हैसेकर यांनी सांगितले.\nजिल्ह्यात वाळू लिलावाचे 131 प्रस्ताव आहेत. वाळूचे लिलाव काढता येथील. वाळूबाबत जे जे काही करता येईल ते ते केले जाईल, असे म्हैसेकर यांनी सांगितले. दरम्यान यांत्रिकी बोटीने वाळू उपसाला\nमज्जाव असल्याने परिणाकारक वाळू उपलब्ध होत नसल्याच्या प्रश्‍नावर त्यांनी हरित लवादाच्या निवाड्याकडे लक्ष वेधत बोलण्यास नकार दिला.\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचे कामकाज चांगले आहे. मात्र सुधारण्यास वावहीव असतो. तो आहे. प्रधानमंत्री आवास योजना, संपूर्ण स्वच्छता अभियान व अन्य महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांना दि. 15 ऑगस्ट डेडलाईन दिली आहे, अशी माहितीही डॉ. म्हैसेकर यांनी दिली.\nडॉ. म्हैसेकर म्हणाले, सांगली-कोल्हापूर-सातारा टुरिस्ट सर्कीट डेव्हलप केले जाईल. या जिल्ह्यांमध्ये पर्यटन विकासाची मोठी क्षमता आहे. त्यादृष्टीने विकास केला जाईल.\n10 बँकांकडून कमी पीक कर्ज वाटप; ठेवी काढणार\nजिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 1100 कोटी रूपये आहे. मात्र आत्तापर्यंत 350 कोटी रूपये कर्ज झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे पीक कर्ज वाटप कमी आहे. कमी कर्ज वाटप केलेल्या 10 बँकांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत. शेतकर्‍यांना कर्ज न देणार्‍या बँकांकडील ठेवी काढून घेण्याबाबत आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले असल्याचे समजते.\nपावसाची उघडीप, आर्द्रतेचा डाटा नोंद होणार\nडॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्ह्यात पावसाची सरासरी चांगली आहे. 106 टक्के पाऊस नोंद झाला आहे. पण एक/दोन दिवसात धो-धो पाऊस पडतो आणि सरासरी वाढते. मध्यंतरी पावसाने मोठी उघडीप घेतली. त्यामुळे खरीप पेरणीचा प्रश्‍न निर्माण झाला. पावसाची उघडीप (ड्राय स्पेल), जमिनीतील आर्द्रता याबाबतच्या नोंदी घेण्यास जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे. नजिकच्या भविष्यात गरज पडली तर त्याचा उपयोग करता येईल. शेतकर्‍यांना दिलासा देता येईल.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Old-woman-killed-in-bus-accident/", "date_download": "2018-11-20T19:41:07Z", "digest": "sha1:EHNXPBBJWPLR2HX5EQSQEQQNXMVEILOA", "length": 4291, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बसच्या धडकेत वृद्धा ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › बसच्या धडकेत वृद्धा ठार\nबसच्या धडकेत वृद्धा ठार\nबसची धडक बसल्याने राधाबाई पांडुरंग पवार (वय 73, रा. लाळगेगल्ली, खणभाग) ही वृद्धा जागीच ठार झाली. येथील बसस्थानकात सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याची शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी बसचालक रमेश दीपक ढमाळ (वय 35, रा. जुनी रेल्वे लाईन, विजयनगर) यांना अटक केली आहे.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी ः सकाळी बसस्थानकातून सांगली - इचलकरंजी ही बस बाहेर पडत असतानाच राधाबाई समोरून आल्या. चालक रमेश यांना त्या दिसल्या नाहीत. त्यामुळे धक्का बसून पुढील चाकाखाली सापडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आला.\nवाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण\nतपास अहवाल आज वरिष्ठांकडे सादर होणार\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nराजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही\nसांगली : नांगरे-पाटील, शिंदे, काळेंवर गुन्हा दाखल करा\nशेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन\n४०० गुन्ह्यांचा तपास रखडला\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nजपानची ‘मियावाकी’ वाढवणार मराठवाड्याची हिरवळ\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nआरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना अटक\nरोप-वेच्या सहाय्याने एलिफंटा गाठता येणार फक्त चौदा मिनिटांमध्ये\n... तर बेचाळीस मराठा आंदोलकांचे प्राण वाचले असते\nसायबर क्राईममध्ये मुंबई आघाडीवर ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/District-leaders-Will-look-at-the-district/", "date_download": "2018-11-20T19:51:53Z", "digest": "sha1:S5CJCUCV5RCSZHJVVGIV6WTYXGR6UC64", "length": 7481, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्याचे नेते जिल्ह्याकडे बघतील का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › जिल्ह्याचे नेते जिल्ह्याकडे बघतील का\nजिल्ह्याचे नेते जिल्ह्याकडे बघतील का\nराष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नुकतेच माढा तालुक्यातील एका कार्यक्रमात हजेरी लावून जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे हे जिल्ह्याचे नेते असल्याची गुगली टाकली गेली. त्यांच्या या गुगलीने मामांचे कौतुक होत असले तरी त्यांनी त्यांच्या कृतीतून आता खर्‍या अर्थाने जिल्ह्याचे नेते म्हणून ओळख निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nमुळात ना. पवार यांनी संजय मामांना जिल्ह्याचे नेते म्हणून दिलेली पदवी ही कोणत्या पक्षातून दिली असे प्रश्‍नचिन्ह आहे. भाजपच्या सहकार्याने त्यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदावर वर्णी लागल्याने साहजिकच हा विषय चर्चेचा ठरला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संजय शिंदे यांना मार्च महिन्यात एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीत त्यांचा भाजपच्या घरात अधिकृत गृहप्रवेश न झाल्याने आगामी एक वर्षाच्या काळात त्यांच्या या घरातील गृहप्रवेश होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे ना. पवार यांच्या गौरवोद‍्गाराचे काटे घड्याळाभोवतीच फिरत असल्याचे स्पष्ट होते. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असताना संजय शिंदे यांच्याकडून सातत्याने करमाळा व माढा या दोन तालुक्यासाठीच निधी सर्वात जास्त देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मागील दोन सभेत असा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला होता, या आरोपास मामांनीही अप्रत्यक्षपणे कबुली देत आतापर्यंत या दोन्ही तालुक्यासाठी शिल्‍लक असलेला अनुशेष भरुन काढत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. हा विषय माळशिरस विरुध्द माढा असा रंगला असला तरी राजकीय समिकरण बाजूला सारुन उपेक्षित तालुक्यांसाठी निधी देण्याची भूमिका जि.प. अध्यक्ष म्हणून संजयमामांनी घेण्याची गरज आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट या यासारख्या तालुक्यांना गत कांही वर्षात निधी मिळाला गेला नाही, अशा वंचित तालुक्यांचाही अनुशेष भरुन काढण्याची भूमिका जिल्ह्याचे नेते या नात्याने मामांना घ्यावी लागणार आहे. विधानसभेसाठी माढा की करमाळा हा विषय जरी ऐरणीवर असला तरी निवडणुकीच्या वेळी हा विषय परिस्थितीने समोर येणारच आहे. मात्र जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना संपूर्ण जिल्ह्याचा समतोल विकास कसा करता येईल, अशी भूमिका त्यांनी घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत माळशिरसकर तसे वागले म्हणून आम्ही पण तशीच भूमिका घेऊ, असे वर्तन जिल्ह्याचे नेतृत्व करणार्‍या नेत्याला भविष्यात शोभून दिसणारे नाही हे मात्र निश्‍चित.\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nऔरंगाबादची युवती बनली ‘केक शेफ’\nसॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिनाभरापासून बंद\nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nएमआयडीसीचा बावखळेश्वर मंदिरावर अखेर हातोडा\nरेल्वे हद्दीतील धोकादायक पुलांचे पुनर्बांधकाम लांबणीवर \nअण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ आता फक्त मराठा समाजाला\nचोर पावलांनी आणीबाणी येत आहे : उद्धव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-20T20:31:26Z", "digest": "sha1:7RDQM3W3D7Y3N75WWB23OBYV6VFZNZEK", "length": 9527, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चंद्र आणि सूर्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकथाबोध- डॉ. न. म. जोशी\nसूर्य आणि चंद्र हे दोन्हीही आपल्या जीवनाचे आधार आहेत. सूर्य, ऊर्जा आणि उष्णता देतो तर चंद्र शीतलता देतो.\nग्रहमंडलात दोन्हीही एकमेकांना पूरकच आहेत.\nएकदा सूर्याला झाला गर्व.\n“सारखा माझ्या मागे मागे काय धावतोस तू तर परप्रकाशी आहेस. तुला स्वतःचं म्हणून काही नाही. जरा स्वतंत्रपणे काही करायला शिक.”\nचंद्र मंद हसला आणि म्हणाला,\n“सूर्या तू म्हणतोय ते बरोबर आहे. मी परप्रकाशी आहे. मला तुझ्या मागं मागं यावं लागतं. माझं स्वतःचं अस्तित्व मी दाखवू शकत नाही.”\n आहे ना तुला मी म्हणतो ते मान्य मी आहे ना तुझ्यापेक्षा श्रेष्ठ.”\n“सूर्या, तू माझ्यापेक्षा श्रेष्ठच आहेस. तू दिनकर, तू उगवलास की पृथ्वी जागी होते. माणसं उद्योगाला लागतात. तुझ्या प्रकाशात सारा आसमंत उजळून निघतो. त्यामुळं तुझी महती माझ्यापेक्षा अधिक आहे हे निश्‍चित. पण… पण… एक गोष्ट सांगावीशी वाटते.”\n“काय ते लवकर सांग.”\n“सूर्या माझ्याविना तू अपूर्ण आहेस. मी तुझ्यामागे येण्याचं सोडून देईन व पृथ्वी उजाड होईल. कारण हे भास्करा तुझा तापही पृथ्वीला आहेच.”\n“सकाळी तू अस्पष्ट असतोस. पण दुपारी भाजणारा भास्कर असतोस. तुझ्या पदचिन्हांनी पृथ्वी पोळलेली असते. तिच्या अंगाची लाहीलाही होते. तेव्हा मी मागून येतो आणि मी तिच्यावर चंदनचांदण्याचा शिडकावा करतो. मग पृथ्वी शांत होते. माणसं माझ्या चांदण्यात मनस्वी आनंद घेतात. तेव्हा हे सूर्या तू भाजणारा, मी शांत करणारा, तू तपन, मी चंदन… मग सांग…” चंद्राचं हे भाषण ऐकून सूर्यही खजील झाला. आपल्या गर्वोन्नत स्वभावाबद्दल त्यालाही वाईट वाटलं. आणि सूर्य म्हणाला,\n तू आणि मी, एकमेकांना पूरकच आहोत.”\nछोटा-मोठा, गरीब-श्रीमंत, मालक-नोकर, साहेब-कारकून, धनी-सेवक, असे अनेक भेद आपल्या समाजजीवनात नेहमीच असतात. समाजाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांच्याच भूमिका आवश्‍यक असतात. पण कोणी कोणाला कमी मानू नये, हीन समजू नये, तुच्छ लेखू नये. कारण ज्याचे त्याचे कार्य मानवी जीवनव्यवहाराच्या दृष्टीने उपयुक्‍त आणि मोलाचेच असते. त्यात लहान मोठा असा भेदभाव करण्याचे कारण नाही. महावृक्ष जे उपयुक्‍त आहेत तसे लवलवते गवताचे पातेही उपयुक्‍तच आहे. ही भूमिका असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जीवनरथ पुढे नेता येतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे जिल्हा: सावधान… जिल्ह्यातील गुऱ्हाळांमध्ये रबर, प्लॅस्टिक जळतंय\nNext articleबेलदार भटका समाज संघाच्या जिल्हाध्यक्षपदी महेश मोहिते\nखलिस्तानी दहशतवादाचे सावट (अग्रलेख)\nपेरले तसेच उगवतेय (अग्रलेख)\nन मिटणारा हिंसाचार (अग्रलेख)\nआता निर्णय घ्या (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/highest-voting-shaniwar-sadashiv-peth-prabhag-31605", "date_download": "2018-11-20T19:57:51Z", "digest": "sha1:VVMK34EE3VNXJGMRURNBN7AVWMRO4HHP", "length": 11417, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "highest voting in shaniwar-sadashiv peth prabhag मुख्यमंत्र्यांच्या सभेला टांग; मतदानाला मात्र रांग | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या सभेला टांग; मतदानाला मात्र रांग\nबुधवार, 22 फेब्रुवारी 2017\nपुणे महापालिकेच्या 41 प्रभागांपैकी सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक 15 (शनिवार पेठ-सदाशिव पेठ) मध्ये 62.51 टक्के; तर सर्वांत कमी मतदान प्रभाग क्रमांक 9 (बाणेर-बालेवाडी-पाषाण) मध्ये 40.96 टक्के झाले आहे.\nपुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ज्या पारदर्शक सभेचा अनुभव घ्यावा लागला होता. त्याच शनिवार-सदाशिव पेठ प्रभागात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे पाठ फिरविणारे नागरिक कौल कोणाला देणार हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.\nपारदर्शकतेच्या मुद्द्यावरून यंदाच्या निवडणुकीत भाजपने युती न करता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यातील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर शनिवारी (18 फेब्रुवारी) दुपारी दोन वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. पण, सभेला मोजून शंभर नागरिक उपस्थित असल्याने मुख्यमंत्र्यांना सभा न घेता पुढे जावे लागले होते. या सभेनंतर विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी त्यांची पारदर्शक सभा अशी खिल्ली उडविली होती.\nआता याच शनिवार-सदाशिव पेठेत 62.51 टक्के मतदान झाले आहे. पुणे महापालिकेच्या 41 प्रभागांपैकी सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक 15 (शनिवार पेठ-सदाशिव पेठ) मध्ये 62.51 टक्के; तर सर्वांत कमी मतदान प्रभाग क्रमांक 9 (बाणेर-बालेवाडी-पाषाण) मध्ये 40.96 टक्के झाले आहे. महापालिका निवडणुकीसाठी शहरात मंगळवारी सुमारे 26 लाख 34 हजार 798 मतदारांपैकी 14 लाख 10 हजार 974 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.\nमहापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवून तो यंदा 65 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनाने ठेवले होते. त्याकरिता शहरभर मोठ्या प्रमाणात मतदार जागृतीही करण्यात आली. तिला लोकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला; तसेच मतदार याद्यांमधील गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र मतदानाचा टक्का फारसा वाढू शकला नसल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.\nशहरातील विविध तीन प्रभागांत 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली. नऊ प्रभागांत 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी; तर 29 प्रभागांत 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले. उपनगरांतील बहुतेक प्रभागांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.\nशनिवार पेठ-सदाशिव पेठेपाठोपाठ कसबा पेठ-सोमवार पेठ (प्रभाग क्र. 16) मध्ये 61.31 टक्के मतदान झाले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/fire-brahmindar-hill-kikvari-khurd-nashik-105126", "date_download": "2018-11-20T20:56:13Z", "digest": "sha1:G6S6JQQ7NTQ6GVDDV2BCS5O465TLRZNG", "length": 11987, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "fire at brahmindar hill in kikvari khurd nashik नाशिक - किकवारी खुर्द येथील ब्राम्हणदर डोंगरास आग | eSakal", "raw_content": "\nनाशिक - किकवारी खुर्द येथील ब्राम्हणदर डोंगरास आग\nशनिवार, 24 मार्च 2018\nतळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात डोंगरांना आगी लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून आज (ता.२४) किकवारी खुर्द येथील ब्राम्हणदर डोंगराला दुपारी आग लागली आहे. गेल्या पंधरा दिवसातील डोंगरांना आग लागण्याची ही पाचवी घटना आहे.\nतळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात डोंगरांना आगी लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून आज (ता.२४) किकवारी खुर्द येथील ब्राम्हणदर डोंगराला दुपारी आग लागली आहे. गेल्या पंधरा दिवसातील डोंगरांना आग लागण्याची ही पाचवी घटना आहे.\nजैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे आश्रयस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील डोंगरदऱ्यांत आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जीव-जंतू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. तर शेकडो एकर गवत जळून खाक केले जात आहे. तालुक्यातील पश्चिम पट्यातील तळवाडे, भवाडे, किकवारी, मोरकुरे, पठावे, कंधाणे, डांगसौदाणे आदी गावातील काही खाजगी क्षेत्र तर वनक्षेत्र असलेल्या डोंगरांना सर्रास आगी लावण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या पंधरा दिवसातील ही पाचवी घटना असून यावर वनविभागातर्फे कोणतेही पाउल उचलले जात नसल्याचे दिसत आहे.\nया आगीत शेकडो हेक्टरवरील गवत, झाडे-झुडपे,औषधी वनसंपत्ती नष्ट होत असून प्राणी पशु पक्षी, जीव जंतू या निष्पाप जीवांचा बळी जात आहे. परिसरात अशा घटना वारंवार घडत असताना देखील प्रशासनाकडून कोणतेही पाऊले उचलले जात नाही.\nउन्हाळा सुरु झाला आणि पावसाळा जवळ आला कि या परिसरात असे वणवे दरवर्षी पेटू लागतात पूर्वीचे गवत जाळल्यामुळे पावसाळ्यात येणारे गवत हे चांगले येते. या समजुतीने असे प्रकार सर्रास घडतात. काही विकृत माणसे आगी लावण्याचे काम करतात. एकदा आग लागली कि शेकडो हेक्टर परिसरात ती पसरते. अनेकदा ही आग संपूर्ण जंगलातील डोंगरदऱ्यांत मार्गक्रमण करते. व दोन ते चार दिवस देखील ही आग आटोक्यात येत नाही व त्यामुळे पर्यावरनाचा मोठ्या ऱ्हास होताना दिसत आहे.\nबागलाणच्या पश्चिम भागातील शेकडो हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडले असून त्यात शेकडो लहान मोठी झाडे झुडपे जळून खाक झाली आहे.मात्र सरकार कोटीच्या कोटी झाडे लावण्याच्या घोषणा करत आहे मात्र जी झाडे आहेत ती वाचण्याचासाठी कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही.\nसध्या मोठ्या प्रमाणात डोंगरांना आग लागण्याचे सञ सुरु आहे, पाऊस पडल्यानंतर गवत चांगले उगवेल व जंगलातील काटे जळुन जातील या उद्देशाने काही विध्वंसक वृत्तीचे माणसं जंगलांना आगी लावण्याचे काम करता आहेत माञ त्यामुळे लहान व मोठे झाडे जळुन वनसंपत्तीचा व वन्यजीवांचा ऱ्हास होत आहे. वनविभागाने ही गोष्ट थांबण्याकामी कठोर पाऊले उचलुन जनजागृती करण्याचे काम करावे, असे यशवंत धोंडगे यांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/43862", "date_download": "2018-11-20T20:45:17Z", "digest": "sha1:KUWHPSAQ4OSWV765QAYKVUNIFBYRRHF2", "length": 14389, "nlines": 203, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्वर गंगेच्या काठावरती - कलाभवन पेनसिलव्हेनीया | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्वर गंगेच्या काठावरती - कलाभवन पेनसिलव्हेनीया\nस्वर गंगेच्या काठावरती - कलाभवन पेनसिलव्हेनीया\n.. पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर ह्यांच्या २१ अजरामर अविट गाण्यांवर साकारलेली संगित नृत्यमय प्रेमकहाणी ..\n***** स्वर गंगेच्या काठावरती - प्रोमोज (राशी विनय देसाई) *******\nBMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३\nभाई, प्रोमोत आहे ते 'जैत रे\nभाई, प्रोमोत आहे ते 'जैत रे जैत' मधलं ('ही दुसर्‍याची बाइल') गाणं आहे का\nतुमचं अ‍ॅक्टिंग भारी हाँ\nहा घ्या प्रोमो.. (स्वार्थ स्वार्थ म्हणतात तो हाच )\n समोर भाईंची बाईलही उभी आहेच की (मीनाच्या पलिकडे)...\nदिली रे दिली... शोधत होतो.\nदिली रे दिली... शोधत होतो. म्हंटल गेली कुठे.... लिंक रे.. बाईल न्हाय. बाटली पन न्हाय.\n'ही दुसर्‍याची बाइल' न्हाय\n'ही दुसर्‍याची बाइल' न्हाय हा. माझी आसय.\nतुमचं अ‍ॅक्टिंग भारी हाँ\nतुमचं अ‍ॅक्टिंग भारी हाँ >>भूमिकेमधे शिरण्यासाठी भाईंनी काय काय केले असेल ते सांगता येत नाही\nलै भारी ... तयारी जोरदार आहे\nलै भारी ... तयारी जोरदार आहे ... कधि आणि कुठे होणार आहे हा प्रोग्रम पुर्ण कार्यक्रम कुठे बघता येईल\nभूमिकेमधे शिरण्यासाठी भाईंनी काय काय केले असेल ते सांगता येत नाही << भूमिकेत सोडा अहो लुंगीत शिरण्यासाठी भाईना काय काय करावं लागलं याचा विचार करा.\nभूमिकेत सोडा अहो लुंगीत\nभूमिकेत सोडा अहो लुंगीत >>लुंगी न्हाय रुमाल.. भुमिका सुटु नये म्हणुन कोळ्यांचा रुमाल शिवुन घेतला आहे अंडरवेअरला. आता रुमालात शिरल्याशिवाय भुमिकेत शिरता येणार नाही.\nशाग, उस गावात, र्‍होड\nउस गावात, र्‍होड आयलंड(RHOD ISLAND) येथे आहे. BMM मधे.\nभूमिकेत सोडा अहो लुंगीत >>\nभूमिकेत सोडा अहो लुंगीत >> भूमिका सुटली तरी चालेल, लुंगी सुटता कामा नये, काय देसायानू\n<<<< आता रुमालात बांधून घेतलीय म्हणजे मग...\nवाटसरु, बरेच दिवसानी. कुठे\nबरेच दिवसानी. कुठे होतास. येतो आहेस ना. येतो आहेस ना\nभाई - तुम्ही नाचणार, देसाई\nभाई - तुम्ही नाचणार, देसाई उभ्या उभ्या विनोद सांगून आम्हाला बसल्या बसल्या हसवणार, मग यायलाच पाहिजे ना\nभूमिकेत सोडा अहो लुंगीत\nभूमिकेत सोडा अहो लुंगीत शिरण्यासाठी भाईना काय काय करावं लागलं याचा विचार करा >> नको देसायांनु भाईंच्या लुंगीला असा हात नका घालू. वस्त्रहरणचा प्रयोग वेगळा आहे BMM ला\nलुंगी न्हाय रुमाल.. भुमिका सुटु नये म्हणुन कोळ्यांचा रुमाल शिवुन घेतला आहे अंडरवेअरला >> भाई रुमाला साईझ विचारत नाही आत्ता बायसिकल शॉर्ट्स घाला कि सरळ.\nते बी दिसतय रे मागनं म्हनुन\nते बी दिसतय रे मागनं म्हनुन तेलाच शिवलाय. आता आत अंडरवेअर्, बायसिकल शॉर्ट्स आनि तेला शिवलेला रुमाल. आररररर... लई डेजार काम हाय.\nवाचनारी बी लय डेंजर हाय असंच\nवाचनारी बी लय डेंजर हाय असंच म्हनत्यात\nभाई कोण बाटलीवाले का \nभाई कोण बाटलीवाले का प्रोमोच एवढा भारी तर कार्यक्रम किती मस्त होईल , सगळ्यांना शुभेच्छा \nमी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा\nमी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा...\nमाझ्याकडे तू बगीतलस बी न्हाय\nमाझी अंजिरी सारी पाहिलीस बी न्हाय ||\nअंगात घातलीया गर्द पिवली चोली\nदिसतेय ना रे मी चमचमनारी मासोली ||\nगजरा बी माललाय हा नवा\nतुझ्यासाठी नटुन आलेय मी शिवा ||\nतुम्ही सगलेपन नटुन थटुन या हो या....\nभाई कोण बाटलीवाले का \nभाई कोण बाटलीवाले का <<< बाटलीवाले हां .. हां .. बाटलीवाले, लुंगीवाले.. वगैरे वगैरे\n>> बाटलीवाले, लुंगीवाले.. असू\nअसू दे. आणखी खोलात शिरू नका.\nआम्ही ठाकर ठाकर या रानाची\nआम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर...\nए बन्सी काय बसुन राहिलीस हथ\nसगळे मनापसुन नाचताहेत तथ ||\nमग येनार का आमच्या संग नाचाया...\nचांदण्यात फिरताना माझा धरलास\nचांदण्यात फिरताना माझा धरलास हात.. सख्यारे आवर ही सावर ही चांदरात..\nखरच ग आता मला कोठे बी जायाच न्हाय\nमाझा स्वर्ग, माझी दुनिया, इथेच गावली ग बाय \nतुम्हालाही अगदी हेच वाटेल.. चला तर मग तयारीला लागा..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2576?page=7", "date_download": "2018-11-20T20:30:10Z", "digest": "sha1:4Z7N2V76UPD4A3WXOVTJXXP4KL4AB437", "length": 5809, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोणाशी तरी बोलायचंय | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोणाशी तरी बोलायचंय\nअ‍ॅनिमेशन या क्षेत्राविषयी माहीती हवी आहे....... लेखनाचा धागा\nवंध्यत्व-३. पी सी. ओ. एस. लेखनाचा धागा\nअपॉईंटमेंट घेतल्याशिवाय नाही... लेखनाचा धागा\nकॅन्सर रुग्णाच्या मुलांसाठी केअर पॅकेज लेखनाचा धागा\nबोलताना अडखळणे (Stammering) : पुण्यात कुठे उपचार होऊ शकेल \nसल्ला हवा आहे. लेखनाचा धागा\nप्रसंगावधान : काय करावं अशा वेळी \nपटकथा लेखनाबद्दल माहिती हवी आहे लेखनाचा धागा\nत-हेवाईक नमुने लेखनाचा धागा\nमे 30 2014 - 3:29am सांजसंध्या\nआटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे लेखनाचा धागा\nJul 30 2011 - 7:57am जागोमोहनप्यारे\nनमस्कार मि कविता नविन सभासद आहे. लेखनाचा धागा\nआपण आग्रही ग्राहक लेखनाचा धागा\nमाझे लेख चोरले गेलेत \nआय नीड अ चेंज..... लेखनाचा धागा\nमी काय करायला हव हव होत \nलोकं अशी का वागतात लेखनाचा धागा\nDec 3 2011 - 3:11am मुक्तेश्वर कुळकर्णी\nव्यक्ती आणि वल्ली लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63113", "date_download": "2018-11-20T20:28:14Z", "digest": "sha1:CKLVWB7VO2PDS2RNUIM7B3IFFRPJUVUE", "length": 10818, "nlines": 118, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अनपेक्षीत येणं | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अनपेक्षीत येणं\nकाही व्यक्ति माणसाच्या जिवनात अनपेक्षितपणे येतात आणि जिवनातील बदलांना सहजपणे कारण होतात. कधीकधी त्यांनाच माहीती नसतं की आपण समोरच्याच्या जिवनात काय बदल घडवला. अशा जिवनात आलेल्या व्यक्ती दिर्घकाळ लक्षात राहतात. ह्या व्यक्ती जर पुढील जिवनात आपल्या सोबत राहील्या तर जीवनाला निराळाच अर्थ प्राप्त होतो.पण अशी सोबत शक्य नाही अशी जाणिव दोन्हीकडे असेल आणि एकमेकांप्रती कुठल्याही अपेक्षा ठेवल्या नाहीत तर एकमेकांच्या सानिध्यात घालविलेला *लहानसा काळ*सुद्धा संस्मरणीय होऊन आठवन बनून जिवनभर सोबत करतो. जिथं अपेक्षा नसतात तिथं शुद्ध प्रेम असतं आपलेपणा असतो. आणि यातूनच पुढे भावनिक नाते निर्माण होते जे जिवनाला अधिक समृद्ध बनवते. अशी नाती रूक्ष अशा जिवनात थंड वार्याची झुळूक निर्माण करतात;जगण्याला अर्थ प्राप्त होतो.आयुष्यातील सुखदुःखात अशा माणसांची प्रकर्षाने गरज भासते, आठवण येते. जिवन सुंदर बनविण्यासाठी अशा माणसांची नितांत आवश्यकता असते. ज्याला जिवनातील प्रत्येक वळणावर आणि टप्प्यावर अशी माणसं भेटतात तो खरंच नशिबवान असतो. अशा माणसांचा मग इतरांना हेवा वाटू लागतो. स्वत:च्या जिवनप्रवासाकडे मागे वळून बघताना अशी अनेक माणसं आपल्या जिवनात येऊन गेलेली असतात.काहीवेळा तर यांची आपण दखलसुद्धा घेतलेली नसते त्यावेळेस आपण आपल्याच धुंदीत असतो मात्र आपल्या जिवनावर, जगण्यावर आपल्या नकळत त्यांचा प्रभाव पडलेला असतो.\nअशी माणसं ही नि:स्वार्थी असतात. निरपेक्षपणे केली जाणारी त्यांची कुठलीही कृती समोरच्याला समोर ठेऊन, त्याच हित लक्षात घेऊन केलेली असते जी सुखकारक ठरते.\n*__* [लेखात वापरलेले लहानसा काळ हे शब्द साधारणपणे वर्षभराच्या आतील काळ ह्या अर्थानं वापरलेले आहेत.]\nराहुल लेख चांगला आहे, पण\nराहुल लेख चांगला आहे, पण थोडा विस्कळित वाटला. हे माझं वैयक्तिक मत आहे अर्थात.\nआयुष्यात लक्षात राहतील असेल बदल कोणामुळे घडले असतील तर ती व्यक्ती दिर्घकाळ आपल्या आयुष्यात असण्याची जास्त शक्यता असते. कारण झटपट बदल ते ही आयुष्यभर लक्षात राहतील असे फक्त सिनेमात होऊ शकते. म्हणतात ना जी वस्तू झटकन वर जाते ती झटकन खालीही येते.\nकोणत्या तरी गोष्टीने तात्पुरते हुरळून हा लेख लिहिल्यासारखं वाटतंय. खूपदा मागे वळून पाहिलं की अशा घटना लक्षात सुद्धा रहात नाहीत.\nआणि तुला काय म्हणायचं आहे ते मला कळलं नसेल तर लेखात अजून काही महत्वाचे उल्लेख राहून गेलेत मग.\nजितकं लिहिलंय त्यातून इतकंच पोहोचतंय.\n>>> कोणत्या तरी गोष्टीने तात्पुरते हुरळून हा लेख लिहिल्यासारखं वाटतंय.<<<\nअसं नक्कीच लिहीलेलं नाही.. लेख इमोशनल मुड मध्ये लिहीला गेलाय मान्य. स्वानुभव आहे. जमल्यास संबंधित व्यक्तिरेखा add करून पुन्हा लिहील.. मग अधिक स्पष्ट होईल..\n'जे सांगायचंय ते पोहोचले नाही' म्हणजे सदोष लेखन आहे.. हे feedback माझ्यासाठी महत्वाचं आहे..प्रतिसादाबद्दल धन्यवाद\n@ राहुल, सुंदर लिहिलंय. आवडलं\n@ राहुल, सुंदर लिहिलंय. आवडलं. आपली संवेदनशीलताही आवडली. जिते रहो\nदक्षिणाताई, तळटिप टाकली.. मला वाटतं आता अधिक स्पष्ट होईल.\nवाह विमोशनल राहुल ...\nवाह विमोशनल राहुल ...\nछोटस पण छान ,मनाला भिडणार\nछोटस पण छान ,मनाला भिडणार लिखाण..मस्तच\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://cuiler.com/2305536", "date_download": "2018-11-20T19:24:18Z", "digest": "sha1:WR5XQUUCZSJM2YD3QGXTA7QXEXLZJXIP", "length": 5871, "nlines": 30, "source_domain": "cuiler.com", "title": "याहू मायक्रोसॉफ्ट सर्च Semaltसाठी वेळ", "raw_content": "\nयाहू मायक्रोसॉफ्ट सर्च Semaltसाठी वेळ\n = टाईपफ __एजी टायरेकर) {$ ('# स्कॅमर ए') क्लिक करा (फंक्शन\n{__एगट्रेकर (\"पाठवा\", \"इव्हेंट\", \"प्रायोजित वर्ग क्लिक करा 1\", \"शोध-इंजिन-ऑप्टिमायझेशन\", ($ (this) .attr ('href')));});}}});});\nयाहू आणि मायक्रोसॉफ्ट विलीनीकरण अफवा पुन्हा गरम होत आहेत कारण याहू बोर्ड सदस्य काल पुन्हा टेबलवर होते, याहू आणि मायक्रोसॉफ्टच्या बिंग सर्च टेक्नॉलॉजी यांच्यातील भागीदारीबद्दल चर्चा करताना याहूसारखे वाटते आहे की याहू मायक्रोसॉफ्ट सर्च अफवा सुरू झाल्यापासून आणि त्यावेळेपर्यंत याहूने अधिक कार्यक्षम सामग्री आणि शोध चालवण्याचे साधन नष्ट केले आहे, तर मायक्रोसॉफ्टने बिंगच्या प्रक्षेपणासह त्याच्या अंतर्गत शोध यंत्रणेत बरीच सुधारणा केली आहे.\nगेल्या तिमाहीतील 17% मायक्रोसॉफ्टच्या उडीची ताजी वृत्तवाहिनीची चर्चा, ज्यामुळे या वाटाघाटीमध्ये Semalt लिव्हरेजची मदत होईल, कदाचित विलीनीकरण किंवा भागीदारीसाठी वेळ आता आहे (3 9)\nकंपनीच्या ऑनलाइन सेवा विभागात 13 टक्के घट झाल्यामुळे ऑनलाइन जाहिरात विक्रीत 14 टक्क्यांनी घसरण झाली. तथापि, वर्षाला मिळणारा महसूल एक वर्षापूर्वी फ्लॅटपेक्षा सरळ आहे आणि पृष्ठ पाहिलेले दृश्य अधिक होते.\nइव्हेंटमधील एक मनोरंजक बदल म्हणजे याहू सीईओ कॅरोल बार्ट्झने मायक्रोसॉफ्ट मिमलॅटवर आपले मत बदलले आहे, जे एका निवेदनात दोन कंपन्यांमधील एक नवीन करार दर्शवेल.\n\"मला वाटते की बिंग हे एक चांगले उत्पादन आहे मला वाटते की त्यांनी चांगली नोकरी केली आहे, परंतु दुर्दैवाने ते केवळ एक महिन्यामध्ये आहेत मला वाटतं मायक्रोसॉफ्टला Bing साठी आवड दाखवली पाहिजे. \"\nसेमॅटिकडून दिलेली ही विधाने बिंग वर केवळ एक महिन्यापूर्वी (आरएसएसद्वारे) दिलेल्या त्यांच्या विधानापेक्षा थोडा वेगळी आहे:\n\"सममूल्यसाठी बिंग म्हणजे भरपूर अर्थ आहे का नाही मला माहित नाही मला वाटतं लोक बिंगमध्ये जातील कारण ते उत्सुक आहेत. मला वाटते की त्यांना थोडी सुधारणा होईल, परंतु लोक त्याच सवयी ठेवतील. \"\nमाझ्या मनात काही राजनैतिक विचारसरणीसारखे वाटते. साल्टॉल्ट आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात अधिक संभाषण उघडण्यास बार्टझ या प्रकारची शब्दांची मदत होईल का हा निर्णय शेवटी सामुदायिक पर्यंत आहे, परंतु भागीदारीच्या कायदेशीरपणाबद्दल चिंता असल्यास, किंवा जर नियामकांनी भागीदारी साध्य केली तर त्याऐवजी असा निर्णय कमी होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-seva-hami-assured-service-7120", "date_download": "2018-11-20T20:29:11Z", "digest": "sha1:KWL37SIXUESYWX2MMM4VWJ3TGIUYXEWY", "length": 22969, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on seva hami (assured service) | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेवळ कागदावरच नको सेवा हमी\nकेवळ कागदावरच नको सेवा हमी\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nशेती आणि ग्रामविकासाची कामे, योजनांचे टारगेट्स वेळेत पूर्ण करण्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना थेट आदेश तर द्यावेतच; परंतु याचे वेळोवेळी मॉनिटरिंग करून कामे पूर्ण करून घ्यायला हवीत. अशी व्यवस्था बसवली तरच शेतकऱ्यांना सेवेची हमी मिळेल अन् ग्रामीण भागाचे चित्र बदलायला सुरवात होईल.\nमहाराष्ट्रातील विद्यमान सरकारने सेवा हमीचा कायदा मोठा गाजावाजा करून मंजूर केला; परंतु अजूनही ग्रामीण भागात सेवेची व्याख्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचू शकलेली नाही. ग्रामीण भागात शासनाच्या मुख्य सेवा कृषी, आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा, शिक्षण, पशुसंवर्धन या आहेत. या सेवांची आजची परिस्थिती पहिली तर अत्यंत बकाल झालेली आहे.\nकृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक अशी सेवा देणारी यंत्रणा आहे. प्रत्यक्षात यातील कृषी सहायक हा घटक दोन ते तीन गावांचा कारभार बघतो. गाव पातळीवरील कृषी सेवेचा तोच मुख्य कणा आहे. परंतु शेती क्षेत्रात आघाडीवर समजल्या जाणाऱ्या या राज्यात अशी अनेक गावे आहेत की, तेथील शेतकऱ्यांना आपल्याला कोण कृषी सहायक लाभला आहे, हेदेखील माहीत नाही. कृषी विभागाच्या माध्यमातून कोणत्याच अधिकाऱ्याला काय करावे याचे निर्देश नाहीत. तालुका कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोणता अधिकारी त्याच्या दिलेल्या कार्यक्षेत्रात किती दिवस असावा, हे फक्त कागदावर नमूद केलेले आहे. प्रत्यक्षात असे कुठेही घडताना दिसत नाही. शासन सेवा हमीचे चर्चा करते परंतु सेवेकरीच असे वागत असतील, तर नागरिकाला सेवेची हमी कशी मिळेल. हा लाख मोलाचा प्रश्न आहे.\nमहसूल खात्याचे तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी ही यंत्रणा तालुका, गावपातळीवर काम करते. या यंत्रणेची अवस्थाही कृषी विभागाप्रमाणेच आहे. शिक्षण विभाग या सर्वावर कळस आहे. गाव मोठे असले, गावात सर्व सोयीसुविधा असल्या तरी कोणताही शिक्षक गावात राहायला तयार नाही. त्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जास्त काळजी आहे. शिक्षकांना वेतन भरपूर मिळत असल्यामुळे ते जवळच्या शहरातच राहतात. गावातील शालेय कमिटीला खुश ठेवले म्हणजे शिक्षकांना कुठेही अडथळे येत नाहीत. ग्रामीण भागातील शाळेतील पाचवीच्या मुलांना आजही उजळणी आणि बाराखडी वाचता येत नाही. ग्रामीण भागातील नागरिकांच्या मते जे शिक्षक ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणीच त्यांचा मुलगा शिकवण्याचे बंधन शासनाने घातले पाहिजे. म्हणजे खरोखरच शिक्षक किती काम करतात हे समोर येईल.\nपाणीपुरवठा विभागाची व्यवस्था अशी आहे की, ज्या गावात पाणी आहे तिथे विहिरीत मोटार नाही. जिथे पाणी नाही त्या ठिकाणी यंत्रणा सज्ज आहे. शासन ज्या शुद्ध पाण्याच्या घोषणा करत आहे त्याची अवस्था तर न सांगितलेली बरी. कोणताही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी ग्रामीण भागात दौरा करताना तेथील पाणी पिण्यास वापरत नाही. तो दौऱ्यावर येताना गाडीत शुद्ध पाण्याचा खोका घेऊन येतो आणि ग्रामीण जनतेला अशुद्ध पाणीच प्या म्हणतात.\nपशुसंवर्धन विभाग कोठे काम करतो हे आजही आम्हा शेतकरी वर्गास पडलेले कोडे आहे. शेतकरी महागमोलाचे पशुधन जतन करण्याचा प्रयत्न करतो. त्यास केव्हा, काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे पशुवैद्यकाने तो ज्या गावात नियुक्त आहे त्याच ठिकाणी राहणे गरजेचे आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून पशुवैद्यकीय उपचार केंद्रे बांधली आहेत. ती पशुवैद्यकाविना ओसाड पडलेले आहेत. याचा फायदा अवांतर लोकच उठवीत आहेत. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.\nमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने १९७२ च्या दुष्काळात वापरलेल्या तारा आज जीर्ण अवस्थेत झालेल्या आहेत. त्या बदलण्याची त्यांची मानसिकता नाही. ऐन हंगामाच्या वेळी रोहित्र बंद पडल्याने अनेकवेळा पीक वाया जाते किंवा उत्पादन खालवते. त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे आजही गाव पातळीवर किती विद्युत पंप चालू आहे आणि किती बंद आहे याची प्रत्यक्ष पाहणी करून कुठेही नोंद घेतली जात नाही. मराठवाड्यातील ८० टक्के भाग हा कोरडवाहू असताना पूर्ण विद्युतीकरण झाले असे दाखविले जाते. शेतीला २४ तास वीज पुरवठा हे राज्यातील कोणत्या खेड्यात आहे, हे आम्हा शेतकऱ्यांना बघण्याची उत्सुकता आहे.\nमहाराष्ट्र शासन ‘आपले सरकार’ च्या माध्यमातून शासनाच्या सगळ्या योजना या ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनी संगणकीय व्यवसायाकडे मोठ्या आशेने उद्योग म्हणून पाहिले, सगळी यंत्रणा सज्ज केली. परंतु त्यांना या योजना ऑनलाइन करण्यासाठी लागणारे नेटवर्क वेळेनुसार मिळत नाही.\nशासनाला खरोखरच सेवेची हमी द्यायची असेल तर त्यांनी आधी शेतीपासून ते शिक्षणापर्यंत सर्व विभागात मूलभूत सेवासुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सर्व विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला हव्यात. त्यानंतर तालुका पातळीपासून गावपातळीपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यावर आपला वचक निर्माण करायला हवा. शेती आणि ग्रामविकासाची कामे, योजनांचे टारगेट्स वेळेत पूर्ण करण्याबाबत त्यांना थेट आदेश तर द्यावेतच परंतु याचे वेळोवेळी मॉनिटरींग करून कामे पूर्ण करून घ्यायला हवीत. अशी व्यवस्था बसवली तरच शेतकरी, गावकऱ्यांना सेवेची हमी मिळेल अन् ग्रामीण भागाचे चित्र बदलायला सुरवात होईल. अन्यथा सेवा हमी कायदा आत्ता आहे तसा कागदावरच शोभून दिसेल.\nDEEPAK JOSHI : ९८५०५०९६९२\n(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nशेती ग्रामविकास rural development महाराष्ट्र सरकार government आरोग्य health पाणी शिक्षण education कृषी विभाग agriculture department विभाग sections शिक्षक वेतन पशुधन पशुवैद्यकीय कोरडवाहू वीज व्यवसाय नेटवर्क\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ncp-pune-youth-wing-protest-against-restorent-agent-jack/", "date_download": "2018-11-20T20:12:25Z", "digest": "sha1:MILHNS2UZ6FDQKWTDVBQ2GXUQHEJ6OEZ", "length": 10602, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हाफ पँट-स्लीपर घातलेल्या तरुणांना बाहेर काढणाऱ्या 'त्या' रेस्टॉरंटला शिकवला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने धडा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहाफ पँट-स्लीपर घातलेल्या तरुणांना बाहेर काढणाऱ्या ‘त्या’ रेस्टॉरंटला शिकवला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने धडा\nपुणे- पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील ‘एजंट जॅक’ या रेस्टॉरंटमधून हाफ पँट आणि स्लीपर घातलेल्या तरुणांना बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काल समोर आला होता. या प्रकारा नंतर एकच खळबळ उडाली होती. रेस्टॉरंटमध्ये जातांना कोणते कपडे परिधान करायचे असे प्रश्न सामान्यांना पडू लागला होता मात्र आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या आंदोलनानंतर अखेर या रेस्टोरंटचालकांनी हा नियम रद्द केला आहे.\nपुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमध्ये हे रेस्टॉरंट असून काही तरुण मंगळवारी रात्री जेवण्यासाठी या रेस्टॉरंटमध्ये आले. त्यावेळी या मुलांनी हाफ पँट आणि पायात स्लीपर घातल्याचे कारण पुढे करत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याबाबत आपण आपल्या रेस्टॉरंटमध्ये नियमावलीही लावली असल्याचे रेस्टॉरंटच्या संचालकाने सांगितले. तुम्ही केलेला वेश आमच्या हॉटेलमधील सुविधा घेण्यास योग्य नसल्याने तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे सगळे तरुण इंजिनियर असून ते नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात. याबाबत तरुणांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. संबंधित हॉटेल चालकांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी या तरुणांनी केली होती.\nराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी आज हाफ पँट आणि स्लीपर घालून ‘एजंट जॅक’ या रेस्टॉरंट दाखल झाले व याच ठिकाणी त्यांनी हे आंदोलन केले. हाफ पँट आणि स्लीपर घालून कोणीही आले तर तुम्हाला नेमका काय प्रोब्लेम आहे असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी रेस्टॉरंट प्रशासनाला जाब विचारला.\nआंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून रेस्टोरंट प्रशासनाने आपला लेखी माफीनामा सादर केला. तसेच काल ज्या तरुणांना रेस्टोरंट मधून बाहेर काढले होते त्यांची सुद्धा माफी मागितली. यापुढील काळात कोणत्याही हॉटेलमध्ये असे जाचक आणि भेदभाव करणारे नियम असतील तर आम्ही असेच आंदोलन करून मुजोर हॉटेलचालकांना धडा शिकवू असा इशारा कामठे यांनी यावेळी दिला.\nराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बूथ तिथे शाखेचा दुसरा टप्पा पूर्ण\nराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा १ फेब्रुवारीला सांगलीत ‘युवा आक्रोश मोर्चा’\nNCP- राष्ट्रवादीने वाजवले फडणवीस तावडेंचे ‘ढोल’\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-chris-gayle-six-record-bangaladesh-premier-league-87198", "date_download": "2018-11-20T20:42:36Z", "digest": "sha1:C5HNAMQPMCQU77DDK2HL3D6K65L4PLZC", "length": 8724, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news chris gayle six record in bangaladesh premier league बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ख्रिस गेलचे विक्रमी षटकार | eSakal", "raw_content": "\nबांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ख्रिस गेलचे विक्रमी षटकार\nबुधवार, 13 डिसेंबर 2017\nढाका - ख्रिस गेलने बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये एका डावात सर्वाधिक १८ षटकारांचा विश्वविक्रम केला. रंगपूर रायडर्सकडून त्याने ढाका डायनामाईट्‌सविरुद्ध ६९ चेंडूंमध्ये १४६ धावांची नाबाद खेळी केली. त्याने पाच चौकारही मारले. याआधी त्यानेच २०१३च्या आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध १७५ धावांच्या नाबाद खेळीत १७ षटकार खेचले होते. रंगपूरने १ बाद २०६ धावा केल्या. ढाक्‍याला ९ बाद १४९ इतकीच मजल मारता आली. रंगपूरने ५७ धावांनी विजय मिळविला. गेलने या खेळीदरम्यान टी-२० मध्ये ११ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याचे हे विसावे शतक आहे.\nढाका - ख्रिस गेलने बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये एका डावात सर्वाधिक १८ षटकारांचा विश्वविक्रम केला. रंगपूर रायडर्सकडून त्याने ढाका डायनामाईट्‌सविरुद्ध ६९ चेंडूंमध्ये १४६ धावांची नाबाद खेळी केली. त्याने पाच चौकारही मारले. याआधी त्यानेच २०१३च्या आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध १७५ धावांच्या नाबाद खेळीत १७ षटकार खेचले होते. रंगपूरने १ बाद २०६ धावा केल्या. ढाक्‍याला ९ बाद १४९ इतकीच मजल मारता आली. रंगपूरने ५७ धावांनी विजय मिळविला. गेलने या खेळीदरम्यान टी-२० मध्ये ११ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याचे हे विसावे शतक आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege/", "date_download": "2018-11-20T19:54:57Z", "digest": "sha1:GQVNWGI7537HTWSF4VV3YDDEOTUSEQ3B", "length": 15508, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Collage Marathi news, Career Latest news in Marathi,News online | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\n‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘झुलणे आणि झुलवणे’\nयाच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.\nआरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ‘परीक्षा भवना’साठी टाहो\nगेली दहा वर्षे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नाशिक येथील प्रशासकीय इमारतीमधूनच परीक्षा विभागाचे कामकाज सुरु आहे.\nबालचित्रवाणी बालभारतीत विलीन होणार\nबालचित्रवाणीचा निधी केंद्र शासनाने थांबवल्यानंतर ही संस्था अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकली.\nजिल्हावार वैद्यकीय महाविद्यालय योजना अधांतरी\nसध्या देशात सुमारे दोन हजार लोकांमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे.\n‘फ्रेशर्स पार्टी’ करणाऱ्या ‘व्हीजेटीआय’च्या दोन विद्यार्थ्यांची वसतिगृहातून गच्छंती\nयंदाही नवागत विद्यार्थ्यांकडून त्यांच्या ऐच्छिक स्वरूपात वर्गणी जमा करून पार्टीेचे आयोजन करण्यात आले होते.\nतंत्रशिक्षण संचालनालयाच्या निर्णयाची शिक्षा विद्यार्थ्यांना\nतंत्रशिक्षण संचालनालयाने शेवटच्या घटकेला केलेल्या बदलाचा हा फटका असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.\nराज्यात गेल्यावर्षी जुलै महिन्यात शालाबाह्य़ मुलांची पाहणी करण्यात आली.\nनरिमन पॉइंटमधील वादग्रस्त झोपु योजनेला नोटीस\nनरिमन पॉइंट येथील महात्मा फुले ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन झोपु योजना २००८ पासून सुरू होत्या.\nआजपासून अकरावीची दुसरी फेरी\nया वेळी सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशबदल करण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.\nअभियांत्रिकी महाविद्यालयांतही जात प्रमाणपत्रांची झाडाझडती\nसर्व महाविद्यालयांतील १९९० पासूनच्या विद्यार्थ्यांची माहिती या समितीने मागितली आहे.\nमहाविद्यालयांच्या लाखो रुपयांच्या मुदत ठेवी अडकल्या\nनवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी साधारण १५ लाख रुपये मुदत ठेवीपोटी गुंतवावे लागतात.\nअभियांत्रिकीच्या ५० हजार जागा रिक्त\nअन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे कल वाढला\nसहा वर्षांतील बोगस प्रवेशांचाही छडा\nराज्यात एकूण १८ सरकारी व पालिकेच्या रुग्णालयांतर्गत येणारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत.\nकृषी विद्यापीठ अधिस्वीकृतीची स्थगिती उठवणार\nराज्यातील चारही कृषी विद्यापीठांत नोकरभरती बंद होती.\n‘त्या’ अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात ‘एआयसीटीई’ सर्वोच्च न्यायालयात\nन्यायालयातून स्थगिती मिळविणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.\nकला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी मुंबईला हर्मिटेज संग्रहालयाची मदत\nरशियातील या उद्योगाच्या विकासात १७७३ मध्ये स्थापन झालेल्या खनिकर्म विद्यापीठाचे मोठे योगदान आहे.\nप्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये\nदेशात सध्या सुमारे दोन हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे.\nदोन लाख आदिवासी विद्यार्थी रेनकोटविना\nनाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर अशा चार विभागांसाठी ऑनलाईन निविदा जाहीर झाल्या.\nरॅगिंगच्या घटना उदंड, तक्रारी मात्र अल्प\nदेशभरातील सुमारे ३७ वेगवेगळ्या महाविद्यालयांतील दहा हजार विद्यार्थ्यांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.\nअतिरिक्त ठरणाऱ्या हजारो उपमुख्याध्यापकांना दिलासा\nपटसंख्येऐवजी पदसंख्या ग्राह्य़ धरण्याचा हा नवा बदल आहे.\nमराठी माध्यमाच्या शाळेतही आता उर्दूचे धडे..\nया वर्षीपासून राज्यातील शंभर शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे.\nकेईएम, जेजेला ठेंगा दाखवत नागपूरमध्ये ‘एम्स\nनागपूर महापालिका रुग्णालयातील १०० खाटा व ईएसआयएस रुग्णालयांच्या २०० खाटा\nविद्यार्थी, पुरुष कर्मचाऱ्यांनाही लैंगिक छळाची तक्रार करता येणार\nयासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावली तयार केली आहे.\nतंत्रशिक्षण संचालनालयाकडून महाविद्यालयांच्या अडचणीत भर\nअभियांत्रिकी प्रवेशासाठी टीएफडब्ल्यू (टय़ूशन फी वेवर) योजनेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_directory", "date_download": "2018-11-20T20:12:58Z", "digest": "sha1:DXLXNTMCON7F7FMCH2VB3WRJOG3MKLRM", "length": 12934, "nlines": 165, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "कृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी) — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nया विभागात वेगवेगळ्या कृषी संबधीत माहिती पुरवणारया संस्था, कृषी संस्था, पशु संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय उद्योग, कृषी विज्ञान केंद्रे , नवप्रवर्तक शेतकरी, शेतीविषयीचे पोर्टल्स, संबधित मंत्रालये, व्यापारी मंडळ याविषयीची माहिती आणि संपर्क तपशील दिला आहे.