{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowonvengurla-sindhudurg-7700", "date_download": "2018-11-17T01:20:00Z", "digest": "sha1:VJB4MEW5WVFG7K3CQX3GEZXTEUS7IRJC", "length": 32580, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon,vengurla, sindhudurg | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवेंगुर्ला तालुक्यातील गावांनी जपलाय सुरंगी वृक्षांचा वारसा\nवेंगुर्ला तालुक्यातील गावांनी जपलाय सुरंगी वृक्षांचा वारसा\nवेंगुर्ला तालुक्यातील गावांनी जपलाय सुरंगी वृक्षांचा वारसा\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nसुरंगीच्या रोजगारनिर्मितीचे विश्‍व उलघडताना या भागातील शेतकरी संजय गडेकर म्हणाले, की सुरंगी गोळा करण्याचे काम जोखमीबरोबर खर्चिकही आहे. यासाठी हंगामात प्रतिव्यक्ती प्रतिदिवस ९०० रुपये मजुरी पडते. सुरंगीला श्रावणात चांगला दर मिळतो; मात्र स्थानिक मार्केट ठराविक व्यापाऱ्यांच्याच हातात आहे. व्यवसायिक हनुमंत सातार्डेकर म्हणाले, की सुरंगीच्या कळ्या गोळा करण्याचे काम खूप जोखमीचे आहे. नंतरही त्या नीट सुकवून ठेवाव्या लागतात. कमी कालावधीत जास्त काम करायचे असते. सुरवातीला याला खूप दर मिळतो.\nसह्याद्रीच्या कडेकपारीत शेकडो वैशिष्ट्यपूर्ण व बहुपयोगी वृक्ष आहेत. मात्र वृक्षतोड, अज्ञान अशा अनेक कारणांमुळे जंगली वृक्ष, प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावे आपल्या भागातील सुरंगी वृक्षाचे संवर्धन करीत आहेत. त्याला जिवापाड जपले आहे. विशेष म्हणजे आंब्याच्या या पट्ट्यात सुरंगी वृक्षाला व्यावसायिकतेची जोड देत रोजगारनिर्मिती साधली आहे. सुमारे ८०० कुटुंबांचे अर्थकारण या सुरंगीवर आज उभे आहे.\nपश्‍चिम घाटात अनेक लक्षवेधी वृक्ष आहेत. सुरंगी हा त्यातीलच एक. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्‍या गावांत सुरंगीचे वृक्ष आढळतात. यातले बरेचसे वृक्ष दोन-तीन पिढ्यांपूर्वीचे आहेत. वेणी, गजरा बनविण्यापुरता याचा वापर सर्वांना माहीत आहे. कोकणातील आरवली येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देव वेतोबाला सुरंगीच्या फुलांची पूजा बांधण्याची प्रथा आहे. देवाला वाहण्यासाठी, विशेषतः रामनवमीत पूजेसाठी सुरंगीच्या फुलांचे विशेष महत्त्व असते; मात्र याही पलीकडे सुरंगीच्या सुकवलेल्या कळ्या, फुले यांच्या मार्केटचीही व्याप्ती पसरली आहे. मात्र, या झाडाविषयी अद्याप फारसे संशोधन झालेले नाही.\nसुरंगीचे झाड साधारण आंब्याच्या झाडासारखेच मोठे असते. ते सुमारे ७० वर्षे जगते. फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्चपर्यंत साधारण दोन बहरांत फुलते. सकाळी दिसणाऱ्या कळ्य साधारण नऊ-दहा वाजेपर्यंत फुले होऊन जातात. परागकण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या सुरंगीच्या पिवळसह पांढऱ्या फुलांचा सुगंध आसमंतात दरवळतो. एकदा झाड बहरू लागले की किमान दोन पिढ्यांच्या आयुष्यात त्याचा सुगंध दरवळत राहतो.\nसुरंगीवर आधारलेली गावांची अर्थव्यवस्था\nसुरंगी ही पश्‍चिम घाटाची मक्‍तेदारी आहे असे म्हणतात. मात्र, पूर्ण पश्‍चिम घाटात हा वृक्ष आढळत नाही. अर्थात यावर फारसे संशोधनही झालेले नाही; मात्र वेंगुर्ले तालुक्‍यातील काही गावांची अर्थव्यवस्था बरीचशी सुरंगीवर अवलंबून आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले तालुक्‍यांतील काही भाग या झाडासाठी पोषक मानला जातो. आरवली, सोन्सुरे, टाक, आसोली, धाकोरे, फणसखोल, वडखोल, कोलगाव, आकेरी या गावांमध्ये सुरंगीची संख्या बऱ्यापैकी आहे. या भागातील जवळपास आठशे कुटुंबे सुरंगीच्या माध्यमातून आपले अर्थार्जन चालवतात. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार जिल्हाभर सुरंगीच्या पसरलेल्या नैसर्गिक लागवडीचे क्षेत्र साधारण ४० ते ४२ हेक्‍टर असावे.\nवेंगुर्ले तालुक्‍यातील आरवली, सोन्सुरे, टाक, आसोली, धाकोरे, फणसखोल, वडखोल या सात गावांत खऱ्या अर्थाने सुरंगीचा व्यापारी दृष्टिकोनातून विचार होतो. कोलगाव, आकेरीत सुरंगीचे गजरे करण्याचा व्यवसाय चालतो. अन्य गावांत मात्र सुरंगीच्या कळ्या सुकवून त्या विकल्या जातात. एका मोठ्या झाडापासून दरवर्षी साधारण ३० ते ३५ किलो कळ्या मिळतात. याचा दर प्रतिकिलो सहाशे रुपयांपासून अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत असतो. यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ८०० कुटुंबांचा सहभाग असतो. प्रतिकुटुंबाला यातून प्रतिहंगामाला पन्नास हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतही उत्पन्न मिळू शकते. फुलांचा खरा हंगाम वर्षाला साधारण पंधरा ते वीस दिवसांचा असतो. प्रत्येकी सर्वसाधारण उत्पन्न दोन लाख रुपयांचे धरले तरी एकूण उलाढाल १६ कोटी रुपयांपर्यंत जाते. यासाठी झाडाची कोणतीही काळजी घ्यावी लागत नाही.\nसुकलेल्या कळ्या आणि फुलांची स्थानिक पातळीवर खरेदी होते. यासाठी स्थानिक बाजारपेठ शिरोड्यात आहे. कळ्यांना जास्त तर फुलांना कमी दर असतो. हा माल हवाबंद करून साठवला जातो. दरानुसार मुंबईला पाठवला जातो. तेथून पुढील मार्केटचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नाही. सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, सुगंधी द्रव्ये, रंग आदींसाठी त्याचा वापर होत असल्याचे जाणकार सांगतात. सध्या सुरंगीची आवकच मर्यादित आहे. यामुळे बाजारपेठही मर्यादित आहे. शेतकरी आणि मुख्य बाजारपेठ यांना थेट जोडणारा दुवा नसल्याने याचे अर्थकारण ठराविक लोकांच्याच हाती राहते.\nसुरंगीच्या रोजगारनिर्मितीचे विश्‍व उलघडताना या भागातील शेतकरी संजय गडेकर म्हणाले, की सुरंगी गोळा करण्याचे काम जोखमीबरोबर खर्चिकही आहे. यासाठी हंगामात प्रतिव्यक्ती प्रतिदिवस ९०० रुपये मजुरी पडते. सुरंगीला श्रावणात चांगला दर मिळतो; मात्र स्थानिक मार्केट ठराविक व्यापाऱ्यांच्याच हातात आहे. व्यवसायिक हनुमंत सातार्डेकर म्हणाले, की सुरंगीच्या कळ्या गोळा करण्याचे काम खूप जोखमीचे आहे. नंतरही त्या नीट सुकवून ठेवाव्या लागतात. कमी कालावधीत जास्त काम करायचे असते. सुरवातीला याला खूप दर मिळतो.\nसुरंगी जंगली वृक्ष असल्याने वातावरणातील बदलांचा तो मुकाबला करू शकतो. ग्रामीण विकास क्षेत्रात काम करणाऱ्या लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन या संस्थेने २०१४ मध्ये यावरील संशोधनाला चालना दिली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने सुरंगीवर अभ्यास झाला. बऱ्याच प्रयत्नानंतर सुरंगीचे प्रमाणित रोप बनविण्यात यश आले. मात्र, अद्याप पुरेशा प्रमाणात ती बनविण्यात आलेली नाही. त्यामुळे ती सहज उपलब्ध नाहीत. संस्थेतर्फे त्याचे प्रशिक्षण नर्सरीधारकांना दिले जाणार आहे. यामुळे पुढच्या काळात सुरंगीची कलमे उपलब्ध होऊ शकतील.\nसुरंगीचे हे विश्‍व कृषी क्षेत्राला चालना देणारे आहे. आपल्या आजूबाजूला अनेक जंगली वृक्ष असतात. त्यांचा व्यावसायिक उपयोगही खूप असतो. मात्र कुठेतरीच बाजारपेठही उपलब्ध असते. ती शोधण्याचा फारसा प्रयत्न होत नाही. आपण अनेकदा त्याच त्या पारंपपिक पिकांमध्ये अडकलेले असतो. मात्र, नैसर्गिक व दुर्लक्षित जैवसंपत्तीचा, त्याच्या क्षमतांचा पुरेपूर वापर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. यातून अनेक दुर्मिळ वनस्पतींना संजीवनी मिळेल.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरंगीचा व्यापार करणाऱ्या गावांची संख्या- ९\nप्रत्येक कुटुंबाचे प्रतिहंगाम सरासरी उत्पन्न-सुमारे दोन लाख रु.\nप्रतिहंगाम वार्षिक उलाढाल- अंदाजे १६ कोटी रु.\nसुरंगीची लागवड पूर्ण पश्‍चिम घाटात होऊ शकते. लागवडीला चालना देणे गरजेचे आहे. उत्कृष्ट आंतरपीक ठरणाऱ्या सुरंगीमुळे मधमाश्यांची संख्या वाढून आंबा, काजू आदी पिकांना परागीकरणासाठी फायदा होऊ शकतो. सुरंगीसारख्या अनेक बहुगुणी वनस्पती आपल्या आजूबाजूला असतात. त्याची बाजारपेठ शोधून त्यातून रोजगार निर्मिती करता येऊ शकते. विशेषतः वनौषधी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या अनेक जंगली वनस्पती पश्‍चिम घाटात आहेत. मात्र, त्यांचा व्यावसायिक वापर होत नाही. ही स्थिती बदलून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करता येतील.''\n- योगेश प्रभू, प्रकल्प व्यवस्थापक, लुपिन फाउंडेशन, सिंधुदुर्ग\nसुरंगी हे संरक्षित करण्याची गरज असलेले झाड आहे. ते पश्‍चिम घाटातील सर्वच भागात येत नाही. प्रत्येक कुटुंबाने आपल्या परसबागेत दोन झाडे लावली तरी हा वृक्ष संरक्षित होईल. त्यातून त्या कुटुंबाला उत्पन्नही मिळेल. सुरंगी परागीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. यावर संशोधन करताना त्याची उंची कमी राहील व सहज त्याच्या कळ्या काढता येतील असा विचार हवा.\n-डॉ. पराग हळदणकर, शास्त्रज्ञ,\nडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ\nसुरंगीची उलाढाल कमी कालावधीत मोठी दिसत असली तरी त्यासाठीची मेहनत आणि जोखीम तितकीच आहे. सुरंगीचे झाड मोठे आणि पसरलेले असते. याच्या फांद्यांना फुले येतात. सकाळी दिसणाऱ्या कळ्या दहा वाजेपर्यंत फुलतात. त्याआधी त्या काढाव्या लागतात. याच्या फांद्या कमकुवत असतात. या झाडावर चढणेही अनुभवी आणि कसब असलेल्यांनाच शक्‍य होते. फुले छोट्या फांद्यांच्या खोडाला असल्याने ती काढणे कठीण असते. यासाठी झाडाला दोऱ्या बांधून ती काढावी लागतात. अगदी भल्या पहाटे या सगळ्या प्रक्रियेला सुरवात होते. या हंगामात सुरंगीच्या झाडावरून पडून जीवघेणी इजा झाल्याच्या घटना सऱ्हास घडतात. या झाडावर चढणाऱ्यांची मजुरी साधारण ६०० ते ८०० रुपयांपर्यंत जाते. ज्यांना कळ्या काढणे शक्‍य नाही ते झाडाभोवती शेणाचा सडा किंवा प्लॅस्टिकचे मोठे कापड पसरून ठेवतात. पडलेली फुले गोळा करून ती सुकवतात. सुरंगीची झाडे आंब्याप्रमाणे खंडाने देण्याचीही प्रथा आहे.\nसंपर्कः संजय गडेकर- ९४२१२३९४२२\nसुरंगी खंड पद्धतीने घेणारे व्यापारी\nप्रकल्प व्यवस्थापक, लुपिन फाउंडेशन\nसह्याद्री वृक्ष सिंधुदुर्ग तळकोकण कोकण विषय topics सकाळ कुडाळ कृषी विद्यापीठ agriculture university व्यापार व्यवसाय profession उत्पन्न सौंदर्य विकास वन forest\nसुरंगीच्या वृक्षाांचे व्यावसायिक महत्व अोळखण्याची गरज जाणकार व्यक्त करतात.\nकोकणवासियांनी सुरंग वृक्षांचे जतन केले आहे.\nवेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देव वेतोबाला सुरंगीच्या फुलांची पूजा बांधण्याची प्रथा अनेक वर्षांपासून जोपासली आहे.\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020728-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-suspended-four-employees-akot-agricultural-office-7401", "date_download": "2018-11-17T01:18:08Z", "digest": "sha1:FQ2WYFSQDUHHZNIKO2WCI6Q6XRXIBDRN", "length": 16025, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Suspended four employees of Akot Agricultural Office | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोट कृषी कार्यालयातील चार कर्मचारी निलंबित\nअकोट कृषी कार्यालयातील चार कर्मचारी निलंबित\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nअकोला ः मागील काही दिवसांत उघडकीस अालेल्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे प्रतिमा मलिन झालेले अकोट तालुका कृषी कार्यालय आता ''ॲक्शन मोड''वर अाले असून, एकाच वेळी चार जणांविरुद्ध निलंबनाची तडकाफडकी कारवाई करण्यात अाली अाहे.\nविभागीय सहसंचालकांनी दिलेल्या अादेशानंतर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने गुरुवारी (ता. १२) ही निलंबनाची पत्रे संबंधितांना बजावल्याची माहिती अाहे. कृषी पर्यवेक्षक अशोक चौधरी, केशव वानखडे, कृषी सहायक मयूर गोफणे व संदीप तळोकार अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे अाहेत.\nअकोला ः मागील काही दिवसांत उघडकीस अालेल्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे प्रतिमा मलिन झालेले अकोट तालुका कृषी कार्यालय आता ''ॲक्शन मोड''वर अाले असून, एकाच वेळी चार जणांविरुद्ध निलंबनाची तडकाफडकी कारवाई करण्यात अाली अाहे.\nविभागीय सहसंचालकांनी दिलेल्या अादेशानंतर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने गुरुवारी (ता. १२) ही निलंबनाची पत्रे संबंधितांना बजावल्याची माहिती अाहे. कृषी पर्यवेक्षक अशोक चौधरी, केशव वानखडे, कृषी सहायक मयूर गोफणे व संदीप तळोकार अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे अाहेत.\nकेशव वानखडे, अशोक चौधरी हे अकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक, तर संदीप सुदाम तळोकार हे अासेगाव बाजार येथे कृषी सहायक, तर अाणि मयूर गोफणे हे दहीगाव येथे कृषी सहायक म्हणून कार्यरत अाहेत. निलंबनाच्या काळात या चौघांना वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यालय देण्यात अाले.\nचौधरी यांना जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय अमरावती, मयूर गोफणे यांना उपविभागीय कृषी कार्यालय पुसद, सुदाम तळोकार यांना उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय पांढरकवडा अाणि केशव वानखडे यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे मुख्यालय देण्यात अाले अाहे.\nया चौघांविरुद्ध एकाच वेळी निलंबनाची कारवाई झाल्याने जिल्ह्याचा संपूर्ण कृषी विभागच हादरला अाहे. विभागीय सहसंचालक सुभाष नागरे यांनी ही तडकाफडकी कारवाई केल्याने एकच चर्चा सुरू झाली अाहे.\nनिलंबनाच्या अादेशात कारण देण्यात अालेले नसले, तरी गेल्या काळात लाच मागितल्याच्या अारोपाखाली या कार्यालयाचा प्रमुख म्हणजे तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायिका अडकलेली अाहे. त्याच प्रकरणाशी निगडित ही कारवाई झाल्याचे समजते. मात्र याबाबत प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020728-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6215-rbi-supreme-court-district-bank-nashik", "date_download": "2018-11-17T00:01:31Z", "digest": "sha1:IWMAYAPEXDXGM2O2X4ZEN7VPY3KZ7OVF", "length": 4939, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "रिझर्व बँकेच्या ‘त्या’ निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरिझर्व बँकेच्या ‘त्या’ निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती\nनाशिक जिल्हा बँकेला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. रिझर्व बँकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळालीय. नोटाबंदीतील 21 कोटींची रक्कम बदलून देण्यास बँकेने नकार दिला होता.\nमात्र. रिझर्व बँकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळालीय. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर जिल्हा बँकेला दिलासा मिळालाय आणि रक्कम बदलून मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्यात.\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020732-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/when-uddhav-thackeray-came-shivsainik-got-up-broke-his-head/", "date_download": "2018-11-17T00:27:53Z", "digest": "sha1:Q4AFDORY2EXR5LGEXH3LKVFX57AVEXIY", "length": 9426, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उद्धव ठाकरे जाताच शिवसैनिक भिडले, फोडली एकमेकांची डोकी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउद्धव ठाकरे जाताच शिवसैनिक भिडले, फोडली एकमेकांची डोकी\nएकाच पक्षाच्या आमदार आणि तालुकाप्रमुखांमध्ये वाद\nअहमदनगर: विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाहन ताफा निघाल्यानंतर आमदार विजय औटी आणि शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके यांच्यात वाद झाला. यामध्ये अनेक शिवसैनिक जखमी झाले आहेत.\nशिवसेना आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. दरम्यान, आमदार विजय औटी यांचे विरोधक पारनेर तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या गटानं घोषणाबाजी करत दगडफेक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पारनेर येथील सभेनंतर शिवसेनेच्या दोन गटांतील वाद उफाळून आला. या गडबडीत आमदार विजय औटी यांच्या गाडीचे चाक पायावरून गेल्याने शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड जखमी झाले आहेत. शिवसेनेने मात्र सदर वृत्ताच खंडन केलं आहे.\nविजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके आणि विजय औटी यांच्या गटात वाद आहेत. सुरुवातीला लंके यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी मेळाव्यात येऊन शक्तिप्रदर्शन केले. भाषणात विजय औटी यांनी नीलेश लंके यांचा नामोल्लेख टाळला. याचा राग निलेश लंके समर्थकांनी घोषणाबाजी करून व्यक्त केला. सभा संपून ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा निघाला तेव्हाही घोषणाबाजी सुरूच होती. ताफ्याच्या पाठोपाठ विजय औटीही आपल्या गाडीतून निघाले. काही कार्यकर्ते त्यांच्या गाडीच्या मागे धावले. त्यामुळे औटी यांच्या चालकाने गाडी वेगाने पुढे घेतली. तेथे उपस्थित असलेले उपनेते अनिल राठोड यांच्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने ते जखमी झाले. याचा राग आल्यावर कार्यकर्त्यांनी औटी यांच्या गाडीची काच फोडली.\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःची क्षमता ओळखून शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020732-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/23/10/Maher.php", "date_download": "2018-11-17T01:20:49Z", "digest": "sha1:UIGFQTNTAU2SWSUSFLIE2T5Y4FREOVXR", "length": 8508, "nlines": 151, "source_domain": "www.gadima.com", "title": "Maher | माहेर | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nलळा-जिव्हाळा शब्दच खोटे,मासा माशा खाई,कुणी कुणाचे नाही राजा,कुणी कुणाचे नाही\nगदिमांच्या कविता | Gadima Poems\nमाडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.\nकाय सांगु रे बाप्पांनो\n'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही \nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nकुंभारा सारखा गुरु नाही रे जगात\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020732-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/rupgandh-halke-fulke-article2/", "date_download": "2018-11-17T00:03:29Z", "digest": "sha1:WWQVLBQ7L2ZJ65NWVJC45GYN2DXUJWAF", "length": 10319, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#हलके_फुलके : गोडबाबांचा कडू प्रसाद (भाग २) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#हलके_फुलके : गोडबाबांचा कडू प्रसाद (भाग २)\nगोडबाबांचा कडू प्रसाद (भाग १)\nरावणगावची जत्रा जवळ आली आणि लोकांच्या उत्साहाला उधाण आलं. बन्या तसा जरा चुकारच. बायकोचीही कटकट नाही. त्यातच त्याला अचानक घेरी आल्यासारखे झाले. बन्या नुसताच जमिनीकडे पाहत बसू लागला. ना खाईना ना पेईना. शेवटी त्याच्या आईने त्याला मांत्रिकाकडे न्यायचे ठरविले. पण मांत्रिक दुसऱ्याच कामामध्ये असल्यामुळे पत्ता देऊन मांत्रिकालाच गावात बोलायचे ठरविले. त्यासाठी यात्रेचे औचित्य साधून गोडबाबांना गावात बोलवायचे ठरविले.\nबाबांनी त्याला इशारा करून जवळ बोलविले. बन्या जीव मुठीत धरून बाबांच्याजवळ आला आणि मोठ्यानेच ओरडला. “”बाबा मला नका मारू. मी नाही दारू पिलो. बायकोला व्यवस्थित सांभाळतो. तुमचा भक्त आहे.” आणि अंग चोरून चोरून चोळू लागला. दहा मिनिटे बन्या अंगच चोळीत होता. परंतु प्रतिसाद काहीच मिळेना म्हणून बन्या पुन्हा हळूच बाबांकडे पाहू लागला. तसे बाबा गालातल्या गालात खुदकन हसले.\n“”अरे बन्या तुला मी मारीत नाही. तुला माझ्याजवळ बसायला बोलावले आहे.” “”मला तुमच्याजवळ. पण मला त्या पिसाऱ्याची भीती वाटते तो पिसारा तिथे कोपऱ्यात ठेवून येऊ का”””मग दुसरीकडे ठेव आणि तू माझ्याजवळ ये. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे.”\nबन्या बाबांच्या जवळ बसला. तसा इतर लोकांनाही बन्याचा हेवा वाटू लागला. बन्याने बाबांना हळूच विचारले.””तिथं तो बाज्या बसलाय तो माझ्याच बरोबर आलाय त्याला तेवढ बोलवू का” “”होय बोलाव.” बन्याने बाज्याला इशारा केला तसा चटकनच बाज्या बन्याच्या मागे येऊन बसला. पुन्हा बाज्याच्या बरोबर आलेला शिरप्या त्याच्या मागे बसला आणि हां… हां…. म्हणता म्हणता भली मोठी लांबलचक रांग तयार झाली.\nसगळा गाव गोडबाबांच्या सहवासात रमला. ज्याची काय इच्छा असेल ती इच्छा एका कागदावर लिहून बाबांच्या पुढे ठेवत होते. बाबा त्याच्यावर उपाय सांगत होते. सर्व गावाचे पाय जणू बाबांच्या भोवतीच खिळले होते. गावात चिटपाखरू देखील उरले नव्हते. इकडे आठ दहाजणांनी घरोघर जाऊन घरं धुवून घेतली.\nपैसाआडका, दागदागिने, कपडे, तांब्या पितळेची भांडी भरभरून सर्व सामान गाडीत टाकले. गाडी पार गावाच्या वेशीवर ठेवली होती. गोडबाबांनी आपले काम केले. सहकाऱ्यांनी आपले काम केले. गावकऱ्यांनी आपले केले. सर्वांच्या आनंदाला भरतं आलं.\nपुन्हा गावात येण्याविषयी सर्वांनी बाबांना विनंती केली आणि जड पावलाने लोक आपापल्या घरी गेले. घरी जाऊन बघतात तर चोरट्यांनी घर साफ केल्यामुळे घरोघर मोठाच कल्लोळ माजला. गोडबाबा मात्र गोड प्रसाद देऊन गावातून पसार झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#हलके_फुलके : गोडबाबांचा कडू प्रसाद (भाग १)\nNext articleतालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत कोथळे विद्यालय विजयी\n#कायदेविश्व : राममंदिर ,राजकारण आणि कायदा (भाग 3)\n#कायदेविश्व : राममंदिर ,राजकारण आणि कायदा (भाग 2)\n#कायदेविश्व : राममंदिर ,राजकारण आणि कायदा (भाग 1)\n#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-3)\n#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-2)\n#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020732-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Double-murder-case-in-Kedgaon/", "date_download": "2018-11-17T00:17:26Z", "digest": "sha1:KIOVGE4CPHWXIBDLCNEZB77MAJNU46RN", "length": 6873, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केडगाव हत्याकांडातील गिर्‍हे, मोकळे जेरबंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › केडगाव हत्याकांडातील गिर्‍हे, मोकळे जेरबंद\nकेडगाव हत्याकांडातील गिर्‍हे, मोकळे जेरबंद\nकेडगाव येथील दुहेरी हत्याकांडात सहभागी असलेले आरोपी संदीप गिर्‍हे व महावीर मोकळे यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता सात झाली आहे.\nकेडगाव येथे मनपा पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांची 7 एप्रिल रोजी गोळ्या घालून व गुप्तीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील संजय कोतकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मुख्य आरोपी संदीप गुंजाळ हा त्याच दिवशी पारनेर पोलिस ठाण्यात हजर झाला होता. त्यास नंतर कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याने कोठडीत दिलेल्या जबाबावरून प्रत्यक्ष घटनास्थळी असलेल्या आरोपींची नावे निष्पन्न झाली होती.\nत्यामध्ये संदीप बाळासाहेब गिर्‍हे (वय30, रा. शाहूनगर, केडगाव), महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे (वय28, रा. शाहूनगर, केडगाव) आणि संदीप गिर्‍हे याचा मित्र (नाव माहीत नाही) यांचा समावेश आहे. यातील मोकळे याने वसंत ठुबे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सदरची नावे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दोन वेगवेगळी पथके स्थापन करून ती या आरोपींच्या शोधार्थ ठिकठिकाणी रवाना केली होती. दरम्यान पो.नि. पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी संदीप गिर्‍हे यास शिरूर (जि.पुणे) येथून तर भगवान मोकळे यास शाहूनगर (केडगाव) येथून शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली\nदरम्यान, यापूर्वी या गुन्ह्यात प्रत्यक्ष घटनेत सहभाग असलेला संदीप गुंजाळ, त्याला गावठी कट्टा पुरविणारा बाबासाहेब केदार याच्यासह आ. संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर व भानुदास महादेव उर्फ बी.एम. कोतकर यांना अटक करण्यात आलेली आहे. हे सर्वजण सध्या पोलिस कोठडीत आहे. या दोन आरोपींच्या अटकेमुळे हत्याकांडातील आरोपींची संख्या आता सातवर पोहचली आहे. दरम्यान, हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असलेला संदीप गिर्‍हे याच्या मित्राचे नाव निष्पन्न करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असून, गिर्‍हेच्या अटकेमुळे तोही लवकर पकडला जाईल, असा पोलिसांना विश्‍वास आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020746-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/dadar-ratnagiri-passenger-women-milk-provide-to-baby/", "date_download": "2018-11-17T01:01:06Z", "digest": "sha1:SAS2UPPNOS2MNJBOJGLAHN65OY6GNEJD", "length": 9226, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दादर-रत्नागिरी पॅसेंजरमधील बाळासाठी धावली कासूची ‘हिरकणी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › दादर-रत्नागिरी पॅसेंजरमधील बाळासाठी धावली कासूची ‘हिरकणी’\nदादर-रत्नागिरी पॅसेंजरमधील बाळासाठी धावली कासूची ‘हिरकणी’\nरत्नागिरी : राजेंद्र पाष्टे\nशिवकालीन इतिहासात हिरकणी नावाच्या महिलेने आपल्या सानुल्याच्या वात्सल्यापोटी रायगडाचा बुरूज उतरून ‘बाळासाठी कायपण’ करण्याचे साहस केले होते. या साहसाचे कौतुक करताना शिवाजी महाराजांनी ‘त्या’ बुरूजाला हिरकणीचे नाव देऊन सन्मान केला होता.\nआधुनिक काळातही अशा ‘हिरकणी’ धावल्याचा प्रत्यय अलीकडेच दादर-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये आला. पॅसेंजरमध्ये दुधासाठी व्याकुळ झालेल्या बाळासाठी थेट कासू (जि. रायगड) येथून एक हिरकणी धावली. तीन महिन्यांचे बाळ दुधासाठी व्याकुळ झालेले आहे, या संदेशाने केवळ तिने थेट कासू स्थानक गाठले आणि त्या बाळाच्या दुधाची व्यवस्था केली. रत्नागिरी दादर पॅसेंजरमध्ये हा प्रकार शनिवारी घडला.\nदापोली येथील बामणे दाम्पत्य मुंबईत जाण्यासाठी चिपळूण येथे रेल्वेत चढले. त्यांच्याबरोबर त्यांची तीन महिन्यांची प्रांजल नावाची मुलगी होती. तीन महिन्यांच्या बाळाची प्रवासातील सर्व तजवीज त्यांनी केली होती. मात्र, प्रवासादरम्यान ती रडू लागली. ओटीपोटात दुखत असेल म्हणून त्याच्या आईने सर्व प्राथमिक उपाय करून पाहिले. मात्र, तिचे रडणे काही थांबत नव्हते. प्रांजलच्या आईचे अंगावरील दूध कमी पडत असल्याने तिला बाहेरील दुधाचा अतिरिक्‍त रतीब पुरवावा लागायचा. मात्र, नेमकी हीच बाब या दाम्पत्याच्या प्रवासाच्या गडबडीत लक्षात आली नव्हती. दूध नसल्यामुळे प्रांजलचे रडणे थांबता थांबत नव्हते.\nबाळ रडत असल्याने सहप्रवाशांनाही वेगवेगळे उपाय सांगितले. मात्र, ते निष्फळ ठरले. अखेर या गाडीत असलेल्या सहप्रवासी अर्चना ठाकूर यांंनी वीर स्थानकाच्या दरम्यान या मार्गावरील कासू स्थानक येथे गावात राहत असलेल्या आपल्या बहिणीला ही बाब मोबाईलवरून संदेशाद्वारे कळवली.\nत्यानंतर लगेचच कासू येथील रंजना बोरकर यांनी फोेन करून बाळाची विचारपूस आईवडिलांकडे केली. केवळ मोबाईवरील संदेशावरून त्यांनी बाळाची गरज ओळखली. गाडीचा प्रवास वीर येथून नागोठण्यापर्यंत झाला तेव्हा पुन्हा बोरकर यांनी फोन करून या घटनेचे अपडेट घेतले. दरम्यानच्या काळात रंजना बोरकर यांनी नवीन दुधाची बाटली, बाळासाठी आवश्यक लागणारे कपडे, पाणी आणि दुधाची तजवीज करून ठेवली. पॅसेंजरने नागोठणे सोडल्यानंतर पुन्हा बोरकर यांनी फोन करून गाडीतील बाळाच्या स्थितीची विचारपूस केली. दरम्यानच्या काळात सहप्रवाशांनी प्रांजलसाठी गाडीतच पाळणाही केला. पाळणा करूनही प्रांजलचे रडणे थांबत नव्हते.\nअखेर गाडी कासू स्थानकात पोहोचल्यानंतर रंजना बोरकर या सारी तजवीज करून तयारीनिशी ठरलेल्या ठिकाणी येऊन उभ्या राहिल्या. गाडी थांबल्यानंतर सोबत आणलेली दुधाची बाटली बाळाच्या स्वाधीन केली. दुसर्‍या मिनिटाला बाळाचे रडणे थांबले. तीन तासांच्या प्रवासात दुधाने व्याकुळ झालेले बाळ रडायचे थांबले अन् आईवडिलांच्या चेहर्‍यावरही समाधान उमटले.\nथेट कासूवरून आलेल्या ‘हिरकणी’ने बाळाच्या दुधासाठी केलेली ही खटाटोप बघून बामणे कुटुंबही भारावून गेले. बोरकर यांनी केवळ बाळासाठी दूधच न आणता ताजे पाणी, त्यासाठी कपडे आणले होते. छोट्या प्रांजलची स्थिती पाहून दुधाची भूक भागवण्यासाठी रंजना बोरकर यांनी धावपळ केली. कोणतीही ओळख नसताना बाळासाठी केलेल्या या प्रयत्नाने प्रवासीही भारावले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020746-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-civil-hospital-employee-salary-issue/", "date_download": "2018-11-17T00:16:01Z", "digest": "sha1:2L6WJXR4KDJAWT4IAY67C4L6J54RHU4E", "length": 5766, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रोजंदारी कर्मचार्‍यांचे वेतन थकले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › रोजंदारी कर्मचार्‍यांचे वेतन थकले\nरोजंदारी कर्मचार्‍यांचे वेतन थकले\nसिव्हिल हॉस्पिटलमधील रोजंदारी कर्मचार्‍यांच्या वेतनाचा तिढा गेल्या चार वर्षांपासून जसाच्या तसा आहे. त्यांचे वेतन तीन-तीन महिने होत नाही. त्यामुळे यातील कर्मचारी हैराण झाले असून काम सोडण्याच्या मार्गावर आहेत. सिव्हिल प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.