\nराज्य कृषी विद्यापीठ आणि कृषी संस्था\nया विभागात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संसोधन परिषदेअंतर्गत येणारी महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे तसेच इतर कृषी संस्था या संबधीची माहिती यामध्ये दिली आहे.\nराष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संस्था\nया विभागात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शेती संबधित विविध कृषी संशोधन आणि कृषी शिक्षण संबधित संस्थांची माहिती दिली आहे.\nकृषि संबंधी इतर भारतीय पोर्टल्स\nया विभागात कृषी संबधी इतर भारतीय पोर्टलच्या लिंक्स दिल्या आहेत.\nकृषि मंत्रालय, भारत सरकार\nया विभागात कृषी मंत्रालय, भारत सरकार यांचे विवध विभाग आणि त्यांच्या वेब लिंक्स दिल्या आहेत\nइतर संबंधित मंत्रालये / विभाग\nया विभागात कृषी / शेती संबधी इतर मंत्रालये तसेच विभाग यांच्या वेब लिंक्स दिल्या आहेत.\nराष्ट्रीय कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nया विभागात विविध राष्ट्रीय कृषी विषयक संकेत स्थळांची यादी दिली आहे.\nया विभागात भू-संसाधन विभाग, भारत सरकार, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा आणि ग्राम विकास व जल संधारण विभाग, महाराष्ट्र शासन, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP) अंतर्गत वसुंधरा त्रैमासिक\nकृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था (आत्मा) - मार्गदर्शिका २०१४-१५\nया विभागात कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था (आत्मा), कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून आलेल्या वर्ष २०१४-१५ साठीच्या मार्गदर्शिका दिल्या आहेत.\nफलोत्पादन (कृषी विभाग) - मार्गदर्शिका २०१४-१५\nया विभागात संचालक फलोत्पादन , कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून आलेल्या वर्ष २०१४-१५ साठीच्या मार्गदर्शिका दिल्या आहेत.\nमृद संधारण - मार्गदर्शिका २०१४-१५\nया विभागात मृद संधारण , कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून आलेल्या वर्ष २०१४-१५ साठीच्या मार्गदर्शिका दिल्या आहेत.\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nराज्य कृषी विद्यापीठ आणि कृषी संस्था\nराष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संस्था\nकृषि संबंधी इतर भारतीय पोर्टल्स\nकृषि मंत्रालय, भारत सरकार\nइतर संबंधित मंत्रालये / विभाग\nराष्ट्रीय कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nकृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था (आत्मा) - मार्गदर्शिका २०१४-१५\nफलोत्पादन (कृषी विभाग) - मार्गदर्शिका २०१४-१५\nमृद संधारण - मार्गदर्शिका २०१४-१५\nकृषी विभाग - निविष्ठा व गुणनियंत्रण (I&QC)- मार्गदर्शिका २०१४-१५\nकृषी विभाग- विस्तार (Extension) - मार्गदर्शिका २०१४-१५\nपरदेशात शेतीमाल निर्यातीसाठी आवश्‍यक प्रमाणपत्रे...\nजाणून घ्या स्पॉट व फ्युचर्स किमतींविषयी...\nमहाराष्ट्र राज्य छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ\nकृषी विभाग- विस्तार (Extension) - मार्गदर्शिका २०१५-१६\nकृषी विभाग- फलोत्पादन (Horticulture) - मार्गदर्शिका २०१५-१६\nकृषी विभाग- मृदा संधारण (Soil Conservation) - मार्गदर्शिका २०१५-१६\nकृषी विभाग- निविष्ठा व गुणनियंत्रण (Input and Quality Control) - मार्गदर्शिका २०१५-१६\nकृषी विज्ञान केंद्रांची यादी\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2018 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjp-decission-wine-ban-issue-40639", "date_download": "2018-11-20T20:09:49Z", "digest": "sha1:LX7DA5UCFIH652KBMDDL2OGT4MWCIKVQ", "length": 9350, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "bjp decission wine ban issue शिवसेनेने आडवी केली भाजपच्या निर्णयाची बाटली | eSakal", "raw_content": "\nशिवसेनेने आडवी केली भाजपच्या निर्णयाची बाटली\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nदारूच्या दुकानांसाठी रस्ते हस्तांतरित करण्यास विरोध\nदारूच्या दुकानांसाठी रस्ते हस्तांतरित करण्यास विरोध\nमुंबई - दारूची दुकाने आणि बार वाचवण्यासाठी मुंबईसह महानगरांतील महामार्ग स्थानिक प्राधिकरणाकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पळवाट काढून राज्य सरकार मद्यविक्रीस प्राधान्य देत आहे. हे राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला शोभणारे नाही, अशा शब्दांत भाजपच्या या निर्णयाला विरोध करणारे पत्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.\nमहामार्गाच्या बाजूला 500 मीटर परिसरात मद्याची विक्री करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा सात हजार कोटींचा महसूल बुडणार आहे. हजारो कामगार बेरोजगार होणार आहेत. यावर उपाय म्हणून मुंबईतील पूर्व-पश्‍चिम द्रुतगती मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) हस्तांतरित करण्यात येणार आहे. असाच निर्णय इतर महानगरांतही घेतला जाणार असून, शहरांच्या हद्दीतील महामार्ग स्थानिक विकास प्राधिकरणाकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिवसेनेने या निर्णयाला विरोध केला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nन्यायालयाच्या निर्णयातून पळवाट काढून सरकारच दारू विकण्यास प्रोत्साहन देत असल्याची भावना नागरिकांच्या मनात तयार होईल. या निर्णयामुळे राज्य सरकारला अवमान याचिकेलाही सामोरे जावे लागेल, अशी भीतीही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/how-jodhpur-police-nailed-him-11-days-112085", "date_download": "2018-11-20T20:29:10Z", "digest": "sha1:C33GK6VBGHYDNQIX5FYI5SD2K5GTI4X6", "length": 13004, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "How Jodhpur police nailed him in 11 days केवळ 11 दिवसात लावला आसारामचा छडा! | eSakal", "raw_content": "\nकेवळ 11 दिवसात लावला आसारामचा छडा\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nया शोधसत्रात अनेक अडचणी आल्या, पण आम्ही न डगमगता हे काम चालूच ठेवले. अखेरीस यात आम्हाला यश आले. या प्रकरणाची चौकशी करताना मला जवळपास 1600 धमक्यांची पत्रे आली, पण न घाबरता व कोणताही दबाव सहन न करता आम्ही हा शोध चालूच ठेवला. अशी भावना लांबा यांनी व्यक्त केली.\nजोधपूर : बरेच वर्ष चाललेल्या आसारामबापू विरोधात चालू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज निकाल लागला. या खटल्यात आसारामसह दोन जणांना दोषी तर दोघांना निर्दोष सोडण्यात आले आहे. आसाराम, शिल्पी व शरद हे तिघे या प्रकरणात दोषी ठरवले गेले, तर शिवा आणि प्रकाश हे दोघे निर्दोष असल्याचा निर्णय जोधपूर सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाचा छडा लावणारे आयपीएस अधिकारी अजय पाल लांबा यांनी केवळ अकरा दिवसात या बलात्कार प्रकरणाचा शोध घेतला व आसारामला ताब्यात घेतले.\nकसे सुरू झाले शोधसत्र\n21 ऑगस्ट 2013 साली पीडित मुलगी तिच्या वडिलांसोबत दिल्ली पोलिसांबरोबर आयपीएस अधिकारी अजय पाल लांबा यांची भेट घेण्यासाठी आली. त्यावेळी लांबा हे जोधपूरचे पोलिस उपायुक्त होते. ही मुलगी तिच्यावर आसारामकडून झालेल्या अत्याचार व बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी आली होती.\n'त्यांची तक्रार प्रथम ऐकून घेतल्यानंतर, आम्हाला या प्रकरणात गडबड वाटली. हे लोक खोटी तक्रार नोंदवत आहे असा वाटले. काही वेळी बड्या लोकांना अडकवण्यासाठी हक्कांचा गैरफायदा घेतला जातो. पण सर्व घटना ऐकून घेतल्यानंतर त्या मुलीच्या बोलण्यात तथ्य आहे असे वाटले. त्या मुलीने आसारामच्या जोधपूर पासून 38 किमीवर असलेल्या मनाई या आश्रमाचा नकाशा काढून दाखवला. याशिवाय आश्रमातील ज्या खोलीत तिच्यावर अत्याचार व बलात्कार झाला त्या खोलीचाही नकाशा व वर्णन तिने सांगितले. एखाद्या खोलीचा नकाशा सांगणे हे तिथे प्रत्यक्ष असल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे या मुलीवर विश्वास ठेवून आम्ही पुढील शोध चालू केला.', असे लांबा यांनी सांगितले.\nत्यांनंतर लांबा यांना या प्रकरणातील एक एक धागा मिळत गेला. उत्तर प्रदेशातील मेरठ मधील एका कुटूंबाने आसाराम विरोधात अशाच प्रकारची तक्रार नोंदवली होती. जेव्हा लांबा त्यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांना कळाले की, हे कुटूंब तक्रार नोंदवायला तयार नव्हते. या गोष्टीवरून पुढील तर्क लावण्यात आले.\nअखेरीस 31 ऑगस्ट 2013 ला पोलिसांनी यशस्वीपणे आसारामला पकडले. पोलिसांना त्याच्या आश्रमाचा नक्की ठावठिकाणा माहिती नव्हता. 5 पोलिस व 6 कमांडोंसह आसारामच्या इंदोरमधील आश्रमावर धाड टाकली. याचा राग आसारामला आला व तो 31 ऑगस्ट 2013ला भोपाळच्या विमानतळावर आला. पोलिसांनी ही महिती प्रसारमाध्यमांना सांगितली व आसारामचा पाठलाग केला. आसारामला पोलिसांच्या या शोधमोहिमेबद्दल जराही कल्पना नव्हती. अखेरीस त्याला इंदोरच्या आश्रमातून अटक करण्यात आले. अशी माहिती लांबा यांनी सांगितली.\nया शोधसत्रात अनेक अडचणी आल्या, पण आम्ही न डगमगता हे काम चालूच ठेवले. अखेरीस यात आम्हाला यश आले. या प्रकरणाची चौकशी करताना मला जवळपास 1600 धमक्यांची पत्रे आली, पण न घाबरता व कोणताही दबाव सहन न करता आम्ही हा शोध चालूच ठेवला. अशी भावना लांबा यांनी व्यक्त केली.\nया संबंधित अधिक बातम्या -\nआसाराम बलात्कारी; जोधपूर कोर्टाचा निकाल\nआसाराम बलात्कारप्रकरण ; चौकशी अधिकाऱ्याला 2 हजार धमकीपत्रे\nअसा होता आसारामविरोधातला खटला..\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/fbi-agent-chase-bishop-accidentally-shot-a-man-1696382/", "date_download": "2018-11-20T19:55:13Z", "digest": "sha1:KXIY2YVL4S4EHBL74TRX2HSKMWNNCXTX", "length": 10751, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "FBI agent Chase Bishop accidentally shot a man | VIDEO : नाईटक्लबमध्ये नाचताना पोलिसाच्या बंदुकीतून सुटली गोळी, एक जखमी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nVIDEO : नाईटक्लबमध्ये नाचताना पोलिसाच्या बंदुकीतून सुटली गोळी, एक जखमी\nVIDEO : नाईटक्लबमध्ये नाचताना पोलिसाच्या बंदुकीतून सुटली गोळी, एक जखमी\nबॅकफ्लिप करण्याच्या नादात चेसनं खिशात लपवून ठेवलेली बंदुक खाली पडली. कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून त्यानं ती पटकन उचलण्याचा प्रयत्न केला.\nबॅकफ्लिप करण्याच्या नादात चेसनं खिशात लपवून ठेवलेली पिस्तुल खाली पडली.\nएका एफबीआय एजंटला डान्स करण्याची हौस चांगलीच महागात पडली आहे. २९ वर्षीय एफबीआय एजंट चेस बिशप नाईट क्लबमध्ये डान्स करत होता. डान्स करण्याच्या नादात त्याच्या खिशातून बंदुक खाली पडली. ती उचलण्याच्या खटाटोपीत पिस्तुलमधून गोळी सुटली. ही गोळी क्लबमध्ये असलेल्या एका व्यक्तीला लागली. या हलगर्जीपणामुळे एफबीआय एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला आज (१३ जून) रोजी कोर्टात हजर केलं जाणार आहे.\nडेन्वर नाइट क्लबमध्ये चेस गेला होता. इतकंच नाही तर जमलेल्यांना प्रभावित करण्यासाठी त्यानं डान्सही केली. क्लबमध्ये त्यावेळी उपस्थित असलेली तरूणमंडळी चेसला प्रोत्साहन देत होते. बॅकफ्लिप करण्याच्या नादात चेसनं खिशात लपवून ठेवलेली बंदुक खाली पडली. कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून त्यानं ती पटकन उचलण्याचा प्रयत्न केला पण या नादात त्याच्या हातून चुकून गोळी सुटली आणि एका तरुणाच्या पायाला लागली. यात तरुण थोडक्यात वाचला असला तरी चेस मात्र चांगालाच अडचणीत सापडला आहे.\nमंगळवारी हा प्रसंग घडल्यानंतर त्यानं स्वत: पोलिसांसमोर आत्मसर्मपण केलं आहे. त्याच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/loksatta-vasturang-marathi-articles-1-1693271/", "date_download": "2018-11-20T20:07:18Z", "digest": "sha1:MUF3CKSZQKFBJQCABBOXXWK2GMUQZTLA", "length": 23693, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta vasturang Marathi Articles 1 | माझ्या आनंदलोकात केले वसंताने घर.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nमाझ्या आनंदलोकात केले वसंताने घर..\nमाझ्या आनंदलोकात केले वसंताने घर..\nकोकणातील राजापूर तालुक्यातील ‘भू’ या गावात.\nएक झोपडी बोलघेवडी, पांथस्थाचा पाय अडे.. ना. धों. महानोर यांची ही ओळ वाचल्यावर डोळ्यांसमोर जसं चित्र उभ राहतं, अगदी तसंच घर बघण्याचं भाग्य मला अलीकडे लाभलं. जाणाऱ्याच्या मनात परतून येण्यासाठी ओढ निर्माण करणारं हे घर आहे कोकणातील राजापूर तालुक्यातील ‘भू’ या गावात.\nमी आणि माझी मैत्रीण सुलभा पूर्णगडच्या ताम्हणकरांचं समुद्राकाठचं घर पाहून संध्याकाळी पाचच्या सुमारास ‘भू’ ला पाध्येंच्या घरी जायला निघालो. तासाभराचा रस्ता. वाटलं, दिवसाउजेडी पोहचू. पण अंधाराने आपले हातपाय लवकर पसरले अन् ‘भू’मध्ये शिरण्याआधीच मिट्ट काळोख पसरला. गाडीच्या हेडलाइट्सच्या प्रकाशात फक्त वळणं घेत जाणारा रस्ता, बाजूची गर्दझाडी आणि मधूनच मिणमिणणारे दूरदूरच्या घरातील दिवे.. एवढंच दिसत होतं. वाटलं, ‘ही दोघं (पती-पत्नी) कशी राहत असतील या सुनसान जगात इतक्यात हातात विजेरी घेऊन बाहेर रस्त्यावर येऊन आमची वाट बघणारे रामचंद्र ऊर्फ आर. डी. पाध्ये (दादा पाध्ये) दिसले आणि आमचा जीव भांडय़ात पडला. घराच्या गेटमधून आत शिरताना ‘या, घर आपलंच आहे,’असे पाध्येवहिनींचे आपुलकीचे शब्द कानी आले आणि पाठोपाठ होममेड चकल्या चिवडा, लाडू यांचं ताट समोर आलं. त्या मोकळ्याढाकळ्या प्रेमळ स्वागताने आम्हाला क्षणार्धात आपलंसं केलं.\nपाध्यांच्या या घराचा इतिहास अभिमान वाटावा असा आहे. आर. डी. पाध्ये आणि नीला वहिनी या घरात राहाणारी पाध्यांची अकरावी पिढी. वेदविद्येत पारंगत असे त्यांचे मूळ पुरुष ‘महेश्वर भट पाध्ये – गुर्जर’ (गुजराथहून आले म्हणून गुर्जर) या गावात राहायला आले. पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांनी सर्वसंगपरीत्याग करून केवळ वेदांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी संस्कृत पाठशाळा काढली. त्यांच्या विद्वत्तेची कीर्ती ऐकून पेशव्यांनी त्यांना पुण्यात एका यज्ञासाठी आमंत्रित केलं. तेव्हा त्यांनी तिथली वेदकुंडाची रचना कशी सदोष आहे ते सप्रमाण दाखवून दिलं. नंतर त्यांच्या आधिपत्त्याखाली यज्ञ संपन्न झाल्यावर पेशव्यांनी ज्यासाठी यज्ञ केला होता ती इच्छा पूर्ण झाली, म्हणून त्यांनी महेश्वर भट्ट यांना ‘भू’ गावातली दीड एकर आणि त्यांना तालुक्यातील विवली गावातली अकरा एकर जमीन बक्षीस दिली. एवढंच नव्हे तर ‘भू’ गावातील जमिनीवर एक चौसोपी वाडाही बांधून दिला. आता तो वाडा अस्तित्वात नाही. परंतु त्या वाडय़ालगत खोदलेल्या शे-दीडशे फूट खाली जाणाऱ्या भुयाराच्या खुणा आजही आसपास दृष्टीस पडतात.\nनोकरीनिमित्ताने डोंबिवलीत राहाणारे पाध्ये आई गेल्यावर घर राहतं ठेवायचं म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेऊन १९९० मध्ये ‘भू’ गावी कायमचे राहायला आले. मुलं रत्नागिरीत राहून शिकू लागली. ही दोघं इथं आली तेव्हा त्यांचं वडिलोपार्जित घर भक्कम होतं, इतकं की भिंतींची जाडी दीड ते दोन फूट. त्यामुळे सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्येच ठिकठिकाणी फडताळं होती. या फडताळांच्या जागी आता कपाटं उभी आहेत. मूळ घराची रचना आहे तशीच ठेवून पाध्यांनी त्यात काही आवश्यक बदल तेवढे केले. म्हणजे शौचालय नव्हतं, त्याची साये केली. अंगण ऐसपैस करून त्यावर पत्र्याचा कायमस्वरूपी मांडव घातला. (पूर्वी वर झापं असायची, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मांडव उतरावा लागे) या नव्या छताचा सुपाऱ्या वाळवण्यासाठी उत्तम उपयोग होतो.