\nश्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कामे करण्यासाठी दीडशेपर्यंत रोजंदारी कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून सिव्हिल व मेडिकल कॉलेची स्वच्छता, येथील परिसराची साफसफाई, रूग्णांना ने-आण करणे, स्वच्छतागृहाची स्वच्छता करणे, डॉक्टरांना मदत करणे आदी सर्व कामे करवून घेतली जात आहेत. साफसफाईपासून ते अतिदक्षता विभागापर्यंत सर्व कामांसाठी त्यांची नेमणूक केली जाते. मात्र पगार वेळेवर केला जात नाही. प्रत्येक वेळेस तीन महिन्यानंतर एका किंवा दुसर्‍या महिन्याचा पगार दिला जातो. पुन्हा पुढचे तीन ते चार महिन्यांनंतर ‘ये रे माझ्या मागल्या...’ अशी परिस्थिती गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे.\nयावर सिव्हिल प्रशासन व्याज खात आहे का असा प्रश्‍न येथील रोजंदारी कर्मचार्‍यांकडून उपस्थित केला जात आहे. वेतनाची समस्या सोडवण्यासाठी येथील रोजंदारी कर्मचार्‍यांनी दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदन दिले आहे. मात्र तरीही हा प्रश्‍न मार्गी लागला नाही. त्यामुळे वेळोवेळी निवेदने देऊन, योग्य त्या मार्गाने प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करूनही वेतनाचा प्रश्‍न सोडवला जात नाही. त्यामुळे रोजंदारी कर्मचारी सामूहिक कामबंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे येथील कर्मचार्‍यांनी दै. ‘पुढारी’ला सांगितले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020746-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/scientist-dadaji-khobragade-pass-away/", "date_download": "2018-11-17T00:46:39Z", "digest": "sha1:KLLFTA3XTPGDVTT7ULFTPRCYJHL2PGKY", "length": 3948, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संशोधक दादाजी खोब्रागडे यांचं निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › संशोधक दादाजी खोब्रागडे यांचं निधन\nसंशोधक दादाजी खोब्रागडे यांचं निधन\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nतांदळाचे विविध वाण शोधणारे कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे आज सायंकाळी निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nदादाजी रामाजी खोब्रागडे यांच्याकडे मोजकीच जमीन होती. या जमिनीतही त्यांनी शेतीतील धानावर विविध प्रयोग केले. फक्‍त तिसरी शिकलेले खोब्रागडे यांनी एचएमटी धानाची जात विकसित केली होती. खोब्रागडे यांनी धानाच्या अनेक जाती विकसित केल्या. पाच राज्यात एक लाख हेक्‍टरवर एचएमटीची लागवड होते. गेल्या तीस वर्षांमध्ये केवळ दीड एकर शेतीत विविध प्रयोग करून धानाचे नऊ वाण संशोधित केले होते.\nया संशोधनाबद्दल दादाजींना १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित पुरस्कार प्राप्‍त झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत फोर्ब्सने २०१० साली जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020746-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1566", "date_download": "2018-11-17T01:20:47Z", "digest": "sha1:7JBGJOMM7A24WACUC54KR5VYJ72FPHDE", "length": 6176, "nlines": 46, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वारसा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअमेरिकेत नृत्यझलक, नाट्यदर्पण आणि अशोक चौधरी\nमराठी माणसे अमेरिकेत येऊन स्थायिक होणाऱ्या भारतीयांत फक्त पाच टक्के आहेत. बहुसंख्य लोक गुजराती व दक्षिण भारतीय आहेत. साधारणतः अनुभव असा, की अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या पहिल्या पिढीतील भारतीय लोक सांस्कृतिक स्तरावर वेगवेगळे भाषिक समाज व संघटना करून राहतात. ती मंडळी त्यांची भारतात गोठलेली तीच संकुचित वृत्ती धरून सारा जन्म काढतात. अशोक चौधरी नावाचे गृहस्थ त्या मंडळींना त्यांच्या त्या भिंती फोडून एकत्र आणण्याचे कार्य मराठी समाजासाठी गेली दहा वर्षें करत आहेत. चौधरी पुण्याचे. त्यांनी आय.आय.सी.मधून Organic Chemistry विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांचे पेपर्स रेडियो फार्माशुटिकल्स ह्या विषयावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या नावाने पाच पेटंट्स आहेत. ते न्यू जर्सीतील जगप्रसिद्ध फ़ार्माशुटिकल कंपनीत (Siemans मध्ये) मोठ्या हुद्यावर आहेत.\nचुन्याच्या किंवा कसल्याही पदार्थाच्या साहाय्यावाचून केवळ एका ठरावीक पद्धतीने दगडावर दगड ठेवून किंवा दगडांना खाचा पाडून हे बांधकाम केले जात असे. मंदिरांच्या शिखरांची घडण हे ह्यांचे मुख्य वैशिष्ट्य. देवालयाच्या पायाची आखणी ज्या आकाराची असेल, नेमकी त्याच प्रकारची लहान आकृती शिखरावरील आमलकाची बैठक बनते. (आमलक: आवळा). प्रमुख दिशांना कोन येतील असा चौरस कल्पून एका कोनासमोर प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेल्या ह्या इमारतींच्या पायांची आखणी अनेक कोनबद्ध असते. शिखराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर बसवल्यावर ही सर्व लहान लहान शिखरे रचूनच मोठे शिखर तयार झाल्यासारखे वाटते तळापासून कळसापर्यंत केलेल्या भित्तिकोनांच्या रेषांमुळे भासणारा बांधणीचा उभटपणा वेगवेगळ्या थरांच्या अडवटींनी कमी झाल्यासारखा वाटतो.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020746-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65434", "date_download": "2018-11-17T00:38:50Z", "digest": "sha1:PVOQVEKFG4BOJL7EPBZZLSAO3M3LDY4L", "length": 8839, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सिअ‍ॅटल् महाराष्ट्र मंडळाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम - १७ मार्च २०१८ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सिअ‍ॅटल् महाराष्ट्र मंडळाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम - १७ मार्च २०१८\nसिअ‍ॅटल् महाराष्ट्र मंडळाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम - १७ मार्च २०१८\nमंडळी, नमस्कार. आज २७ फेब्रुवारी. मराठी भाषा दिवस\nरत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी\nचारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी\nअशा शब्दांत मराठीची थोरवी सांगणार्‍या कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस. मराठी काव्य-नाट्य-साहित्य क्षेत्रांतील या तळपत्या सूर्याला वंदन आणि मराठी भाषा दिनाच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज एका विशेष कार्यक्रमाची तुम्हांला माहिती देणार आहे.\nसिअ‍ॅटल् - अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील एक बलाढ्य महानगर चार मराठी माणसे एकत्र आली की मंडळाची स्थापना होते असं गमतीनं म्हणलं जातं. पण खरोखरच ७०, ८० च्या दशकांत किंवा त्याहूनही आधी अमेरिकेत अगदी अशीच स्थिती होती. सिअ‍ॅटल् देखील याला अपवाद नाही. १९९३ साली काही हौशी मराठी बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सिअ‍ॅटल् महाराष्ट्र मंडळाला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शनिवार, १७ मार्च २०१८ रोजी एक दिमाखदार रौप्यमहोत्सवी कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्री सादर होण्यार्‍या बहारदार मैफलीचे आयोजन धडाक्यात सुरू आहे.\nया कार्यक्रमाच्या तयारीविषयी हे हितगुज. कार्यक्रमाच्या सगळ्या नियोजनाविषयी तसेच सिअ‍ॅटल् भागाच्या माहितीपूर्ण लेखांसाठी इथे नक्की भेट द्या.\nआपल्या सर्वांची लाडकी मायबोली म्हणजेच मायबोली.कॉम या अधिवेशनाची ऑनलाईन माध्यम प्रायोजक आहे.\nवामन हरी पेठे ज्वेलर्स हे कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत.\nचला तर मग, इथे हितगुज करण्यासाठी या आणि अमेरिकेच्या उत्तरपश्चिम किनार्‍यावर वसलेल्या आमच्या मराठमोळ्या कुटुंबात सामील व्हा.\nसिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८\nमायबोली.कॉम या अधिवेशनाची ऑनलाईन माध्यम प्रायोजक आहे म्हणजे नक्की काय करणार\nअजुन सोनेरी किंवा चंदेरी\nअजुन सोनेरी किंवा चंदेरी तिकिटे आहेत का \nउपाशी बोका - आमच्या\nउपाशी बोका - आमच्या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हे माध्यम उपलब्ध करून दिले आहे. काही दिवसांत इथे जाहिराती पण दिसतील.\nमोसा - आहेत ना तिकीटे. पण कार्यक्रम फक्त मंडळाच्या सभासदांसाठी खुला आहे. तेव्हा मेंबरशिप आणि तिकिटे घेऊन तुम्ही नक्की पाहू शकता.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020746-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/mahasugran", "date_download": "2018-11-17T00:05:48Z", "digest": "sha1:NNPVJ3NDIKCHZNSQEBF6YJNKIQJONN7A", "length": 6002, "nlines": 154, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महासुगरण - झटपट रेसिपी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nम महासुगरण - झटपट रेसिपी\nनवरात्री स्पेशल रेसिपी- कुल्फी\nनवरात्री स्पेशल रेसिपी - पीनट लाडू\nखमंग आणि स्वादिष्ट साबुदाण्याचे वडे\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्मशानभूमीचं शुद्धीकरण\nगणपती स्पेशल रेसिपी : शुगर फ्री मोदक\nस्वादिष्ट : नारळ आणि टरबूजच्या बियांची बर्फी\nआपल्या लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक करताय तर पुढील टीप्स जरूर वाचा\nकाजूची चवदार चवीष्ट उसळ, नक्की करून पाहा\nयंदा बाप्पाला रवा खोबऱ्याच्या मोदकाचं नैवेद्य जरूर दाखवा\nसाध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण 'निनावं' पदार्थ, तुम्हीही नक्की करून पाहा...\nही चवीष्ट जोधपुरी भाजी बनवून पाहाच...\nकरून पाहा हा जर्दाळूचा डेझर्ट....\nतुमच्या लाडक्या बाप्पासाठी हा माव्याच्या मोदकाचा नैवद्य\nगोड आणि हेल्दी 'पपर्इ जॅम'\nआपल्या लाडक्या बाप्पाला चॉकलेट मोदकाचा नैवेदय जरूर दाखवा.\nगोपाळकाला स्पेशल रेसिपी : माव्याचे लाडू\nसरसो का साग आणि खिरे का रायता\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020746-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-7-types-of-pakoda-recipe-5644311-PHO.html", "date_download": "2018-11-17T00:22:20Z", "digest": "sha1:4MYCA5GZ6GZ7VG6O2PMAZVD44UQ5KERO", "length": 17418, "nlines": 269, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "7 Types Of Pakoda Recipe | पावसात तयार करा ही गरमा-गरम भजी, 7 खमंग रेसिपी...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपावसात तयार करा ही गरमा-गरम भजी, 7 खमंग रेसिपी...\nपावसाळा सुरु झाला आहे. या थंडगार पावसात गरमा-गरम भजी खाण्याचा आनंद हा निराळाच आहे.\nपावसाळा सुरु झाला आहे. या थंडगार पावसात गरमा-गरम भजी खाण्याचा आनंद हा निराळाच आहे. यासाठी आज आपण काही स्पेशल भजींची रेसिपी जाणुन घेणार आहोत. चला तर मग वाचा या रेसिपी...पनीर भजी, कोबी भजी, बटाटा भजी, बटाटा भजी, पालक - मेथीची भजी, कुरकुरीत कांदा भजी, कुरकुरीत कांदा भजी, मूग भजी, मिरचीची भजी...\n- 250 ग्रा. पनीर\n- 1 कप बेसन ( डाळीचे पीठ )\n- लहान अर्धा चमचा बेकींग पावडर\n- 1-2 चमचा काळी मिरी\n- कोथिंबीरीची चटणी वाढण्याकरता\n- बेसन ( डाळीचे पीठ ), मीठ व बेकिंग पावडर, काळी मिरी व पाणी टाकून भिजवावे.\n- पनीरचे चौकोनी तुकडे करा. मधोमध एक चीर मारुन त्यात हिरवी चटणी लावा.\n- आता पनीरचे तुकडे डाळीच्या पीठात बुडवून गरम तेलात सोडा. लालसर तळून घ्या. भजी खाण्यासाठी तयार आहे.\nसॉस किंवा चटणी बरोबर गरम-गरम वाढा.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा अशाच काही सोप्या आणि चविष्ट भजी रेसिपी....कोबी भजी, बटाटा भजी, बटाटा भजी, पालक - मेथीची भजी, कुरकुरीत कांदा भजी, कुरकुरीत कांदा भजी, मूग भजी, मिरचीची भजी...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsappआणि Facebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n- 3-4 कप बारीक चिरलेली कोबी\n- 2 चमचे बारीक चिरलेली भोपळी मिरची\n- 4 टेस्पून बेसन\n- 1 टेस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर\n- 2 हिरव्या मिरच्या\n- 3 लसणीच्या पाकळ्या\n- 1 टिस्पून जिरे\n- थोडेसे हिंग, हळद, लाल तिखट\n- कोथिंबीर, बारीक चिरून\n- प्रथम चिरलेली कोबी आणि भोपळी मिरची एका भांड्यात एकत्र करावे. त्याला थोडे मिठ चोळावे ज्यामुळे भाज्यांना थोडे पाणी सुटेल.\n- मिरच्या आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरवर वाटून घ्याव्यात. किंवा मिरचीची आणि लसणीची पेस्ट उपलब्ध असेल तर ती वापरावी.\n- मिठ लावलेल्या भाज्यांमध्ये वर दिलेले सर्व साहित्य घालून मिक्स करावे. अगदी थोडे पाणी घालून कांदा भजीला भिजवतो तितपत घट्टसर भिजवावे.\n- तेल गरम करून भिजवलेल्या पिठाची लहान लहान बोंडं तळून घ्यावीत. भजी तळताना मध्यम आचेवर तळावीत नाहीतर भजी आतमध्ये कच्ची राहण्याचा संभव असतो.\n- 2 मध्यम बटाटे\n- अर्धा कप बेसन\n- 3 चमचा पाणी\n- 1 चमचा तांदूळ पिठ\n- चिमूटभर खायचा सोडा\n- अर्धा चमचा जिरे\n- बटाटे सोलून पातळ चकत्या करून साध्या पाण्यात साधारण 10-15 मिनिटे घालून ठेवावेत. शक्य असेल तर भजी बनवायच्या 3-4 तास आधी बटाट्याच्या कापट्या पाण्यात घालून ठेवाव्यात. यामुळे बटाट्याचा स्टार्च काहीप्रमाणात कमी होतो.\n- बटाट्याच्या चकत्या पाण्यात भिजताहेत तोवर एका भांड्यात बेसन तांदूळ पिठ एकत्र करून त्यात 3-4 चमचे पाणी घालून पिठ भिजवावे. त्यात जिरे, मिठ आणि सोडा घालून मिक्स करावे.\n- तेल तापत ठेवावे. बटाट्याच्या चकत्या पाण्यातून 3 मिनीटे काढाव्यात, म्हणजे बटाट्यावरचे एक्स्ट्रा पाणी भिजवलेल्या पिठात जाऊन पिठ अजून पातळ होणार नाही. तेल तापले कि बटाट्याच्या चकत्या पिठात बुडवून भजी तळून काढाव्यात.\nगरमागरम भजी लसणीच्या तिखटाबरोबर सर्व्ह कराव्यात.\nतसेच लादीपाव असेल तर हिरवी चटणी, चिंचेची आंबट-गोड चटणी आणि लसणीचे तिखट घालून भजीपावही सुंदर लागतो.\nपालक - मेथीची भजी\n- अर्धी गड्डी पालक आणि अर्धी गड्डी मेथी धुवून चिरून,\n- 2 वाटया बेसन पीठ\n- 1 चमचा लाल तिखट\n- पाव चमचा हळद\n- 2 टेबल स्पून तेल\n- 1 टेबलस्पून पांढरे तीळ,\n- पाव चमचा ओवा\n- पाव चमचा सोडा\n- चिरलेला पालक व मेथी एकत्र करावी.\n- त्यात डाळीचे पीठ, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ घालून २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालावे.\n- थोडे पाणी घालून पीठ कालवावे. फार पातळ करू नये.\n- कढईत तेल तापवून वरील पिठाची भजी तळावीत.\n- 1 मोठा लाल कांदा\n- तिखट, मीठ - चवीप्रमाणे\n- बेसन अंदाजे लागेल तितके\n- तेल तळण्यासाठी लागेल तितके\n- असेल तर चिमुटभर ओवा\n- कांदा अगदी बारीक उभा उभा कापावा.\n- त्याच्या पाकळ्या नीट वेगवेगळ्या करुन त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद घालुन नीट मिसळुन 10 मिनीटे बाजुला ठेवावे.\n- 10 मिनीटानंतर तळण्यासाठी तेल तापायला ठेवावे.\n- तोपर्यंत कांद्याला पाणी सुटलेले असेल. त्यात थलथलीत भिजेल इतपत पीठ घालावे.\n- पाणी अजीबात घालु नये. कोथींबीर घालुन त्यावर 1 चमचाभर गरम तेल घालावे.\n- नीट चमच्याने मिसळुन गरम तेलात भजी करुन दोन्ही बाजुने कुरकुरीत तळाव्यात.\n- अर्धा कप पिवळी मूग डाळ\n- 4-5 हिरव्या मिरच्या\n- 1 चमचा लसूण पेस्ट\n- हिंग, हळद गरजेप्रमाणे\n- मिरपूड किंवा १-२ मिरी ठेचून (ऑप्शनल)\n- मूग डाळ 3-4 तास पाण्यात भिजत ठेवावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे. डाळ पाणी न घालता बारीक वाटून घ्यावी.\n- वाटलेल्या डाळीत बारीक चिरलेल्या मिरच्या, लसूण पेस्ट, कोथिंबीर, जिरे, हिंग, हळद, मिरी आणि चवीपुरते मीठ घालावे.\n- मिडीयम हाय गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे. चमच्याने किंवा हाताने डाळीचे मिश्रणाचे छोटे गोळे तेलात सोडावे. भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग आला कि थोडावेळ कागदावर / किचन टॉवेलवर अधिकचे तेल काढून टाकावे.\n- हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणीबरोबर गरमागरम भज्या खाव्यात.\n- 8 ते 10 लांब मिरच्या\n- 3-4 कप बेसन\n- 1 टेस्पून तांदुळाचे पीठ\n- चिमूटभर खायचा सोडा\n- मिरच्या धुवून घ्याव्यात. एका बाजूने चीर देऊन आतील बिया काढाव्यात. (टीप)\n- बेसन, तांदूळ पीठ, हळद, मीठ एकत्र करून घ्यावे. त्यात साधारण पाउण कपापेक्षा थोडे कमी पाणी घालून पीठ भिजवावे. सोडा घालून मिक्स करावे. पिठाची कन्सिस्टन्सी थोडी दाटसर असावी.\n- तळणीसाठी तेल तापत ठेवावे. मिरच्या पिठात बुडवून नीट कोट करून घ्याव्यात. मध्यम आचेवर टाळाव्यात.\nतरुणींना तुम्ही आवडले हे कसे कळणार.. नीट लक्ष द्या कदाचित ती देत असेल हे संकेत\nया सेट टॉप बॉक्ससाठी डिश, रिचार्ज कशाचीही गरज नाही, फक्त एकदाच खर्च करा 1500, मिळेल आयुष्यभर लाभ\nघरात एकट्या असताना हे सर्व करतात तरुणी..पाहून बसणार नाही विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020746-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://in.vicksweb.com/mr?start=20", "date_download": "2018-11-17T00:14:26Z", "digest": "sha1:HVVB63CBVMQJPAW4NRQ2VJ7AEFZMO3QT", "length": 13064, "nlines": 49, "source_domain": "in.vicksweb.com", "title": "|ગુજરાતી| |हिंदी| |ಕನ್ನಡ| |മലയാളം| |मराठी| |ਪੰਜਾਬੀ ਦੇ| |தமிழ்| |తెలుగు| |اردو|", "raw_content": "\nवर आपले स्वागत आहे VicksWeb\nविषयी | गोपनीयता | मदत | अटी | अभिप्राय | सुरक्षा | सेवा\nआंध्रप्रदेशात सीबीआयला नो एन्ट्री, चंद्राबाबू सरकारचा निर्णय\nपुण्यात १ जानेवारीपासून पुन्हा हेल्मेटसक्ती होणार\nशबरीमलाः तृप्ती देसाई विमानतळावरूनच माघारी\nब्रॅडमन आणि पुलं भेटीचा आनंद सारखाच: सचिन\nमला धक्के मारून ऑफिसमधून हाकललं: गोविंदा\nशिर्डीः साई संस्थान मंदिराच्या प्रमुखाविरुद्ध गुन्हा\n‘तृप्ती देसाई गो बॅक’, शबरिमला कर्मा समितीची निदर्शने \nमुंबई : ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासाठी सरसावल्या आहेत. काही महिला कार्यकर्त्यांसह त्या शुक्रवारी सकाळी पुण्याहून केरळमध्ये दाखल झाल्या. पण त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले. तृप्ती यांनी मंदिरात प्रवेश करू नये यासाठी ‘शबरिमला कर्मा समिती’कडून सायंकाळी निदर्शने करण्यात येत आहे. ‘तृप्ती देसाई परत जा’ असे लिहीलेल्या पाट्या हातात घेऊन समितीच्या महिला तृप्ती यांच्या मंदिरातील प्रवेशाला विरोध करत आहेत.\nशबरिमला मंदिरातील महिलांची प्रवेशबंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली. असे असतानाही हिंदुत्ववाद्यांकडून शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास विरोध होत आहे. १७ नोव्हेंबर रोजी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. महिलांना प्रवेशासाठी होणारा विरोध मोडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न तृप्ती करणार आहेत. मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्या येणार असल्याचे समजताच आंदोलक मोठ्या प्रमाणावर मंदिर परिसरात जमले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. केरळ सरकारकडून कोणतेही संरक्षण मिळाले नाही, तरी आम्ही पुढे जाणार आणि दर्शन घेणार असा निर्धार तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला आहे.\nकराड अर्बन बँकेकडे दिवाळी पाडव्यानिमित्त 3 कोटीपेक्षा अधिक ठेवी\nकराड (प्रतिनिधी) : कराड अर्बन बँकेच्या ग्राहक, खातेदार व सभासदांनी दीपावली पाडव्याचा मुहूर्त साधून बँकेच्या सर्व शाखांमध्ये रू. 18.50 कोटींच्या ठेवी नव्याने जमा केल्या, यापैकी कराड शहरातील शाखांमध्ये ठेवीदारांनी रू. 3 कोटींपेक्षा अधिक ठेवी जमा करून बँकेवरील विश्वास दृढ केला आहे.\nबँकेने ग्राहकांना आजवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तत्पर सेवा दिली आहे. दीपावली सणाच्या काळात बँकेची सर्व ए.टी.एम. सलग चोवीस तास सुरू होती. त्यामधून सणाच्या सात दिवसात जास्तीत जास्त उंब्रज, पुसेगाव, मसूर, सातारा व वडूज या पाच शाखांतील ए.टी.एम. मधून तीन हजारपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत. तसेच एका दिवशी वडूज, ङ्गलटण, सातारा शहर, पुसेगाव, उंब्रज, रहिमतपूर या शाखांमधून पाचशे पेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत.\nसणाच्या सात दिवसात बँकेच्या सर्व ए. टी. एम. मधून एकूण 67 हजाराहून अधिक ग्राहकांनी सणाच्या काळात बँकेच्या ए.टी.एम. सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये अन्य बँकांच्या 55 हजार 500 ग्राहकांना आपल्या बँकेच्या एटीएम. मधून रक्कम रू. 15 कोटी 68 लाख इतकी रक्कम कराड अर्बन बँकेमार्ङ्गत वितरीत करण्यात आली. आपल्या बँकेच्या एटीएममध्ये तत्काळ कॅश भरणा करण्याची यंत्रणा बँकेने उभारली असल्याने ग्राहकांना अविरतपणे कॅश उपलब्ध होत असते. त्यामुळे बँकेच्या उत्तम, तत्पर आणि सुरक्षित ए.टी.एम. सेवेचा लाभ घेण्याकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येतो हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पर्याप्त वापर आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी दिली.\nबँकेचे कुटुंबप्रमुख व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बँक प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. कराड अर्बन बँकेला शंभर वर्षाची वैभवशाली अशी विश्वासार्ह परंपरा आहे. त्यामुळे ग्राहक, खातेदार व सभासदांशी बँकेशी असलेले नाते अधिकच दृढ आहे. बँकेने सातत्याने ग्राहकाभिमुख सेवेला प्राधान्य दिले असून ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा दिली जात आहे.\n मग या ठिकाणी नक्की जा\nहिवाळा सुरू झाल्याने जर पर्यटनाला जाण्याचा प्रयत्न करत असाल तर भारतातील या काही महत्त्वाच्या ठिकाणी नक्की जा थंड हवेच्या अनेक ठिकाणी हिमवृष्टी होत असल्याने सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळी स्वर्गच पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. अशाच काही ठिकाणांचा घेतलेला हा मागोवा.\nVIDEO नितेश राणे यांनी IAS अधिका-याला खडसावले\nसासवड : मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती देणा-या तरुणाच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर केली होती. मात्र तीन महिने उलटून गेल्यानंतरही संबंधितांस ही मदत पोहोचली नसल्याचे समजताच आमदार नितेश राणे यांनी पुणे जिल्हाधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. दोन दिवसात ठोस कारवाई करा, अन्यथा विधिमंडळात आवाज उठवू, असा इशाराही राणे यांनी दिला.\nमराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे सासवड येथील दत्तात्रय शिंदे यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत शासनाने जाहीर केली. परंतु ती अद्याप मिळाली नाही. ही बाब १५ नोव्हेंबरला पुरंदर सासवडच्या मराठा ठिय्या आंदोलकांच्या भेटीला आलेल्या आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास कार्यकर्त्यांनी आणली.\nआंदोलकांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांसोबत दुपारचे जेवण करत असतानाच आमदार नितेश राणे यांनी थेट पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना फोन लावला. शिंदे यांच्या कुटुंबियांना अजून मदत का मिळाली नाही, याची विचारणा त्यांनी केली. लवकरात लवकर मदत द्या, तुमच्या शब्दाला वर किंमत नसेल तर पदावर राहून काय उपयोग, असा सवाल आ. राणे यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020746-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/211?page=87", "date_download": "2018-11-17T01:05:59Z", "digest": "sha1:FU6IO4HRXQJFWBZJ3MR4XU2ZZL4SQENA", "length": 17281, "nlines": 232, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तत्त्वज्ञान : शब्दखूण | Page 88 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तत्त्वज्ञान\nकुत्रा मान्जर व देव\nकुत्रा - \"घरातली सगळी माणसे माझ्यावर फार फार प्रेम करतात. काका आणी काकु माझे खुप लाड करतात. बन्डु आणी चीन्गी माझ्याशी खेळतात. मला मऊ गादीवर झोपायला देतात, आवडेल ते खायला देतात. मला असे वाटते की हि माणसे म्हणजेच देव आहेत.\"\nमान्जर - \"घरातली सगळी माणसे माझ्यावर फार फार प्रेम करतात. काका आणी काकु माझे खुप लाड करतात. बन्डु आणी चीन्गी माझ्याशी खेळतात. मला मऊ गादीवर झोपायला देतात, आवडेल ते खायला देतात. मला असे वाटते की मीच देव आहे.\"\n- माझ्या जपानी मित्राने सान्गीतलेली गोष्ट.\nRead more about कुत्रा मान्जर व देव\nआपले विचारविश्व - के. रं. शिरवाडकर\nइंग्लिशमधे रीडर्स किंवा कम्पॅनियन बुक्स ही एक फार मस्त सोय असते. कितीही किचकट, गहन विषय असला तरी त्या विषयाची सहज पण अचूक तोंडओळख करून देणारी पुस्तके (पाठ्यपुस्तके किंवा गायडं नव्हेत), तीही त्या विषयातील कुणी अधिकारी अभ्यासकाने लिहिलेली/ संपादित केलेली. ही परंपरा मराठीत जवळजवळ नाहीच. आपल्याकडे कलाशाखेची (भयाण दर्जाची) पाठ्यपुस्तके सोडता सर्वसामान्यांना आकलन होईल अशा समाजशास्त्रीय विषयांवरील पुस्तकांची वानवा आहे. मुळात स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचे समाजशास्त्रज्ञ अगदी मोजकेच आहेत/ होते.\nRead more about आपले विचारविश्व - के. रं. शिरवाडकर\nदैनिक तंटा हे एकेकाळचे अतिशय नावाजलेले अनियतकालिक आजच्या या अंकाने पुन्हा सुरू होत आहे.\nअमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२\nबुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..\nRead more about अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२\nमोप्रकॉतको पंतप्रधान झाल्यास …\n(लमाल १६ जून २०१२ ओळख)\nनिर्विचारी: मोदी पंतप्रधान झाल्यास ..\nनिर्विचारी: वाक्य तर पूर्ण करु देशील\nनिर्विचारी: मोदी पंतप्रधान झाल्यास देशात बरेच बदल होतील.\nअविचारी: गुजरातची झाली तशी देशाचीही भरभराट होईल.\nनिर्विचारी: मी तसं म्हणणार नाही. माझा रोख मोदीच्या हिंदुत्ववादी अजेंड्याकडे आहे.\nअविचारी: मोदी केवळ कॅपिटलीस्ट आहे. म्हणूनच हिंदुत्ववादी मोदीच्या विरोधात आहेत. कॅपिटलीझमच भारताला तारु शकेल.\nनिर्विचारी: अचानक कॅपिटलीझमचे गुणगान ठिकाय, हिंदुत्ववादी नाही तर मुस्लीमविरोधी मताबद्दल मला बोलायचं आहे.\nRead more about मोप्रकॉतको पंतप्रधान झाल्यास …\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nशिवशंकराची उपासना भारतात अनादी कालापासून सुरु आहे. महादेव म्हणजे सृष्टीचा संहारक नवीन सृष्टीसाठी platform तयार करणारी शक्ती.. आदीगुरु.. कलाकारांचा आणि सर्व कलांचा उद्गाता.. तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा प्रणेता. योगेश्वर.. विष्णू balance दर्शवतो तर शिव extreme. ज्योतिषात शनी या ग्रहाचा स्वामी.. वेदांच्याहि आधी पासून शत्रूचे प्राण हरण करताना भारतीय रुद्राचे आवाहन करीत आलेले आहेत. असे म्हणता येईल कि भारतातला सर्वात लिबरल दैवत म्हणजे शिव. साक्षात काळ म्हणजे शिव. महाकालेश्वर आणि महाकाळ म्हणून पौराणिक वैदिक आणि बौद्धमत शंकरास संबोधते. बौद्धमतात शंकरास अवलोकितेश्वर देखील म्हंटले आहे.\nतुमच्या आसपास असणाऱ्या मंडळींमध्ये सकारात्मक दृष्टीकोन/वर्तन असणारे लोक किती\nआणि नकारात्मक दृष्टीकोन/वर्तन असणारे लोक किती\nकितीही नाही म्हणले तरी अशा नकारात्मक व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर चुकीचा प्रभाव पडतोच\nया विषयावर काही पुस्तक/ इबुक आहेत का\nRead more about नकारात्मक दृष्टीकोन\nजप, ध्यान आणि प्रवास.....\nजप, जाप्य.. तप, तपश्चर्या वगैरे शब्द नविन नाहीतच.\nतप आणि तपश्चर्या कदाचित आता तितक्याश्या अपिलींग राहिल्या नसल्या तरी अगदी पुराण कालापासून आजही जपाचे महत्व टीकून आहे. जपालाच बिलगून असते ते ध्यान. \"सुंदर ते ध्यान ऊभे विटेवरी\" मधले ध्यान नव्हे- त्या ओळीत, दगडात कोरलेल्या एखाद्या मूर्त रूपातही नाथांना सौख्य, शांती, लोभस असा जिवंत अनुभव मिळाला त्याचे ते वर्णन आहे. ईथे रूढ अर्थाने \"ध्यान\" करणे, मेडीटेशन या अर्थी म्हणतोय.\nतर जप आणि ध्यान याचे आजच्याही युगात महत्व/अपिल कमी झालेले नाही.\nBLACK MAGIC- नीती नियती आणि न्याय\nनीती नियती आणि न्याय\nमाझ्या यापूर्वीच्या लेखनावरील प्रतीक्रीयावरून मायबोली कर अत्यंत सजग आणि संवेदनशील आहेत असे जाणवले ,यास्तव सर्वांसाठी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याचा मानस आहे .\nन्याय ,नीती , धर्म या संकल्पना आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो हिंसा ही प्रत्यक्ष घडल्यावरच होते की मानसिक हिंसा ही सुद्धा हिंसाच मानांवी\nउपग्रह वाहिन्या आणि अंधश्रद्धा\nउपग्रह वाहिन्यांवरती अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या नवनवीन मालिकांचे पीक आले आहे. त्याच त्या 'साँस बहुच्या' विषयाला कंटाळेले प्रेक्षक आपल्याकडे खेचण्यासाठी उपग्रह वाहिन्या भडक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या मालिका दाखवत आहेत. अश्या प्रकारांमधुन अंधश्रद्धेला बळच मिळत आहे.