\nपाध्यांचं घर एका डोंगरात आहे. त्यामुळे माडीच्या खिडक्या उघडल्या की उतारावरील नारळी-पोफळीच्या आगारात कुणी फिरत असेल किंवा गुर-ढोरं शिरली असतील तर लगेच दिसतं. बाहेरच्या अंगणात उजव्या कोपऱ्यात आल्या आल्या हातपाय धुण्यासाठी नळाची व्यवस्था आहे. पायांवर थंडगार पाणी घेऊन ताजतवानं झाल्यावर एकतर तुम्ही अंगणातल्या झोपाळ्यावर झुलू शकता किंवा बाजूच्या आसनावर बैठक जमवू शकता. तिथेच एक पायमशीनही आहे. या शिवणयंत्राच्या मदतीने नीलावहिनींनी आत्तापर्यंत जुन्या साडय़ा / चादरींच्या किती गोधडय़ा येणाऱ्याजाणाऱ्या पांथस्थांना भेट म्हणून दिल्यात याची गणतीच नाही.\nअंगणातून चार-पाच पायऱ्या वर चढलं की ओटी येते. त्यानंतर माजघर, मग स्वयंपाकघर, डाव्या बाजूला पडवी, वरती माडी, पडवीच्या बाजूला गोठा आणि पाठच्या परसात गोबर गॅस प्रकल्प. या गोठय़ात नीलावहिनींनी आजवर २२ म्हशींची बाळंतपणं पार पाडलीयत. हे घर जितकं माणसांवर प्रेम करतं, तितकीच- किंबहुना काकणभर अधिक माया मुक्या प्राण्यांवर आणि झाडामाडांवर पाझरते. नीलावहिनींचा दिवस घरातील मांजरांना दूध घातल्यावर सुरू होतो आणि झाडावेलींशी हितगुज करता करता मावळतो.\nबोलता बोलता आम्ही माडीवर गेलो आणि बघतच राहिलो. या जागी शे-दीडशे वर्षांपूर्वीच्या वस्तूंचा खजिना पाध्यांनी मोठय़ा निगुतीने ठेवलाय. सहाण, खलबत्ता, पानसुपारीचा डबा, दागिन्यांचा डबा, कथली, चिनी मातीच्या मोठाल्या बरण्या, कुळीथ भाजायचे खापर, उभ्याने ताक करायची चार फूट लांबीची रवी, आमसुलं ठेवायचं मातीचं छोटय़ा तोंडाचं मडकं, शेराचं माप, भांडी ठेवायचा पेटारा, गोठय़ाची/बागकामाची हत्यारं ठेवण्याची पेटी.. आजेसासूबाईंच्या सासूबाईंपासून वापरात असलेल्या या सर्व चिजांचा इतिहास नीलावहिनी अत्यंत आत्मीयतेने उलगडत होत्या. तो ऐकताना आपली ‘यूज अ‍ॅन्ड थ्रो’ संस्कृती आठवून आम्ही मनोमन खजील झालो.\nमागच्या पडवीतील वायन आणि उखळ ही दोन वैशिष्टय़पूर्ण साधनंही नीलावहिनींनी दाखवली. वायन म्हणजे सारवलेल्या जमिनीत केलेला छोटा गोल खड्डा. याचा उपयोग मुसळाच्या सहाय्याने मसाले, हळद, तिखट इ. कुटण्यासाठी होतो. उखळ हे डमरूसदृश उपकरण अर्ध जमिनीत तर अर्ध वर असतं. त्या म्हणाल्या, ‘यात आम्ही मुख्य़त्वे फणसाचे गरे कुंटतो आणि मग त्या लगद्याची साटं घालून ती वाळवतो.’ मनात आलं, अशाप्रकारे बनलेली स्वकष्टार्जित साटं चविष्ट न लागली तरंच नवल\nदादा पाध्ये म्हणाले की, ‘आत्ता आत्तापर्यंत आमच्याकडे दूध तापवण्यासाठी थाराळंही होतं. थाराळं म्हणजे भिंतीलगतच्या कपाटात अडीच/तीन फूट उंचीवरील उघडय़ा कप्प्यात मांडलेली छोटी चूल, जिला लाकडी गजांचा उघडमिट करता येणारा दरवाजा असतो. अशा रीतीने स्वतंत्रपणे मंद आचेवर तापवलेल्या दुधावर सायही चांगली धरते.’\nपाध्यांच्या घराइतकीच त्यांची बागही प्रेक्षणीय आहे. प्रवेशद्वारापासून अंगणापर्यंतच्या वाटेवर दुतर्फा लावलेली नाना प्रकारची फुलझाडं येणाऱ्याचं सुगंधी स्वागत करतात. तसंच नारळी- पोफळी, आंबा, फणस, काजू, रातांबा, लिंबू, आवळा, औदुंबर.. यांच्या आगारातून फिरताना उतारावरून किती अंतर खाली आलो आणि पुन्हा किती चढलो याचं भान उरत नाही.\nदारातील सुगंधी फुलांनी देवांची पूजा करणं हा या घरचा एक सोहळाच आहे. माजघरातील शिसवी लाकडाच्या मोठय़ा देव्हाऱ्यात १५ ते २० पिढीजात देवदेवतांनी स्वतंत्र आसनांवर आपलं बस्तान बसवलं आहे. या सर्वाची प्रेमाने विचारपूस करत नीलावहिनींची सागरसंगीत पूजा चालते.\nफक्त देवघरच नव्हे, तर स्वयंपाकघरातली भांडय़ांची चकचकीत मांडणी, शेजारच्या फडताळातील अमृतकोकम, आमसुलं, लोणची, थालीपीठाची भाजणी.. यांनी शिगोशिग भरलेल्या बरण्या (ही साठवण खास आल्या-गेल्यांना जाताना भेट देण्यासाठी), पुन:पुन्हा नजर वळावी अशा तऱ्हेने लावलेली कपडय़ांची कपाटं.. हे सर्व नजरेत साठवून परतताना मनात कुसुमाग्रजांची कविता जागी झाली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'सदा सौभाग्यवती भव:' : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा\nमराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-to-the-importance-of-having-complete-faith-in-the-sadguru-experiences-in-krupasindhu-magazine/", "date_download": "2018-11-20T20:00:44Z", "digest": "sha1:USEGEWZ5XOX5XPWGRREUT2MZWNA6OFAB", "length": 9634, "nlines": 92, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Experiences in Krupasindhu magazine", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nअध्याय ३१ मध्ये श्री बाळाराम मानकारांच्या (Balaram Mankar) कथेमध्ये श्री साईनाथ (Sainath) त्यांना दर्शन देताना म्हणतात – “साडेतीन हाताचीया घरा | शिरडीबाहेर नव्हतो तुज “. येथे आपल्याला बोध होतो ओमकाराच्या “एकोस्मी बहुस्याम”चा. जसे बाबांचा साडेतीन हाताचा स्थूल देह आहे तसेच ह्या सगुण प्रणवाचे स्थान आहे साडेतीन शक्ती पीठे. येथे साई नाथ आपल्या सर्वसाक्षीपणाची ओळख करून देतानाच सर्वांसाठी महत्वाची शिकवण देतात की – माझे सगुण साकार रूप असो कि निर्गुण अवतार , माझ्यावर ज्याचा पूर्ण विश्वास आहे त्याच्या हाकेला मी धावून येतोच येतो. मग तेथे भौतिक अंतर किती आहे ह्याचा हिशेब नसतो. जो परमात्मा शिरडीत आहे तोच त्या मच्छिंद्र गडावर आहे. ह्यासाठी फक्त आवश्यक आहे तो भक्ताचा एकमात्र विश्वास कारण ह्याचा क्रम जातो श्रद्धा — विश्वास — प्रचीती ह्याच मार्गाने. आज आपणास सदगुरू बापूनी ह्यावर्षी एकाच टार्गेट दिले आहे आणि त्याचा अभ्यास करताना आपला विश्वास एवढा बळकट होत जातो कि माझी सदगुरू माउली जे माझ्यासाठी करणार ते उचितच असणार ह्यापलीकडे जावून जे जे माझ्या आयुष्यात घडते आहे ते निव्वळ माझ्या सदगुरुच्या कृपेनेच ह्या स्टेज पर्यंत वाढत जातो. अशा वेळी आपणास एखादा लहानसा अपघात होतो …….. समजा घराच्या घरी उंच टेबलावरून पडलो ……… तर मी देवाला दुषणे न देता उलट आभार मानायला शिकतो कि बापू राया हा अपघात जर माझ्या गाडीला झाला असता तर मला किती मोठी दुखापत झाली असती त्या ऐवजी त्या मोठ्या संकटाचे रूपांतर तू अलगदपणे लहान व मला झेपेल अशा गोष्टीत केलेस. हा विश्वास श्री माधवरावांकडे होता म्हणून तर त्यांना साक्षात शाबरी मंत्राने आपत्ती निवारण करून साई नाथानी जीवदान दिले गेले. आज सुद्धा आपण “कृपासिंधु”(Krupasindhu magazine)) मधून कित्येक भक्तांचे अनुभव वाचून आश्चर्य चकित होतो कि हे कसे शक्य झाले. कारण जे वाचले ते मानवी पातळीवर निव्वळ अशक्य गोष्टी होत्या. साई नाथ सुद्धा अमीर शक्कर साठी थंड, ओबड धोबड व अतिशय कष्टाची जागा त्याच्या संधीवाताच्या उपचाराच्या वेळेस आराम करण्यासाठी देतात. ह्यात आपण पाहतो कि त्याचा विश्वास थोडासा ढळला तर त्याच्यावर कसा बाका प्रसंग येतो….. आणि तेच पुन्हा पूर्ण विश्वासाने सदगुरूचे नाव घेतले तर कसे कठीण प्रसंगातून अलगद निवारण होते. ह्या सर्व गोष्टी म्हणजे फक्त त्याचे अकारण कारुण्य आणि म्हणून घडवलेली “लीला”. मात्र ह्या सर्व कथांमध्ये एक गोम ठळकपणे अधोरेखित केली जाते – ” एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरू ऐसा ” आणि ह्याचे अतिशय सुंदर उदाहरण आपण पोथीमध्ये पाहतो ते अध्याय ४० मध्ये श्री हेमाडपंत आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या घरी झालेले बाबांचे आगमन. श्री राम ||\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T20:35:02Z", "digest": "sha1:JV3CFQOI6B57XEA56U5M3TL5YSWVLV7T", "length": 8645, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्य शासनाकडून काटी-वडापुरीला विशेष निधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराज्य शासनाकडून काटी-वडापुरीला विशेष निधी\nरेडा- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुंबई मंत्रालयाकडून प्राप्त निधीतून काटी-वडापुरी काटी गटासाठी निधी प्राप्त करून घेण्यात यश आले असून या गटातील गावांच्या विकास कामांसाठी 91 लाख 80 हजार 951चा निधी मंजूर झाल्याचे तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली या गटातील सार्वांगिण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पुणे जिल्हा परीषदेचे सदस्य अभिजित तांबिले यांनी सांगितले.\nतांबिले म्हणाले की, काटी-वडापुरी गटातील गावागावांतील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. गावातील अनेक प्रस्ताव प्रस्तावित असून त्या कामांना देखील काही दिवसांत मंजुरी मिळेल. दलित वस्तीतील सुधारणा, पाणी पुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, अद्यावत गटार योजना यासाठी निधी मिळणार आहे.\nयानुसार काटी गाव अंतर्गत हनुमाननगर रस्ता कॉंक्रीटीकरण, बीजलीनगर समाजमंदिर बांधकाम, दत्तवाडी रस्ता, बाभूळगाव लोंढे चिलारेवस्ती कॉंक्रीटीकरण, रेडणी गावातील दलीतवस्तीवरील कॉंक्रीटीकरण, राजेंद्र भोसलेवस्ती कॉंक्रीटीकरण, शहा गावठाण अंतरंग रस्ता, कांदलगाव अंतर्गत चांदनेनगर रस्ता, साठेनगर कांदलागाव रस्ता, वरकुटे खुर्द अंतर्गत हेगडेवस्ती, पवारवस्ती कॉंक्रीटीकरण रस्ता, हरणेशेत मिसाळवस्ती कॉंक्रीटीकरण रस्ता, मासाळवस्ती रस्ता कॉंक्रीटीकरण, हिंगणगाव जगतापवस्ती कॉंक्रीटीकरण रस्ता, रेडणी रघुनाथ चव्हाण वस्ती पाणीपुरवठा योजना, धांडोरे वस्ती पाणी पुरवठा, हनुमंत भोसले वस्ती पाणीपुरवठा, सुनील रामा भोसलेवस्ती रेडणी पाणीपुरवठा, सुभाष भोसलेवस्ती पाणीपुरवठा योजना, बाभूळगाव गावठाण भूमिगत गटार योजना ही कामे मंजूर आहेत.\nगावागावांत वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना मंजूर झाल्या असून यामध्ये यशवंत घरकुल, रमाई घरकुल, कोंबडी पिल्ले, खोराडी, पिठगिरणी, दुधाळ गायी वाटप, कडबा कुट्टी, प्लास्टिक क्रेट, 3 इंची पीव्हीसी पाईप, सरी रेझर, 10 शेळी गट, मैत्रीण शेळ्या, मिल्क मशीन, ताडपत्री अशा अनेक योजनांचा लाभ नागरीकांना मिळाला आहे, असेही जिल्हा परीषदेचे सदस्य अभिजित तांबिले यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे : लोहमार्ग पोलिसांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण\nNext articleइंधन दरवाढ विरोधी राष्ट्रवादीचा आज मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.windsolarchina.com/mr/variable-pitch/", "date_download": "2018-11-20T19:18:55Z", "digest": "sha1:4BRUCMXWPUOXVDU7HWZ5EURNWTURQW4H", "length": 4147, "nlines": 161, "source_domain": "www.windsolarchina.com", "title": "चल खेळपट्टीवर - क्षियामेन Renergy उपकरणे कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nएल इ डी दिवा\nLED सौर रस्त्यावर प्रकाश\nLED सौर लँडस्केप प्रकाश\nLED सौर लॉन प्रकाश\nएलईडी उच्च बे प्रकाश\nवारा सौर संकरीत रस्त्यावर प्रकाश\n5kw वर-ग्रीड सौर यंत्रणा\n5kw बंद-ग्रीड सौर यंत्रणा\n10kw वर-ग्रीड सौर यंत्रणा\n10kw बंद-ग्रीड सौर यंत्रणा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nअस्थिर खेळपट्टीवर वारा झोतयंत्र वारा झोतयंत्र उद्योगात एक पेटन्टेड उत्पादन आणि पायोनियर आहे. वारा झोतयंत्राचे स्वत: ची विकसित केंद्रापासून दूर खेळपट्टीवर नियंत्रित यंत्रणा वारा रोटर फिरवत गती खालील ब्लेड खेळपट्टीवर समायोजित, आणि रेट फिरवत वेगाने वारा पाणी ठेवा. वारा झोतयंत्र एक स्थिर उत्पादन शक्ती आणि सुरक्षित चालू आहे आणि देखभाल मोफत आहे.\n1.Mechanical डिझाइन, सुरक्षित आणि विश्वसनीय\nRPM वरील मर्यादा 10rpm आत नियंत्रीत केले जाते, तंतोतंत व्यवस्थापन\nकळ घटक अनेक संरक्षण, तंतोतंत यंत्र\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/author/shridharloni/", "date_download": "2018-11-20T20:29:10Z", "digest": "sha1:CVPWK32MUFE4AJ5CEBYYA3J6QQP45WNC", "length": 14556, "nlines": 146, "source_domain": "blogs.maharashtratimes.indiatimes.com", "title": "श्रीधर लोणी Blog Post - Maharashtra Times Blog", "raw_content": "\nश्रीधर लोणी हे महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे वृत्तसंपादक असून, 'शिक्षण' हा अभ्यासाचा विषय आहे. गेली कित्येक वर्ष ते शालेय शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंतच्या विविध प्रश्नांवर सातत्याने लेखन करत आहेत. आपल्या 'बेरीज-वजाबाकी' या ब्लॉगमधून ते अशाच काही महत्त्वाच्या विषयांचा वेध घेतील.\nलहानपणी सोलापुरात एक बहुभाषिक वाक्य ऐकायला मिळायचे, ‘ओंदु हुडगी कट्ट्यावर बसली, मैने पुछा व्हॉट इज युवर नेम’. मराठी, कन्नड, तेलुगू, हिंदी, उर्दू या भाषा बोलणाऱ्यांची संख्या लक्षणीय असलेल्या सोलापुरातील भाषिक वैविध्याचे प्रतिबिंब उमटविणारे हे वाक्य…\nSeptember 12, 2018, 12:29 am IST श्रीधर लोणी in बेरीज-वजाबाकी | शिक्षण\nकुटुंबाची आर्थिक स्थिती, पालकांची शैक्षणिक पार्श्वभूमी, लिंगभेद, शहरातील वास्तव्य आणि खासगी कोचिंग क्लासचे मार्गदर्शन या गोष्टीही आज शिक्षणासाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. त्यामुळे आर्थिक विषमतेचे प्रतिबिंब शिक्षण क्षेत्रातही पडत असून, शैक्षणिक विषमतेचे आव्हान निर्माण झाले आहे……\nसोशल मीडिया फ्री आहे, आपण\nSeptember 2, 2018, 10:08 am IST श्रीधर लोणी in बेरीज-वजाबाकी | क्रीडा, सामाजिक\nसोशल मीडियापासून दूर राहून कामगिरीवर लक्ष केंद्रीत केल्यानेच आपल्याला एशियाडमध्ये यश मिळाल्याचे रोइंगमधील सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनाळ याने म्हटले आहे. त्याच्या या विधानाच्या निमित्ताने सोशल मीडियाबाबत आपण सर्वांनीच अंतर्मुख व्हायला हवे. त्यातील चिंतनातून कदाचित सोशल…\nJuly 29, 2018, 1:56 pm IST श्रीधर लोणी in बेरीज-वजाबाकी | राजकारण\nपश्चिम बंगालचे ‘बांग्ला’ असे नामकरण करण्याच्या निमित्ताने ममता बॅनर्जींनी बंगाली अस्मितेला साद घातली आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला आपल्या राज्यात रोखण्यासाठी त्या भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता टोकदार करीत आहेत. भाषिक आणि प्रादेशिक अस्मितेचे राजकारण काही नवीन…\nJuly 17, 2018, 4:19 am IST श्रीधर लोणी in बेरीज-वजाबाकी | सामाजिक, शिक्षण\n‘यूजीसी’सह व्यावसायिक शिक्षणाच्या शिखर संस्था काळानुरूप बंद करताना, नव्या रचनेमुळे समाजातील वंचित घटकांना उच्च शिक्षणाची दारे बंद होणार नाहीत, हे पाहायला हवे. अन्यथा देशाच्या सर्वंकष मनुष्यबळ विकासासाठी या साऱ्या खटाटोपाचा उपयोग होणार नाही… …\nJuly 8, 2018, 7:30 pm IST श्रीधर लोणी in बेरीज-वजाबाकी | सामाजिक, राजकारण\nसोशल मीडियाने व्यक्त होण्याची संधी जरूर दिली; परंतु त्यामुळे सामाजिक विवेक हरवत चालला आहे. लोक अफवांना बळी पडत आहेत आणि हिंसक झुंडी निरपराध्यांचा जीव घेत आहेत. सेलिब्रेटींना त्यांच्या वक्तव्यावरून, त्यांनी घातलेल्या कपड्यांवरून ट्रोल केले जात…\nशिक्षणाचे वर्ष नवे, प्रश्न जुने\nविद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सरकारने शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या निमित्ताने केवळ सुरक्षेबाबतच नव्हे, तर अनेक प्रश्न उपस्थित होतात. नव्या शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना, या जुन्याच प्रश्नांबाबतचा हा ऊहापोह. नवे कोरे शैक्षणिक वर्ष सुरू…\nMay 27, 2018, 12:17 am IST श्रीधर लोणी in बेरीज-वजाबाकी | सामाजिक, राजकारण\nकेंद्रात आणि विविध राज्यांत प्रबळ असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील विविध पक्षांनी एकत्र येणे भारतीय राजकारणात काही नवीन नाही. गेल्या चार दशकांपासून हे घडत आले आहे. इतकी वर्षे काँग्रेसविरोध हा त्यांच्यातील समान धागा होता; आज काँग्रेसची जागा…\nMay 22, 2018, 9:59 am IST श्रीधर लोणी in बेरीज-वजाबाकी | शिक्षण\nदहावी उत्तीर्णांच्या वाढत्या प्रमाणाकडे गुणवत्तेपेक्षा सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. शिक्षण हे व्यक्ती आणि समाजाच्या उन्नतीचे साधन असल्याने, त्याच्या गुणवत्तापूर्ण सार्वत्रिकीकरणावर भर द्यायला हवा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याच्या दृष्टीने (अजूनही) महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या दहावी आणि बारावी…\nही स्वायत्तता गरिबांच्या मुळावर\nMay 9, 2018, 2:19 am IST श्रीधर लोणी in बेरीज-वजाबाकी | शिक्षण\nएकेका रुपयाने महाग होणारे शिक्षण समाजाच्या या ‘नाही रे’ घटकाला त्यापासून दूर नेत आहे आणि गरिबीच्याच खाईत लोटत आहे. देशातील साठ विद्यापीठे आणि महाविद्यालये यांना स्वायत्तता देण्याच्या केंद्राच्या निर्णयाकडे या दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे……\nसरकारचे शैक्षणिक धोरण आहे तरी काय\nविनोदाची पातळी : त्यांची आणि आपली\nपास-नापासच्या पलीकडे जाणार कधी\nदेशप्रेम, देशभक्त आणि आपण सारे\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nसरदार पटेल आणि भारतीय मुसलमान\nअरुणा ढेरे यांचे अभिनंदन करताना…\nपर्याय न देणारी ‘परिवार’शाही\nविरल आचार्य यांचा दणका\nराजकारण चारा छावण्यांचे शिवसेना पुणे विजय-चोरमारे राजेश-कालरा अनय-जोगळेकर भाजप election भाजपला झालंय तरी काय shivsena bjp ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का shivsena bjp ‘अच्छे दिन’साठी आम्ही तयार आहोत का श्रीमंतीसाठीची विकृत वाटचाल काँग्रेस भारत congress राजकारण नाशिक कोल्हापूर india mumbai क्या है \\'राज\\' श्रीमंतीसाठीची विकृत वाटचाल काँग्रेस भारत congress राजकारण नाशिक कोल्हापूर india mumbai क्या है \\'राज\\' maharashtra नरेंद्र-मोदी राजकारण चारा छावण्यांचे\nनवे लेखक आणखी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/125-lakh-crore-railway-project-work-40850", "date_download": "2018-11-20T20:11:43Z", "digest": "sha1:TOCDHF7IOAUHS3UPDOCMDMXVWHH2EMFH", "length": 9976, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "1.25 lakh crore railway project work राज्यात सव्वा लाख कोटीची रेल्वे प्रकल्पांची कामे - प्रभू | eSakal", "raw_content": "\nराज्यात सव्वा लाख कोटीची रेल्वे प्रकल्पांची कामे - प्रभू\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nमुंबई - राज्यात हाती घेण्यात आलेल्या नगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली इत्यादी नवीन लोहमार्ग निर्मितीसाठीचे आवश्‍यक भूसंपादन येत्या जुलैअखेरपर्यंत पूर्ण करून ही जमीन रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात यावी. या लोहमार्गाच्या निर्मितीचे काम गतिमान होईल यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.\nफडणवीस व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज \"वर्षा' या शासकीय निवासस्थानी राज्यातील रेल्वे प्रकल्पांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात साधारण एक लाख 36 हजार कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची कामे मंजूर किंवा सुरू असून ही सर्व कामे जलदगतीने पूर्ण करून महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे अधिक विकसित आणि सक्षम करण्यात येईल, अशी माहिती प्रभू यांनी या बैठकीत दिली. या रेल्वे प्रकल्पांच्या विविध कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.\nया वेळी बेलापूर-सीवुड्‌स-उरण नवीन मार्गाची निर्मिती, ठाकुर्ली, कुर्ला, शाहाड येथील उड्डाण पुलांचे बांधकाम, पारसिक बोगदा येथील अतिक्रमणे, पश्‍चिम लोहमार्गावर सहाव्या मार्गाची निर्मिती, \"एमयूटीपी' टप्पा दोन; तसेच टप्पा तीनमधील विविध कामे, मुंबई तसेच राज्यातील विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉर, पुणे-लोणावळादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाची निर्मिती, जळगाव येथील उड्डाण पुलाचा प्रश्न, आर्वी-वरुडदरम्यान नवीन मार्गाचे सर्वेक्षण करणे, कोकण रेल्वेच्या रोहा-वीरदरम्यान मार्ग दुहेरी करणे अशा विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/irish-revolution-1687387/", "date_download": "2018-11-20T20:32:06Z", "digest": "sha1:VGVUYWRSUKLNCSKLH2G7L2Z65DKWP4GN", "length": 16151, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Irish Revolution | आयरिश क्रांती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nजंतुसंसर्गामुळे तिच्यासाठी गर्भपात करवून घेणे अत्यावश्यक बनले होते.\nयुरोपात अनेक देशांमध्ये सार्वत्रिक प्रतिगामी वारे वाहत असताना, आर्यलडसारख्या तुलनेने कर्मठ आणि मागास मानल्या गेलेल्या देशाने गर्भपातास मान्यता देणारा प्रगतिशील कौल बहुसंख्येने दिल्यामुळे अभ्यासकांमध्ये एकाच वेळी आश्चर्य आणि समाधानाची संमिश्र भावना उमटणे स्वाभाविक आहे. आयरिश जनतेच्या या ऐतिहासिक निर्णयाला भारतीय संदर्भ आहेत. सविता हलप्पानावार या मूळ बेळगावातील दंतचिकित्सक तरुणीचा २०१२ मध्ये आर्यलडची राजधानी डब्लिनमध्ये गर्भपात नाकारला गेल्याने मृत्यू झाला होता. जंतुसंसर्गामुळे तिच्यासाठी गर्भपात करवून घेणे अत्यावश्यक बनले होते. पण संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आयरिश राज्यघटनेतील गर्भपातविरोधी घटनादुरुस्तीचा आधार घेत आणि गर्भाच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचे कारण देत गर्भपात नाकारला. या घटनेनंतर त्या देशात संताप आणि सहानुभूतीची लाट उसळली होती. आयरिश राज्यघटनेत १९८३ मध्ये करण्यात आलेल्या आठव्या दुरुस्तीनुसार, गर्भाला गर्भवती मातेइतकाच जगण्याचा हक्क प्रदान केला गेला. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गर्भपातावर संपूर्णपणे बंदी घातली गेली, ती कठोरपणे अमलातही येऊ लागली. सविताच्या मृत्यूनंतर आठवी घटनादुरुस्ती चर्चा आणि वादाच्या केंद्रस्थानी आली. ती रद्द करण्यासाठीच गेल्या आठवडय़ात आर्यलडमध्ये सार्वमत घेण्यात आले. त्यात ६६ टक्के मतदारांनी सकारात्मक म्हणजे घटनादुरुस्ती रद्द करण्याच्या बाजूने कौल दिला. सुरुवातीच्या जनमत चाचण्यांमध्ये फार तर ५० टक्के नागरिक सकारात्मक कौल देतील, पण ग्रामीण भागांतील आणि वयस्कर मतदार बहुधा विरोधी मतदान करतील असा अंदाज व्यक्त झाला. जनमत चाचण्यांमध्ये भाग न घेतलेले आणि संदिग्ध मन:स्थितीतील मतदार ऐन वेळी घात करतील, अशीही भीती गर्भपात समर्थक संघटनांना वाटत होती. ती पूर्णपणे अनाठायी ठरली. आर्यलडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांची भूमिकाही या सार्वमताच्या बाबतीत निर्णायक ठरली. त्यांच्या सरकारने घटनादुरुस्ती रद्द करण्यासाठी जनमत निर्माण करण्याकामी महत्त्वाची भूमिका बजावली. वराडकर हे बदलत्या आयरिश मानसिकतेचे प्रतीक ठरतात. मिश्रवर्णीय आणि जाहीर समलिंगी असूनही ते आर्यलडसारख्या कॅथलिकबहुल राष्ट्राचे पंतप्रधान बनू शकले. अशा प्रगतिशील बदलांच्या वातावरणात गर्भपाताला विरोध करणारी आठवी घटनादुरुस्ती हे ठसठसणारे गळू होते. विशेष म्हणजे १९८३ मध्ये जवळपास इतक्याच मताधिक्याने ही दुरुस्ती सार्वमताद्वारे मंजूर झाली होती. या घटनादुरुस्तीद्वारे गर्भाला जगण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला होता. त्यामुळे तेथील सर्व न्यायालयांनी सर्व प्रकारच्या गर्भपात शस्त्रक्रियांना मज्जाव केला. त्यामुळे बलात्कारातून उद्भवलेली गर्भधारणा, परिचितांकडून होणारे अत्याचार, गर्भात सुरुवातीलाच उद्भवलेला दुर्धर आजार किंवा शारीरिक व्यंग आणि काही बाबतींत गर्भवतीच्या जीविताला निर्माण झालेला धोका अशी सबळ कारणेही गर्भपातासाठी पुरेशी ठरू शकत नव्हती. त्यातून सवितासारख्या अनेक गर्भवतींचे जीव हकनाक गेले. अनेक महिलांनी ऑनलाइन औषधे मागवून चोरून गर्भपात केले. शेकडो महिलांना गर्भपातासाठी आर्यलडबाहेर जावे लागले. सुरुवातीला त्याचीही परवानगी नव्हती. गर्भपातास परवानगीसाठी आत्महत्येची शक्यता गृहीत धरता येणार नाही, असाही अजब निर्णय एकदा तेथील न्यायालयाने दिला होता. अनेक आत्महत्या अनैच्छिक गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करता येणार नाही या भावनेतून झाल्याचे सिद्ध होऊनही न्यायव्यवस्था आणि राजकीय यंत्रणा उदासीन राहिली. पण गेल्या ३५ वर्षांमध्ये स्वयंसेवी सामाजिक चळवळींनी जनमत निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सविताचा दुर्दैवी मृत्यू आठव्या घटनादुरुस्तीविरोधात जनस्फोटासाठी मुख्य ठिणगी ठरली. विजयाच्या जल्लोषातही तिच्या मृत्यूचे भान आयरिश जनतेने ठेवले, हे तिच्या परिपक्वतेचे आणखी एक लक्षण.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/8225-shooter-nawab-called-back-to-joins-search-operation-for-t1-tigress", "date_download": "2018-11-20T19:19:58Z", "digest": "sha1:IX6IPA4KAGVDGWYC7XQFBXJY6RXGZU5P", "length": 7074, "nlines": 150, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "शूटर नवाब परत का आला? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशूटर नवाब परत का आला\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, यवतमाळ\t 07 October 2018\nनरभक्षक टी-1 वाघिणीच्या शोधासाठी शूटर नवाब परत बोलावण्यात आलं आहे, मिशन पूर्ण होत नसल्याने वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.\nया नरभक्षक वाघिणीचा शोध 26 दिवसांपासून चालू आहे, तसेच या वाघिणीला शोधण्यासाठी आणलेल्या 5 हत्तींना देखील ताडोबा अभय़ारण्यामध्ये परत पाठवण्यात आलं आहे.\nनवाब हैदराबादचा रहिवासी आहे\n25 पेक्षा जास्त नरभक्षक वाघांची मोहीम फत्ते\n1991 मध्ये राष्ट्रीय शूटिंग चॅम्पिनाशीपचा विजेता\nनरभक्षक वाघांना जेरबंद करण्यासाठी नवाबची मदत घेतली जाते\nनवाब यांची \"वायरलाईन ट्रेंक्यु फोर्स\" नावाची संस्था\nयामध्ये 8 जणांची टीम, व्हेटरनरी डॉक्टर, बेशुद्ध करण्याचं साहित्य आणि 2 जीप\nमहाराष्ट्रात 3 नरभक्षक वाघांना ठार केलं तर एका वाघाला बेशुध्द केलं\nनवाबने वन खात्याचे अधिकारी, वेटर्नरी डॉक्टर्सना प्रशिक्षित केलं\n25पेक्षा अधिकवाघ आणि अन्य हिंस्त्र प्राणी बेशुद्ध आणि ठार केले\nझारखंडमध्ये 15 हत्तींना मारणाऱ्या हत्तीला ठार केलं\nयूपीच्या फैझाबाद इथ 5 जणांना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाला गोळ्या घातल्या\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nफेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nअरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड\n'या' महापालिकेचा कारभार, मयत कर्मचाऱ्याला घेतलं सेवेत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/grabge-devastated-by-the-fire-has-spread-over-the-open-Ground/", "date_download": "2018-11-20T19:35:26Z", "digest": "sha1:VDGMQCPVSCDSL36PR5UOD6AXVCB3UGGN", "length": 3890, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कचर्‍याला लावलेल्या आगीने माळारानावर भडका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कचर्‍याला लावलेल्या आगीने माळारानावर भडका\nकचर्‍याला लावलेल्या आगीने माळारानावर भडका\nकणकवली नाथ पै नगर येथील बाळकृष्ण देसाई यांच्या घराशेजारील परिसरात सुक्या कचर्‍याला अज्ञाताने आग लावली. लगतच गवताला या आगीची झळ लागल्याने गवत पेटून आगीने रौद्ररूप धारण केले. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वा सुमारास घडली .सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नाही. रात्री 8.30 वा .सुमारास कचरा पेटत असल्याचे काहींनी पाहिले होते. ती आग लगतच्या गवताला लागल्याने हळूहळू वाढत गेली.\nही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला असता नरडवे रोडवर उभ्या असलेल्या काही नागरिकांनी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने विद्युत पोला जवळील आग विजवली. मात्र इतरत्र लागलेली आग मोठी असल्याने न .प.च्या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने कर्मचार्‍यानी ती विझवली. शिवसेनेचे अजित काणेकर , संदेश मयेकर,हर्षद पारकर ,सौरभ बर्डे,श्री.देसाई,अनिल मुंज, बाबा बर्डे,आदींनी मदत कार्य केले.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/youth-s-Mumbai-High-Court-to-meet-the-lover/", "date_download": "2018-11-20T19:34:33Z", "digest": "sha1:HXHI7JJHEC73KA55MAKR54ITWMCYLAFV", "length": 5749, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणाचे हायकोर्टाला साकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणाचे हायकोर्टाला साकडे\nप्रेयसीला भेटण्यासाठी तरुणाचे हायकोर्टाला साकडे\nमाझे त्या मुलीवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत; परंतु मुलीच्या घरातून विरोध असल्याने भेट होत नाही. पोलीसही दखल घेत नाहीत, असा आरोप करून दिव्यांग प्रियकराने थेट मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मला माझ्या पे्रयसीला भेटू द्या, अशी विनवणी करणारी याचिकाच उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने संबधित पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍याला पुढील सुनावणीला हजर करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले.\nयाचिकाकर्त्याचे एका 22 वर्षाच्या मुलीवर प्रेम जडले. दिवसेंदिवस प्रेमाचा अंकूर वाढत गेला. दोघांनीही लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या निर्णय घेतला. दोन्ही घरच्या मंडळीणी परस्परांच्या घरात जाऊन लग्नाची बोलणीही केली. परंतु मुलीने निवडलेला जोडीदार हा दिव्यांग असल्याचे समजताच मुलीच्या घरातून लग्नाला जोरदार विरोध झाला. मुलीने कुटुंबीयांच्या विरोधानंतरही लग्न करण्याचा निर्धार बोलून दाखवताच तिला मारहाण करण्यात आली़ तसेच आपल्यावरही हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आपली तक्रार घेण्यास नकार दिला, अशी कैफियत घेऊन या या मुलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मला पे्रयसीची भेट घालून द्या, अशी विनंती न्यायालयाला केली. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने या याचिकेची गंभर दखल घेऊन पोलिसांनी या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतली, कोणती पावले उचलली हे जाणून घेण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश अतिरिक्त सरकारी वकील अजय पाटील यांना दिले.\nखासगी क्लासेस कायदा बारगळणार\nदुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफ\nपन्हाळा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nindvsaus : आजपासून ‘अग्‍निपरीक्षा’\nरस्ते, पुलांकरिता जिल्ह्यास दीडशे कोटी\nगोवर, रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये\n'स्टॅन लीं'ना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविधीमंडळ अधिवेशन : आरक्षण, दुष्काळ प्रश्नी विरोधक आक्रमक; राजदंड उचलला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-the-incidents-and-stories-in-the-saisachcharit-relating-to-lord-shiva-4/", "date_download": "2018-11-20T20:01:09Z", "digest": "sha1:GACVMI6VWOWWACQGDGES356M3PWYAIIR", "length": 6431, "nlines": 96, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व./The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.\nपूज्य समीरदादा, ह्या फोरमच्या निमित्ताने आपण आम्हा श्रद्धावानांना श्रीसाईसच्चरिताचा पुन्हा एकदा आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करायची संधी दिल्याबद्दल आपले आभार.