या मालिकांमधुन ज्योतिष ,करणी, भानामती यासारख्या अशास्त्रिय गोष्टींचा भडीमार सतत चालू असतो. कायद्याने अश्या प्रकारांना आळा घालता येणे शक्य आहे का\nRead more about उपग्रह वाहिन्या आणि अंधश्रद्धा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020746-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/363/Naval-Vartale-Ge-Maye.php", "date_download": "2018-11-17T01:17:10Z", "digest": "sha1:VBXZX6S3WYQTCICIRXFDSYFVBYOLWH2O", "length": 8410, "nlines": 134, "source_domain": "www.gadima.com", "title": "Naval Vartale Ge Maye | नवल वर्तले गे माये | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nपद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nनवल वर्तले गे माये\nनवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु\nमनाचिये अंधाराचा होतसे विनाशु\nहास्यचि विलेसे ओठी, अद्भुतची झाले गोठी\nरातिचिये स्वप्‍नी आला कोवळा दिनेशु\nपहाटली आशा नगरी, डुले पताका गोपुरी\nनिजेतुनी जागा झाला राउळी रमेशु\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nएक एक पाउल उचली\nऐक फेकते सवाल पहिला\nकशी रुसून गेली राणी\nकोण मी अन्‌ कोण ते\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020746-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JJM-UTLT-holi-2018-che-upay-holi-che-upay-5820351-PHO.html", "date_download": "2018-11-17T00:43:32Z", "digest": "sha1:W2KVSRXBQLWUIKSCM3PZ6DHNWSV3Z54L", "length": 8279, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Holi 2018 che Upay, Holi che Upay | ​होळीच्या रात्री हे 5 तांत्रिक उपाय केल्यास, हनुमान कृपेने उजळू शकते भाग्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n​होळीच्या रात्री हे 5 तांत्रिक उपाय केल्यास, हनुमान कृपेने उजळू शकते भाग्य\nहोळीच्या दिवशी करण्यात आलेले तंत्र शास्त्रामधील उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. यामुळे होळीच्या\nहोळीच्या दिवशी करण्यात आलेले तंत्र शास्त्रामधील उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. यामुळे होळीच्या रात्री बहुतांश तांत्रिक तंत्र क्रिया करतात. या रात्रीसाठी तंत्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे. यामुळे धनसंबंधित अडचणींमधून मुक्ती मिळू शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितलेले तंत्र शास्त्राचे काही सोपे उपाय...\nहोळीच्या दिवशी सूर्यास्तानंतर हनुमानाला अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण करावी. या उपायाने सर्व बाधा दूर होऊ शकतात.\nहोळीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर वडाच्या 11 किंवा 21 पानांना स्वछ धुवून त्यावर अष्टगंध किंवा चंदनाने श्रीराम लिहा. श्रीरामाचे नाव लिहिताना हनुमान चालीसाचा पाठ करावा. त्यानंतर या पानांची माळ करून हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाला ही माळ अर्पण करावी. हनुमानाला प्रसन्न करण्याचा हा प्राचीन उपाय आहे.\nहोळीच्या रात्री हनुमानाला लाल वस्त्र अर्पण करावे. वस्त्र अर्पण करताना चमेलीचे तेल, शेंदूर इ. शृंगाराच्या वस्तूंचा उपाय केला जातो. हनुमानाचा शृंगार झाल्यानंतर मंदिरात बसून श्रीराम नामाचे स्मरण करावे. वस्त्र अर्पण केल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालीसाचे पाठ करावेत. या उपायाने सर्व अडचणी दूर होतील.\nहोळीच्या रात्री हनुमानाला एक विशेष पान अर्पण करा. या पानामध्ये केवळ कात, गुलकंद, बडीशेप, बारीक खोबरे आणि सुमन कतरी टाकावी. पान बनवताना त्यामध्ये चुना, सुपारी, तंबाकू टाकू नये. हनुमानाची विधिव्रत पूजा केल्यानंतर हे पान हनुमानाला अर्पण करावे.\nहनुमान पूजेनंतर मूर्तीजवळील गुलाबाचे एक फुल घेऊन घरी यावे. हे फुल लाल कपड्यात बांधून घरात ठेवावे. यामुळे घराला कोणाचीही दृष्ट लागणार नाही.\nपरामानसशास्त्र: एखादी अतृत्प आत्मा आसपास असल्याचे हे आहेत 8 संकेत\nशांत झोप हवी असल्यास या 5 चुकांपासुन दूर राहा, वाईट स्वप्नही पडणार नाहीत\nMYTH : दारू पिऊन मनुष्य भाषा बोलते घुबड, दिवाळीला लोकांना बनवते कोट्याधीश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020747-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/improved-administrative-approval-for-the-kukudi-irrigation-project/", "date_download": "2018-11-17T00:21:10Z", "digest": "sha1:WG7HPQT63PJORAPNM77OWJXY2T7GBJGA", "length": 10776, "nlines": 74, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कुकडी पाटबंधारे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकुकडी पाटबंधारे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता\nपुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील 7 दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 3 हजार 948 कोटी 17 लाख रुपये खर्चाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.\nकुकडी पाटबंधारे प्रकल्प हा 5 धरणांचा संयुक्त प्रकल्प असून या प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे व पिंपळगाव जोगे या धरणांचा समावेश आहे. या 5 धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 864.48 दशलक्ष घनमीटर इतका आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर व शिरुर, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा व कर्जत; सोलापूर जिल्ह्यातील करमाळा अशा 7 अवर्षणप्रवण तालुक्यातील एकूण 1 लाख 44 हजार 912 हेक्टर क्षेत्रास या प्रकल्पातील 718.50 किमी लांबीच्या विविध कालव्यांद्वारे सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाची बहुतांश कामे पूर्ण झालेली आहेत. सर्व धरणांची कामे पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत आहे. 1 लाख 44 हजार 912 हेक्टरपैकी 1 लाख 30 हजार 092 हेक्टर सिंचन क्षेत्राची निर्मिती झालेली असून लाभधारकांना 2001 पासून पूर्ण क्षमतेने लाभही मिळत आहे. या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये या प्रकल्पाचे मोठे योगदान आहे. कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत अस्तरीकरणाअभावी सिंचनासाठी आवश्यक पाणी पोहोचत नसल्यामुळे शेवटाकडील भागातील शेतकऱ्यांना प्रकल्पाचा लाभ मिळत नाही. प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास मदत होणार आहे.\nया प्रकल्पास 8 नोव्हेंबर 1966 रोजी 1964-65 च्या दर सूचीवर आधारित 31 कोटी 18 लाख इतक्या किंमतीस मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 22 फेब्रुवारी 1980 रोजी 1975-76 च्या दरसूचीवर आधारित 123 कोटी 3 लाखांची प्रथम सुधारित तर 5 ऑगस्ट 1994 रोजी 1989-90 च्या दरसूचीवर आधारित 692 कोटी 18 लाखांची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.\nदरम्यान, दरसूचीतील दरात झालेली वाढ, भूसंपादनाच्या खर्चातील वाढ (विशेषत: नवीन भूसंपादन कायद्यामुळे), संकल्पचित्रातील बदलामुळे झालेली वाढ, नवीन किंवा वगळलेल्या तरतुदी, अपुऱ्या तरतुदींमुळे झालेली वाढ आणि इतर कारणे तसेच अनुषंगिक खर्चामुळे प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाली. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर केला. बांधकामाची सद्य:स्थिती, किंमत वाढीची कारणमिमांसा, प्रकल्पाची उर्वरित कामे यांचा आढावा घेऊन आणि संबंधित अवर्षणप्रवण तालुक्यातील क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्यासाठी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेता यावे, या उद्देशाने ही तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.\nkukadi drought irrigation कुकडी दुष्काळ सिंचन पाटबंधारे\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020747-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/150", "date_download": "2018-11-17T00:51:08Z", "digest": "sha1:TIRRYWH2R3NXW6ZXK7NU7IVC53RZMP64", "length": 4333, "nlines": 69, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "झोपाळू | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nआज हापिसात मी झोपलो म्हणे जरा\nकाम सर्व टाळुनी लोळलो म्हणे जरा\nआसपास माझिया एकवार पाहिले\nपाय ताणले जरा... पेंगलो म्हणे जरा\nनीज लागता मला, स्वप्न पाहिले तुझे\nहाय, तोल जाउनी, सांडलो म्हणे जरा\nझोप लागली अशी... गाढ गाढ गोड ती\nसांगतात लोक की, घोरलो म्हणे जरा\nझोप झोप झोपुनी सुस्त जाहलो असा\nमी पुरा मढ्यापरी भासलो म्हणे जरा\n‹ झब्बू... अनुक्रमणिका तुटेल ऍक्सल तुझा\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020747-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/amour-na-mp3-player-black-price-pjS6w2.html", "date_download": "2018-11-17T00:35:16Z", "digest": "sha1:TRVGRA5BHDF24ZAT3EJJ3HPHTOVV6KH6", "length": 14538, "nlines": 378, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "अमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nअमोर पं३ प्लायर्स & इपॉड्स\nअमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक\nअमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nअमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक\nअमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये अमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक किंमत ## आहे.\nअमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nअमोर ना पं३ प्लेअर ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nअमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 275)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nअमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया अमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nअमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 153 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nअमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nअमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 4 Hr\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 59 पुनरावलोकने )\n( 65 पुनरावलोकने )\n( 102 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 465 पुनरावलोकने )\n( 80 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\nअमोर ना पं३ प्लेअर ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020747-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/BJP-women-s-rally-today/", "date_download": "2018-11-17T00:18:24Z", "digest": "sha1:EMG5QARCU77UBPZOEUOSEELGGVP7ZJKL", "length": 7580, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निपाणीत आज भाजपचा महिला मेळावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › निपाणीत आज भाजपचा महिला मेळावा\nनिपाणीत आज भाजपचा महिला मेळावा\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शुक्रवार दि. 13 रोजी दुपारी निपाणी दौर्‍यावर येत आहेत. निपाणी मतदारसंघातील महिला मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आ. शशिकला जोल्ले यांनी दिली.\nम्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर सभेसाठी व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे. निपाणी येथे दुपारी 4.45 वाजता या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व कार्यकर्त्यांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. जोल्ले, सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले, भाजप शहराध्यक्ष जयवंत भाटले, ग्रामीण अध्यक्ष अ‍ॅड. संजय शिंत्रे, भाजपा शहर महिला अध्यक्षा विभावरी खांडके, ग्रामीण अध्यक्षा भारती आडदांडे यांनी केले आहे.\nअमित शहा हे 2 एप्रिल रोजी निपाणी दौर्‍यावर येणार होते. त्यावेळी काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला होता. शुक्रवारी होणार्‍या मेळाव्यासाठी 30 ते 35 हजार महिला उपस्थित राहणार आहेत.\nयावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी व्यासपीठासह बैठक व्यवस्थेची तयारी पूर्ण झाली आहे.\nभाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शुक्रवारी निपाणी दौर्‍यावर येत असल्याने येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निपाणीबरोबरच बेळगाव, कित्तूर, गोकाक, मुधोळ, नंदगड येथेही त्यांच्या सभा होणार आहेत.निपाणीतील बंदोबस्तासाठी अथणी, रायबाग, चिकोडी सर्कलअंतर्गत सुमारे 40 वरिष्ठ अधिकार्‍यांसह 180 पोलिस कर्मचारी, 80 होमगार्ड व प्रशिक्षणार्थी पोलिस असे एकूण 310 जण बंदोबस्तासाठी कार्यरत राहणार आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर गुरूवारी सकाळी शहर पोलिस ठाण्यात चिकोडी उपविभागाचे पोलिस अधीक्षक दयानंद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बंदोबस्त नियोजनासंदर्भात बैठक झाली. तसेच पवार यांनी यांनी श्रीपेवाडी रोडवरील शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूलच्या मैदानावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅड तसेच म्युनिसीपल हायस्कूलच्या मैदानावर सभेसाठी उभारलेल्या व्यासपीठाची पाहणी केली.\nबंदोबस्तासाठी खास करून 3 डीएसपी, 6 सीपीआय, 15 पोलिस उपनिरीक्षक, 25 साहाय्यक फौजदार, 180 पोलिस कर्मचारी, 80 प्रशिक्षणार्थी पोलिस व होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात निपाणीचे सीपीआय मुताण्णा सरवगोळ यांनी कर्मचार्‍यांना सूचना दिल्या. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे फौजदार अशोक चव्हाण, ग्रामीणचे निंगनगौडा पाटील, बसवेश्‍वर ठाण्याचे रायगोंडा जानर, खडकलाटचे सी. एस. बागेवाडी उपस्थित होते.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Foundation-of-Congresses-new-hall-in-kolhapur/", "date_download": "2018-11-17T00:14:19Z", "digest": "sha1:YPZSZ5HQCZ2EYTDZOBXOIFODQVB4ARH6", "length": 7383, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सभागृहाबरोबरच काँगे्रस ऐक्याचीही पायाभरणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सभागृहाबरोबरच काँगे्रस ऐक्याचीही पायाभरणी\nसभागृहाबरोबरच काँगे्रस ऐक्याचीही पायाभरणी\nनव्या सभागृहाच्या पायाभरणीच्या निमित्ताने सोमवारी काँगे्रस पक्षातील नेत्यांच्या ऐक्याचीही पायाभरणी झाली. एक कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या या सभागृहाचा पायाभरणी समारंभ माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या हस्ते झाला.\nस्टेशन रोडवरील पक्षाच्या जागेत गेल्या 15 वर्षांपासून मोठ्या सभागृहाचा फक्त सांगाडाच उभा होता. या जागेवर भव्य सभागृह बांधण्यासाठी निधी नव्हता. पक्षाच्या मुख्य रस्त्यावरील इमारतीत\nअसलेल्या कार्यालयांच्या भाड्यातून शिल्लक राहिलेल्या रकमेत या सभागृहाचे उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी कल्लाप्पा आवाडे म्हणाले, जागा असूनही पक्षाची भव्य अशी वास्तू नव्हती, याची खंत मनात होती. मी पक्षाच्या ट्रस्टचा अध्यक्ष आहे, आजपर्यंत या ट्रस्टचा व्यवहार मान्य करून सर्वांनीच आम्हाला सहकार्य केले. मुख्य इमारतीतील भाड्यातून पक्षाच्या कार्यालयाचा खर्च, दुरुस्ती, नोकर पगार हा खर्च भागत होता. त्यातून शिल्लक राहिलेल्या 1 कोटीतून ही वास्तू उभी राहील. ट्रस्ट असला, तरी या वास्तूची मालकी ही पक्षाचीच असेल, त्यावर वहीवाट आणि त्याचा वापरही पक्षासाठीच होईल. हे काम अर्धवट राहणार नाही, यासाठी आता सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे.\nजिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, सत्तेत अवघ्या चार वर्षांपूर्वी आलेल्या पक्षांकडून कोट्यवधी रुपये खर्चून प्रत्येक जिल्ह्यात कार्यालये बांधली जात आहेत; पण आपले कार्यालय रखडले. आता ते पूर्ण होईल आणि यातून पक्षाला चांगली संजीवनी मिळेल.\nमाजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले, सभागृहाच्या रखडलेल्या कामात आतापर्यंत कोणी हात घालण्याचे धाडस केले नव्हते. आवाडेदादांनी ते केले. या सभागृहासाठी माझ्यासह कार्यकर्त्यांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही तरी सहकार्य करण्याची गरज आहे.\nकार्यक्रमाला महापौर शोभा बोंद्रे, राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, पी. डी. धुंदरे, सत्यजित पाटील, पक्षाचे ट्रस्टी नामदेव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, जिल्हा बँकेचे संचालक विलास गाताडे, नगरसेवक सुभाष बुचडे, दिलीप पोवार, संजय मोहिते, डॉ. संदीप नेजदार, सुशील पाटील-कौलवकर, प्रवीण केसरकर, राहुल माने, इचलकरंजीचे राहुल खंजिरे, चंदा बेलेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस प्रकाश सातपुते यांनी केले. आभार नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/29-year-old-maharashtra-lady-constable-lalita-salve-want-to-change-her-sex-and-continue-her-job/", "date_download": "2018-11-17T00:41:13Z", "digest": "sha1:KBYTE2H3HDT5G6CPFESWUDP5Y6HEL4QH", "length": 4559, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ललिताची ललित झालेला पोलिस आज कामावर रूजू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ललिताची ललित झालेला पोलिस आज कामावर रूजू\nललिताची ललित झालेला पोलिस आज कामावर रूजू\nमाजलगाव : सुभाष नाकलगावकर\nलिंगबदल शस्ञक्रिया करुन ललिताचा ललित झालेला पोलिस पुरुष म्हणुन आज दि.१९ रोजी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात रुजू झाला. बीड पोलिस दलात महिला पोलिस रुजू झालेल्या ललिता साळवे यांच्या शरीरातील हर्मोन्सच्या बदलामुळे स्ञी नसून पुरुष असल्याची भावना त्यांना झाली. त्यानंतर लिंगबदल करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात आले व त्याल यशही आले.\nयशस्वी शस्ञक्रिये नंतर आता ललित झालेला पोलिस आज दि.१९ रोजी प्रथम समयी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक राजीव तळेकर यांनी रुजू करुन घेतले. त्यानंतर ललित साळवे याला आज जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीधर यांच्या समक्ष भेट घेऊन ललिता म्हणून महिला पोलिस रुजू झाल्यामुळे आज असलेल्या ललितच्या पोलिस खात्याच्या अभिलेखावर स्ञी असा उल्लेख असलेल्या जाग्यावर पुरुष व ललिता ऐवजी ललित मधुकर साळवे अशी नोंद करण्यात येणार आहे.\nमहिला पोलिसास दिली जाणारी टोपी ऐवजी पुरुष पोलिसांची टोपी या ललित साळवे यास मिळणार आहे. आज शहर पोलिस ठाण्यात रुजू होताना ललितने पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेऊन प्रवेश घेतला.यावेळी ललितच्या चेहर्‍यावर एक वेगळा आनंद दिसत होता.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Under-the-circumstances-of-the-alliance-Make-a-decision-Raosaheb-Danve/", "date_download": "2018-11-17T00:31:30Z", "digest": "sha1:TZO3KQ62VQCCVXMSDRF4P4T22Z6GGGRV", "length": 4810, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " युतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ : दानवे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › युतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ : दानवे\nयुतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ : दानवे\nशिवसेना आज तरी आमच्या सोबत आहे. यापुढे परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. राहता राहिला प्रश्‍न शरद पवार आणि राज ठाकरे भेटीचा तर त्याबाबत कोणाला कोणाची गरज आहे ज्याने त्याने ठरवावे, असा टोला हाणत या भेटीला आम्ही महत्त्व देत नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथील मेळाव्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपा-शिवसेना युतीबाबत भाजपाच्या भूमिकेबाबत त्यांना विचारले असता शिवसेनेला बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे.\nयामुळे सध्या तरी शिवसेना आमच्यासोबत आहे. सेनेने सोबत राहावे, ही आमची भूमिका आहे. परंतु, पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक राज्यात भाजपाचे मित्र पक्ष आपला अजेंडा राबवित आहेत. भाजपाने शेतकर्‍यांचा नेहमीच सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे. आजही शेतकरी शासनाच्या पाठीशी भक्‍कमपणे उभा आहे. शनिवारी (दि.17) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीविषयी त्यांना विचारले असता कुणाला कुणाची गरज आहे हे ज्याने त्याने ठरवावे. त्यामुळे तो आमचा विषय नाही आणि त्याला आम्ही महत्त्वही देत नाही, असे त्यांनी सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Ground-problem-in-pune/", "date_download": "2018-11-17T00:14:11Z", "digest": "sha1:6IOGMDRCMCZUV6NY7AW4O76JWWSES3UU", "length": 6467, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगा, आम्ही खेळायचे कुठे? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सांगा, आम्ही खेळायचे कुठे\nसांगा, आम्ही खेळायचे कुठे\nपिंपळे गुरव ः प्रज्ञा दिवेकर\nसध्या मे महिन्याच्या सुट्या लागल्याने मुलांचा विविध खेळ खेळण्याकडे कल वाढतो; परंतु खेळण्यासाठी नवी सांगवी, पिंपळे गुरव, सांगवी याठिकाणी मैदानेच राहिली नसल्याने मुलांना खेळण्यासाठी रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे. क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख असताना या परिसरातील मुलांना मात्र खेळायचे कुठे असा प्रश्‍न पडत आहे. पिंपळे गुरव परिसरात जलसंपदा विभागाअंतर्गत एकमेव पीडब्ल्यूडी मैदान आहे.\n34 एकरवर पसरलेल्या या मैदानाला अधिकृत खेळाचे मैदान म्हणून अद्यापही मान्यता मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडब्ल्यूडी मैदानावर गावपातळीवर सर्व्हे नंबर 72 अंतर्गत घरे उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबरीने पिंपरी चिंचवड महापालिकेने मैदानावर बॅडमिंटन हॉल, पोहण्याचा पूल उभारला आहे ; परंतु मैदानाला अधिकृत मान्यता न मिळाल्याने याठिकाणी अतिक्रमणे, मैदानाच्या पदपथांवर गाड्यांचे बेशस्त पार्किंग केले जात आहे. मान्यतेअभावी पीडब्लूडी विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून विकास करताना राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप आणि दबावाला सामोरे जावे लागत आहे.\nयाबाबत सांगवी विभागाचे उपअभियंता मुकेश विरनक म्हणाले की, पीडब्लूडीची जागा खेळासाठी आरक्षित करण्यासाठी आमचा मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. पिंपरी चिंचवड नगररचना आणि विकास विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर म्हणाले की, पीडब्लूडी मैदानाला आरक्षित करण्याचा प्रस्ताव प्रक्रियेमध्ये आहे.\nमैदान म्हणजे प्रेमीयुगुलांचा ‘लवर पाईंट’\nसकाळ - संध्याकाळी मैदानावर तळीरामांचा अड्डा भरतो. मुलांनाच मैदानाची स्वच्छता करावी लागते. मैदानावर मंडप, पाळणाघर तसेच ठिकठिकाणी पडलेले खड्डे, बस पार्किंग यामुळे खेळाडूंना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. मैदानावर गाड्या शिकवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याने याठिकाणी कारचालकांची गर्दी होते. त्यातच हे मैदान म्हणजे प्रेमी युगुलांचा लवर पॉईंटच झाला आहे. त्यामुळे आणखी किती दिवस खेळाडूंना मैदानाची प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Salman-Khan-The-Dabangg-program-organizer-of-the-crime/", "date_download": "2018-11-17T00:55:36Z", "digest": "sha1:2MHYS5WD4DR7KNL4TOUSGZQ55DODAOQ3", "length": 5161, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सलमान खानच्या ‘द दबंग’ कार्यक्रम आयोजकावर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सलमान खानच्या ‘द दबंग’ कार्यक्रम आयोजकावर गुन्हा\nसलमान खानच्या ‘द दबंग’ कार्यक्रम आयोजकावर गुन्हा\nसलमान खान आणि इतर बॉलीवुड कलाकारांनी आपली कला सादर केलेल्या, बालेवाडी येथे झालेल्या ‘द दबंग, द टूर पुणे’ या कार्यक्रमात नोवेक्स कंपनीकडे हक्क असणारी गाणी वाजवून, त्याबदल्यात मोबदला न देता फसवणूक केली. याप्रकरणी आयोजक फोरपिलर्स इव्हॅन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाप्रकरणी मोहम्मद सैय्यद (29, रा. अंधेरी, मुंबई) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. तर फोरपिलर्स इव्हॅन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीच्या संचालक समीर दिनेश पवानी, व्यवस्थापक मनिष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 24 मार्च रोजी सायंकाळी सात ते दहा यावेळेत बालेवाडी स्टेडीयम म्हाळुंगे येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फोरपिलर्स इव्हॅन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीच्या संचालक बँक खात्यात पुरेसी रक्कम नसताना नोवेक्स कंपनीला तीन लाख रुपयांचा धनादेश दिला. याबदल्यात नोवेक्स कंपनीकडे हक्क असणारी गाणी सलमान खानच्या ‘लाईव्ह द दबंग’ या कार्यक्रमात वाजवली गेली.\nखात्यात रक्कम नसणारा धनादेश देवून नोवेक्स कंपनीचा विश्‍वासघात केला. फोरपिलर्स इव्हॅन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीचा फायदा व्हावा या हेतूपोटी हे करुन आमची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/220/Oooth-Shankara-Sod-Samadhi.php", "date_download": "2018-11-17T01:22:37Z", "digest": "sha1:LXZMXEF52DMXGCSTZXHWEL3YS46DI6LR", "length": 8163, "nlines": 140, "source_domain": "www.gadima.com", "title": "Oooth Shankara Sod Samadhi | ऊठ शंकरा सोड समाधी | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nदैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा\nपराधीन आहे जगती पुत्र मानवाचा\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nऊठ शंकरा सोड समाधी\nऊठ शंकरा सोड समाधी\nवनात आला मदन पारधी\nउभा रतिपती माझ्या नयनी\nअचुक तुझ्या तो हृदया वेधी\nमीनांकित ध्वज मिरवित मिरवित\nजवळी ये रथ, आला मन्मथ\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nअंगणी गंगा घरात काशी\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nउपवर झाली लेक लाडकी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA/news/page-7/", "date_download": "2018-11-17T01:12:52Z", "digest": "sha1:A4PY3N4MSS65SGXJ2TUNDGQ23PW2HLMX", "length": 11476, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संप- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nएसटी कर्मचाऱ्याने उद्धव ठाकरेंकडे केली रावतेंची तक्रार\nसचिन आगे या कर्मचाऱ्याने फोनवर उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सध्या राज्यभर सुरू आहे. अशातच संपकऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची रावतेंनी धमकी दिली आहे.\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमहाराष्ट्र Oct 18, 2017\nएसटी कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनात एकाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू\nएसटी प्रवाशांच्या सेवेसाठी की वेठीस धरण्यासाठी \nतुटपुंज्या पगारावर 'धावणाऱ्या' एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजपर्यंतचा प्रवास\nसरकारचे एक पाऊल मागे, एसटी कर्मचारी संघटनेला बोलावलं बैठकीला\nएसटी कर्मचाऱ्यांचे नेतेच टक्केवारी खातात,दिवाकर रावतेंचा आरोप\nएसटी कर्मचारी संघटनेलाच संप मिटवायचा नाही-दिवाकर रावते\nऐन दिवाळीत एसटीचा संप, प्रवाशांचे प्रचंड हाल\nमुख्यमंत्री-एसटी युनियन चर्चा फिस्कटली; संप अटळ\nब्लॉग स्पेस Oct 11, 2017\nमहाराष्ट्र Oct 9, 2017\nनागपूर मेडिकल कॉलेजमधल्या डॉक्टरांच्या संपाचा तिसरा दिवस\nदेशभरात मालवाहतूकदारांचा संप, डिझेलवर जीएसटी लावण्याची प्रमुख मागणी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/state-nss-best-volunteer-award-goes-to-parbhani-agriculture-student-miss-rangoli-padghan/", "date_download": "2018-11-17T00:02:32Z", "digest": "sha1:BEM3LOJQITDSESPLSBH7W2VBXEAAJGQR", "length": 8449, "nlines": 72, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कार परभणी कृषी महाविद्यालयाची कु. रंगोली पडघन हिला जाहीर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कार परभणी कृषी महाविद्यालयाची कु. रंगोली पडघन हिला जाहीर\nमहाराष्‍ट्र शासनाचा राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन 2017-18 साठीचा सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कारासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषी महाविद्यालयाची विद्यार्थ्‍यींनी कु. रंगोली अरूण पडघन हिची निवड झाली असुन कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्‍कारासाठी औंढा नागनाथ येथील एम. आय. पी. अन्‍नतंत्र महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा. श्री खाजा अब्‍दुल खदीर यांची निवड झाली आहे.\nयाबाबत दोघांचा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते दिनांक 28 ऑगस्‍ट रोजी सत्‍कार करण्‍यात आला, यावेळी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, प्राचार्य डॉ. डि एन गोखले, डॉ. पपिता गौरखेडे, श्री. अरूण पडघन, श्री. डोईजड आदी उपस्थित होते. पुरस्‍काराबाबत अभिनंदन करतांना कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यी व कर्मचारी यांचा सन्‍मान हे विद्यापीठासाठी गौरवाची बाब असुन मुलीं विविध क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कार्य करित आहेत. रासेयोनेच्‍या माध्‍यमातुन सामाजिक सेवा करण्‍याची विद्यार्थ्‍यांना संधी प्राप्‍त होते. सदरिल पुरस्‍कार हा रासेयो अंतर्गत नि:स्‍वार्थ भावनेने व निष्‍ठेने समाजाची सेवा करणा-यांना प्रोत्‍साहन मिळावे व त्‍यांचा सेवेचा यथोचित गौरव करण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍य शासनाकडुन देण्‍यात येतो.\nNSS volunteer parbhani food technology agriculture राष्ट्रीय सेवा योजना परभणी अन्न तंत्र स्‍वयंसेवक कृषी\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pune-mayor-mukta-tilak-also-agree-on-bhau-rangari-ganpti-is-126-year-old-ganespati-and-bhau-rangari-is-founder-of-public-gabnesh-festival-says-trustee-of-bhau-rangari/", "date_download": "2018-11-17T01:04:41Z", "digest": "sha1:VCMA2VTZNQNB6HIIHHKIYNUBGLKYGBEL", "length": 9723, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तर महापौर मुक्ता टिळक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवावर केलेला खर्च भरून देणार का?