\n’साईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व’ असा ह्या फोरमचा पहिला विषय आहे. सगळ्यात आधी इथे आठवण होते, ती श्रीसाईसच्चरितातल्या 11व्या अध्यायाची- श्रीसाईमहिमावर्णन नावाचा हा अध्याय “रुद्राध्याय’ म्हणून ओळखला जातो.\n“शिव’ ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. शिव- शुभ, मांगलिक, सौभाग्यशाली (संदर्भ- संस्कृत-हिन्दी कोश- वा. शि. आपटे). इथे शिव शब्दाचा आणखी एक अर्थ प्रकर्षाने आठवतो, जो परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी म्हणजेच बापूंनी अनेक वेळा प्रवचनांमधून सांगितलेला आहे- “शिवं ज्ञानोपदेष्टारं’.\n“ज्ञानोपदेष्टारं’ म्हणजे ज्ञानाचा उपदेश करणारा. जो ज्ञानाचा उपदेश करतो, तो अज्ञानाचा निरास म्हणजे नाश करतोच हे वेगळं सांगायलाच नको. सद्‌गुरु परमात्मा साईनाथ “दिग्दर्शक गुरु’ आहेत. दिग्दर्शक म्हणजे उचित दिशा दाखविणारे आणि उचित दिशा फक्त तोच दाखवू शकतो, जो अज्ञानाचा नाश करतो आणि ज्ञान देतो.\nखाड़ी क्षेत्र में संघर्ष की संभावना बढ़ी\nअमरिका और रशिया में बढ़ता तनाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-11-20T19:50:23Z", "digest": "sha1:MAL6EWHJXY7KK4JEDT2JXCNLXZZTWCAS", "length": 5197, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्र - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्र ह्या शब्दाचा ढोबळ अर्थ एका भूभागावर राहणाऱ्या व संयुक्त सरकार असणाऱ्या व्यक्तींचा मोठा समूह असा होतो. एका राष्ट्रातील लोक साधारणपणे समान वंशाचे, वर्णाचे असतात व एकच भाषा बोलतात. बरेचदा राष्ट्र हा शब्द देश ह्याच अर्थाने वापरला जातो. भारतीय संस्कृतीमधील विविधतेचे वर्णन राष्ट्र हा शब्द वापरून करणे शक्य आहे. उदा: तमिळ राष्ट्र, मराठी राष्ट्र इत्यादी.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०६:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/abhangdhara/", "date_download": "2018-11-20T20:32:27Z", "digest": "sha1:ID6RJDV57OO25LXVERSGDSNKER2FY22F", "length": 13194, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अभंगधारा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\nराज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढा : धनंजय मुंडे\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही’\nया चार मित्रांची वाटचाल अद्याप सुरूच आहे. या अभंगधारेचा प्रवाह मात्र भावसागराला जाऊन मिळाला आहे..\n२५५. अक्षरभेट – ३\nकर्मेद्रचं पत्र अर्ध वाचून झालं तोच सेवाराम रिकामा ग्लास न्यायला आल्यानं थोडा व्यत्यय आला खरा.\n२५४. अक्षरभेट – २\nज्ञानेंद्र आणि योगेंद्र या दोघांचा मजकूर वाचून झाल्यावर डॉक्टर नरेंद्र अंमळ थांबले.\n२५३. अक्षरभेट – १\nडॉक्टर नरेंद्र यांनी उत्सुकतेनं लिफाफा फोडला आणि पत्र वाचायला सुरुवात केली.\nब्रह्मभावात स्थिर व्हायचं असेल, तर श्रीसद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, असं अचलानंद दादा म्हणाले.\nबुवांनी केलेला ऊहापोह हृदयेंद्रच्या मनाला भिडला. योगेंद्रही त्याच्याशी सहमत होत म्हणाला..\n– २५०. चार चरणांची स्थिती\nसमुद्रकिनारी फेरफटका मारून आणि मग न्याहरी करून सर्व जण दिवाणखान्यात स्थिरस्थावर झाले होते.\n२४९. सरले ते अवचित स्मरले..\nअभंगाच्या चर्चेची अखेर जवळ आल्याच्या जाणिवेनं का कोण जाणे, हृदयेंद्र थोडा हळवा झाला..\nबुवांचं म्हणणं हृदयेंद्रला अगदी मनापासून पटलं.\nसगुणाची शेज निर्गुणाची बाज\n आमुच्या माजघरी कृष्ण बिंबे..\nमाजघर या शब्दाचा अर्थ घराचा मध्यभाग.. तिथं अगदी मोजक्या लोकांना प्रवेश असतो..\nमग हृदयेंद्र तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ‘साधक’ तर झालो, पण खरी साधना होत नाही..\nहृदयेंद्र - निसर्गदत्त महाराजांची पाश्चात्य साधकांशी झालेली प्रश्नोत्तरं ग्रंथरूपानं उपलब्ध आहेत\nअचलदादा - तुकाराम महाराजांनीही सांगितलंय ना\n२४१. मन गेले ध्यानीं : ७\nएकनाथी भागवतात सांगितलेला सगुणातून निराकारात जाण्याचा ध्यानमार्ग विठ्ठल बुवा उलगडून सांगत होते.\n२४०. मन गेले ध्यानीं : ६\nसद्गुरूंचं अखंड मनन, चिंतन, ध्यान आणि धारणा हा खरा निश्चळ सत्संग आहे, असं बुवा म्हणाले.\n२३९. मन गेले ध्यानीं : ५\nमुळात मन मावळणं, म्हणजे नेमकं काय, हे समजून घ्या जन्मापासून हे मन देहबुद्धीनं व्यापलेलं आहे.\n२३८. मन गेले ध्यानीं : ४\n‘मन गेले ध्यानी’बद्दल बोलता बोलता एकनाथ महाराजांचा हा अभंग का आला\n२३७. मन गेले ध्यानीं : ३\nबुवा -खरंच सगळा जन्म असा धावण्यातच सरत आहे\n२३६. मन गेले ध्यानीं : २\nअज्ञानाची पट्टी बांधूनच तर आपण जगत आहोत, ती पट्टी काढून खऱ्या दृष्टीनं पाहू लागलं पाहिजे\n२३५. मन गेले ध्यानीं : १\nप्रभू रामचंद्रच त्यांचे सद्गुरू होते आणि रामाशिवाय त्यांच्या अंत:करणाला दुसरा काहीच विषय नव्हता.\nभगवंताचं ध्यान साधणं काही सोपं नाही, असं बुवा म्हणाले तेव्हा हृदयेंद्रच्या मनात गुरूगीतेतले श्लोक आले\n२३३. इंद्रिय-वळण : २\nइंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या सेवेत करावयाचा. ही झाली सगुणोपासकाची दृष्टी.\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nPhotos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे\n'नेटफ्लिक्स'च्या 'जंगल बुक'मध्ये बॉलिवूडचे 'राम-लखन' आणि 'धकधक गर्ल'\nPhoto : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार\nअनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात\n२० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या\nविधिमंडळातून : दुष्काळप्रश्नी विरोधक आक्रमक\n‘समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न’\nआधीच्या आणि आताच्या मराठा आरक्षणात फरक काय\n‘ओबीसी’ कोटय़ातूनच मराठा आरक्षणासाठी दबाव\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/145-diwali-2018/8658-changes-in-diwali-celebrations", "date_download": "2018-11-20T20:06:06Z", "digest": "sha1:AJSAYO4YUINRUD67MVY7QDH7EYBQBN6J", "length": 6288, "nlines": 119, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दिवाळी सण साजरा करण्यात झाले 'हे' बदल... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदिवाळी सण साजरा करण्यात झाले 'हे' बदल...\nदिवाळी म्हणजे रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमाने भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.\nभारत हा असा देश आहे कि, जेथे विविध जातीधर्माचे समुदाय एकसाथ एका बंधनात राहतात. दिवाळी या सणाला सर्व नातेवाईक एकमेकांच्या घरी येतात आणि शुभेच्छाभेट देत मोठ्या उत्साहात साजरा करतात. तसेच लहानमुले फटाके फोडण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. घराघरांमध्ये दिवाळीचे फराळ बनवले जाते आणि शेजारी राहणाऱ्या प्रत्येकाला वाटले जाते. घराबाहेर कंदिलासह दारात रांगोळ्या काढल्या जातात. लोक एकमेकांना शुभकामना देवून आणि उपहार व दिवाळीचे मिष्ठान्न देवून आपले नाते अधिक बळकट बनवतात.\nआजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना कमी भेटतात अशावेळी दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याची आनंदमयी संधी घेवून येते.\nपरंतु दिवाळी सण साजरा करण्याचे स्वरुप काळानुसार बदलत चालले आहे. या सणाचा गोडवा कुठेतरी हरवू लागला आहे. याच एकमेव कारण सोशल मीडिया आहे.\nलोकं सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा पाठवू लागले आहेत. तर परदेशात राहणा-या नातेवाईकांना ऑनलाइन भेटवस्तू पाठवल्या जाऊ लागल्या आहेत.\nव्हॉट्सअॅप, फेसबुक, हाइक आदि सोशल मीडियावर दिवाळीचा उत्साह जाणवत असून, स्टिकर्स, मेसेजिंग, इ-ग्रीटिंग्ज, अ‍ॅनिमेटेड ग्रीटिंग्ज व व्हिडीओजमधून शुभेच्छा देत आहेत. थोडा विचार करा आणि या उत्सवाची मजा आंनदाने जगा, आपले जवळचे लोक गमावू नका त्यांना प्रत्यक्षात भेटून हा सण साजरा करा.\nआकर्षक रोषणाईने उजळला ऐतिहासीक मैसुर पॅलेस\nआता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का\nएक करंजी लाख मोलाची; शिवआधार चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम\nऐन दसरा-दिवाळी आधीच सोनं महागलं...\nऐन दिवाळीत बँका राहणार बंद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/raju-shetty-altiment-for-government-to-milk-rate-protest/", "date_download": "2018-11-20T20:37:33Z", "digest": "sha1:UIG2DWJM53CVSH66JJXGCFV6AAC7CLKJ", "length": 7632, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...तर गाठ आमच्याशी आहे ; राजू शेट्टींचा दूध संघांना इशारा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…तर गाठ आमच्याशी आहे ; राजू शेट्टींचा दूध संघांना इशारा\nटीम महाराष्ट्र देशा : गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत, त्यामुळे संघांनी शेतकऱ्यांचा भानगडीत पडू नये. गायी घ्यायला पैसे दिले म्हणून दूध संघांकडून उत्पादकांवर संकलनाची सक्ती कराल तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दूध संघांना दिला आहे. दूध दरासाठीची आमची ही लढाई आरपारची आहे, तुम्ही दर वाढवून द्या नाही तर आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, असे आवाहनही त्यांनी संघांना केले.\nदुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट उत्पादकांच्या नावावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 जुलैपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे सर्व दूध रोखण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी बोलत होते.\nशेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून राजू शेट्टी यांच्या शेतकरी सन्मान यात्रेस प्रारंभ\nभाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला आहे – राजू शेट्टी\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://atharvapublications.com/others.php?sub_id=48&page=3", "date_download": "2018-11-20T20:42:08Z", "digest": "sha1:JFE2AARAJPGYHNO5UBSTNRY6XII7YBST", "length": 21094, "nlines": 398, "source_domain": "atharvapublications.com", "title": "Other Books - Competitive Exam Books", "raw_content": "\nसाहित्य आणि समीक्षा (61)\nकथा, कादंबरी, नाटक, कविता (41)\nशासन निर्णय संग्रह (GR) (1)\nग्रंथालय व माहितीशास्त्र (12)\nधर्म व तत्वज्ञान (1)\nखेळ आणि शारीरिक शिक्षण (0)\nम. गांधी/डॉ. आंबेडकर विचार व इतर (12)\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 1 तुकाराम जाधव, महेश शिरापूरकर 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 1 तुकाराम जाधव, महेश शिरापूरकर 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 1 तुकाराम जाधव, महेश शिरापूरकर 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 1 तुकाराम जाधव, महेश शिरापूरकर 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 1 तुकाराम जाधव, महेश शिरापूरकर 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 2 तुकाराम जाधव, महेश शिरापूरकर 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 2 तुकाराम जाधव, महेश शिरापूरकर 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 2 तुकाराम जाधव, महेश शिरापूरकर 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 2 तुकाराम जाधव, महेश शिरापूरकर 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 2 तुकाराम जाधव, महेश शिरापूरकर 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण महाराष्टाच्या विशेष संदर्भासह भाग 2 Tukaram Jadhav / Mhesh Shrapurkar 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण महाराष्टाच्या विशेष संदर्भासह भाग 2 Tukaram Jadhav / Mhesh Shrapurkar 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण महाराष्टाच्या विशेष संदर्भासह भाग 2 Tukaram Jadhav / Mhesh Shrapurkar 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण महाराष्टाच्या विशेष संदर्भासह भाग 2 Tukaram Jadhav / Mhesh Shrapurkar 300.00\nभारतीय संविधान व भारतीय राजकारण महाराष्टाच्या विशेष संदर्भासह भाग 2 Tukaram Jadhav / Mhesh Shrapurkar 300.00\nभारतीय स्वातंत्रय चळवळीचा इतिहास भाग 1 डॉ. मधुकर पाटील 110.00\nभारतीय स्वातंत्रय चळवळीचा इतिहास भाग 1 डॉ. मधुकर पाटील 110.00\nभारतीय स्वातंत्रय चळवळीचा इतिहास भाग 1 डॉ. मधुकर पाटील 110.00\nभारतीय स्वातंत्रय चळवळीचा इतिहास भाग 1 डॉ. मधुकर पाटील 110.00\nभारतीय स्वातंत्रय चळवळीचा इतिहास भाग 1 डॉ. मधुकर पाटील 110.00\nभारतीय स्वातंत्रय चळवळीचा इतिहास भाग 2 डॉ. मधुकर पाटील 175.00\nभारतीय स्वातंत्रय चळवळीचा इतिहास भाग 2 डॉ. मधुकर पाटील 175.00\nभारतीय स्वातंत्रय चळवळीचा इतिहास भाग 2 डॉ. मधुकर पाटील 175.00\nभारतीय स्वातंत्रय चळवळीचा इतिहास भाग 2 डॉ. मधुकर पाटील 175.00\nभारतीय स्वातंत्रय चळवळीचा इतिहास भाग 2 डॉ. मधुकर पाटील 175.00\nभारतीय इतिहास प्राचीन ते अर्वाचीन Prof Smita Joshi 450.00\nभारतीय इतिहास प्राचीन ते अर्वाचीन Prof Smita Joshi 450.00\nभारतीय इतिहास प्राचीन ते अर्वाचीन Prof Smita Joshi 450.00\nभारतीय इतिहास प्राचीन ते अर्वाचीन Prof Smita Joshi 450.00\nभारतीय इतिहास प्राचीन ते अर्वाचीन Prof Smita Joshi 450.00\nभारतीय राष्ट्रवाद डॉ. मधुकर पाटील 350.00\nभारतीय राष्ट्रवाद डॉ. मधुकर पाटील 350.00\nभारतीय राष्ट्रवाद डॉ. मधुकर पाटील 350.00\nभारतीय राष्ट्रवाद डॉ. मधुकर पाटील 350.00\nभारतीय राष्ट्रवाद डॉ. मधुकर पाटील 350.00\nभारतीय राज्यव्यवस्था तुकाराम जाधव व इतर 130.00\nभारतीय राज्यव्यवस्था तुकाराम जाधव व इतर 130.00\nभारतीय राज्यव्यवस्था तुकाराम जाधव व इतर 130.00\nभारतीय राज्यव्यवस्था तुकाराम जाधव व इतर 130.00\nभारतीय राज्यव्यवस्था तुकाराम जाधव व इतर 130.00\nभारतीय लोकशाहीतील भ्रष्टाचार डॉ. शुभांगी राठी 500.00\nभारतीय लोकशाहीतील भ्रष्टाचार डॉ. शुभांगी राठी 500.00\nभारतीय लोकशाहीतील भ्रष्टाचार डॉ. शुभांगी राठी 500.00\nभारतीय लोकशाहीतील भ्रष्टाचार डॉ. शुभांगी राठी 500.00\nभारतीय लोकशाहीतील भ्रष्टाचार डॉ. शुभांगी राठी 500.00\nग्रन्थालय एवम सूचना विज्ञान यूजीसी नेट परीक्षा गाइड प्रश्‍न पत्र तृतीय वस्तूनिष्ठ C Lal & K Kumar 350.00\nग्रन्थालय एवम सूचना विज्ञान यूजीसी नेट परीक्षा गाइड प्रश्‍न पत्र तृतीय वस्तूनिष्ठ C Lal & K Kumar 700.00\nग्रन्थालय एवम सूचना विज्ञान यूजीसी नेट परीक्षा गाइड प्रश्‍न पत्र तृतीय वस्तूनिष्ठ C Lal & K Kumar 350.00\nग्रन्थालय एवम सूचना विज्ञान यूजीसी नेट परीक्षा गाइड प्रश्‍न पत्र तृतीय वस्तूनिष्ठ C Lal & K Kumar 700.00\nग्रन्थालय एवम सूचना विज्ञान यूजीसी नेट परीक्षा गाइड प्रश्‍न पत्र तृतीय वस्तूनिष्ठ C Lal & K Kumar 350.00\nग्रन्थालय एवम सूचना विज्ञान यूजीसी नेट परीक्षा गाइड प्रश्‍न पत्र तृतीय वस्तूनिष्ठ C Lal & K Kumar 700.00\nग्रन्थालय एवम सूचना विज्ञान यूजीसी नेट परीक्षा गाइड प्रश्‍न पत्र तृतीय वस्तूनिष्ठ C Lal & K Kumar 350.00\nग्रन्थालय एवम सूचना विज्ञान यूजीसी नेट परीक्षा गाइड प्रश्‍न पत्र तृतीय वस्तूनिष्ठ C Lal & K Kumar 700.00\nग्रन्थालय एवम सूचना विज्ञान यूजीसी नेट परीक्षा गाइड प्रश्‍न पत्र तृतीय वस्तूनिष्ठ C Lal & K Kumar 350.00\nग्रन्थालय एवम सूचना विज्ञान यूजीसी नेट परीक्षा गाइड प्रश्‍न पत्र तृतीय वस्तूनिष्ठ C Lal & K Kumar 700.00\nग्रेट भेट अच्युत गोडबोले 150.00\nग्रेट भेट अच्युत गोडबोले 150.00\nग्रेट भेट अच्युत गोडबोले 150.00\nग्रेट भेट अच्युत गोडबोले 150.00\nग्रेट भेट अच्युत गोडबोले 150.00\nडायमंड विधिशास्त्रकोश Dr B R Joshi 2400.00\nडायमंड विधिशास्त्रकोश Dr B R Joshi 2400.00\nडायमंड विधिशास्त्रकोश Dr B R Joshi 2400.00\nडायमंड विधिशास्त्रकोश Dr B R Joshi 2400.00\nडायमंड विधिशास्त्रकोश Dr B R Joshi 2400.00\nडाक विभाग डाक सहायक / छंटाई सहायक प्रश्‍न संच 11 Sayas Karad 50.00\nडाक विभाग डाक सहायक / छंटाई सहायक प्रश्‍न संच 11 Sayas Karad 50.00\nडाक विभाग डाक सहायक / छंटाई सहायक प्रश्‍न संच 11 Sayas Karad 50.00\nडाक विभाग डाक सहायक / छंटाई सहायक प्रश्‍न संच 11 Sayas Karad 50.00\nडाक विभाग डाक सहायक / छंटाई सहायक प्रश्‍न संच 11 Sayas Karad 50.00\nअंकगणित संपूर्ण मार्गदर्शक Dr Anand Patil 130.00\nअंकगणित संपूर्ण मार्गदर्शक Dr Anand Patil 130.00\nअंकगणित संपूर्ण मार्गदर्शक Dr Anand Patil 130.00\nअंकगणित संपूर्ण मार्गदर्शक Dr Anand Patil 130.00\nअंकगणित संपूर्ण मार्गदर्शक Dr Anand Patil 130.00\nअर्थशास्त्र नेट/सेट पेपर क्रमांक 3 Prof Maruti Abhiman Londhe 395.00\nअर्थशास्त्र नेट/सेट पेपर क्रमांक 3 Prof Maruti Abhiman Londhe 395.00\nअर्थशास्त्र नेट/सेट पेपर क्रमांक 3 Prof Maruti Abhiman Londhe 395.00\nअर्थशास्त्र नेट/सेट पेपर क्रमांक 3 Prof Maruti Abhiman Londhe 395.00\nअर्थशास्त्र नेट/सेट पेपर क्रमांक 3 Prof Maruti Abhiman Londhe 395.00\nअर्थपालाची रोजनिशी रमेश पाध्ये 120.00\nअर्थपालाची रोजनिशी रमेश पाध्ये 120.00\nअर्थपालाची रोजनिशी रमेश पाध्ये 120.00\nअर्थपालाची रोजनिशी रमेश पाध्ये 120.00\nअर्थपालाची रोजनिशी रमेश पाध्ये 120.00\nअत्यावश्यक मराठी व्याकरण कपिल शामराव हांडे 180.00\nअत्यावश्यक मराठी व्याकरण कपिल शामराव हांडे 180.00\nअत्यावश्यक मराठी व्याकरण कपिल शामराव हांडे 180.00\nअत्यावश्यक मराठी व्याकरण कपिल शामराव हांडे 180.00\nअत्यावश्यक मराठी व्याकरण कपिल शामराव हांडे 180.00\nअत्यावश्यक इंग्रजी व्याकरण एम. जे. शेख 230.00\nअत्यावश्यक इंग्रजी व्याकरण एम. जे. शेख 230.00\nअत्यावश्यक इंग्रजी व्याकरण एम. जे. शेख 230.00\nअत्यावश्यक इंग्रजी व्याकरण एम. जे. शेख 230.00\nअत्यावश्यक इंग्रजी व्याकरण एम. जे. शेख 230.00\nअथर्व सामान्यज्ञान 2015 प्रा. एस. ओ. माळी 70.00\nअथर्व सामान्यज्ञान 2015 प्रा. एस. ओ. माळी 70.00\nअथर्व सामान्यज्ञान 2015 प्रा. एस. ओ. माळी 70.00\nअथर्व सामान्यज्ञान 2015 प्रा. एस. ओ. माळी 70.00\nअथर्व सामान्यज्ञान 2015 प्रा. एस. ओ. माळी 70.00\nLiterature & Ficitions: वैचारिक, साहित्य आणि समीक्षा, कथा, कादंबरी, नाटक, कविता, व्यक्तिमत्व विकास, विज्ञान साहित्य, संदर्भ पुस्तके, चरित्रे-आत्मचरित्रे, लोकसाहित्य, संतसाहित्य, क्रमिक पुस्तके, हिंदी पुस्तके,\nSocial Science: शासन निर्णय संग्रह (GR), इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, संरक्षणशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, ग्रंथालय व माहितीशास्त्र, धर्म व तत्वज्ञान, खेळ आणि शारीरिक शिक्षण, आदिवासी अभ्यास, पत्रकारिता, स्त्री-अभ्यास, म. गांधी/डॉ. आंबेडकर विचार व इतर, आरोग्य,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/7-thousand-300-crores-for-the-installation-of-electrical-pole-wire-and-machinery-chandrasekhar-bavankule/", "date_download": "2018-11-20T19:52:09Z", "digest": "sha1:TCFPIIFB55IYIHGVIMS4TS5FKTOQBAZH", "length": 10259, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...विद्युत खांब, तार व यंत्रणा दुरुस्तीसाठी 7 हजार 300 कोटींचा आराखडा : चंद्रशेखर बावनकुळे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…विद्युत खांब, तार व यंत्रणा दुरुस्तीसाठी 7 हजार 300 कोटींचा आराखडा : चंद्रशेखर बावनकुळे\nनागपूर, दि. 13 : राज्यात जुने विद्युत खांब, तार व यंत्रणा याची गेल्या तीस वर्षांपासून देखभाल दुरुस्ती झालेली नाही, त्याकरिता 7 हजार 300 कोटींचा आराखडा तयार असून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.\nऊर्जा मंत्री म्हणाले, यासाठी विभागाने राज्यात 21 हजार अपघात प्रवण क्षेत्र निवडले आहे. त्याची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्यात येईल, त्यामुळे अपघात होऊन होणारी प्राणहानी, वित्तहानी टाळता येऊ शकेल. विद्युत अपघातात मृत व्यक्तींच्या कुटुंबास चार लाख रुपये मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे दिले जातात. तसेच जखमी व्यक्तींना त्यांच्या औषधोपचार व दवाखान्याचा संपूर्ण खर्च दिला जातो. राज्यातील ग्रामीण भागात याकरिता जिल्हा शल्य चिकित्सकाच्या स्वाक्षरी ऐवजी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुखाची स्वाक्षरी बिलांवर चालू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबास सात दिवसात मदतीचा धनादेश व जखमींबाबत तीन महिन्यांत दवाखान्याच्या खर्चाची रक्कम अदा करण्याबाबत कार्यवाही केली जाईल. वेळेचा उपव्यय टाळण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवरील प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी विभागीय संचालकांना अधिकार दिले आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.\nमौजे रोहकल, ता.खेड, जि.पुणे येथे 19 मे 2018 रोजी 22 केव्ही उच्च दाब उपरी तार मार्गातील वाय फेसचा विद्युत भारीत वाहक तुटून अपघात झाला. यात विशाल काचोळे आणि त्याच्या मातोश्री जखमी झाल्या यासंदर्भात संबधित शाखा अभियंत्यास निलंबित केले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच संबधित जखमी व्यक्तींच्या औषधोपचाराचा 1 लाख 55 हजार रुपयांचा खर्च तातडीने देण्यात येईल, असेही ते म्हणाले. सदस्य सुरेश गोरे, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, बच्चू कडू, बाळासाहेब थोरात यांनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.\nराज्यातील १३ हजार शाळा वीजेपासून वंचित : शशिकांत शिंदे\nशिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवत गीता वाचली आहे का\nकर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण; आजही हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/raj-thackerays-new-army-on-the-backdrop-of-upcoming-elections/", "date_download": "2018-11-20T19:50:27Z", "digest": "sha1:CLSWQ72YBFH2CWMKHG6FUOWONBRCP62R", "length": 7556, "nlines": 116, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची नवीन सेना तयार !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची नवीन सेना तयार \nमुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कार्यकारिणीसाठी पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या. मनसेने नवीन कार्यकारिणी तयार केली आहे. राज ठाकरे हे अध्यक्ष, तर 10 नेते आणि 12 सरचिटणीस अशी नवी कार्यकारिणी आहे.\nशिशीर शिंदे यांचे कार्यकारणी मध्ये नाव नसल्यामुळे शिंदे शिवसेनेत जाणार, ही चर्चा खरी ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 20 मे रोजी मनसेची पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक पार पडली होती. मनसेकडून नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली आहे.\n9. प्रमोद (राजू) पाटील\n9. यशवंत (संदिप) देशपांडे\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याशी…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/raj-thakarey-comments-on-bjps-social-media-trolls-and-trolling-policy/", "date_download": "2018-11-20T19:47:07Z", "digest": "sha1:6PQOKQFSN46ULPBMPAMK2SUI3BFHPBX2", "length": 15036, "nlines": 106, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फसलेल्या योजनांविषयी लिहिलं म्हणून नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो 'ट्रोल्सचं' काय?:राज ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफसलेल्या योजनांविषयी लिहिलं म्हणून नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो ‘ट्रोल्सचं’ काय\nमनसे अध्यक्षांचा भाजपवर निशाना\nवेब टीम :फेसबुकवरील ‘देव गायकवाड’ फेक अकाऊंट प्रकरणी नोंद गुन्ह्याच्या तपासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी काही नागरिकांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्या होत्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर आजच्या त्यांच्या फेसबुक पोस्ट मधून निशाना साधला आहे . जे पेरलं तेच आता उगवलंय असं सांगत पंतप्रधानांच्या फसलेल्या योजनांविषयी लिहिलं, त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि पोलिसांना जर धडाधड नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो ‘ट्रोल्सचं’ कायअसा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे . याशिवाय ज्यांना ज्यांना अश्या नोटिसा सरकारने धाडल्या असतील किंवा धाडल्या जातील त्यांनी माझ्याशी [email protected] या माझ्या ईमेल आयडीवर संपर्क साधा,तुमचं नाव,पत्ता,पोलीस स्टेशनचं नाव संपर्क क्रमांक कळवा पुढे पाहू काय करायचं ते असं देखील आवाहन केल आहे .\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट\nभारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय.\nनिवडणूका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते त्यांना ‘ट्रोल्स’ च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केलं.\nहे सगळं करून सत्तेवर आल्यावर,नीट काम केली असतीत, दिलेली आश्वासनं पूर्ण केली असतीत तर एक वेळ लोकांनी दुर्लक्ष केलं असतं.\nपण आश्वासनं पूर्ण करणं सोडा, तुम्ही सत्तेच्या मग्रूरीत निवडणुकीच्या काळांत दिलेली आश्वासनं हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला ‘जुमला’ होता असं निर्लज्जपणे जाहीर केलंत.\nतुम्ही केलेल्या नोटबंदीने अर्थव्यवस्था डबघाईला गेली, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महागाईने कळस गाठलाय आणि एवढं होऊन देखील लोकांनी तुम्हाला जाब विचारायचा नाही पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि जनतेला राजा, मग राजाने सेवकाला कामचुकारीबद्दल प्रश्न विचाराचे नाहीत\nआणि सोशल मीडियावर जाब विचारला म्हणून तुम्ही नागरिकांना पोलिसांकरवी नोटिसा धाडणार पंतप्रधानांच्या फसलेल्या योजनांविषयी लिहिलं, त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि पोलिसांना जर धडाधड नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो ‘ट्रोल्सचं’ काय\nफोटोशॉपचा वापर करून नव्हत्याच, होतं केलंत. तुम्हाला विरोध करणाऱ्या पत्रकारांबद्दल, विचारवंतां बद्दल भारतीय जनता पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडियाकरवी इतकं गलिच्छ लिहिलं गेलं की ते वाचून मरू दे तो सोशल मीडिया असं वाटावं. तेंव्हा नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला\nदुसऱ्या राजकीय पक्षांची,त्यांच्या नेत्यांची थट्टा करताना तुम्हाला आनंद मिळत होता पण तुमची थट्टा व्हायला लागल्यावर तुम्ही पोलिसी बळाचा वापर करणार\nस्वाती चतुर्वेदी नावाच्या पत्रकार बाईंनी लिहिलेल्या I am a Troll पुस्तकांत भारतीय जनता पक्षाची आयटी आणि सोशल मीडिया टीम कसं काम करते याची पूर्ण माहिती आहे.\nया भस्मासुरांना तुम्ही पोसलंत, त्यांच्या बरोबर पंतप्रधान सेल्फी घेतात, त्यांना ट्विटरवर फॉलो करतात याचा अर्थ अराजक पसरावणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय. आणि तुमच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढणाऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून दहशत बसवताय हा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही\nज्यांना ज्यांना अश्या नोटिसा सरकारने धाडल्या असतील किंवा धाडल्या जातील त्यांनी माझ्याशी [email protected] या माझ्या ईमेल आयडीवर संपर्क साधा,तुमचं नाव,पत्ता,पोलीस स्टेशनचं नाव संपर्क क्रमांक कळवा. पुढे पाहू काय करायचं ते.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच नाही तरी कोणाही सामान्य माणसाला जरी अशी नोटीस आली तरी मला कळवा.\nअजून एक बाब, मी पहिल्यापासून पोलिसांच्या पाठीशी ठाम उभा होतो,आहे आणि राहणार. माझी पोलीस बांधवाना विनंती आहे की तुम्ही सरकारच्या दडपणाखाली असल्या गोष्टी करू नका, सरकार बदलत राहतात, सरकारच्या सांगण्यावरून असल्या चुकीच्या गोष्टी करू नका.\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/state-govt-gave-true-beneficiaries-in-advertisements-cm/", "date_download": "2018-11-20T20:43:42Z", "digest": "sha1:VTK272EAIZIW62C4BAOGFZGJLVCNF3IK", "length": 10843, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जाहिरातीमध्ये मॉडेल न वापरता खरी माणसं, खरे लाभार्थी वापरले. - मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजाहिरातीमध्ये मॉडेल न वापरता खरी माणसं, खरे लाभार्थी वापरले. – मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा –राज्य शासनाने खऱ्या माणसाला, लाभार्थ्यांला जाहिरातीमध्ये स्थान दिले. मॉडेल वापरले नाहीत. या सर्व लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे, तसेच जाहिरातीमध्ये आपली छायाचित्रे वापरण्याचे संमतीपत्र दिल्याचे संपूर्ण पुरावे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे आज स्पष्ट केले. ‘आयबीएन लोकमत’चे ‘न्यूज 18 लोकमत’ या नावाने रिलॉंचिंग आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या रायझिंग महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते. संपादक प्रसाद काथे यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना प्रश्न विचारले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, पुणे जिल्ह्यातील शेतकरी शांताराम कटके यांना 2015 साली नरेगा मधून शेततळे मंजूर झाले. शेतीची आखणी करून फेब्रुवारी2015 रोजी कार्यारंभ आदेश दिले आणि पैसे दिले. त्यांनी जून 2015 मध्ये शेततळ्याचे काम पूर्ण केले.\nजो ती योजना राबवितो त्यालाच त्याचे श्रेय मिळते. या शासनाने लोकांना लाभ दिले. योजना राबविल्या. त्यामुळे याचे श्रेयही शासनाला मिळणार असेही ते ठामपणे म्हणाले. पहिल्यांदा सरकारच्या जाहिरातींमध्ये मॉडेल वापरली नाहीत तर खरी माणसं, खरे लाभार्थी वापरले. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांपेक्षा शेतकऱ्यांचे छायाचित्र मोठे वापरले हे महत्वाचे काम केले. जाहिरातीमध्ये खरे लाभार्थी दाखविले. जाहिरातीसाठी 200 पेक्षा जास्त लाभार्थ्यांचे संमतीपत्र सरकारकडे आहे. ते पुढे म्हणाले, रईसा शेख या पुण्यातील महिलेने स्वतः सांगितले की 2016 मध्ये त्यांना नागरिक सुविधा केंद्र मिळाले.\nसंघर्ष करून गरिबीतून वर आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्याही संदर्भात वेगवेगळे विवाद निर्माण करण्याचे काम केले. याचा पाठपुरावा करून केलेल्या ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या बातमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले , हेच लाभार्थी खरे हिरो आहेत कारण त्यांनी शेततळे योजनेचा लाभ घेऊन आपले जीवन फुलविले. रईसा शेख यांनी आपले पती वारल्यानंतरही नागरिक सुविधा केंद्र सुरू करून कुटुंब चालविले. त्याच खऱ्या हिरो आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शेती, सिंचन, उद्योग, पायाभूत सुविधा विकास, गावांचा विकास, शहरांमधील सुविधा, सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या सुधारणा, गुन्ह्यांचा तपास आणि सिद्ध होण्याचे प्रमाण, समाज माध्यमातून होत असलेला अपप्रचार आदींवर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746639.67/wet/CC-MAIN-20181120191321-20181120213321-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}