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतर महापौर मुक्ता टिळक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवावर केलेला खर्च भरून देणार का\nभाऊ रंगारी गणपती ट्रस्टचा महापौरांना सवाल\nपुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण यावरून सुरु झालेला वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. आता भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने महापौर मुक्ता टिळक यांच्या सोबत झालेल्या चर्चेमधील संभाषणाची एक ऑडीओ क्लिप समोर आणली असून या क्लिपमध्ये टिळक यांनी ‘भाऊसाहेब रंगारीनी गणेशोत्सवाला सुरुवात केली हे मान्य आहे मात्र याचा प्रचार प्रसार हा लोकमान्य टिळकांनी केला’ असल्याच बोलल आहे. याच गोष्टीचा धागा पकडत भाऊ रंगारी ट्रस्टकडून महापौर मुक्ता टिळक या आपले शब्द बदलत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची फसवणूक करत असल्याचा दावा केला आहे.\nकाही दिवसापूर्वी भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट आणि महापौर मुक्ता टिळक यांची केसरी वाड्यामध्ये बैठक झाली होती. या बैठकीमध्ये वरील संभाषण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. महापौरांसोबत झालेल्या बैठकीत भाऊसाहेब रंगारी यांचा फोटो पालिकेला देण्यात आला होता. मात्र तो छापण्यात आलेला नाही. काही मंडळाचा विरोध होता म्हणून भाऊसाहेब रंगारी यांचा फोटो लावण्यात आला नाही, असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले असून कोणत्या मंडळाने विरोध केला याची माहिती त्या देत नाहीत. यातूनच त्यांची मानसिकता दिसत असल्याच भाऊ रंगारी ट्रस्टकडून सांगण्यात आल आहे.\nसदरील वादावर कोर्टात पिटीशन दाखल करण्यात आल असून कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागल्यास पुणे महापालिका सध्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवी वर्ष म्हणून करत असलेल्या कोट्यावधीच्या खर्चाची भरपाई महापौर मुक्ता टिळक या स्वत करणार का असा प्रश्न ट्रस्टचे विश्वस्त सुरज रेणुसे यांनी केला आहे\nदरम्यान दोन दिवसांपूर्वी शनिवार वाड्यावर झालेल्या पुणे महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रोप्यमहोत्सवी पर्वाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनीच सुरु केला असून आता जनक कोण याचा वाद थांबवण्याचे आवाहन भाऊ रंगारी ट्रस्टला केले होते.\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : ओबीसी, एससी, एसटी अशा कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारच अशी घोषणा…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/oil-prices-are-still-high-on-15th-day-latest-update-291058.html", "date_download": "2018-11-17T00:12:38Z", "digest": "sha1:RUPXAUKEH6ULX4664XLARPUIP6VDPTLA", "length": 13243, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इंधनदरात सलग 15व्या दिवशी वाढ, पेट्रोल 15 तर डिझेल 11 पैशांची महागलं", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nइंधनदरात सलग 15व्या दिवशी वाढ, पेट्रोल 15 तर डिझेल 11 पैशांची महागलं\nएकीकडे कर्नाटक निवडणुकांनंतर सलग तेराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. इंधनदरांमध्ये सलग 15व्या दिवशी वाढ झाली आहे.\nमुंबई, ता. 28 मे : एकीकडे कर्नाटक निवडणुकांनंतर सलग तेराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. इंधनदरांमध्ये सलग 15व्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल पुन्हा एकदा 15 पैशांनी महाग झालं आहे. यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर आज 86 रुपये 8 पैशांवर गेलाय. तर डिझेलही 11 पैशांनी महाग झालं आहे. मुंबईमध्ये एक लीटर डिझेलसाठी आज 73 रुपये 64 पैसे मोजावे लागणार आहेत.\nया दरवाढीमुळे विरोधकांसह सर्वसामान्य देखील पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी करताहेत. मात्र इंधनाचे दर आणि जीएसटीचा नेमका संबध काय याची साधी कल्पना देखील देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंना नसल्याचं उघड झालंय.\nदरम्यान, कर्नाटक निवडणुकीनंतर वाढत असलेला इंधन दरवाढीचा डोंगर कमी करण्यासाठी सरकार पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या (वस्तू आणि सेवा कर) कक्षेत आणण्याचा विचार करत असले तरी त्यामुळे कोणताच फायदा होणार नाही, असा दावा जीएसटी नेटवर्क पॅनलचे अध्यक्ष सुशील मोदी यांनी केला आहे. त्यामुळे आता पुढे इंधनाचे दर असेच वाढणार की त्यावर काही उपाय योजना करण्यात येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/blog/all/page-5/", "date_download": "2018-11-17T00:15:58Z", "digest": "sha1:47GJVF6RCP37PERJTYLFG4S5HPR6NMTK", "length": 10065, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Blog- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nब्लॉग स्पेसMay 23, 2014\nब्लॉग स्पेस May 21, 2014\nमतदारांना गृहीत धरू नका \nब्लॉग स्पेस May 20, 2014\nब्लॉग स्पेस Dec 26, 2014\nब्लॉग स्पेस Apr 29, 2014\nशेजारील राष्ट्रांना नव्या सरकारची उत्सुकता \nब्लॉग स्पेस Feb 19, 2014\nअसा आहे मोटो G \nब्लॉग स्पेस Feb 3, 2014\nब्लॉग स्पेस Jan 26, 2014\nमोदी ऑर नॉट टू बी मोदी\nब्लॉग स्पेस Jan 18, 2014\nभारताचं परराष्ट्र धोरण भक्कम असणे गरजेचं \nब्लॉग स्पेस Jan 3, 2014\nब्लॉग स्पेस Jan 1, 2014\nनवं वर्ष बदलाची दिशा दाखवणारं \nजस्टीस गांगुलींची हकालपट्टी अटळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87", "date_download": "2018-11-17T00:16:20Z", "digest": "sha1:P24KIN6UT5AOQQ54AUUEC7XLIAAMBXDY", "length": 4759, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कनाफे - विकिपीडिया", "raw_content": "\nतुर्कस्तानातील कनाफेचे जवळून टिपलेले प्रकाशचित्र\nकनाफे (अन्य नामभेद: क्नाफे, कुनाफे, कुनाफा, कुनेफे; अरबी: كنافة , कनाफाह् ; तुर्की: Künefe ; फारसी: رشته‌ختایی ) हा मध्यपूर्वेतील अरब देशांमध्ये, तसेच तुर्कस्तानात प्रचलित असणारा गोड खाद्यपदार्थ आहे. चिझाच्या थापून बनवलेल्या पारीस साखरेच्या पाकात भिजवून कनाफे बनवले जातात. हा खाद्यपदार्थ मूळचा नाब्लुस, पॅलेस्टीन येथून उगम पावल्याचे मानले जाते[ संदर्भ हवा ].\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/food-culture-in-india-2-1587289/", "date_download": "2018-11-17T00:42:05Z", "digest": "sha1:NV5NU5QE6BLBSQBPQPM5YVVSDOZARXPQ", "length": 24669, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Food Culture in India | अस्मिता हवीच, पण.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nएकाच ताटात बसून खवय्यांच्या रसना तृप्त करणारे पदार्थ\nएकाच ताटात बसून खवय्यांच्या रसना तृप्त करणारे पदार्थ पुन्हा अस्मितावादात गुरफटविले, तर खाद्यसंस्कृतीचा तो अनादर ठरेल..\nमुंबईच्या दादरमध्ये गेली अनेक दशके मराठमोळ्या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या एका रेस्टॉरंटमधील ‘मिसळ’ नावाच्या अस्सल मराठमोळ्या पाककृतीला लंडनच्या ‘फूडी हब’ने एक मानाचा पुरस्कार दिला आणि तमाम मराठी माणसाची रसना खऱ्या अर्थाने तृप्त तृप्त झाली, मराठीपणाची अस्मिताही सुखावली. मिसळ हा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा अस्मिताबिंदू असल्याने लंडनमध्ये मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल तमाम महाराष्ट्राची हृदये अभिमानाने फुलून यावीत हे योग्यच असले तरी त्याच वेळी आम्हाला यानिमित्ताने एक भलतीच शंका येऊ लागली होती. मुंबईच्या मिसळीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळत असेल, तर कोल्हापूरच्या मिसळीला काय वाटले असेल मिसळीची खरी राजधानी असल्याचा छातीठोक दावा करणाऱ्या नाशिकची मिसळ हे वृत्त वाचून थोडी जास्तच तिखट तर झाली नसेल मिसळीची खरी राजधानी असल्याचा छातीठोक दावा करणाऱ्या नाशिकची मिसळ हे वृत्त वाचून थोडी जास्तच तिखट तर झाली नसेल पुणेरी मिसळीच्या मटकीच्या उसळीचा रस्सा थोडे अधिकच पाणी काढून रडला तर नसेल पुणेरी मिसळीच्या मटकीच्या उसळीचा रस्सा थोडे अधिकच पाणी काढून रडला तर नसेल.. काही झाले तरी मिसळ ही महाराष्ट्राची अस्मिता आहेच, पण ती नाशिकची, कोल्हापूरची, पुण्याची की मुंबईची यावर एकदा साधकबाधक चर्चा होऊन या वादाचा सोक्षमोक्ष लागायला हवा, यात शंका नाही. कारण, लंडनच्या एखाद्या मराठमोळ्या उद्योजकाने उद्या त्याच्या रेस्टॉरंटमध्ये चमचमीत मराठमोळी मिसळ हा ‘महाराष्ट्रियन स्पेशालिटी’ म्हणून सादर केला, आणि तो खाण्यासाठी लंडनकरांची रीघ लागली, तर उद्या मराठमोळी मिसळ हाच लंडनच्या ‘अस्मितेचा ऐवज’ होण्याची भीती नाकारता येत नाही. तसे होण्याआधी, मिसळ नावाच्या या, मराठी संस्कृतीला तंतोतंत शोभेल अशा पदार्थावर महाराष्ट्राच्या मालकीचा शिक्का बसण्यात काहीच गैर नाही. उलट तो शिक्का शक्य तितका व्यापक करून उद्या होणारे वाद आजच टाळले पाहिजेत. कारण संकुचितपणे ‘हे आपलेच’ अशी अस्मिता आपण जपत बसलो तर वाद घडणारच आणि विकोपालाही जाणार, हे इतिहासातून आपण शिकले पाहिजे. आज गंमत म्हणून त्यावर चर्चा झडत असल्या, तरी उद्या हा वाद अस्मितांचा होऊन अगदी कावेरी किंवा कृष्णा पाणीवाटप तंटय़ाएवढा तीव्र होऊ शकतो.\nहे सारे आठवायचे कारण म्हणजे, अलीकडेच तसेही वाद पेटले. ‘रसगुल्ला’ नावाचा, कुठेही मिळणारा एक मिठ्ठास पदार्थ बंगालचा की ओदिशाचा यावरून उफाळलेल्या वादापुढे बाकीचे अनेक वाद फिजूल होऊ पाहत होते. कर्नाटकचाच मानला जाणारा ‘म्हैसूर पाक’ कर्नाटकाचा की आणखी कुठला यावरही वाद उकरला जातो आहे. आता या प्रांताच्या सहिष्णुतेची कसोटी लागणार आहे. महाराष्ट्रात मात्र असा वाद झालेला नाही. याचे प्रमुख कारण हेच असावे की, मराठी खाद्यसंस्कृतीच्या अस्मितेचे अनेक मानिबदू सांगता येतात. पुरणपोळी, श्रीखंड, आणि आजकाल नाक्यानाक्यांवर दिमाखात विकला जाणारा वडापाव ही मराठी अस्मितेची अस्सल उदाहरणे आहेत. उद्या इंग्लंड-अमेरिकेतल्या एखाद्या फुटपाथवर कुणी ‘शिववडा’ या नावाने एखादी गाडी टाकलीच, तर तिकडे स्थायिक झालेल्या तमाम मुंबईकरांच्या जिव्हा पुन्हा पूर्वजांच्या खाद्यसंस्कृतीच्या अभिमानाने आणि देशाशी जोडले जाण्याच्या कृतार्थभावाने वडापावच्या गाडय़ांवर गर्दी करतील यात शंका नाही. आजपासून तब्बल आठ वर्षांपूर्वी- तो बहुधा २००९ मधील जून महिन्यातील एक दिवस होता.- दादरच्या शिवसेना भवनात ‘शिववडापाव’ नावाच्या, त्याआधी काही काळ औद्योगिकदृष्टय़ा मरगळलेल्या मराठमोळ्या अस्मितेवर नवचतन्याची फुंकर घालणाऱ्या एका अभूतपूर्व योजनेचा शुभारंभ झाला होता. वडापाव हा अस्सल मराठमोळा पदार्थ केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर मॅक्डोनाल्डच्या बरोबरीने लंडन, सिंगापूर, न्यूयॉर्क अशा जागतिक दर्जाच्या शहरांमध्ये नेण्याचा आपला प्रयत्न असेल आणि चमचमीत, झणझणीत, खमंग अशी ही अस्सल मराठमोळी खाद्यसंस्कृती साता समुद्रापार नेताना, ‘मराठी माणूस’ हाच तिचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ असेल अशी गर्जना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्या सोहळ्यात सेना भवनाच्या सभागृहातून केली, तेव्हा तमाम महाराष्ट्राची अस्मिता कमालीची सुखावली होती. एका अर्थाने, ‘वडापाव’वर मराठमोळेपणाचा शिक्का बसल्याने, वडापाव ही आमच्या प्रांताची अस्मिता आहे असा दावा करण्यास देशातील कोणतेही राज्य त्यानंतर आजतागायत धजावलेले नाही, हे त्या घोषणेचेच फळ असले पाहिजे. मराठी अस्मितेचे मानचिन्ह असलेला हा अस्सल पदार्थ तेव्हापासून साता समुद्रांच्या सीमा ओलांडण्याच्या प्रतीक्षेत नाक्यानाक्यांवरील गाडय़ांवरच्या कढईतील तेलात आनंदाने उकळतो आहे, म्हणून या पदार्थाची लज्जत दिवसागणिक वाढू लागली आहे. शेवटी अस्मितेला महत्त्व असते, ते असे वडापावाच्या रूपाने जागृत झालेली मराठमोळी अस्मिता तेव्हापासून पुढे अशी मायेने जपली गेली नसती, तर आज वडापाव नावाच्या खाद्यसंस्कृतीच्या जन्मस्थानावरून प्रांतोप्रांती वादळे उफाळली असती आणि शेवटी, महाराष्ट्रात जन्माला येऊनदेखील भलत्याच एखाद्या प्रांताने त्याच्या जन्मदात्याचा मान उकळला असता.. तेव्हा कदाचित महाराष्ट्रीयांना मूग गिळून बसावे लागले असते.\nमूग गिळण्याची ती वेळ आली नाही. पण मुगाची खिचडी सर्वानाच गिळावी लागणार असे दिसते. खाद्यसंस्कृती ही संपूर्ण देशाच्या अस्मितेची ओळख असते, याकडे गेल्या काही वर्षांत सरकारी पातळीवर फारसे लक्षच दिले गेले नव्हते असे आमचे मत आहे. तसे नसते, तर राष्ट्रीय खाद्यपदार्थाची निवड याआधीच कधी होऊन गेली असती. मुळात, राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून एखाद्या पदार्थाची निवड करताना, समन्यायी असणे हे सरकारचे कर्तव्यच असते. म्हणजे असे, की कोणत्या एखाद्या पदार्थाची निवड केली, तर एखाद्याच कोणा विशिष्ट प्रांताच्या अस्मिता सुखावून जाव्यात आणि आपल्या खाद्यपदार्थास डावलले जात असल्याच्या भावनेने अन्य प्रांतांच्या अस्मिता दुखावाव्यात, हे योग्य ठरत नाही. मातेला ज्याप्रमाणे सारी मुले समान असतात, तसेच केंद्र सरकारचेही असले पाहिजे. त्याने राज्याराज्यांत दुजाभाव करू नये, अशी अपेक्षाच असते. यामुळेच, राष्ट्रीय खाद्यपदार्थ निवडताना असा कोणताही झुकलेपणाचा ठपका ओढवून घेतला जाणार नाही याचा विचार सरकार म्हणून करावाच लागतो. असे विचारमंथन अलीकडे सुरू झाले, हे अभिनंदनीयच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या खाद्यसंस्कृतीच्या अस्मितेला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. म्हणूनच, राष्ट्रीय खाद्यपदार्थाची निवड करताना, जो पदार्थ या स्पर्धेत आघाडीवर आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह उत्तरेकडील सर्व प्रांतांची अस्मिता खरोखरीच सुखावणार आहे. ‘खिचडी’ या पदार्थाशी कुणा एका प्रांताचे नाते नाही ही चांगलीच बाब, पण राजकारणाशीही या पदार्थाने आपली जवळीक जोडलेली आहे हे अधिक महत्त्वाचे. तरीही दक्षिणेकडील राज्यांचा कल घेण्यासाठी जणू ही खिचडी आता थांबून राहिली आहे. आजकाल, खरे म्हणजे, प्रांतोप्रांतींच्या खाद्यसंस्कृतीने त्यांच्या प्रांतांच्या सीमा ओलांडलेल्याच आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये ‘साऊथ इंडियन’ आणि दक्षिणेकडील राज्यांत ‘नॉर्थ इंडियन फूड’ मिळणे ही काही आश्चर्याची बाब राहिलेली नाही. बंगालच्या मिठाया मुंबईच्या मराठमोळ्या घरांतही सणासुदीचे ताट सजवत असतात. प्रांतभेद विसरून एकाच ताटात शेजारी शेजारी बसून खवय्यांच्या रसना तृप्त करणारे हे पदार्थ पुन्हा अस्मितावादात गुरफटविले, तर खाद्यसंस्कृतीचा तो अनादर ठरेल. आपापल्या जाती-पोटजातींच्या अस्मिता आता ऊठसूट या ना त्या चित्रपटांवर आक्षेप घेताना दिसतात, तसे काही खाद्यपदार्थाबाबत झालेले नाही, हे भलेच\nतेव्हा, खाद्यसंस्कृतीच्या अस्मितेच्या नावाने भांडणे झाली, तरी सौख्याच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. खरे तर, प्रांतोप्रांतीच्या खाद्यसंस्कृतीने आपापल्या सीमा ओलांडून अस्मिता व्यापकच असायला हवी ती कशी, हे दाखवून दिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/human-space-mission-isro-set-target-of-2021-1740742/", "date_download": "2018-11-17T00:57:24Z", "digest": "sha1:TJ4LIOH6U3LOJ7WE4IOXYKLPO2XYTD5X", "length": 13662, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Human space mission isro set target of 2021 | भारतीय अंतराळवीर अवकाशात जाण्याचा मुहूर्त ठरला, ‘या’ महिन्यात येणार तो सुवर्णक्षण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nभारतीय अंतराळवीर अवकाशात जाण्याचा मुहूर्त ठरला, ‘या’ महिन्यात येणार तो सुवर्णक्षण\nभारतीय अंतराळवीर अवकाशात जाण्याचा मुहूर्त ठरला, ‘या’ महिन्यात येणार तो सुवर्णक्षण\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन गगनयानसाठी २०२२ सालापर्यंतची मुदत दिली होती. पण इस्त्रोने त्यापेक्षा वर्षभर आधीच ही मोहिम प्रत्यक्षात आणण्याच संकल्प सोडला आहे.\nभारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने ‘मिशन गगनयान’साठी डिसेंबर २०२१ चा मुहूर्त ठरवला आहे. डिसेंबर २०२१मध्ये प्रक्षेपक भारतीय अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेपावेल असे इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी बुधवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन गगनयानसाठी २०२२ सालापर्यंतची मुदत दिली होती. पण इस्त्रोने त्यापेक्षा वर्षभर आधीच ही मोहिम प्रत्यक्षात आणण्याच संकल्प सोडला आहे. मिशन गगनयान ही भारताची महत्वकांक्षी मोहिम असून भारत प्रथमच स्वबळावर आपल्या अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे.\nइस्त्रोसाठी ही अत्यंत आव्हानात्मक मोहिम असून अवकाशवीरांना प्रत्यक्ष अंतराळात पाठवण्याआधी वेगवेगळया कठिण चाचण्या कराव्या लागणार आहेत. यामध्ये डिसेंबर २०२० आणि जून २०२१ मधील दोन मानवरहित मोहिमांचा समावेश आहे. इस्त्रोला या मोहिमेसाठी आणखी वेगळया प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. क्रू सपोर्ट सिस्टिम, सर्व्हीस मॉडयुल आणि ऑरबिटल मॉडयुल बनवावे लागणार आहे. मिशन गगनयानमध्ये किती अंतराळवीरांना अवकाशात पाठवायचे किंवा तिथे किती दिवस थांबायचे यावर अद्यापपर्यंत काहीही ठरलेले नाही असे सिवन यांनी स्पष्ट केले.\nएका क्रू मॉडयूलमधून तीन भारतीयांना अवकाशात पाठवले जाईल. हे क्रू मॉडयूल सर्व्हीस मॉडयूलला जोडले जाईल. ही दोन्ही मॉडयूल जीएसएलव्ही एमके ३ या रॉकेटद्वारे अंतराळात पाठवली जातील. या अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणताना ऑरबिटल मॉडयुल स्वत: आपली दिशा बदलेल. १२० किलोमीटर उंचीवर असताना क्रू आणि सर्व्हीस मॉडयूल वेगळे होतील.\nक्रू मॉडयूल अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीच्या दिशेने येत असताना ब्रेकिंग सिस्टिम अॅक्टीव्ह होऊन वेग कमी होईल. त्यानंतर अंतराळवीर अरबी समुद्रात उतरताना पॅराशूट उघडले जातील. परतीचा प्रवास ३६ मिनिटांचा असेल. काही तांत्रिक समस्या उदभवल्यास बंगालच्या खाडीत मॉडयूल उतरवले जातील असे सिवन यांनी सांगितले. भारताने २००४ पासूनच या मोहिमेची तयारी सुरु केली आहे. या मोहिमेमुळे १५ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘इस्रो’ला धक्का; प्रक्षेपणाच्या ४८ तासांच्या आतच ‘जीसॅट- ६ ए’ या उपग्रहाचा संपर्क तुटला\nISRO ची आणखी एक यशस्वी भरारी, GSAT-6A इंडियन आर्मीची ताकत वाढवणार\n‘मिशन गगनयान’: अवघ्या १६ मिनिटात तीन भारतीय पोहोचतील अवकाशात\nभारताच्या ‘मिशन गगनयान’मुळे निर्माण होणार १५ हजार नोकऱ्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=2014&list=pages&filter=meta&sort=hits", "date_download": "2018-11-17T00:55:38Z", "digest": "sha1:DIQAX5SSPKUP467KTAOAAHSRS754JNM2", "length": 16658, "nlines": 168, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "2014 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n21 64 59 k 58 k 82 k विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा\n15 42 50 k 205 k 83 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n12 56 36 k 101 k 62 k विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे\n14 17 3.8 k 3.8 k 3.8 k विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०१४\n12 23 -13 k 84 k 22 k विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी\n10 28 1 18 k 18 k 149 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन\n10 23 26 k 25 k 39 k विकिपीडिया:मदतकेंद्र\n13 17 7.1 k 29 k 24 k विकिपीडिया:धूळपाटी\n8 15 2 k 1.9 k 4.8 k विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन\n4 33 19 k 19 k 32 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या\n8 9 3.1 k 3.1 k 9.5 k विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n6 11 17 k 39 k 65 k विकिपीडिया:चावडी/वादनिवारण\n5 29 1.4 k 2.8 k 13 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\n1 44 11 k 11 k 47 k विकिपीडिया:धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था\n6 10 3 k 10 k 3 k विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी (सराव)\n1 42 6.5 k 79 k 47 k विकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे\n4 14 2 k 3.1 k 1.9 k विकिपीडिया:विकिभेट/निमंत्रण/साईटनोटीस/5\n2 18 14 k 14 k 13 k विकिपीडिया:नित्याचे संदर्भस्रोत\n2 9 9.2 k 9 k 26 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या (अमराठी)\n2 4 -26 k 25 k 52 k विकिपीडिया:धूळपाटी/बाळाजी विश्वनाथ\n2 4 12 k 12 k 47 k विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न\n2 4 7.4 k 35 k 14 k विकिपीडिया:चावडी/विकिपीडियात कळपट हवा\n1 22 6.1 k 6 k 5.9 k विकिपीडिया:काय लिहू सजगता\n4 11 191 1.8 k 11 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी\n1 11 26 k 25 k 25 k विकिपीडिया:इंडिया अॅक्सेस टू नॉलेज-प्रस्तावित मराठी उपक्रम\n2 4 5.7 k 6.4 k 5.6 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशिन ट्रान्सलेशन/निती\n3 5 717 719 2.7 k विकिपीडिया:संपादनेथॉन\n2 8 3.3 k 3.7 k 3.2 k विकिपीडिया:मृत दुवे\n2 5 4.2 k 4.1 k 19 k विकिपीडिया:चावडी\n1 18 3.8 k 9.6 k 3.7 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/11\n2 2 5 k 4.9 k 4.9 k विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ५\n3 8 301 417 72 k विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n1 17 3.8 k 3.7 k 3.7 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/17\n1 23 6 k 6.2 k 5.9 k विकिपीडिया:काय लिहू\n1 1 35 k 34 k 34 k विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुने प्रस्ताव\n1 2 11 k 11 k 11 k विकिपीडिया चर्चा:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी\n2 3 1.3 k 1.3 k 12 k विकिपीडिया चर्चा:संपादनेथॉन\n2 2 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ\n1 10 4.1 k 4.1 k 4.1 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता\n2 2 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१४\n1 2 8.3 k 8.1 k 8.1 k विकिपीडिया:मासिक सदर/ऑक्टोबर २०१४\n1 4 3.9 k 9 k 3.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/12\n1 9 3.9 k 4.2 k 3.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/10\n1 4 3.6 k 6.5 k 3.5 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/13\n1 7 2.7 k 2.6 k 29 k विकिपीडिया:पहारा आणि गस्त\n1 6 3.4 k 3.3 k 3.3 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/8\n1 8 3 k 3.7 k 2.9 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/0\n1 7 2.9 k 2.9 k 2.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/7\n1 3 4.6 k 4.5 k 4.5 k विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ४\n1 7 2.9 k 2.9 k 2.9 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/9\n1 6 3.7 k 4 k 3.6 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/50\n2 5 150 632 56 k विकिपीडिया:संदर्भ द्या\n1 9 2.9 k 2.8 k 2.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/1\n1 3 2.8 k 6.2 k 2.7 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/14\n2 4 179 315 20 k विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात स्वरूप\n1 1 6.7 k 6.6 k 16 k विकिपीडिया:विकिप्रकल्प इतिहास\n1 6 2.8 k 3.1 k 2.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/2\n2 3 50 206 75 विकिपीडिया:दैनिक दिनविशेष\n1 5 3 k 3 k 3 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/5\n1 6 3.3 k 3.3 k 3.2 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/33\n1 5 3 k 2.9 k 2.9 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/6\n1 7 3.1 k 3 k 3 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/16\n2 2 143 211 2.2 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक\n1 6 2.9 k 2.9 k 2.9 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/4\n1 5 3.1 k 3 k 3 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/3\n1 3 3.5 k 4 k 3.5 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/24\n1 9 2.4 k 2.3 k 6.9 k विकिपीडिया:सदस्यनाव नीती\n1 6 3.3 k 3.2 k 3.2 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/31\n1 1 6 k 5.8 k 5.8 k विकिपीडिया:लेख पुनर्स्थापना प्रचालकीय विचाराधीन विनंत्या\n1 3 3.8 k 3.7 k 3.7 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/23\n1 4 2.9 k 2.8 k 2.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/15\n1 4 3.1 k 3.5 k 3 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/32\n1 6 3.5 k 3.4 k 7.1 k विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प\n1 4 3.6 k 3.6 k 3.5 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/13\n1 2 3.9 k 3.8 k 6.5 k विकिपीडिया:सुसूत्रीकरण आणि निःसंदिग्धीकरण\n1 6 916 1.4 k 916 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/10\n1 3 3 k 3 k 3 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/12\n1 2 3.2 k 3.1 k 3.1 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/22\n1 4 2.2 k 2.1 k 2.1 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/27\n1 4 2.2 k 2.1 k 2.1 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/5\n1 4 2.1 k 2 k 2 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/26\n1 4 3.1 k 3 k 3 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/11\n1 3 2.2 k 2.1 k 2.1 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/28\n1 6 1.5 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/1\n1 6 1.9 k 1.9 k 1.9 k विकिपीडिया:सजगता/हार्टब्लीड\n1 3 2.4 k 2.3 k 2.3 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/30\n1 4 1.1 k 1 k 1 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/9\n1 2 2.9 k 2.8 k 2.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/21\n2 2 0 142 259 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन\n2 3 59 151 17 k विकिपीडिया:अपूर्ण लेख विकास\n1 5 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:आंतर बन्धूविकिप्रकल्प लेख स्थानांतरण\n1 1 3.5 k 3.4 k 6.1 k विकिपीडिया:प्रशासक\n2 3 1 0 864 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी १५\n1 2 1.9 k 1.8 k 2.8 k विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १९\n1 2 1.2 k 1.2 k 7.3 k विकिपीडिया:धूळपाटी/फाँटप्रॅक्टीससहाय्य\n1 4 764 764 19 k विकिपीडिया:धूळपाटी/मराठा जातिधारकांच्या संस्था\n1 3 24 6.1 k 24 विकिपीडिया:काय लिहू सजगता/18\n1 1 3 k 2.9 k 2.9 k विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१४१०१०\n1 1 2.9 k 2.8 k 29 k विकिपीडिया:प्रचालक\n1 1 -2.7 k 2.7 k 0 विकिपीडिया:स्वयंशाबीत सदस्य\n1 9 -711 1.5 k 15 k विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/मराठी परिपेक्ष\n1 5 268 4.6 k 268 विकिपीडिया:काय लिहू सजगता/34\n1 2 1.1 k 1.1 k 2.4 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशिन ट्रान्सलेशन/त्रुटी अभ्यास\n2 2 0 772 355 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर १\n1 1 2.4 k 2.4 k 9.5 k विकिपीडिया:संपादन गाळणी/प्रस्ताव\n2 2 0 30 15 k विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स\n1 1 1.9 k 1.9 k 16 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद\n2 2 80 450 80 विकिपीडिया:धूळपाटी/मृत दुवा\n2 2 -86 86 231 k विकिपीडिया:सद्य घटना/एप्रिल २००८\n1 3 683 683 23 k विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था\n1 1 1.4 k 1.3 k 1.6 k विकिपीडिया चर्चा:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ\n1 1 1.2 k 1.2 k 1.3 k विकिपीडिया:प्रकल्प/साधने\n1 1 1.2 k 1.2 k 9.8 k विकिपीडिया चर्चा:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\n2 2 0 2.7 k 4.6 k विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\n1 1 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१३\n1 4 521 521 8.6 k विकिपीडिया:नवीन माहिती/जुनी माहिती (विदागार/अर्काईव्ह)\n1 1 1 k 1016 4.9 k विकिपीडिया चर्चा:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र\n1 1 985 985 985 विकिपीडिया:मोबाईल अॅप संपादन\n1 2 -584 584 4.3 k विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/चावडी\n1 4 991 991 991 विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी (सराव)वणवा The revolution\n1 5 130 130 63 k विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी\n1 3 333 333 333 विकिपीडिया:काय लिहू सजगता/25\n1 4 104 104 104 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/4\n1 4 103 103 103 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/3\n1 1 771 771 2 k विकिपीडिया:दशकपूर्ती कार्यक्रम\n1 3 104 104 104 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/8\n1 3 103 103 103 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/7\n1 2 -299 299 21 k विकिपीडिया:अशुद्धलेखन\n1 3 122 122 122 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/2\n1 3 122 122 122 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/6\n1 2 104 338 2.4 k विकिपीडिया:क्रीडा/संक्षिप्त सूची\n1 4 114 370 22 k विकिपीडिया:उल्लेखनीयता\n1 4 104 378 6.7 k विकिपीडिया:घोषणा\n1 5 95 139 801 विकिपीडिया:प्रकल्प/सदस्य\n1 2 192 192 63 k विकिपीडिया:धूळपाटी/हवे असलेले कळफलक बदल\n1 1 559 559 13 k विकिपीडिया:मदतकेंद्र/सहाय्य\n1 2 24 24 24 विकिपीडिया:काय लिहू सजगता/19\n1 2 24 24 24 विकिपीडिया:काय लिहू सजगता/14\n1 2 24 24 24 विकिपीडिया:काय लिहू सजगता/29\n1 2 140 140 9.7 k विकिपीडिया:दिवाळी अंक\n1 1 500 500 2.7 k विकिपीडिया चर्चा:मदतकेंद्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-parbhani-green-chilli-700-1200-repes-quintal-11817?tid=161", "date_download": "2018-11-17T01:17:55Z", "digest": "sha1:RO3DX7KDVHXYN4WUU7LQ7XW2MSBFGIHU", "length": 17162, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, parbhani in green chilli 700 to 1200 repes quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये\nशनिवार, 1 सप्टेंबर 2018\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३१) हिरव्या मिरचीची ८० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३१) हिरव्या मिरचीची ८० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nपालेभाज्यांमध्ये पालकाची ५ क्विंटल आवक असताना, प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. चुक्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. मेथीच्या १० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. शेवग्याची ५ क्विंटल असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले.\nगवारीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक झाली होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. मुगाच्या शेंगांची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. वांग्याची १२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले.\nफ्लॅावरची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. काकडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. दोडक्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते १५०० रुपये दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये दर मिळाले.\nभेंडीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. मुळ्याची १० हजार नग आवक असताना प्रतिशेकडा १०० ते ३०० रुपये दर मिळाले. बीट रूटची ४ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ५ क्विंटल असतांना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले.\nमिरची कोथिंबिर गवा टोमॅटो भेंडी okra\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nजळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसाताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...\nसाताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nसोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...\nजळगावात आले ३५०० ते ५८०० रुपये क्विंटलजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता...\nपरभणी बाजार समितीत कापूस खरेदीस सुरवातपरभणी ः परभणी बाजार समितीच्या कॅाटन मार्केट...\nकोल्हापुरात गूळ प्रतिक्विंटल ३००० ते...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nकोल्हापुरात लक्ष्मीपूजनासाठी फळांची आवक...कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात विविध...\nऔरंगाबादेत सीताफळ १००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुण्यात दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे दर...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसोलापुरात कांद्याचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकला कांदा, टोमॅटोची आवक वाढलीनाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या...\nकोल्हापुरात ओला वाटाणा भाज्यांच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nनगरमध्ये भाजीपाल्याची आवक स्थिर; दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह...\nपरभणीत कोबी प्रतिक्विंटल ४०० ते ८००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nखानदेशातील सोयाबीन आवक घटलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nसांगलीत गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३५८०...सांगली ः येथील बाजार समितीच्या आवारात दिवाळी...\nसोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nबारामतीत ज्वारीचे दरप्रतिक्विंटल चार...पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/fyjc-and-11th-online-admission-process-starts-from-today-latest-update-292553.html", "date_download": "2018-11-17T00:58:03Z", "digest": "sha1:ZIVYAABRCQSU2GRYS3AAIL24OJKME5ZC", "length": 4967, "nlines": 32, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - आजपासून 11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला सुरूवात–News18 Lokmat", "raw_content": "\nआजपासून 11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला सुरूवात\nया वेबसाईटवरून भरा ऑनलाईन फॉर्म\nमुंबई, 13 जून : दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेकडे लागले आहे. ही प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून ४ ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे कोणतीही हलगर्जी न करता दिलेल्या तारखांच्या आता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरावे असं आव्हान करण्यात आलं आहे.त्यात, यंदा प्रथमच बायफोकलचे प्रवेश ऑनलाइन होणार असल्यामुळे या प्रवेशप्रक्रियेचा कालावधी वाढला आहे. यामुळे ज्या कॉलेजांचे ७० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत, त्यांनी कॉलेज सुरू करण्यास हरकत नाही, असंही सांगण्यात आलं आहे.10वीची परिक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन शिक्षणाला सुरूवात म्हणजे आयुष्यातला एक मोठा टप्पा आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या क्षेत्रात पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, त्याचा योग्य विचार करून मगच अॅडमिशनसाठी अर्ज करा. आता तुम्ही ज्या क्षेत्राची निवड करणार आहात त्यात तुमचे भविष्य असणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या आणि आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्या.\n625 पैकी 624 गुण मिळाले म्हणून टॉपरने उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी दिली आणि...\nVIDEO : मास्तर म्हणाले होशील नापास पण झाला पास, पठ्याची मिरवणूक सरांच्या दारात\nदहावीत टॉप केलं म्हणून योगी आदित्यनाथ यांनी दिलेला चेक झाला बाऊंस आणि...\nअंधत्वावर मात करून डोंबिवलीकर विद्यार्थ्यांने मिळवले दहावीत 95 टक्के गूण\nराज्यातील दहावीचा निकाल 89.41 टक्के, मुलींची बाजी, कोकण विभाग अग्रेसर\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/mla-kavade-criticizes-government-over-maratha-community-reservation-issue-135539", "date_download": "2018-11-17T01:13:49Z", "digest": "sha1:HGHZZ6JK4OA7ARNJDPRR6NR5MZFE6IKY", "length": 13969, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "MLA Kavade criticizes Government over Maratha community Reservation issue शासनाचा नाकर्तेपणाच मराठा समाजाच्या उद्रेकास जबाबदार : आमदार कवाडे | eSakal", "raw_content": "\nशासनाचा नाकर्तेपणाच मराठा समाजाच्या उद्रेकास जबाबदार : आमदार कवाडे\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nभिगवण : मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून आंदोलने करुन आरक्षणाची मागणी केली होती. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे व नाकर्तेपणामुळे मराठा समाजामध्ये अंसंतोषाचे वातावरण आहे. मराठा समाज आजही कायदेशीर मार्गानेच आंदोलन करीत आहे. परंतु आंदोलनामध्ये बाह्य प्रवृत्ती घुसवून हे आंदोलन हिंसक व बदनाम करण्याचा प्रयत्न होत आरोप 'पीपल्स रिपब्लिकन पार्टी'चे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केला.\nभिगवण : मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून आंदोलने करुन आरक्षणाची मागणी केली होती. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे व नाकर्तेपणामुळे मराठा समाजामध्ये अंसंतोषाचे वातावरण आहे. मराठा समाज आजही कायदेशीर मार्गानेच आंदोलन करीत आहे. परंतु आंदोलनामध्ये बाह्य प्रवृत्ती घुसवून हे आंदोलन हिंसक व बदनाम करण्याचा प्रयत्न होत आरोप 'पीपल्स रिपब्लिकन पार्टी'चे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केला.\nयेथील शासकिय विश्रामगृहामध्ये शुक्रवारी (ता.03) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष संजय सोनावणे उपस्थित होते.\nकवाडे पुढे म्हणाले, सध्या मराठा समाजातील तरुण आरक्षणासाठी प्राण त्यागाचा मार्ग अवलंबित आहेत. तरुणांनी प्राणत्यागाचा मार्ग सोडून हक्कासाठी शांततेचा मार्ग अवलंबिला पाहिजे.\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाबाबत कवाडे पुढे म्हणाले, कायदा कमकुवत झाल्यामुळे दलित व आदिवासींवरील अन्यायांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायदा मूळ स्वरुपात ठेवावा, यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व समविचारी पक्षाच्या माध्यमातून आवाज उठविला होता. अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे दलित व आदिवासींमधील उद्रेकाची जाणीव केंद्र शासनाला झाल्यामुळे संसदेत विधेयक मांडून परिस्थिती पूर्ववत ठेवण्यासाठी विधेयक मांडले आहे.\nकेंद्राने हा निर्णय लोकांचे हित लक्षात घेऊन नव्हे तर निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेतला असल्याचा आरोप करत हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे असा टोला त्यांनी सरकारला लगावला.\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/mumbai-police-order-no-gatari-celebrations-at-police-stations-1727953/lite/", "date_download": "2018-11-17T00:43:10Z", "digest": "sha1:YADHUIFPMXIMLQHCRR5DTBYACB5YFOHQ", "length": 10529, "nlines": 101, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai Police order No Gatari celebrations at police stations | न खाने दूंगा.. | Loksatta", "raw_content": "\nपोलीस ठाण्यांच्या आवारात तरी कोंबडे कापून आता गटारी साजरी केली जाणार नाही.\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nपोलीस हा कायद्याचा रक्षक असल्यामुळे, पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरी त्याने कायदा मोडू नये यासाठी मुंबई पोलीस दलाने गटारीच्या सुमुहूर्तावर सुरू केलेल्या मोहिमेस सर्वप्रथम शुभेच्छा एक तर गटारी हा या मराठी मुलखातील एकमेव आधुनिक आणि धर्मनिरपेक्ष सण.. या सणाला कोणत्याही धर्माची अधिकृत चौकट नसल्यामुळे तो साजरा करण्यावरून कोणतेही धार्मिक वाद उफाळल्याचे आजवर कुणाच्या ऐकिवातही नाहीच; उलट तो साजरा करण्याच्या संकल्पनांबाबत सर्वपक्षीय एकमतच असते. हे खरे असले तरी, पोलीस ठाण्याच्या परिसरात तरी पोलिसांना कायदा पाळावाच लागतो. त्यामुळे, पशुपक्ष्यांच्या हिंसा रोखण्याचा कायदा पाळण्याची जबाबदारी तरी ओळखलीच पाहिजे, असा साक्षात्कार ऐन गटारीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पोलीस दलास झाला ही अभिनंदनीय बाब आहे. खरे म्हणजे, गटारी हा सणच नव्हे. ही तर केवळ एक निमित्तसंध्या असते. हा दिवस मावळला, की श्रावण पाळण्याची प्रथा सुरू होते, हे या दिवसाचे वैशिष्टय़ एक तर गटारी हा या मराठी मुलखातील एकमेव आधुनिक आणि धर्मनिरपेक्ष सण.. या सणाला कोणत्याही धर्माची अधिकृत चौकट नसल्यामुळे तो साजरा करण्यावरून कोणतेही धार्मिक वाद उफाळल्याचे आजवर कुणाच्या ऐकिवातही नाहीच; उलट तो साजरा करण्याच्या संकल्पनांबाबत सर्वपक्षीय एकमतच असते. हे खरे असले तरी, पोलीस ठाण्याच्या परिसरात तरी पोलिसांना कायदा पाळावाच लागतो. त्यामुळे, पशुपक्ष्यांच्या हिंसा रोखण्याचा कायदा पाळण्याची जबाबदारी तरी ओळखलीच पाहिजे, असा साक्षात्कार ऐन गटारीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पोलीस दलास झाला ही अभिनंदनीय बाब आहे. खरे म्हणजे, गटारी हा सणच नव्हे. ही तर केवळ एक निमित्तसंध्या असते. हा दिवस मावळला, की श्रावण पाळण्याची प्रथा सुरू होते, हे या दिवसाचे वैशिष्टय़ जवळपास एक महिनाभर श्रावण नावाचे शाकाहाराचे व्रत पाळणे हे सामिषाहारींसाठी मोठेच धार्मिक आव्हान असते. ते पेलण्याची मानसिक शक्ती गटारी साजरी करण्यामुळे प्राप्त होईल, असा सर्वसाधारण समज असतो. यापूर्वी गटारीच्या या निमित्तसंध्येस त्याच्या कायदापालकाच्या भूमिकेपासून त्याला पोलीस ठाण्याच्या आवारातच गुपचूप मुक्तता दिली जायची. दलाच्या कडक शिस्तीला लाभलेली ही माणुसकीची किनार म्हणजे पोलिसांच्या दगदगीच्या दिनक्रमास मिळणारा मोठा दिलासा होता. गटारीच्या एक-दोन दिवस अगोदर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराशी जिवंत कोंबडय़ाचा बळी द्यायचा आणि त्याच्या देहापासून शिजविलेल्या खमंग चिकन वा बिर्याणीचे वाटे पोलीस कर्मचाऱ्यांनी गटारीचा प्रसाद म्हणून आपापसात वाटून घ्यायचे, ही अनोखी प्रथा मुंबईच्या अनेक पोलीस ठाण्यांत सुरू होती. अशा प्रथांमुळे पोलिसांमध्ये कौटुंबिक भावना बळावते आणि ठाण्याच्या हद्दीत कधीच एकटय़ाने काही खाऊ नये असाही सुसंस्कार प्रत्येकाच्या मनावर बिंबविला जातो, अशी या सणाची महती असल्याने, गटारीचा सण साजरा करण्याचा त्या त्या ठाण्यांत सणाचा अपरिमित उत्साह ओसंडून वाहात असे. आता त्यावर विरजण पडणार असले, तरी कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या पोलीस दलाने ते कडवट वास्तवही स्वीकारले असेल यात शंका नाही. पोलीस ठाण्यांच्या आवारात तरी कोंबडे कापून आता गटारी साजरी केली जाणार नाही. साहजिकच, त्या दिवशी मिळणारा सामुदायिक प्रसाद यंदा पोलिसांना मिळणार नाही आणि एक तीळ सात जणांत वाटून घेण्याच्या संस्कृतीला एका दिवसापुरती कात्री लागेल. या सौहार्द संस्कृतीचे बारमाही संस्कारदर्शन अनेक सरकारी खात्यांमध्ये होत असते. मिळून सारे जण ही भावना जेथे जेथे जपली जाते, अशा जागांमध्ये पोलीस ठाण्याचा क्रमांक बराच वरचा असतो. बहुतेक सरकारी कार्यालयांमध्ये ही संस्कृती रुजलेली असली तरी ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ अशी घोषणा पंतप्रधानांनी केल्याने पोलीस ठाण्याच्या आवारातील गटारी साजरी करण्यावर बंदी आली असली तरी, गटारीच्या पूर्वसंध्येस पार पाडावयाच्या या सणाच्या पारंपरिक प्रथा मोडीत काढणे ही वाटते तितकी सहजशक्य गोष्ट नाही. काळजावर दगड ठेवून प्रथेला मूठमाती देण्याचे धाडस पोलिसांनी केले आहे. म्हणूनच त्याचे कौतुक केले पाहिजे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020748-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/biggest-shivling/", "date_download": "2018-11-17T00:29:03Z", "digest": "sha1:NRPTNQ4J4RCXJQBZPF5MTTMUMCDLKWNP", "length": 4253, "nlines": 40, "source_domain": "socialmarathi.com", "title": "हे आहे जगातील सर्वात मोठे शिवलिंग, ज्याची लांबी वाढतेय दरवर्षी. - Social Marathi", "raw_content": "\nहे आहे जगातील सर्वात मोठे शिवलिंग, ज्याची लांबी वाढतेय दरवर्षी.\nबऱ्याच वेळा तुम्ही ऐकले असेल की महाकाल आणि इतर शिवलिंगांचा आकार कमी होत आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला अश्या शिवलिंगाबद्दल सांगणार आहोत ज्याची लांबी कमी होत नसून, प्रत्येक वर्षी वाढते. हे शिवलिंग भृश्वरनाथाचे आहे आणि ते छत्तीसगढमधील गरियाबंद जिल्ह्यात स्थित आहे. निसर्ग निर्मित हे जगातील सर्वात मोठे शिवलिंग आहे. हे जमिनीपासून 18 फुट उंच व 20 फूट गोलाकार आहे. दरवर्षी, राजस्व विभागामार्फत हे शिवलिंग मोजले जाते, ज्यामध्ये त्याची दरवर्षी 6 ते 8 इंचाची वाढ होते.\nमुख्य शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर हे शिवलिंग मोरडा गावात घनदाट जंगलात आहे.\nजगातील सर्वात मोठी शिवलिंग\nपूर्वी हे शिवलिंग छोट्या स्वरूपात होते परंतु त्याची उंची आणि लांबी हळूहळू वाढली. या शिवलिंगाला जगातील सर्वात मोठे शिवलिंग असल्याचा मान आहे. हे शिवलिंग आजही वाढत आहे.\nदरवर्षी, शेकडो लोक दर्शन घेण्यासाठी आणि जलाभिषेक करण्यासाठी येथे येतात. तसेच दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच आहे.\nदातात झालेल्या किडीमुळे आहेत त्रस्त तर मग वापरा हा उपाय, दात राहतील कायम मजबूत\nपाकिस्तानात शाही थाटात राहणारा हिंदू राजा ज्याला घाबरतो संपूर्ण पाकिस्तान \n७ दिवसापर्यंत मधात बेदाणे मिसळून खाण्याचा हा फायदा पाहून तुम्ही सुद्धा दंग व्हाल\nPrevious Article एक छोटीसी तांब्याची अंगठी बोटात घातल्यावर काय होते : तुम्ही पण थक्क व्हाल हे वाचून\nNext Article ७ दिवसापर्यंत मधात बेदाणे मिसळून खाण्याचा हा फायदा पाहून तुम्ही सुद्धा दंग व्हाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/teacher-leader-political-issue-in-ahmadnagar/", "date_download": "2018-11-17T00:54:54Z", "digest": "sha1:EKXIMHW2BLYZEQ56TRO7S7O2G53UZMOL", "length": 6887, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षक नेते फिरणार दारोदारी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › शिक्षक नेते फिरणार दारोदारी\nशिक्षक नेते फिरणार दारोदारी\nशिक्षकांना निवडणुकीची कामे देऊ नयेत यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अनेक शिक्षक नेत्यांनी निवेदने दिली. या नेत्यांना ‘बीएलओ’चे काम नसतांनाही इतरांसाठी पुढाकार घेतलेल्या शिक्षक नेत्यांना आता दारोदारी फिरण्याची वेळ येणार आहे. अशा शिक्षक नेत्यांना निवडणूक विभागाने ‘बीएलओ’चे काम दिले आहे. नेत्यांच्या ‘चमकोगिरी’ला प्रशासनाने उत्तर दिल्याने शिक्षक नेते मात्र चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.\nनिवडणूक आयोगाच्या नियमांनुसार शिक्षकांना निवडणुकीशी संबंधित कामे करण्याचे बंधन आहे. याविरोधात पूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयानेही हे काम शिक्षकांना करावेच लागेल असा निकाल दिलेला आहे. परंतु दरवर्षी विविध कारणे सांगत काही शिक्षक नेते व संघटनांकडून निवडणुकीच्या कामाला विरोध करण्यात येतो.\nनिवडणूक विभागातर्फे दरवर्षी याबाबत शिक्षकांना सूचना देऊन काम करण्यास सांगण्यात येते. मात्र शिक्षक नेत्यांच्या आडून काही शिक्षक हे काम टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. त्यासाठी ‘बीएलओ’चे काम केल्यास शैक्षणिक गुणवत्ता ढासळेल. विद्यार्थी व शिक्षकांचे नुकसान होईल असे विविध कारणे देण्यात येतात. कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित शिक्षकाला निवडणूक विभागातर्फे नोटीस पाठविण्यात येते.\nनोटीस मिळाल्यावर त्याचा योग्य खुलासा न केल्यास संबंधित शिक्षकावर प्रशासकीय कारवाई करण्यात येते. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात अशा प्रकारे अनेक शिक्षकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. शिक्षकांनी निवडणुकीचे काम नाकारण्यामागे शिक्षक नेत्यांनी त्यांना लावलेली फूस कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक शिक्षकांनी खुलासे देतांना तसा उल्लेख केल्याचे समजते.\nत्यामुळे या सगळ्याला जबाबदार असलेल्या शिक्षक नेत्यांच्याच गळ्यात ‘बीएलओ’ची कामे देण्याची नामी शक्कल निवडणूक विभागाने काढली आहे. त्यानुसार सर्व प्रमुख शिक्षक संघटना, वित्तीय संस्थांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना बीएलओचे काम देण्यात आले आहे. ‘पुढारक्या’ करण्याची सवय लागलेल्या या शिक्षक नेत्यांना आता ‘बीएलओ’चे काम करावे लागणार आहे. हे नेते स्वतः दारोदारी जाऊन ‘बीएलओ’चे काम करतात की नाही याचीही तपासणी निवडणूक विभागातर्फे केली जाणार आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-private-university-in-konkan-4668521-NOR.html", "date_download": "2018-11-16T23:59:56Z", "digest": "sha1:UN64CMWGKCURWF7SM6B22JRU3U6SO4GJ", "length": 7208, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "private university in konkan | कोकणात होणार खासगी विद्यापीठ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकोकणात होणार खासगी विद्यापीठ\nप्राथमिक शाळा शिकला की कोकणचा मुलगा मुंबईत कामास येतो. त्यामुळे कोकणात गुरुजीपासून डॉक्टरपर्यंत सर्व घाटावरले नोकरशहा असतात.\nमुंबई - प्राथमिक शाळा शिकला की कोकणचा मुलगा मुंबईत कामास येतो. त्यामुळे कोकणात गुरुजीपासून डॉक्टरपर्यंत सर्व घाटावरले नोकरशहा असतात. कोकणाच्या या शैक्षणिक मागासलेपणाबाबत नेहमीच ओरड होते. कोकणची शैक्षणिक परवड आता थांबवण्याची चिन्हे आहेत. कारण, तळकोकणात म्हणजे सावंतवाडीमध्ये एक खासगी विद्यापीठ स्थापन होत आहे.\nराज्यात खासगी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत राज्य विधिमंडळाने कायदा संमत केल्यानंतर शासनाकडे एकूण 14 प्रस्ताव आले आहेत. त्यातील चार विद्यापीठांच्या सर्व मंजुरी मार्गी लागल्या आहेत. आता सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे राज्यातील पाचवे खासगी विद्यापीठ स्थापन होण्याच्या मार्गावर आहे. नवी मुंबईचे राय फाउंडेशन कोकणात विद्यापीठ स्थापन करू इच्छित आहे. या विद्यापीठाचे नाव ‘मराठा राय विद्यापीठ’ असे असेल. या विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला आहे. शासनाने छाननीसाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास खोले आहेत. अजिंक्य, अमिटी (मुंबई) आणि एमईटी, स्पायसर (पुणे) या चार खासगी विद्यापीठाचे प्रस्ताव मंजूर झाले असून आता राज्यातल्या पाचव्या खासगी विद्यापीठाचे काम मार्गी लागले आहे.\nमहिला कर्मचाऱ्यांना प्रसूती काळात सरकार देणार 7 आठवड्यांचा पगार; खासगी कंपनीतील महिलांनाही मिळणार लाभ\n#Metoo: तनुश्री दत्तांची महिला आयोगापुढे गैरहजर.. नाना पाटेकरांचे आयोगाच्या नोटीशीस उत्तर\nबछड्यांच्या मृत्यूनंतर संतापली रविना; म्हणाली..ह्यांना जंगल नष्ट करुन महामार्ग आणि मेट्रो कारशेड बांधायचेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/legal-process-to-start-bhide-vada-national-memorial-should-be-started-promptly-bapat/", "date_download": "2018-11-17T01:09:54Z", "digest": "sha1:WTL2BRBRVNUFRSOGXFGHNHYKS7X3SXKY", "length": 10276, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरु करावी : बापट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरु करावी : बापट\nभिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन व्हावे यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात घेतली विशेष बैठक\nपुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यामुळे भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन व्हावे यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात आज विशेष बैठक घेतली. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरु करावी अशी सूचना विधी व न्यायविभाग व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.\nया बैठकीत राज्य सरकारच्या वतीने विधी व न्याय विभागाचे उपसचिव श्री पाटील,नगरविकास विभागाचे संजय गोखले, महसूल व वनविभागाचे सहसचिव श्री गावडे, महापालिका उपायुक्त सतीश कुलकर्णी, तसेच स्मारक समितीच्या वतीने नगरसेवक महेश लडकत यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.\n२०११ मध्ये तत्कालीन सरकारी वकिलांनी भूमिसंपादन अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी लागणाऱ्या जागेचा ताबा देण्याची प्रक्रिया रखडली आहे असे बापट यांच्याशी झालेल्या या चर्चेतून निर्देशनास आले. त्यामुळे या प्रकारातून तातडीने मार्ग काढाण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी विधी व न्याय खात्याला दिली. संबंधित पत्रावर विधी व न्याय खात्याचे मत लवकरात लवकर कळवावे अशी सूचना ही बापट यांनी यावेळी केली. सरकारी वकिलांशी चर्चा करून याबाबत माहिती देण्याचे विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री बापट यांना सांगितले.\nभिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक आहे. हा विषय सर्वांसाठी महत्वाचा आहे. या आधी या संदर्भात काय -काय कामे झाली याची माहिती एकत्र करून मला द्यावी असा आदेश बापट यांनी या बैठकीत दिला. या विषयाची कायदेशीर प्रक्रिया आणि त्या अनुषंगाने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया यापुढील काळात कमीत कमी वेळेत होईल याबाबत नियोजन करा असे बापट यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी भिडेवाड्या संदर्भात २०११ नंतरच्या काळात झालेली दिरंगाई समजून घेऊन त्याबाबत श्री बापट यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. अशी दिरंगाई यापुळे खपवून घेणार नाही असेही बापट यांनी यावेळी सांगितले.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mp-patil-expresses-disappointment-over-bjp/", "date_download": "2018-11-17T00:29:01Z", "digest": "sha1:6S2XMVPOZYTT73SXRVV3YKAEX6NF5U6P", "length": 6742, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनेचे सत्तेत राहणे नुकसानीचेच- आढळराव पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेनेचे सत्तेत राहणे नुकसानीचेच- आढळराव पाटील\nपुणे: भाजप सोबत सत्तेत राहणे शिवसेनेसाठी नुकसानीचेच असल्याच मत शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलून दाखवले आहे. आम्ही सत्तेत नसल्यासारखेच आहोत. मी माझे वैयक्तिक मत पक्षाच्या हाय कंमाडला सांगितले आहे. सत्तेत असो किंवा नसो, फारसा फरक पडत नाही. कधीही सत्तेतून बाहेर पडावे. मी पक्षप्रमुखांना सांगितले आहे, की भाजपसोबत सत्तेत राहणे नुकसानीचेच आहे. शेवटी पक्षप्रमुख निर्णय घेतील, असं मत आढळराव पाटील यांनी व्यक्त केल आहे.\nदरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भाजपच्या जवळकीच्या बातम्या मोठ्या प्रमाणात येत होत्या त्यानंतर आलेल्या या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-family-members-of-kakasaheb-shinde-will-get-10-lakh-rupees-and-the-brother-will-get-the-job/", "date_download": "2018-11-17T00:28:48Z", "digest": "sha1:KN2EXLIAO4TAHQKD4OXYJULLDCYIROLQ", "length": 7802, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, भावाला मिळणार नौकरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, भावाला मिळणार नौकरी\nऔरंगाबाद: गंगापूर येथील आंदोलन दरम्यान मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे या युवकांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तसेच शिंदे यांच्या भावाला शासकीय नौकरी देण्यात येणार आहे. याबद्दलचे लेखी आश्वासन औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले आहे.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गंगाखेड येथे आज मराठा क्रांती मोर्चाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते. यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.\nदरम्यान, या घटनेनंतर संतप्त आंदोलकांनी गंगापूर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरु केल होते. तसेच मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.\nमुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने\nलोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तुरुंगात असलेल्या रमेश कदमांची लोकसभेसाठी तयारी \n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-congress-79031", "date_download": "2018-11-17T00:32:50Z", "digest": "sha1:SC4C4DQWCZOJNMM65FDQH3QSIHUQXK2A", "length": 15912, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news congress काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी ‘होल्ड’वर | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी ‘होल्ड’वर\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nनागपूर - विविध जिल्ह्यांतून प्रदेश काँग्रेस कमिटीवर पाठविण्यात नागपूरमधील प्रतिनिधींना केंद्रीय निवडणूक प्रमुखाने ‘होल्ड’वर ठेवल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण गटाला जबर हादरा बसला आहे. विशेष म्हणजे नेत्यांमधील टोकाला गेलेली भांडणे आणि आपसांतील मतभेदांमुळे नागपूर शहर काँग्रेस कमिटीची संघटनात्मक निवडणूकसुद्धा स्थगित करण्यात आली आहे.\nनागपूर - विविध जिल्ह्यांतून प्रदेश काँग्रेस कमिटीवर पाठविण्यात नागपूरमधील प्रतिनिधींना केंद्रीय निवडणूक प्रमुखाने ‘होल्ड’वर ठेवल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण गटाला जबर हादरा बसला आहे. विशेष म्हणजे नेत्यांमधील टोकाला गेलेली भांडणे आणि आपसांतील मतभेदांमुळे नागपूर शहर काँग्रेस कमिटीची संघटनात्मक निवडणूकसुद्धा स्थगित करण्यात आली आहे.\nशहर काँग्रेस कमिटीच्या निवडणुकीचे काही खरे नसल्याने नागपूरमधून माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी राज्यसभा सदस्य अविनाश पांडे, अनंतराव घारड, बबनराव तायवाडे, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, अभिजित सपकाळ, मुन्ना ओझा यांना चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती अशा विविध जिल्ह्य काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी म्हणून प्रदेशवर पाठविण्यात आले आहेत. अनंतराव घारड यांना नांदेड जिल्ह्यातून पाठविण्यात आले. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनीस अहमद यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थानच देण्यात आले नाही. यामुळे त्यांनी थेट केंद्रीय निवडणूक प्रमुख मुलापल्ली रामकृष्ण यांच्याकडे आक्षेप नोंदवला. प्रदेशवर पाठविण्यात आलेले प्रतिनिधी बूथच्या प्राथमिक फेरीतूनच निवडून आलेले नाहीत, असे असतानाही त्यांना प्रदेशवर पाठविण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. काँग्रेसच्या घटनेनुसार प्रदेशवर महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातून प्रतिनिधी पाठविता येतो. मात्र, तो प्रथम बूथ निवडणुकीत प्रतिनिधी म्हणून निवडून येणे आवश्‍यक आहे. नियमानुसार, आक्षेप योग्य असल्याने शहरातील प्रदेश प्रतिनिधींना होल्डवर ठेवण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.\nमहापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून मुत्तेमवार आणि चतुर्वेदी-राऊत गटांचे वाद विकोपाला गेले आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकून राग व्यक्त केला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या महापालिकेतील गटनेत्याला आव्हान दिले. विकास ठाकरे यांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत येण्यापासून रोखले. याचा वचपा काढण्यासाठी दोन्ही गटांतर्फे संघटनात्मक निवडणुकीत फिल्डिंग लावण्यात आली होती. मात्र, बोगस सदस्य नोंदणी केल्याच्या तक्रारी करून निवडणूकच स्थगित करण्यात आली आहे.\nसतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनीस अहमद आमदारच नव्हे, तर राज्याच्या मंत्रिमंडळातसुद्धा अनेक वर्षे होते. प्रफुल्ल गुडधे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली. त्यांच्या तुलनेत ज्युनिअर असलेल्या तसेच आजवर कुठलीही निवडणूक न लढलेल्यांना प्रदेश कमिटीवर पाठविण्यात आले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गटबाजी केली. पक्षाचा विचार केला नाही. फक्त आपल्याच समर्थकांना प्रदेशवर पाठविल्याचा चतुर्वेदी-राऊत गट समर्थकांचा आरोप आहे.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/manuke/", "date_download": "2018-11-17T00:28:53Z", "digest": "sha1:KV6KPEIXFZXITKWQGXXHSOPV4AWH2B4M", "length": 5218, "nlines": 38, "source_domain": "socialmarathi.com", "title": "७ दिवसापर्यंत मधात बेदाणे मिसळून खाण्याचा हा फायदा पाहून तुम्ही सुद्धा दंग व्हाल - Social Marathi", "raw_content": "\n७ दिवसापर्यंत मधात बेदाणे मिसळून खाण्याचा हा फायदा पाहून तुम्ही सुद्धा दंग व्हाल\nआजकाल हवामान बदलामुळे बरेच रोग पसरत आहेत. हल्ली लोकांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या वेगाने निर्माण होतात ज्यात शीघ्रपतन, वीर्याची कमी, धातुची दुर्बलता इत्यादींचा समावेश आहे. आजच्या काळात मिळणारया खाद्यपदार्थात पोषक तत्वांची कमतरता असते. लोक जंक फूडचा भरपूर उपभोग घेतात, जंक फूड आणि फास्ट फूडनी लोकांच्या जेवणाच्या ताटात आपले मुख्य स्थान पटकावले आहे.\nया व्यतिरिक्त लोक तेलकट खाणे जास्त प्रमाणत खातात ज्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. शरीराच्या सगळ्या आजारांना दूर करण्यासाठी मध आणि बेदाण्यांचा वापर केला पाहिजे जेणेकरून सगळ्या आजारांपासून सुटका होऊ शकेल. सर्वात प्रथम एका बाटलीत २५० मिली मध घ्या आणि त्यात १५० ग्राम बेदाणे मिसळून घ्या. मग या बाटलीचे झाकण बंद केल्यानंतर ४८ तास म्हणजेच दोन दिवस ठेवून द्या. दोन दिवसांनंतर हे औषध सेवन करण्यासाठी तयार होईल. या उपायाचे सेवन रोज सकाळी रिकाम्यापोटी करा.रिकाम्यापोटी ५ बेदाणे व मध चावून खा व त्यानंतर एक तास काही खाऊ नका. हा उपाय सतत एक महिन्यापर्यंत करत राहा.\nफायदे: मध आणि बेदाणे (मनुके) यांचे सतत १ महिनाभर सेवन केल्याने कित्येक आश्चर्यकारक फायदे होतात. मध व बेदाण्यांचे सेवन केल्याने शरीराची कमजोरी व जडत्व दूर होते आणि शरीर आरोग्यदायी होते. याव्यतिरिक्त बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि थकवा, मानसिक ताण,एलर्जी तसेच केसगळतीच्या समस्येपासूनही सुटका होते.\nदातात झालेल्या किडीमुळे आहेत त्रस्त तर मग वापरा हा उपाय, दात राहतील कायम मजबूत\nपाकिस्तानात शाही थाटात राहणारा हिंदू राजा ज्याला घाबरतो संपूर्ण पाकिस्तान \nहे आहे जगातील सर्वात मोठे शिवलिंग, ज्याची लांबी वाढतेय दरवर्षी.\nPrevious Article हे आहे जगातील सर्वात मोठे शिवलिंग, ज्याची लांबी वाढतेय दरवर्षी.\nNext Article पाकिस्तानात शाही थाटात राहणारा हिंदू राजा ज्याला घाबरतो संपूर्ण पाकिस्तान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/video-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%81-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-16T23:58:21Z", "digest": "sha1:TWM5TUYQV5GEZ27PSUHZO37KXRBOTH7N", "length": 10117, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Video : विठु नामानं रोटी घाट दुमदुमला… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nVideo : विठु नामानं रोटी घाट दुमदुमला…\nसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने पार केली चढण\nपाटस – संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखी मार्गात रोटी घाट हा सर्वात अवघड टप्पा समजला जातो. तुकाराम महाराजांच्या पालखी रथास रोटी घाट पार करण्यासाठी पाच बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या तसेच विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकरी पालखी रथ ओढत होते. यामुळे हा अवघड टप्पा तुकोबारायांच्या पालखीने सहज पार केला. पाटस (ता. दौंड) येथील नागेश्वर महाराज मंदिरातील विसाव्यानंतर जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान रोटी घाटाच्या दिशेने झाले. पाटस गावातील अनेक भाविक संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत रोटी घाट पार करण्यासाठी आले होते. रोटी घाट आज वारकऱ्यांनी फुलून गेला होता. लाखो वारकरी टाळ, मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जयघोष करीत चालले होते. अनेक वारकऱ्यांनी भजन करीत, नाचत रोटी घाट पार केला. रोटी घाटात टाळ मृदुंगाचा आवाज आणि विठ्ठल नामाचा जयघोष घुमत होता. गवत उगवल्याने हिरव्या झालेल्या रोटी घाटात वारकऱ्यांच्या खांद्यावर डौलाने डोलणाऱ्या भगव्या पताका लक्षवेधी ठरत होत्या. रोटी घाट हा पालखी वर चढवण्याच्यादृष्टीने कठीण समजला जातो.\nजगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीस रोटी घाट पार करण्यासाठी सुमारे पाच बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या. पाच बैल जोड्या पालखी ओढत असताना भाविकही संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ पुढे ओढत होते. काही भाविक पालखी रथास पाठीमागुन धक्का देऊन पालखी रथ वर चढविण्यासाठी प्रयत्न करीत होते. एक वाजण्याच्या सुमारास जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने रोटी घाटाची अवघड चढण पार केली. घाट माथ्यावर पालखीची अभंग आरती करण्यात आली. पाटस येथे पालखीचे स्वागत सकाळी 8:30च्या सुमारास जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. पाटस गावातील सर्व ग्रामस्थांनी पालखीचे भक्तीभावाने स्वागत केले. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होताच पाटस गावातील ग्रामस्थांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पाटस गावातील नागेश्वर मंदिरात पालखी विसावली. यावेळी दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पाटस गावात वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी आणि मोफत औषधे देण्यात आली, अनेक वारकऱ्यांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. पाटस गावामध्ये वारकरी दिंड्याच्या जेवणाची व्यवस्था अनेक ठिकाणी करण्यात आली होती. पाटस गावातील नागरिकांनी वारकऱ्यांना चहा, पोहे, फळे यांचे वाटप केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसरकार तोंडघशी (अग्रलेख)\nNext articleआरटीईच्या तिसऱ्या फेरीत बावीसशे प्रवेश\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/25-lakh-cheats-from-builder-in-Phaltan/", "date_download": "2018-11-17T00:51:23Z", "digest": "sha1:4SYH4MQFLLNZNUJ23YLDXEQVI6AUI4FZ", "length": 5120, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फलटणमध्ये बिल्डरकडून २५ लाखांची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › फलटणमध्ये बिल्डरकडून २५ लाखांची फसवणूक\nफलटणमध्ये बिल्डरकडून २५ लाखांची फसवणूक\nफ्लॅट देतो असे सांगून वेळोवेळो सुमारे 25 लाखांहून अधिक रक्‍कम घेऊन अर्धवट कागदपत्रे तयार करून फसवणूक व दमदाटी केल्याप्रकरणी फलटण येथील सक्षम बिल्डर्सचा भागीदार नितीन महादेव भोसले याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनोज महादेव शिंदे (रा. मलठण) यांनी फलटण शहरालगत बिरदेवनगर येथे सक्षम बिल्डर्सच्या गृहप्रकल्पामध्ये फ्लॅटची नोंदणी केली होती. सुमारे 12 लाख किमतीच्या फ्लॅटसाठी शिंदे यांनी नितीन भोसले याला 12 लाख पोहोच केले, तरीही भोसले याने शिंदेंना फ्लॅटचा ताबा दिला नाहीच, उलट शिंदे यांचा विश्‍वास संपादन करून त्याच फ्लॅटवर 12 लाख कर्ज काढले. शिंदे यांना हे समजताच त्यांनी भोसलेकडे विचारणा केली.\nमात्र, त्यांना दमदाटी करण्यात आली. यानंतर शिंदे यांनी मध्यस्थीने व विनवण्या करून बिल्डर भोसले याला पैशांची मागणी केली असता भोसलेने 7 लाखांचा धनादेश दिला. तोही न वटल्याने शिंदे यांची गुरुवारी फलटण शहर पोलिस ठाण्यात नितीन महादेव भोसले याच्याविरोधात दमदाटी आणि फसवणुकीची तक्रार दिली. याबाबत तपास पो.नि. प्रकाश सावंत करत आहेत.\nसातार्‍यातील प्‍लास्टिक बंदीचा फज्जा\nओंड येथे सशस्त्र मारामारी\nफलटणमध्ये बिल्डरकडून २५ लाखांची फसवणूक\nभीषण अपघातात दोन युवक गंभीर\n'एसीबी'कडून सातार्‍यात दुसरी कारवाई\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-karada-primary-health-center-patients-death/", "date_download": "2018-11-17T00:42:01Z", "digest": "sha1:LFP72OEAWTUBUHIKWQYHPHHPS4GVVPCR", "length": 5048, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : विविहितेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : विविहितेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या (video)\nविविहितेचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या\nविहापूर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील रविना आकाश माने (वय २१) या विविहितेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत तिच्या नातेवाइकांनी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात सोमवारी ठिय्या मारला. बाळंतपणासाठी रविना यांना उपचारासाठी शनिवारी सायंकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र योग्य उपचार आणि देखभाल न केल्यामुळे दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.\nकोळे (ता. कराड, सातारा) येथील रविना यांचा विवाह डिसेंबर २०१६ मध्ये विहापूर येथील आकाश माने यांच्याशी झाला होता. रविवार, २७ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रविना यांना मुलगी झाली. त्यानंतर बाळाची प्रकृती व्यवस्थित होती, मात्र रविना यांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यामुळे वेणूताई उपजिल्हा रुग्णालयातून रविना यांना तातडीने मलकापूर येथील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी करत नातेवाईक आक्रमक झाले. कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर तसेच काही वैद्यकीय अधिकारी नातेवाईकांशी चर्चा करत आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-government-will-have-to-pay-the-price/", "date_download": "2018-11-17T01:15:51Z", "digest": "sha1:5OCSSOJHPXOKRPHD73SJVDNXBIQZ7Q4U", "length": 10870, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकऱ्यांबाबतच्या कोडगेपणाची सरकारला किंमत चुकवावी लागेल - विखे पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशेतकऱ्यांबाबतच्या कोडगेपणाची सरकारला किंमत चुकवावी लागेल – विखे पाटील\nमुंबई – शेतकऱ्यांबाबत सरकारने कोडगेपणाचा कळस गाठला असून, सरकारला लवकरच याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.\nनागपूर येथील आंदोलनात झालेला एका शेतकऱ्याचा मृत्यू आणि अमरावती येथे तुरीचे पैसे मिळण्यासंदर्भात झालेल्या आक्रमक आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. शेतकरी संपाचा एक भाग म्हणून नागपूर येथील प्रजापती चौकात आंदोलन करणारे शेतकरी शरद खेडीकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे खेडीकर यांच्या मृत्युसाठी सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. परंतु, खेडीकर यांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही. सरतेशेवटी सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावेच लागेल, असा सूचक इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी दिला आहे.\nदरम्यान, विखे पाटील म्हणाले की, ‘मन की बात’ मधून शेतकऱ्यांना डाळी पिकवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या डाळीचा प्रत्येक दाणा खरेदी केला जाईल, असा शब्द खुद्द पंतप्रधानांनी दिला होता. पण शासकीय खरेदीची मुदत संपल्यावरही महाराष्ट्रात नाफेडकडे नोंदणी केलेल्या 2 लाख 65 हजार शेतकऱ्यांपैकी 1 लाख 92 हजार शेतकऱ्यांची सुमारे 25 लाख क्विंटल तूर अजूनही पडून आहे. नाफेडने 45 लाख क्विंटल तुरीच्या खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. पण या सरकारने केवळ 33 लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. खरेदी केलेल्या तुरीचे पैसे सरकारला अजूनही देता आले नाही. तुरीसह हरभरा, सोयाबीन अशा सर्वच शेतमालाच्या खरेदीमध्ये सरकारने प्रचंड निष्काळजीपणा दाखवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा उघड्यावर असणारा शेतमाल मोठ्या प्रमाणात भिजला आहे. अमरावती येथे तीव्र आंदोलन करण्यापूर्वी काँग्रेसने गेल्या आठवड्यात मूक मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले होते व तातडीने उपाययोजना न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु, सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणतीही संवेदनाच शिल्लक राहिलेली नसल्याने वेळीच कोणतेही निर्णय घेण्यात आले नाही व शेवटी शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन उभारावे लागले.\nया ठिकाणी एका शेतकऱ्याने आत्मदहनाचाही प्रयत्न केला. परंतु, सरकार जागे व्हायला तयार नाही. त्याऐवजी हे सरकार अजूनही ‘सेल्फी विथ फार्मर्स’सारखा ‘स्टंट’ करायला निघाले आहे. या सरकारला शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/new-kheer-recipe-for-festival-payasam-recipes-kheer-recipes-1746598/lite/", "date_download": "2018-11-17T00:41:53Z", "digest": "sha1:HZ7LWXM4NHSHOVNJHARPPCK72SCNMOSN", "length": 16187, "nlines": 111, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new kheer recipe for festival payasam recipes kheer recipes | लिंबूटिंबू चटकदार : परीप्पू पायसम अर्थात वरण खीर | Loksatta", "raw_content": "\nलिंबूटिंबू चटकदार : परीप्पू पायसम अर्थात वरण खीर\nलिंबूटिंबू चटकदार : परीप्पू पायसम अर्थात वरण खीर\nआजचा पदार्थ मात्र मी दोन कारणांसाठी तुमच्याकरता आणलेला आहे. हा पदार्थ सणासुदीला करायची प्रथा आहे\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमाझ्या छोटय़ा पाकशास्त्रकुशल वाचकांनो, आत्तापर्यंत तुम्ही कितीतरी पदार्थ केलेले आहेतच. आजचा पदार्थ मात्र मी दोन कारणांसाठी तुमच्याकरता आणलेला आहे. हा पदार्थ सणासुदीला करायची प्रथा आहे. आपल्याकडे जशी पानामध्ये अगदी नवेद्यापुरती का होईना शेवयाची खीर वाढतात, त्याप्रमाणेच दक्षिण भारतात ही खीर खास सणाकरता तयार करतात. कर्नाटकात मंगळूर आणि कोंकण कर्नाटक, पूर्वेकडे तामिळनाडूमध्ये आणि खाली केरळात ही खीर आवर्जून केली जाते. आपल्याकडे कृष्ण जन्माष्टमीपासून पार दिवाळीपर्यंत आता निरनिराळ्या सणांची जंत्री सुरू होईल; तेव्हा ही नवी खीर तुमच्या सणासुदीच्या आनंदात गोड भर घालेल यात शंकाच नाही.\nसाहित्य : मापाची पाऊण वाटी पिवळी मूगडाळ आणि एक वाटी साखर, गूळ किंवा काकवी. डाळ शिजवण्याकरता दोन वाटय़ा पाणी. दोन ते तीन वाटय़ा दूध किंवा एक वाटी नारळाचं घट्ट दूध आणि पाणी. मोठा डाव, साजूक तूप. बेदाणे, चारोळी, काजू, पिस्ते असा सुका मेवा साधारण अर्धी वाटी होईल इतपत. स्वादाकरता जायफळ पूड. फोडणीकरता दुसरं कढलं किंवा छोटी कढई.\nउपकरणं : मापाकरता वाटी. डाळ शिजवण्याकरता योग्य मापाचं आणि प्रेशर कुकरमध्ये बसेलसं भांडं. प्रेशर कुकर. खीर बनवण्याकरता जाड बुडाचं पातेलं किंवा मोठी कढई आणि ढवळण्याकरता पळी. जायफळ किसण्याकरता बारीक किसणी. आचेकरता गॅस किंवा इंडक्शन शेगडी.\nसर्वप्रथम आपल्यातल्या लहानग्यांना करता येईल अशी सोपी पद्धत सांगतो. सगळ्यात आधी घरातल्या वयस्कर मोठय़ा कुणाला तरी मदतीला घ्या. आचेपाशी, गरम पदार्थाशी काम करायचं असल्याने मदतीला आणि देखरेखीला कुणी असलेलं उत्तमच, काय सर्वप्रथम मूगडाळ पाण्याने धुऊन घ्या आणि एकास-दोन प्रमाणात पाणी घालून ती प्रेशर कुकरमध्ये चांगली शिजवून घ्या. साधारण दोन शिट्टय़ा किंवा आठ-दहा मिनिटं प्रेशरमध्ये शिजवून प्रेशर कुकरची आच बंद करा. आता कुकर थंड होईतोवर इतर तयारी करून घ्या. काजू पिस्त्यांचे हातानेच मोठेसे तुकडे करून घ्या. मापाने साखर, गूळ किंवा काकवी मोजून हाताशी काढून ठेवा. दूध फ्रिजमध्ये थंड झालेलं असेल तर हवं तेवढं दूध बाहेर काढून ठेवा; जेणेकरून ते सामान्य तापमानाला येईल.\nही सगळी तयारी झाल्यावर खीर करायची त्या भांडय़ामध्ये तूप घालून त्यामध्ये बेदाणे, चारोळी आणि काजू-पिस्त्यांचे तुकडे असा सगळा सुकामेवा घालून ते भांडं मंद आचेवर ठेवा. डावाने सतत हलक्या हाताने हलवत सुका मेवा छान परतून घ्या. बेदाणे काही वेळाने टम्म फुगतील. काजू हलका रंग बदलतील. छान खमंग वास दरवळेल. आता प्रेशर कुकरचं प्रेशर पडून कुकर थोडा थंड झाला असेल तेव्हा त्यातून शिजलेली डाळ काढा आणि ती या खिरीच्या भांडय़ामध्ये घाला. या तूपाच्या आणि सुक्या मेव्याच्या फोडणीवर ती दोन-तीन मिनिटं परतली म्हणजे त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून ती थोडी पातळ करा. अधूनमधून ही खीर खालपासून डावाने ढवळत राहा. मध्यम आचेवर खिरीला छान उकळी आली म्हणजे त्यामध्ये साखर किंवा गूळ घालून विरघळू द्या. साखर किंवा गूळ संपूर्ण विरघळले म्हणजे आच मंद करून खीर ढवळत राहा. काकवी घातलीत तर विरघळण्याची वाट पाहावी लागत नाही. साधारण दोन-तीन चिमूट जायफळ पूड किसून खिरीत घाला. जायफळ किसेतोवर खिरीची उकळी निमेल, खीर किंचितशी निवेल. आता जायफळ पूड घालून खिरीचं मिश्रण ढवळून एकजीव करा. आच बंद करून अर्धाएक मिनिटानंतर त्यामध्ये नारळाचं किंवा साधं दूध घालून खीर एकजीव होईतोवर हलवा. तुमची खीर तय्यार\nही खीर करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. प्रेशर कुकरमध्ये मूगडाळ चांगली गीर्र शिजायला हवी, त्याचे दाणे दिसता कामा नयेत. दुसरी गोष्ट म्हणजे, आताशा ही खीर साखर वापरूनदेखील करत असले तरी मूळ पाककृतीमध्ये गूळ किंवा काकवीच वापरतात, तेव्हा साखरेपेक्षा गूळ-काकवीची खीर किंचित कमी पिवळी दिसते. साखरेची खीर अगदी आम्रखंडागत पिवळी दिसते. दूध घातल्यावर मग खिरीला उकळी आणू नका. साखर, गूळ किंवा काकवीसोबत दुधाच्या खिरीला उकळी आणली म्हणजे दूध फाटायची शक्यता असते. मग खिरीमध्ये पांढरे-पांढरे रवाळ दाणे दिसतात आणि खीर किंचित आंबटही होते.\nथोडय़ा मोठय़ा किंवा वयाने लहान, पण स्वयंपाकात अनुभवी बालबल्लवांकरता या खिरीला वरून फोडणी द्यायची पद्धत सांगतो. सुरुवातीला साधारण एक चमचा तुपावर शिजलेली डाळ परतून संपूर्ण खीर करून घ्या. आचेवरून काढून, दूध वगैरे घालून झालं की दुसऱ्या एका भांडय़ामध्ये तुपावर सुक्या मेव्याची सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच फोडणी करून ती तयार खिरीवर घातलीत की खीर दिसायला सुरेख दिसतेच, चवीलाही थोडी अधिक खमंग लागते.\nआता ही खीर बनवण्याची तयारी तुम्ही करणार ही खात्री मला वाटते. तेव्हा मी आज ही खीर तुमच्यासोबत का शेअर केली त्याचं दुसरं कारण सांगतो. संपूर्ण दक्षिण भारतात थोडय़ाफार फरकाने एकसारखीच केली जाणारी ही खीर केरळात परीप्पू प्रधमन या नावाने ओळखली जाते. नुकत्याच झालेल्या ओणम्दरम्यान पूरग्रस्त केरळात अनेकांनी ही खीर केली असेलही, मात्र कित्येक पूरग्रस्त कुटुंबांना या सणासुदीच्या काळामध्ये गोडाधोडाचं सोडाच, साधं पोटभरीचं जेवायलाही मिळालेलं नसेल. माझ्या बालबल्लव आणि सुगरण वाचकांनो, जसं इतर कलांच्या माध्यमांतून आपण संवेदना प्रकट करतो, तसंच स्वयंपाकातूनही करता येतं बरं का\nतुम्ही केलेली परीप्पू खीर तुमच्या आजूबाजूच्या केरळातून आलेल्या मल्याळी शेजाऱ्यांना वाटून त्यांना तुमच्या आनंदामध्ये सामील करून घेऊ शकता. किंवा ही खीर पानामध्ये वाढून, तुमच्या मित्रदोस्तांसोबत चाखत इथल्या आनंदावेळीही आपल्याला पूरग्रस्त केरळवासीयांची वेदना जाणवते याचं भान राखू शकता. माझ्या वाचक दोस्तांनो, पाककृतीमधून आपल्या जाणिवांना मोठं करायची ही संधी नक्की साधा आणि दक्षिण भारतातला गोडवा तुमच्या आनंदात सामील करून घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020749-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=2015&list=pages&filter=meta&sort=edit", "date_download": "2018-11-17T00:14:50Z", "digest": "sha1:ASJ3NHTQNAB54CU44HENCN7B64FMGBBO", "length": 20821, "nlines": 168, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "2015 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n3.9 k 40 264 68 k 273 k 148 k विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा\n2 3 205 18 k 28 k 18 k विकिपीडिया:ऑनलाइन ज्ञानकोशातून सामग्री सुधारणा मार्गदर्शक\n894 2 76 85 k 83 k 83 k विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती\n30 72 14 k 67 k 14 k विकिपीडिया चर्चा:संपादनेथॉन/स्वातंत्र्य दिवस\n10 k 1 71 69 k 69 k 72 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/14\n133 2 68 18 k 20 k 17 k विकिपीडिया:महाराष्ट्र शासन/विभाग\n1.3 k 15 56 73 k 75 k 155 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n810 2 55 8.5 k 8.4 k 14 k विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\n62 2 48 5.8 k 5.7 k 53 k विकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे\n100 1 45 8.5 k 8.5 k 55 k विकिपीडिया:धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था\n83 1 45 13 k 13 k 16 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशिन ट्रान्सलेशन/त्रुटी अभ्यास\n78 1 43 52 k 51 k 51 k विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परी…\n71 2 36 23 k 42 k 23 k विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान\n125 1 35 8 k 7.8 k 37 k विकिपीडिया:पहारा आणि गस्त\n437 9 33 -2.1 k 7.1 k 11 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\n159 7 32 -26 k 88 k 37 k विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे\n155 4 27 1.1 k 3.8 k 5.9 k विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन\n78 12 26 577 39 k 2.2 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/2\n176 15 25 12 k 27 k 33 k विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी\n38 k 13 21 12 k 73 k 51 k विकिपीडिया:मदतकेंद्र\n9 k 9 21 14 k 45 k 23 k विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n5 21 24 k 23 k 33 k विकिपीडिया चर्चा:सफर\n116 16 19 4.2 k 4.1 k 4.1 k विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०१५\n19 k 1 18 2.9 k 3.1 k 33 k विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\n427 1 18 4.2 k 4.1 k 6.1 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस\n51 1 18 6.7 k 6.5 k 6.5 k विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश\n33 1 17 7.8 k 12 k 7.6 k विकिपीडिया:चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड)\n33 1 17 6.8 k 6.6 k 6.6 k विकिपीडिया:विकिभेट/अहमदनगर\n32 2 16 1.7 k 3.8 k 1.7 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/1\n26 k 3 15 3 k 2.9 k 75 k विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n71 5 15 1.8 k 18 k 151 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन\n78 5 13 14 k 14 k 61 k विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न\n120 2 13 9 k 12 k 8.8 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा\n20 1 13 17 k 16 k 16 k विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी\n59 4 12 1 k 1.6 k 1 k विकिपीडिया:मुखपृष्ठ अलीकडील मृत्यू\n39 2 12 515 1 k 2.3 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/1\n17 1 12 2.4 k 2.9 k 2.4 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/220\n16 1 12 0 24 k 0 विकिपीडिया:धूळपाटी/रिवर्सड रिआलिटीज\n5.4 k 2 11 6.6 k 8.7 k 6.4 k विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे\n95 2 11 61 k 60 k 76 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद\n15 1 11 12 k 23 k 11 k विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश/यादी ६\n20 1 11 2.3 k 6.7 k 2.2 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/91\n2 k 3 10 2.5 k 7.1 k 2.4 k विकिपीडिया:संपादनेथॉन/स्वातंत्र्य दिवस\n5 10 5.8 k 13 k 5.7 k विकिपीडिया:आशियाई महिना\n4 10 8.1 k 8 k 8 k विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती\n23 1 10 971 1.6 k 2.7 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/5\n17 2 9 2.6 k 3.5 k 2.5 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/36\n1 9 4.7 k 4.6 k 28 k विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था\n15 1 9 2.1 k 6.3 k 2.1 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/119\n16 1 9 1.2 k 3 k 1.2 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/22\n11 1 9 1.7 k 2.9 k 1.7 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/51\n30 1 9 612 848 2.4 k विकिपीडिया:स्त्री अभ्यास\n17 3 8 640 54 k 35 k विकिपीडिया:विकिसंज्ञा\n11 1 8 3.9 k 4.1 k 3.8 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/27\n19 1 8 940 1.5 k 2.9 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/7\n20 1 8 854 1.1 k 2.4 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/4\n13 1 8 1.9 k 1.9 k 1.9 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/45\n19 5 7 186 388 65 k विकिपीडिया:चावडी/वादनिवारण\n14 1 7 27 k 27 k 26 k विकिपीडिया:इंडिया अॅक्सेस टू नॉलेज-प्रस्तावित मराठी उपक्रम २०१५-१६\n32 1 7 1.3 k 20 k 1.3 k विकिपीडिया:आय.आर.सी. चॅनेल\n11 2 7 1.6 k 1.6 k 1.6 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/13\n14 1 7 3 k 4.9 k 2.9 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/92\n10 1 7 1.1 k 2.7 k 1.1 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/20\n18 1 7 55 703 2.4 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/6\n267 5 6 0 15 k 28 k विकिपीडिया:परिचय\n46 2 6 3.4 k 3.3 k 3.3 k विकिपीडिया:हार्वर्ड बिझनेस स्कूल विकिपीडिया कार्यशाळा २०१५\n23 2 6 2.9 k 3.4 k 2.9 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/39\n13 2 6 1.6 k 1.6 k 1.6 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/21\n10 2 6 413 413 413 विकिपीडिया:विकिपीडिया प्रकल्प दळणवळण\n12 1 6 2.6 k 2.7 k 2.6 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/17\n13 1 6 1.6 k 2.1 k 1.5 k विकिपीडिया:महाराष्ट्र शासन/विभागवार\n11 1 6 2.7 k 2.6 k 2.6 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/21\n16 1 6 1.3 k 1.4 k 1.3 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/198\n17 1 6 906 1.3 k 2.6 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/8\n8 1 6 2.2 k 2.1 k 2.1 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/58\n7 1 6 2.1 k 2.1 k 2.1 k विकिपीडिया:वगळण्यास उपयूक्त विशेषणे\n16 1 6 750 1010 2.3 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/3\n10 1 6 364 1.1 k 364 विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/79\n3 5 2.7 k 2.7 k 2.6 k विकिपीडिया चर्चा:महाराष्ट्र शासन/विभाग\n3 5 1.2 k 1.5 k 2.7 k विकिपीडिया चर्चा:चावडी\n9 2 5 1.6 k 3.1 k 1.6 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/17\n7 2 5 2.1 k 2.4 k 2 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/12\n11 2 5 1.2 k 2.1 k 1.2 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/2\n7 2 5 1.5 k 2 k 1.4 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/14\n10 2 5 1.5 k 1.5 k 1.5 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/27\n9 2 5 1.2 k 1.7 k 1.2 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/30\n8 2 5 1.6 k 1.6 k 1.6 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/11\n9 1 5 6.6 k 6.4 k 6.4 k विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, ११० संदेश\n11 1 5 2 k 5.8 k 2 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/9\n9 1 5 3.1 k 4.1 k 3.1 k विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/चलचित्र\n8 1 5 981 5.1 k 981 विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/117\n8 1 5 2.4 k 2.4 k 2.4 k विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१५\n8 1 5 2.8 k 2.7 k 2.7 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/22\n12 1 5 1.8 k 2.1 k 1.7 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/221\n9 1 5 2.7 k 2.7 k 2.6 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/10\n10 1 5 449 4.6 k 449 विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/114\n12 1 5 1.2 k 1.8 k 1.2 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/8\n10 1 5 1.3 k 1.2 k 1.5 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१५\n9 1 5 1.6 k 1.6 k 1.6 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/67\n10 1 5 2.5 k 2.5 k 2.5 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/15\n8 1 5 2.2 k 2.1 k 2.1 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/93\n9 1 5 569 3.7 k 569 विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/99\n10 1 5 1.3 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/44\n16 1 5 403 1.3 k 403 विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/29\n3 1 5 488 488 488 विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश/यादी १\n11 1 5 0 2.5 k 4.3 k विकिपीडिया:मुखपृष्ठमथळा\n4 4 7.4 k 7.2 k 7.2 k विकिपीडिया चर्चा:आशियाई महिना\n12 3 4 12 k 11 k 11 k विकिपीडिया:धूळपाटी/भडास (कादंबरी)\n4 2 4 5.8 k 8.9 k 5.7 k विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१५०५१९\n13 2 4 2.5 k 3 k 2.5 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/40\n10 2 4 2.4 k 2.8 k 2.3 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/38\n6 2 4 2.2 k 2.5 k 2.2 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/16\n7 2 4 1.5 k 1.8 k 1.5 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/8\n6 2 4 2 k 2 k 2 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/9\n10 2 4 1.7 k 1.7 k 1.7 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/31\n10 2 4 1.4 k 1.7 k 1.4 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/24\n9 2 4 1.4 k 1.7 k 1.4 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/10\n7 2 4 1.4 k 1.8 k 1.4 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/20\n6 2 4 1.5 k 1.8 k 1.5 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/26\n6 2 4 1.5 k 1.8 k 1.5 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/18\n6 2 4 1.7 k 1.6 k 1.6 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/19\n9 2 4 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/25\n7 2 4 1.3 k 1.6 k 1.3 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/4\n7 2 4 1.2 k 1.6 k 1.2 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/6\n6 2 4 1.5 k 1.5 k 1.5 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/15\n7 2 4 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/7\n6 2 4 1.5 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/5\n10 1 4 6.6 k 6.4 k 6.4 k विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ५/आकडेवारी आणि आरंभबिंदू\n8 1 4 1.2 k 8.2 k 1.1 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/122\n9 2 4 329 329 329 विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/33\n8 2 4 222 222 222 विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/35\n1 4 1.6 k 1.6 k 1.6 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/136\n5 1 4 2.4 k 4.7 k 2.3 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/110\n7 1 4 1.6 k 4.7 k 1.5 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/108\n7 1 4 2.9 k 2.8 k 2.8 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/23\n9 1 4 2.4 k 2.7 k 2.3 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/19\n7 1 4 2.7 k 2.6 k 2.6 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/62\n7 1 4 2.5 k 2.5 k 2.5 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/20\n5 1 4 2.6 k 2.7 k 2.5 k विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/18\n4 1 4 4.2 k 4.1 k 4.1 k विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश/यादी ५ साठी १ला संदेश\n10 1 4 987 4.1 k 987 विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/109\n7 1 4 1.1 k 3.4 k 1.1 k विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/71\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020750-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/opening-of-the-women-of-india-organic-festival-in-delhi/", "date_download": "2018-11-17T00:02:50Z", "digest": "sha1:7SWTZ7UHM2MND5THZ27MGNMXJRZOEU5Y", "length": 9284, "nlines": 74, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हलचे दिल्लीत उद्घाटन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nवुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हलचे दिल्लीत उद्घाटन\nनवी दिल्ली: वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीरचा ‘सेंद्रीय खपली गहू’ राजधानी दिल्लीत आयोजित ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये विक्रीसाठी आणण्यात आला आहे. यासह सेंद्रीय (Organic) पद्धतीने तयार केलेले बंसी गहु, तांदुळ, हळद, डाळी, मसाले, तेलबिया, चिप्स, बॉडी लोशन, लीप बाम, कपडे, गृह सजावटीच्या वस्तु ऑरगॅनिक मेळयात प्रदर्शित केलेल्या आहेत. या फेस्टिव्हलचे उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री मनेका गांधी यांनी केले.\nकेंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’ चे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे करण्यात आले. या मेळ्याची सुरूवात आजपासून झाली असून या मेळ्यात 250 पेक्षा अधिक महिला उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील महिला उद्योजकांचाही समावेश आहे.\nमहाराष्ट्रातील औरंगाबादमधून सानंद फूडच्या आरती डुघ्रेकर या आल्या आहेत. त्यांच्या दालनात तूर, मूग, चणा, उडीद डाळ, हळद, लाल मिरची पावडर आहे. राज्यातील सेंद्रीय शेती करणारे अनेक शेतकरी समूह त्यांच्यासोबत जोडलेले आहेत. दिल्लीमध्ये येण्याचे त्यांचे पहिले वर्ष असून सेंद्रीय शेती करणाऱ्यांना या माध्यमातून संधी मिळू शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यासह राज्यातील नंदुरबार, जळगाव, नागपूर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बीड, मुंबईसह विदर्भ कापूस उत्पादक समिती, सबीना असोसिएशन ऑफ ऑरगॉनिक फार्मर्स यांचीही दालने या ठिकाणी आहेत.\nया मेळ्यात सहभागी झालेल्या महिला उद्योजक देशातील सर्वच राज्यांमधील ग्रामीण तसेच शहरी भागातून आलेल्या आहेत. ऑरगॅनिक वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन मिळावे, महिलांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी या मेळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांना सबलीकरणाला मदत करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री श्रीमती गांधी यांनी यावेळी केले. हे प्रदर्शन 4 नोव्हेंबरपर्यत राहणार आहे. हे प्रदर्शन नि:शुल्क आहे.\nWomen of India Organic Festival वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल Maneka Gandhi मनेका गांधी organic सेंद्रिय\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020750-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/recognition-of-the-states-agricultural-mechanization-scheme-for-modernization-of-agriculture/", "date_download": "2018-11-17T00:42:39Z", "digest": "sha1:CV4C47LBW6F7IM2BQHSIQADIX7EUKQC7", "length": 12942, "nlines": 74, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतीच्या आधुनिकीकरणासाठी राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेस मान्यता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतीच्या आधुनिकीकरणासाठी राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेस मान्यता\nशेतीच्या आधुनिकीकरणासाठी शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारी 100 टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना यंदाच्या आर्थिक वर्षापासून (2018-19) राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे उच्च तंत्रज्ञानाधारित कृषीयंत्रांचे हब तयार होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.\nशेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी केंद्र शासनासह राज्य शासनाकडूनही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांना सहाय्यभूत ठरणारी कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यानुसार कृषि अवजारे-यंत्रांच्या खरेदीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासह कृषि अवजारे बँकांनाही अनुदान देण्यात येणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसह अनुसूचित जाती-जमाती आणि महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी 35 टक्के तर इतर बाबींसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येईल. तसेच इतर लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी 25 टक्के तर इतर बाबींसाठी 40 टक्के अनुदान मिळेल. कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी यावर्षी 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासह पुढील प्रत्येक वर्षासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येईल.\nशेतीकामासाठीच्या मजुरांची कमी होत जाणारी संख्या, मजुरांच्या अभावामुळे शेतीकामे वेळेवर न होणे, मजुरीचे वाढलेले दर आणि शेतीपूरक इतर साधनसामग्रीचा वाढलेला खर्च यामुळे शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात फारशी वाढ होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पारंपरिक शेतीमध्ये बदल करुन आधुनिक पद्धतीने यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीची मशागत, पेरणी, पिकांतर्गत मशागतीची कामे, कापणी आणि कापणीपश्चात प्रकिया या प्रक्रियांसाठी यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. मात्र, राज्यातील 80 टक्के शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक असल्यामुळे यांत्रिकीकरणासाठी लागणाऱ्या यंत्र-अवजारांच्या खरेदीसाठी त्यांना आर्थिक सहाय्य करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने आजची योजना शेतकऱ्यांसाठी सहाय्यभूत ठरणार आहे.\nसध्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय तेलबिया व तेलताड अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान या विविध कार्यक्रमांतर्गत यांत्रिकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. मात्र, शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मागणीच्या प्रमाणात या योजनांमधून त्यांना कृषी औजारांचा पुरवठा करणे शक्य होत नाही. या योजनांतर्गत ट्रॅक्टर, ऊस कापणी यंत्र, पॉवर ट्रिलर यासारखी जास्त किमतीची यंत्रे घेता येत नाहीत. त्यामुळे अस्तित्वातील कृषी यांत्रिकीकरण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस मर्यादा येत असल्यामुळे राज्याने स्वत:ची कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र पुरस्कृत योजनेसाठी अर्ज केलेल्या मात्र, निधीअभावी या योजनेमधून औजारे-यंत्रे मंजूर करणे शक्य न झालेल्या शेतकऱ्यांना राज्य योजनेमधून उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत पूर्व संमती देऊन लाभ देण्यात येणार आहे. तसेच कृषी औजारे बँके अंतर्गत अनुदानाचा लाभ देण्यासाठी शेतकरी उत्पादन संस्था, शेतकरी गट यांना प्राधान्य देण्यात येईल.\nmechanization Scheme modern agriculture यांत्रिकीकरण आधुनिकीकरण शेती योजना 100 percent कृषी यांत्रिकीकरण उप अभियान machinery अवजारे\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020750-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-technowon-student-developed-composting-machine-proto-type-11271?tid=127", "date_download": "2018-11-17T01:18:21Z", "digest": "sha1:GINYSLPLRVZGESVV3NKIARZ57G5HUITO", "length": 18861, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, TECHNOWON, Student developed composting machine proto type | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले प्रारूप\nकंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले प्रारूप\nसोमवार, 13 ऑगस्ट 2018\nस्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न टाकता त्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीकडे बऱ्याच जणांचा कल वाढला आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकातील ओला कचरा (भाज्यांचा वाया जाणारा भाग, फळांची साले) हा कंपोस्ट खड्डा किंवा गांडूळ खतनिर्मितीसाठी वापरला जातो, परंतु शहरी भागात जागेची उपलब्धता पहाता ओला कचरा जिरवण्याची समस्या दिसून येते. शहरी लोकांची गरज लक्षात घेऊन आयआयटी, मुंबईमधील आयडीसी स्कूल आॅफ डिझाईनची पदवीधर एेश्वर्या सूर्यकांत माने हिने स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती करणाऱ्या यंत्राचे प्रारूप तयार केले आहे.\nस्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न टाकता त्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीकडे बऱ्याच जणांचा कल वाढला आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकातील ओला कचरा (भाज्यांचा वाया जाणारा भाग, फळांची साले) हा कंपोस्ट खड्डा किंवा गांडूळ खतनिर्मितीसाठी वापरला जातो, परंतु शहरी भागात जागेची उपलब्धता पहाता ओला कचरा जिरवण्याची समस्या दिसून येते. शहरी लोकांची गरज लक्षात घेऊन आयआयटी, मुंबईमधील आयडीसी स्कूल आॅफ डिझाईनची पदवीधर एेश्वर्या सूर्यकांत माने हिने स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती करणाऱ्या यंत्राचे प्रारूप तयार केले आहे.\nया प्रारूपाबाबत एेश्वर्या माने म्हणाली, की शहरामध्ये ओला कचरा नगरपालिकेच्या कुंडीत न टाकता तो घरच्या घरी जिरवावा, यासाठी जनजागृती होत आहे. या कचऱ्यापासून चांगले कंपोस्ट खत तयार करून परसबागेतील फुले, झाडांना वापरता येते. परंतु, पारंपरिक पद्धतीने खड्डा किंवा प्लॅस्टिक कंटेनरमध्ये कंपोस्ट खत तयार करताना काही जणांना अडचणी येतात. हे लक्षात घेऊन या समस्येवर उपाय शोधण्यासाठी मी या यंत्राचे प्रारूप तयार केले. यासाठी पहिल्यांदा विविध कुटुंबांकडून ओल्‍या कचऱ्याची समस्या जाणून घेतली. त्यापासून कंपोस्ट खत कशा पद्धतीने तयार केले जाते, त्यातील अडचणी समजावून घेतल्या. कंपोस्टिंगच्या विविध पद्धतींचाही अभ्यास केला. शहरी भागातील एका कुटुंबात सरासरी चार माणसांच्या स्वयंपाकातून रोज तयार होणारा ओला कचरा ग्राह्य धरून मी कंपोस्‍टिंग यंत्राचे प्रारूप तयार केले. यामध्ये यंत्राचा सुटसुटीत रचनेला प्राधान्य दिले. यंत्रामध्ये भाजीपाल्याची पाने, देठांचे तुकडे करण्यासाठी कटर आहे. चौकोनी आकार असणाऱ्या यंत्राच्या प्रारूपामध्ये कंपोस्‍टिंगसाठी कंपार्टमेंट आहेत. यामध्ये कंपोस्‍टिंगसाठी योग्य तापमान रहाण्यासाठी हिटर आणि सेन्सर बसविलेले आहेत. त्यानुसार यंत्रामध्ये योग्य तापमानात कंपोस्‍टिंगची प्रक्रिया होते. यंत्राला कंट्रोल पॅनेल असल्याने त्यातील उष्णतेनुसार किती प्रमाणात कंपोस्टिंग झाले आहे ते कळते. आठवड्याला चार जणांच्या कुटुंबात तयार होणारा ओला कचरा लक्षात घेऊन कंपोस्‍टिंग यंत्राची क्षमता सहा किलो ठेवली आहे. दहा दिवसांनंतर चार किलो ओल्या कचऱ्याचे अडीच किलो कंपोस्ट खत तयार होऊ शकेल, अशी माझ्या कंपोस्टिंग यंत्राच्या प्रारूपाची संकल्पना आहे. यातील तंत्रज्ञान विविध तज्ज्ञांशी संपर्क करून विकसित करत आहे, या प्रकल्पासाठी मला आयडीसी स्कूल आॅफ डिझाईनमधील प्रा. पूर्वा जोशी यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले.\nमुंबईमध्ये नुकत्याच भरलेल्या ‘आयडीसी`च्या वार्षिक प्रदर्शनामध्ये एेश्वर्या माने हिने तयार केलेल्या कंपोस्टिंग यंत्राच्या प्रारूपाला ‘इंडस्र्टीयल डिझाईन बेस्ट स्टुडंट ॲवॉर्ड` ने गौरविण्यात आले. येत्या काळात या यंत्राच्या तंत्रज्ञानाचे पेंटट आणि उत्पादनासाठी स्टार्ट अप कंपनी सुरू करण्याचे तिने नियोजन केले आहे.\nखत fertiliser यंत्र machine प्रदर्शन बेस्ट स्टार्ट अप\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nपाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...\nरोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...\nसुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...\nमका उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी...विविध पिकांची लागवड देशभरामध्ये होत असते. मात्र,...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...\nयोग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...\nघरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...\nतण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्तलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर...\nगुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा...गुणवत्तापूर्ण शेती उपयोगी अवजारे व ट्रॉलीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020750-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/fourth-world-disaster-management-congress-will-be-held-at-mumbai-in-january/", "date_download": "2018-11-17T00:00:37Z", "digest": "sha1:O3U5TSXRDN4WXMUA4SBEZVQZWUR3UIPH", "length": 15787, "nlines": 81, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस जानेवारीमध्ये मुंबईत होणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nचौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस जानेवारीमध्ये मुंबईत होणार\nजगभरातील पंधराशेहून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती\nआयआयटी मुंबईमध्ये होणार परिषद व प्रदर्शनाचे आयोजन\nमुंबई : आपत्ती निवारणासंदर्भात चर्चा, संशोधन व्हावे, यासाठी ‘फ्युचर वी वाँट – ब्रिजिंग गॅप बिटविन प्रॉमिसेस अँड ॲक्शन’ या संकल्पनेवर आधारित चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या दरम्यान मुंबई आयआयटी येथे आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र शासन हे या जागतिक परिषदेचे मुख्य आयोजक आहे. या परिषदेत जगातील शंभरहून अधिक देशातील पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.\nपरिषदेसाठी गठित सुकाणू समितीची पहिली बैठक आज मंत्रालयात मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ,आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक दौलत देसाई, आपत्ती व्यवस्थापन उपक्रम आणि अभिसरण सोसायटीचे (Disaster Management Initiative and Convergence Society) सल्लागार व माजी केंद्रीय सचिव पी. जी. धार चक्रवर्ती आदी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र शासनाबरोबरच भारतीय प्रौद्योगिक संस्था, मुंबई (आयआयटी),डीएमआयसीएस, टाटा सामाजिक संस्था हे या परिषदेचे सहआयोजक आहेत. या जागतिक परिषदेत देशभरातील विविध राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, युनिसेफ जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतिनिधी,आपत्ती निवारणाशी संबंधित विविध स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, संशोधक, तज्ज्ञ व्यक्ती जगभरातून उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या ठिकाणी आपत्ती निवारण विषयक प्रदर्शन सुध्दा मांडण्यात येणार आहे.\n29 जानेवारी 2019 रोजी या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. आपत्ती निवारणासंदर्भातील जागतिक संरचनेच्या अंमलबजावणीमधील आव्हानांवर या परिसंवादात चर्चा होणार आहे. परिषदेत विविध सत्रांमध्ये आठ विषयांवर परिसंवाद होणार आहेत. यामध्ये जागतिक पातळीवरील तज्ज्ञ व्याख्याने देणार आहेत. तसेच विविध संशोधकांना परिषदेत आपले शोधनिबंध मांडता येणार असून हे शोधनिबंध नंतर जागतिक पातळीवरील प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या परिषदेतील मांडण्यात येणारे शोधनिबंध, संशोधन व नाविन्यपूर्ण स्टार्टअपसाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. येत्या 10 सप्टेंबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत लघुनिबंध पाठविता येतील. परिषदेत लोकप्रतिनिधी, विविध शहरांचे महापौर, आपत्ती व्यवस्थापन कार्यात सहभागी अधिकारी यांचाही सहभाग असणार आहे.\nडीएमआयसीएसच्या वतीने पहिली आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस हैद्राबाद येथे 2008 मध्ये झाली. त्यानंतर दुसरी सन 2015 व तिसरी परिषद सन 2017 मध्ये विशाखापट्टणम येथे झाली. तिसऱ्या जागतिक परिषदेत 56 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nआपत्तीतील धोका व्यवस्थापन, कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, शाश्वत विकास यामधील आपत्ती व्यवस्थापन ही चौथ्या परिषदेची संकल्पना आहे. आपत्तीची गांभीर्यता, आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी योजलेले नाविन्यपूर्ण संशोधन, कार्ये,आपत्ती काळात तातडीने मदत करणे आदी विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. परिषदेच्या आयोजनासाठी बारा विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून मुख्य सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी मदत व पुनर्वसन आहेत.\nश्री. पाटील म्हणाले, आपत्ती निवारणामध्ये गेल्या काही वर्षात महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगले काम केले आहे. हे काम जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी या परिषदेची मदत होणार आहे. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवरचे विविध देशाचे प्रतिनिधींकडून इतरत्र होत असलेल्या या विषयीच्या कामाचे आदानप्रदान होणार आहे. आपत्तीचे धोके कमी होण्यासाठी काय प्रयत्न करावेत, याचे विचारमंथन या परिषदेत व्हावे. परिषदेसाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी मदत करेल.\nश्री. जैन म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन परिषदेमध्ये देशभरातील विविध राज्यांचा सहभाग घ्यावा. या राज्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सुरू असलेल्या उपाय योजनांची माहिती उपलब्ध व्हावी. सध्या वातावरणातील बदल हा महत्त्वाचा घटक झाला आहे. वातावरणातील बदलामुळे कृषी क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांची चर्चा या परिषदेत व्हावी, या दृष्टीने नियोजन करावे.\nसुकाणू समितीच्या बैठकीस मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव अरुण उन्हाळे,युनिसेफचे महाराष्ट्रातील प्रतिनिधी युसुफ कबीर, मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे मुख्य अधिकारी महेश नार्वेकर, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अशासकीय सदस्य तथा आयआयटी मुंबईतील प्राध्यापक रवी सिन्हा,टाटा सामाजिक विज्ञान संस्थानच्या प्राध्यापिका जॅकलिन जोसेफ, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे अनिल गुप्ता,महाराष्ट्र चेंबरचे अरविंद दोशी, सागर नागरे आदी उपस्थित होते.\nजागतिक आपत्ती व्यवस्थापन फ्युचर वी वाँट – ब्रिजिंग गॅप बिटविन प्रॉमिसेस अँड ॲक्शन bridging gap between promises and action world global congress काँग्रेस disaster management mumbai मुंबई IIT Tata आय आय टी टाटा\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020750-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/17769?page=1", "date_download": "2018-11-17T01:01:59Z", "digest": "sha1:PAO53W2XJQFQ7SWIDZQO6ABHUEF4O2PF", "length": 12903, "nlines": 130, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अवघी विठाई माझी (११) - अरारुट | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /दिनेश. यांचे रंगीबेरंगी पान /अवघी विठाई माझी (११) - अरारुट\nअवघी विठाई माझी (११) - अरारुट\nया वरच्या फ़ोटोतल्या डिझायनर क्रिस्प्स दिसताहेत ना, त्या अगदी नैसर्गिक आहेत. यात कुठलाही रंग\nटाकलेला नाही. तशी गरजही नसते, त्या आहेत अरारुटच्या आणि निसर्गात: अरारुट अशीच नक्षी लेउन येते.\nअरारुट ची (खरे तर स्पेलिंगवरुन अ‍ॅरोरुट असा शब्द असायला पाहिजे, पण आपल्याकडे अरारुट हाच शब्द रुढ आहे, म्हणून तोच वापरतोय.) भारतात पण नक्कीच लागवड होत असणार, कारण आपल्याकडे अरारुट पावडर पूर्वीपासून वापरात आहे.\nअरारूट हे असे दिसते. याची पावडर करण्यासाठी, त्याचे तूकडे करून, कुटून ते पाण्यात वारंवार धुतले जातात. हे पाणी परत परत गाळून घेतले जाते. मग याचे सत्व खाली बसते. (ते पाण्यात विरघळत नाही.) हे सत्व वाळवून त्याची पावडर करतात. हि प्रक्रिया साधारण गव्हाचे सत्व काढण्यासारखीच आहे, पण हे मिश्रण आंबवले जात नाही.\nहलवायाकडे जो बदामी हलवा मिळतो, तो अरारुट पावडर वापरुनच केलेला असतो. (जरी मूळ कृतिमधे गव्हाचे सत्व असले तरी. ) अरारुट वापरल्यामूळे तो पारदर्शक दिसतो. (गव्हाचा तितका पारदर्शक होत नाही.) अरारुट मधे खुपदा भेसळ असते. कॉर्नस्टार्च किंवा बटाट्याचे तवकील त्यात मिसळलेले असते.\nशुद्ध आरारुट चिमटीत घेतल्यास अत्यंत मूलायम लागते. ते कॉर्नस्टार्च च्या तूलनेतही जास्त मुलायम\nअसते. त्याचा रंग शुभ्र असून, त्याला कसलाच वास येत नाही. कॉर्नस्टार्च च्या तूलनेत तो शिजवल्यावरही जास्त पारदर्शक होतो. तसेच तो कमी तपमानाला घट्ट होतो. असे घट्ट झाल्यावर उष्णता देणे थांबवावे लागते, नाहीतर ते मिश्रण दुधाळ होऊ लागते.\nमी थोड्या अरारुटच्या वरीलप्रमाणे क्रिस्प्स केल्या. त्यासाठी त्याचे पातळ काप करुन, ते थंड पाण्यात\nधुवून घेतले, मग भर तेलात तळून त्यावर मीठ शिवरले. या क्रिस्प्स बटाट्याच्या वेफ़र्सपेक्षा थोड्या कडक होतात, पण खायला चवदार लागतात.\nआपण सुरणाची उपवासाची भाजी करतो, तशी पण मी करुन बघितली. छान लागते. सुरणासारखी\nयाला खाज वगैरे नसल्याने, चिंच, अमसुलाची गरज नसते. आपल्याकडे उपासाला हिंग चालत नाही\n) खरे तर सध्या जे पदार्थ उपवासाचे म्हणून खाल्ले जातात, त्यातला वातूळपणा कमी\nकरण्यासाठी, हिंग वापरला पाहिजे. मी अर्थातच वापरला आहे. शेंगदाणे पण या भाजीत आवश्यक\nआहेत. (कारण या भाजीत अजिबात प्रथिने नसतात.)\nपूर्व आफ़्रिकेत तसेच दक्षिण आफ़्रिकेत, वेस्ट ईंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिणपूर्व आशिया मधे याचे उत्पादन घेतले जाते.तिथल्या लोकांच्या आहारात त्याला महत्वाचे स्थान आहे. आपल्याकडे पण हि भाजी मिळू लागली तर नक्कीच लोकप्रिय होईल.\nयाचे शास्त्रीय नाव Maranta arundinacea. ब्रिटिश लोकाना अरारुट फ़ार प्रिय होते.(नेपोलियन\nअसे म्हणाल्याचे सांगतात, कि हे प्रेम अरारुट वर नसून ते पिकवणाऱ्या त्यांच्या वसाहतीवर होते.)\nअरारुटमधे ग्लुटेन अजिबात नसते. त्यामूळे ग्लुटेन न चालणारे, ते खाऊ शकतात. याचा वापर\nकरुन बिस्किटे, केक, जेली वगैरे करतात.\nआइसक्रिमचे मिश्रण शिजवताना अरारुट पावडर वापरली, तर मिश्रण घट्ट होते, व गोठताना त्यात\nबर्फ़ाचे कण तयार होत नाहित. याची लापशी पण करतात. डायरिया झाल्यावर किंवा\nपोटात दुसरे काहिच ठरत नसल्यावर, हि लापशी देतात. ती पचायला अत्यंत हलकी असते.\nफ़्रुट सॉस करताना पण अरारुट वारण्याचे अनेक फ़ायदे आहेत. ते कमी तपमानाला घट्ट\nहोत असल्याने, फ़ळांचा स्वाद टिकून राहतो. फ़ळांच्या आंबटपणाचा त्यावर काहि परिणाम होत नाही.\nयाला स्वत:चा स्वाद नसल्यानेही फ़ळांचा स्वाद टिकतो. (हे स्वाद नसणे फ़क्त पावडरच्या बाबतीत,\nभाजीला किंचीत स्वाद असतो. ती अगदीच सपक लागत नाहि.)\nकरेबियन लोक, याला अरु अरु (म्हणजे जेवणात जेवण) म्हणत असल्याने, इंग्रजी भाषेत हा शब्द\nआला असावा. तेच लोक विषारी बाणांमुळे झालेल्या जखमा बर्‍या करण्यासाठी पण याचा वापर करत\nअसल्याने देखील, हा शब्द निर्माण झाला असावा. (तसा विंचवाचा दंश, कोळ्याचा दंश, गॆगरीन यावर पण याचा वापर करत असत.)\nयाची पाने लंबगोल हिरवीगार असून त्यात अधूनमधून पांढरे पट्टे दिसतात. शोभेचे झाड म्हणूनही\nयाची लागवड होते. (मला या झाडाचा फ़ोटो मिळू शकला नाही. या मालिकेतील सर्व फ़ोटो, मी\nकाढलेलेच असावेत, असे बंधन घालून घेतले आहे. पण कुणाकडे असल्यास इथे जरुर टाकावा.)\n‹ अवघी विठाई माझी (१०) - र्‍हुबार्ब up अवघी विठाई माझी (१२) - कसावा ›\nदिनेश. यांचे रंगीबेरंगी पान\n मनीमोहोर चांगली माहिती दिलीत\nछान लेख दिनेशदा. पहिल्यांदाच\nछान लेख दिनेशदा. पहिल्यांदाच आरारूटची रोपे आणि कंद बघतेय. हेमाताई मस्त माहिती आणि फोटो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020750-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/2187-kangana-ranaut", "date_download": "2018-11-17T00:33:38Z", "digest": "sha1:T4RPU6J7QBNEB5II5MNMVX5B6RLUJ5OW", "length": 2630, "nlines": 94, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Kangana Ranaut - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून कंगनानं लावली 31 झाडे\n'पद्मावत' नंतर आता कंगनाच्या 'मणिकर्णिका'चा नंबर\nआंतरराष्ट्रीय योग दिन, कंगना आणि मोदींनी केलं योगासन...\nकंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा पहिला पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल…\nदीपिका नाही तर 'ही' आहे सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री\nहृतिक रोशन घेणार कंगणा राणौतशी पंगा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020751-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/jio-phone-has-no-whatsapp-support/", "date_download": "2018-11-17T00:51:14Z", "digest": "sha1:GOJF6V7Y7TER5USDADOXKX74O3RXEEFM", "length": 6988, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅपला ‘नो एन्ट्री’", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅपला ‘नो एन्ट्री’\nवेबटीम : रिलायन्स जिओच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओच्या फोनची घोषणा केल्यानंतर आता सर्वाना उत्सुकता लागली आहे ती हा फोन कसा असणार याची.\nरिलायन्स जिओचा व्हॉईस कमांडिंग 4G फीचर फोनची 24 ऑगस्टपासून प्री बुकिंग करता येणार आहे. केवळ 153 रुपयांमध्ये ग्राहकांना महिन्याला अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. मात्र केवळ 500 एमबीपर्यंतच हायस्पीड डेटा मिळले, त्यानंतर स्पीड कमी होईल, अशी माहिती समोर आली आहे.\n1500 रुपये अनामत रक्कम ठेवून हा फोन मोफत दिला जाणार आहे. मात्र असं असलं तरी या फोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअप यूझर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना हा फोन निराश करु शकतो. मात्र या फोनमध्ये कंपनीचं जिओ चॅट हे अॅप येणार आहे.\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020751-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/subhash-deshmukh-clarification-on-tea-scam-of-cmo/", "date_download": "2018-11-17T00:28:52Z", "digest": "sha1:V5FZFJVY5S6EBGZTTHXCFYMLPYCMN6DD", "length": 7465, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विरोधकांनीही घेतला मुख्यमंत्र्यांकडील चहाचा आस्वाद – सुभाष देशमुख", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविरोधकांनीही घेतला मुख्यमंत्र्यांकडील चहाचा आस्वाद – सुभाष देशमुख\nसांगली: आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांसाठी चहापान करणे हि आपली संस्कृती आहे. मात्र विरोधकांनी याला घोटाळ्याचे नाव देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र त्यांनीही मुख्यमंत्र्यांकडील चहाचा आस्वाद घेतला घेतल्याच विसरू नये असा खोचक टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लगावला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nमंत्रालयातील अजब-गजब उंदरी घोटाळयाच प्रकरण ताजे असतानाच, मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीवरून हा घोटाळा समोर आल्याच बोलल जात आहे. दरम्यान, कधी उंदीर घोटाळा तर कधी चहा घोटाळ्याचा आरोप करत विरोधकांकडून भुई थोपटण्याचा प्रकार केला जात असल्याची टीका सुभाष देशमुख यांनी यावेळी केली, मुख्यमंत्र्यांना भेटायला देश-विदेशातील लोक येत असतात अशावेळी चहा, नाष्टा दिला जातो, मात्र विरोधकांना आता संस्कृतीचेही भान राहिलेले नसल्याच यावेळी ते म्हणाले.\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020751-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/151", "date_download": "2018-11-17T00:59:29Z", "digest": "sha1:VDFD2PSC3WJ76ITDLAAQXEC3Z2WJN4EN", "length": 8317, "nlines": 113, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "सगळ्या प्रेमकथांची अखेर... | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nप्रेमात दोघं असतात तेंव्हा\nसगळं गुलाबी वाटत असतं\nपाणीही शराबी वाटत असतं\nपाण्यानंही झिंगून जाण्यानं होते\n(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते\nप्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा\n'हात' एकमेकांसाठी धरले असतात\nएकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते\nएकमेकांना झब्बू देण्यानं होते\nजे जे काही कळलं असतं\nकळूनही न कळण्यानं होते\nछळून छळून छळण्यानं होते\nआपल्याला फक्त चुका दिसतात\nचाबूक आणि बंदुका दिसतात\nजे जे होणार नाही वाटतं\nते ते सारं घडत जातं\nसारं सारं बिघडत जातं\n(हे असलं तरी आपण काय करुया)\nअसंच जरी होत असलं\nअसं आता होणार नाही\nतुझ्या माझ्या कथेला राणी\nशेवट अता असणार नाही\nरोज मोगरा गंध भरेल\nनवी कथा घेऊन येईल\nरोज नव्यानं सुरू होईल\nरोज नव्यानं सुरू होईल\n'मटारा'ची प्रेरणाः दै. सकाळ मधील ब्रिटिश नंदी यांचा एक जुना लेख\nकॉपी-पेस्ट व्यावसायिकांना विनंती... ही कविता स्वतःच्या कष्टानी ईमेलद्वारे इतरांना पाठवण्यास माझी काहीही हरकत नाही... मात्र असं करताना मूळ कवीचं नाव (म्हणजे माझं) आणि प्रेरणास्रोत (म्हणजे ब्रिटिश नंदी यांचा उल्लेख) दिल्यास मी आपला आजन्म उपकृत राहीन\nSelect ratingGive सगळ्या प्रेमकथांची अखेर... 1/10Give सगळ्या प्रेमकथांची अखेर... 2/10Give सगळ्या प्रेमकथांची अखेर... 3/10Give सगळ्या प्रेमकथांची अखेर... 4/10Give सगळ्या प्रेमकथांची अखेर... 5/10Give सगळ्या प्रेमकथांची अखेर... 6/10Give सगळ्या प्रेमकथांची अखेर... 7/10Give सगळ्या प्रेमकथांची अखेर... 8/10Give सगळ्या प्रेमकथांची अखेर... 9/10Give सगळ्या प्रेमकथांची अखेर... 10/10\n‹ सगळेच प्राणी लग्न करतात... अनुक्रमणिका सुंदर तरुणी दिसल्यावर... ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020751-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-sambhajirao-mhase-death-70207", "date_download": "2018-11-17T00:49:48Z", "digest": "sha1:R2XBJNAGDFN5IEP5S5MGWR2AQQ5AJ5ZP", "length": 12288, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news sambhajirao mhase death मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष संभाजीराव म्हसे यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nमागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष संभाजीराव म्हसे यांचे निधन\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायाधीश संभाजीराव म्हसे पाटील (वय 72) यांचे शनिवारी (ता. 2) रात्री साडेअकरा वाजता येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. 3) दुपारी नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nऔरंगाबाद - राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायाधीश संभाजीराव म्हसे पाटील (वय 72) यांचे शनिवारी (ता. 2) रात्री साडेअकरा वाजता येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. 3) दुपारी नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nम्हसे यांना महिन्यापूर्वी उपचारासाठी नगरहून औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना पंधरा दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आले होते. मात्र दोन दिवसांनी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले.\nमूळचे नगर येथील संभाजीराव म्हसे यांनी वकिली करत नंतर औरंगाबाद आणि मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले. निवृत्त झाल्यानंतर ते ग्राहक मंचचे अध्यक्ष होते.\nवर्षभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यानंतर राज्य सरकारने चार जानेवारी 2017 रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली होती. गरजू लोकांपर्यंत आरक्षण पोचावे, यासाठी ते अभ्यास व प्रयत्न करत होते.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020751-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/who-says-marathi-11873", "date_download": "2018-11-17T00:43:15Z", "digest": "sha1:ZEQTYUTDP2LERMUL54BAGWZJ4BR4FPOR", "length": 20149, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Who says before Marathi? कोण म्हणतो मराठी मागे? | eSakal", "raw_content": "\nकोण म्हणतो मराठी मागे\nडॉ. गो. मा. पवार\nशनिवार, 13 ऑगस्ट 2016\nमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात जिव्हाळ्याने चर्चिल्या जाणाऱ्या विषयांपैकी एक विषय म्हणजे मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल वाटणारी चिंता. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी 1926 मध्ये \"मराठी भाषा मुमुर्षू आहे काय‘ या शीर्षकाचा लेख लिहिला. त्याचा अर्थ \"मराठी भाषा मृत्युपंथाला लागली आहे काय‘ या शीर्षकाचा लेख लिहिला. त्याचा अर्थ \"मराठी भाषा मृत्युपंथाला लागली आहे काय‘ असा होतो. आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी सुशिक्षित मराठी माणसांचे शिक्षण, पत्रव्यवहार, ग्रंथलेखन इ. गोष्टी इंग्रजी भाषेतच चालतात, हे सांगून पुढच्या काळात मराठी भाषा केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित राहील की काय, अशी सभय शंका प्रदर्शित केली.\nमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात जिव्हाळ्याने चर्चिल्या जाणाऱ्या विषयांपैकी एक विषय म्हणजे मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल वाटणारी चिंता. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी 1926 मध्ये \"मराठी भाषा मुमुर्षू आहे काय‘ या शीर्षकाचा लेख लिहिला. त्याचा अर्थ \"मराठी भाषा मृत्युपंथाला लागली आहे काय‘ या शीर्षकाचा लेख लिहिला. त्याचा अर्थ \"मराठी भाषा मृत्युपंथाला लागली आहे काय‘ असा होतो. आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी सुशिक्षित मराठी माणसांचे शिक्षण, पत्रव्यवहार, ग्रंथलेखन इ. गोष्टी इंग्रजी भाषेतच चालतात, हे सांगून पुढच्या काळात मराठी भाषा केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित राहील की काय, अशी सभय शंका प्रदर्शित केली.\nखरे तर, राजवाडे यांच्या आधीच्या काळात; तसेच त्यांच्या काळात कृष्णशास्त्री व विष्णुशास्त्री चिपळूणकर, श्रीधर व्यंकटेश केतकर, विठ्ठल रामजी शिंदे, त्रिंबक नारायण अत्रे यासारखे लेखक सकस मराठी लिहित होते. मात्र त्याची दखल न घेता मराठीचा विकास खुंटल्याची हाकाटी सुरू झाली. पुढे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, माधवराव पटवर्धन इत्यादींनी भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली व राजवाड्यांच्या विचाराला पाठबळ पुरविले. अलीकडेही काही विद्वान व राजकारणी मराठीच्या विकासाचा मुद्दा लावून धरताहेत. साहित्य संमेलनाच्या अधिवेशनातही मराठीच्या विकासाचा प्रश्‍न कळकळीने मांडला जातो. मराठी भाषेची स्थिती चिंता करण्याजोगी आहे काय, हे पाहिले तर या हाकाटीत फारसे तथ्य नाही, असेच दिसून येईल.\nमराठीबाबत सर्वसाधारण चित्र काय दिसते मराठीत ग्रंथनिर्मिती समाधानकारक आहे. वर्षाला सुमारे तीन हजार नवी पुस्तके, चारशेहून जास्त दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. कादंबऱ्या, समीक्षा ग्रंथ, मंगेश पाडगावकरांसारख्या कवींच्या कवितासंग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होतात. ही वस्तुस्थिती मराठीच्या विकासाचा विचार करताना लक्षात घेणे आवश्‍यक आहे.\nभाषावापराने जीवनाची तीन अंगे समृद्ध होतात. ती म्हणजे व्यवहार भाषा, साहित्यभाषा व ज्ञानभाषा. या क्षेत्रांत भाषेचा वापर किती व कसा होतो, यावरून तिची समृद्धी कळते. व्यवहार भाषा म्हणून मराठी भाषेचा उपयोग शासन व्यवहारात ग्रामपंचायतीपासून ते विधिमंडळापर्यंत सहजतेने व उपयुक्‍त रीतीने होताना दिसतो. साखर कारखाने, खरेदी-विक्री संघ अशा संस्थांमध्येही मराठीचा उपयोग स्वाभाविकपणे करतात. एकंदरीत व्यवहारभाषा म्हणून मराठीचा उपयोग समर्थपणे होतो. भाषेच्या समृद्धीचे दुसरे लक्षण पाहावयास मिळते ते साहित्याच्या भाषेत. प्राचीन संतसाहित्य विविध जातींच्या संतांनी लिहिलेले होते. पंडिती वळणाच्या भाषेने संतांच्या भाषेत खंड पाडला व ती एका पंडित वर्गाची भाषा बनली. 1932 च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी \"मराठी साहित्यिक भाषा एकाच वर्गाकडून, एकाच वर्गासाठी लिहिली जाते, म्हणून या साहित्याचे स्वरूप एकारलेले आहे,‘ असे सांगितले होते. हे चित्र नंतर व्यंकटेश माडगूळकर, भालचंद्र नेमाडे, उद्धव शेळके आदींनी बदलविले. त्यांनी विविध जातींच्या, विविध व्यवसाय करणाऱ्या ग्रामीण लोकांच्या जीवन व्यवहारांचे चित्र त्यांच्या भाषेच्या विविधतेसह रेखाटले. अशा प्रकारच्या प्रयत्नांतून साहित्यिक भाषा म्हणून मराठी समृद्ध झाली.\nज्ञानभाषा होण्याची क्षमता मराठीत आहे खरी; मात्र तिचा पुरेपूर वापर होणे गरजेचे आहे. एकोणिसाव्या शतकात ज्ञान व्यवहारासाठी मराठी भाषा समर्थ करण्याचे प्रयत्न विविध कोषांच्या व ग्रंथांच्या निर्मितीमुळे चालू झाले. विज्ञानासारखे विषय \"मराठी विज्ञान पत्रिका‘, तर अर्थशास्त्रासारखे अर्थबोधपत्रिका, \"अर्थसंवाद‘, यासारख्या नियतकालिकांतून मांडले जातात. जयंत नारळीकरांसारखे शास्त्रज्ञ विज्ञानविषयक ग्रंथ प्रथमतः मराठीतून मांडतात व नंतर त्यांचे अनुवाद अन्य भाषांत होतात. निरंजन घाटेंसारखे अभ्यासक विज्ञान अन्य भाषांतून मराठीत उत्तमप्रकारे आणतात.\nअलीकडे मात्र मराठी भाषेच्या विकासामध्ये नवा अडसर निर्माण होतो आहे. तो म्हणजे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंग्रजी शाळांमधून मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. शास्त्र विषयाबाबत संकल्पनाग्रहणाला महत्त्वाचे स्थान असते. हे संकल्पनाग्रहण मातृभाषेतूनच प्राथमिक व माध्यमिक पातळ्यांपर्यंत होणे आवश्‍यक असते; परंतु आजकाल इंग्रजीचे महत्त्व विपर्यस्त स्वरूपात सांगितले जाते. त्यामुळे खेड्यापाड्यांतही इंग्रजी शाळांना महापूर आला आहे. मराठीवर होणारे हे आक्रमण मराठीच्या विकासासाठी व संवर्धनासाठी आता तातडीने थांबविणे आवश्‍यक आहे.\n(लेखक प्राध्यापक, समीक्षक आहेत)\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020751-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-100/", "date_download": "2018-11-17T01:11:14Z", "digest": "sha1:ZPX7MAGM75R5I4ILEX7Q6NNMQUYFQ5VZ", "length": 9169, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कळमोडी @ 100 | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजगुरुनगर- खेड तालुक्‍यातील तिसरे धरण म्हणून नावलौकिक असलेले कळमोडी धरण बुधवारी (दि. 13) सकाळी 100 टक्के भरले असून पुणे जिल्ह्यातील शंभर टक्के भरणारे कळमोडी हे पहिले धरण आहे.\nखेड तालुक्‍यातील कळमोडी धररण परिसरात गेली आठ दिवस पडत असलेल्या पावसामुळे आरळा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढला. त्यामुळे बुधवारी कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले. 1 .51 टीएमसी पाणी साठा या धरणात आहे. धरण भरल्याने त्यावरून सुमारे दीड ते दोन हजार क्‍युसेस वेगाने पाणी खाली कोसळत असल्याने आरळा नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या नदीचे पाणी खाली चास कमान धरणात जमा होत असल्याने चास कमान धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.\nखेड तालुक्‍यातील खरपूड, भोमाळे, कुडे, घोटवडी, धामणगाव खुर्द, आंबेवाडी (मोरोशी) या डोंगर परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आरळा नदीला पूराचे स्वरूप आले आहे. कळमोडी धरण परिसरात आतापर्यंत सुमारे 500 मिलीमीटर पावसाची नोद झाली आहे. 2015मध्ये 25 जुलै रोजी धरण भरले होते. 2016 माध्य 11 जुलै रोजी धरण भरले होते. 2017 मध्ये 4 जुलै रोजी धरण भरले होते. यावर्षी 2018 रोजी 12 जुलै रोजी धरण भरले आहे.\nखेड तालुक्‍यातील कळमोडी धरण हे तिसरे धरण म्हणून नावारूपाला आले आहे, खेड आणि आंबेगाव तालुक्‍यासाठी या धरणातील पाण्याचा उपयोग होत आहे. या धरणाची उंची 38 मीटर इतकी असून लांबी 295 मीटर इतकी आहे. या धरणात 33. 75 दलघमी पाणी साठा होतो. धरणात 1.51 टीएमसी इतका पाणी साठा असलेले खेड तालुक्‍यातील हे तिसरे धरण आहे. या धरणासाठी 112 हेक्‍टर जमीन संपादित करण्यात आली होती. 2000मध्ये धरणाचे काम सुरू झाले. जून 2010 धरण पूर्ण होऊन धरणात पाणी साठा केला जात आहे.\nया धरणाची निर्मिती अतिशय निसर्गरम्यपरिसरात झाल्याने शहरी पर्यटक वर्षाविहार करण्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. या धरणावर शहरातील मोठ्या संख्येने दरवर्षी पर्यटक येत असतात. पर्यटन केंद्र म्हणून या परिसराचा विकास आराखडा बनविण्यात आला आहे. मात्र त्यावर अजूनही कारवाई नाही हा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून आहे.\nधरणातील पाणीसाठा व पावसाची आकडेवारी\nएकूण पाणी पातळी 682.70 दशलक्ष घनमीटर\nएकूण साठा 33.75 दशलक्ष घनमीटर\nउपयुक्त पाणीसाठा 32.16 दशलक्ष घनमीटर\nधरणातील पाणी क्षमता 1.51 टीएमसी\nआजपर्यंत धरण क्षेत्रातील पाऊस 487 मिलिमीटर\nकळमोडी (ता. खेड) : धरण बुधवारी 100 टक्के भरले. (छायाचित्र : रामचंद्र सोनवणे)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंगमनेर : अकलापूर विद्यालयात रंगला झाडांचा पहिला वाढदिवस\nNext articleबाभुळगावात चार हजार वृक्ष लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020752-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Kankavali-the-government-cheated-the-people/", "date_download": "2018-11-17T00:14:08Z", "digest": "sha1:XLO3SMEVDTLTQLG7Q4KHIIN2FNVJGR26", "length": 6904, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजप शिवसेना सरकारकडून जनतेची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › भाजप शिवसेना सरकारकडून जनतेची फसवणूक\nभाजप शिवसेना सरकारकडून जनतेची फसवणूक\nवाढती महागाई, कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, खड्डेमय रस्ते अशा अनेक समस्यांनी जनता त्रस्त असून भाजप-शिवसेना युतीचे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. पोकळ आश्‍वासने आणि जाहिरातबाजी करून हे सरकार जनतेची फसवणूक करत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत नायब तहसीलदार रवींद्र कडुलकर यांना निवेदन देण्यात आले.\nराष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी हे आंदोलन छेडण्यात आले. जिल्हा सरचिटणीस राजेश पाताडे, तालुकाध्यक्ष विलास गावकर, ग्राहक सरंक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे, शहर अध्यक्ष इम्रान शेख, युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, उपाध्यक्ष सागर वारंग, अमित केतकर, गणेश चौगुले, सचिन अडुळकर, सचिन सदडेकर, सत्यवान कानडे, धनंजय पाताडे, दीपेश सावंत, अभय गावकर, अंकुश मेस्त्री, बाळू मेस्त्री, जहीर फकीर आदी उपस्थित होते.\nयावेळी सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्‍न राष्ट्रवादीकडून मांडण्यात आले. तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे, शासकीय रुग्णालयात औषध पुरवठा नाही, महागाई गगनाला भिडली आहे, गॅस, पेट्रोेलच्या किंमतींसह रोजच्या वापरातील जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढतच चालले आहे, गुन्हेगारीही वाढत आहे, महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली आहे, रस्त्यांवरील खड्डे हे नेहमीचेच दुखणे बनले आहे अशा अनेक समस्या अबिद नाईक यांनी मांडल्या. या समस्या मार्गी लावण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत आमच्या भावना शासन दरबारी पोहोचवाव्यात, येत्या काही दिवसांत समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या साथीने संघर्ष करेल, असा इशारा अबिद नाईक यांनी दिला.\nमालवण भुयारी गटार योजनेसाठी ३ कोटी प्राप्त\nचार पाटबंधारे प्रकल्पांसाठी दीड वर्षाची डेडलाईन\n‘सी वर्ल्ड’ चा केवळ राजकीय आभास\nजलयुक्त शिवारमधील कामांचा महामार्ग विकासाला होणार लाभ\nकर्जमाफीचा घोळ ‘मागील पानावरून पुढे’\nबीच शॅकद्वारे कोकणी पर्यटनाला चालना\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020752-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/In-the-country-a-system-called-the-government-has-failed/", "date_download": "2018-11-17T00:21:38Z", "digest": "sha1:6LAOAVHFVB2WVB2URBDSPLAOWAND2FWM", "length": 8096, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देशात सरकार नावाची व्यवस्था फेल गेली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › देशात सरकार नावाची व्यवस्था फेल गेली\nदेशात सरकार नावाची व्यवस्था फेल गेली\nस्पर्धेचे घाणेरडे राजकारण, निवडणुकीचा खेळला जाणारा खेळ आणि सत्ता आल्यावर पैसा वसूल करण्याची धडपड यात देशातील सामान्य माणूस भरडला गेला आहे. अपेक्षापूर्ती न झाल्याने समाजमन खदखदत असून, वर्तमान हे अस्वस्थ करणारे आहे. देशातील सरकार नावाची व्यवस्था फेल गेली असल्याचे, परखड मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्‍त केले.\nगिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी (दि.5) मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृहात दिमाखात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक अमीर हबीव, आनंद अ‍ॅग्रो उद्योग समूहाचे अध्यक्ष उध्दव आहेर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांच्या हस्ते दिग्दर्शक अरविंद जगताप, समाजसेविका गौरी सावंत, पोलीस अधिकारी सरिता अहिरराव, माजी नगरसेविका अश्‍विनी बोरस्ते, छायाचित्रकार सोमनाथ कोकरे, कृषी मित्र कृष्णा भामरे, डॉ.सरोज जगताप, विश्‍वास ठाकूर, डॉ.तानाजी वाघ, उद्योजक समाधान हिरे यांसह लायन्स क्‍लब संस्था आदींना यंदाचा गिरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते.\nयावेळी देशमुख यांनी पुरस्कारार्थींच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना शासकीय व्यवस्थेवर कोरडे ओढले. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देश बदलणार ही अपेक्षा फोल ठरली. बेरोजगारी, शेतीप्रश्‍न हे प्रश्‍न देशापुढे आ वासून उभे आहेत. अन्यायकारक विषमतेमुळे खदखद निर्माण झाली असून समाजमन ज्वालामुखीच्या वाटेवर आहे. राजकारणी देश बदलू शकत नाही. मात्र, समाज हितासाठी जे काम करतात ते सर्वांसाठी आशेचा किरण आहे. अशा व्यक्‍तींची प्रतिष्ठानने पुरस्कारासाठी केलेली निवड सार्थ असल्याचे ते म्हणाले. देश बदलणे ही सोपी बाब नाही. देशामध्ये आज समता, समाजवाद दिसत नसून संविधानाची पायमल्ली सुरु आहे. राजकारणी लोक संविधानाचे पालन करत नसल्याने देशातील जनतेचे भले झाले नाही. संविधानाच्या प्रकाश वाटेवर सर्वांनी काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nयावेळी पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानने त्यांच्या कार्याची दखल घेत दिलेल्या शाबासकीबद्दल आभार मानले. तत्पूर्वी, पुरस्कारार्थींच्या कार्याची माहिती देणार्‍या स्मरणिकेचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यानंतर पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष उध्दव अहिरे यांनी मनोगत व्यक्त करताना शेती व शेतकर्‍यांची होत असलेल्या उपेक्षेबाबत खंत व्यक्त केली. वैशाली अहिरे यांनी प्रास्ताविकात पुरस्कारार्थींची माहिती दिली. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.मोहन गिरी यांनी आभार मानले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020752-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Ganesh-birth-centenary-in-pune/", "date_download": "2018-11-17T01:03:36Z", "digest": "sha1:RRBZCEKKXNUJ7JGA2FF4YVU3VZPVYQPU", "length": 6802, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " २५१ महिलांनी केला गणेशाचा जयघोष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › २५१ महिलांनी केला गणेशाचा जयघोष\n२५१ महिलांनी केला गणेशाचा जयघोष\n‘माघ चतुर्थीला पाळणा हलला... शिव-पार्वतीच्या घरी गणेश जन्मला गं सखे... गणेश जन्मला...’ असा पाळणा म्हणत तब्बल 251 महिलांनी गणेश जन्म सोहळ्यात सहभागी होत गजाननाचा जयघोष केला. ‘ओम गं गणपतये नम:’च्या मंगल स्वरांनी दुपारी 12 वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत दगडूशेठ गणपती मंदिरात मोठ्या थाटात गणेश जन्म पार पडला. मंदिरावर केलेली आकर्षक पुष्परचना आणि गाभार्‍यात केलेली सजावट डोळ्यांत साठवत गणेशभक्तांनी बाप्पाचरणी उत्तम आरोग्य आणि सुख-शांतीकरिता प्रार्थना केली.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. शुभांगी भालेराव यांनी गणेश जन्म सोहळ्याचे पौरोहित्य केले. अभिजित बहिरट यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, प्रकाश चव्हाण, शारदा गोडसे, संगीता रासने उपस्थित होते. भक्तांनी 551 किलोचा मोदक बाप्पाचरणी अर्पण केला. गणेश जन्म सोहळ्यानंतर सव्वा लाख तिळाच्या लाडूचे प्रसादवाटप मंदिरामध्ये करण्यात आले.\nरविवारी पहाटे 4 वाजता सुप्रसिद्ध गायिका विभावरी आपटे-जोशी यांनी श्री चरणी स्वराभिषेक अर्पण केला. शास्त्रीय गायनासह भक्तिगीते ऐकण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. त्यानंतर सकाळी 8 वाजता गणेश भक्तांच्या हस्ते गणेश याग पार पडला. यामध्ये अनेकांनी सहकुटुंब सहभाग घेतला. दुपारी गणेशाची मंगल आरती करण्यात आली.\nसायंकाळी 6 वाजता श्रींची पालखीतून वाजतगाजत नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बँड आदी सहभागी झाले होते. दगडूशेठ गणपती मंदिरापासून लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर - रामेश्‍वर चौक - टिळक पुतळा मंडई - कोतवाल चावडी - बेलबाग चौक- लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक - अप्पा बळवंत चौक या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. तर रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता. मंदिराला फुलांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली. पुण्यासह देशभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या गणेशभक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020752-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-158407.html", "date_download": "2018-11-17T00:12:31Z", "digest": "sha1:NVB32BCUTC7SDKXHCNXX5LTFKUSPNQRI", "length": 23273, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "असा नेता होणे नाही...", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nअसा नेता होणे नाही...\n- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत\nराज्याच्या राजकारणात एक स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून ओळखले जाणारे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. महाराष्ट्रातील घराघरात यापूर्वी वसंतदादा पाटील यांना 'दादा' म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर 'आबा' या पहिल्या नावाने ओळखले जाणारे आर.आर. हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते. आज संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सफाई अभियानाची चर्चा होतेय. घराघरात शौचालय असावे यासाठी ग्रामविकासमंत्री असताना आर.आर. पाटील यांनी घेतलेला पुढाकार आजही गावखेड्यातील लोकांना ठाऊक आहे. ग्रामीण भागातील जलपुरवठा योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जाव्यात यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय लक्षावधी लोकांच्या लक्षात आहेत. परंतु त्याहीपेक्षा आबा लोकांच्या लक्षात राहिले काही वादग्रस्त निर्णयांमुळे. मुंबईतील डान्सबार बंदीसंदर्भात त्यांनी घेतलेली कठोरभूमिका नेहमीच चर्चेत राहिली. मध्यरात्रीची मुंबई शांत आणि सुरक्षित राहावी यासाठी आबांनी डान्सबार बंदीची अंमलबजावणी केली होती. काळाचा दुदैर्वी खेळ कसा असतो पाहा ना. मुंबईतील नाईट लाईफची काळजी घेणारा हा लोकोत्तर नेता जेव्हा अखेरच्या घटका मोजत होता त्यावेळी शिवसेनेचं युवा नेतृत्व आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील नाईटलाईफ पुन्हा 'जिवंत' करण्याची चर्चा करत होते.\nसांगली जिल्ह्यातील तासगावजवळच्या अंजनी या छोट्या खेड्यात आर.आर. पाटील यांचा जन्म झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर आईच्या साथीने आर.आर. आबा यांनी अगदी लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी घेतली. अगदी सोळा-सतराव्या वर्षी अंगावर पडतील ती कामे करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच भाषणाची आवड असणार्‍या आबांनी शालेय आणि महाविद्यालयीन काळातील सर्वच वक्तृत्व स्पर्धांवर विजयी मोहोर उमटवली होती. वक्तृत्व स्पर्धेत मिळालेली बक्षिसाची रक्कम बर्‍याचदा परीक्षा फी भरण्यासाठी त्यांना उपयोगी पडत असे. आबांचा हा भाषणाचा वारसा त्यांची कन्या स्मिता हिने बर्‍यापैकी जपलेला दिसतो. महाविद्यालयात असतानाच आबांनी आपल्या नेतृत्वगुणाची चमक लोकांना दाखवली होती. कायद्याचं शिक्षण पूर्ण करताना त्यांनी राजकारणाची वाट धरली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येताना त्यांनी दाखवलेली तडफ सांगली जिल्ह्यातील लोकनेते वसंतदादा पाटील यांच्या नजरेस पडली. ज्या तरुणासाठी शेकडो शिकलेली मुले सायकलवर प्रचार करतात आणि काहीही खर्च न करता निवडणूकही जिंकतात हे वसंतदादांनी अचूकपणे हेरले आणि आर.आर. आबांचा खर्‍या अर्थाने राजकीय उत्कर्ष सुरू झाला. त्या काळात ज्यांचा सांगलीच्या राजकारणात दबदबा होता अशा दिनकर आबा पाटील या प्रस्थापित नेतृत्वाचा पराभव करून आबा आमदार झाले. आणि सांगलीची मुलुखमैदान तोफ मुंबईच्या विधिमंडळात धडाडू लागली.\nविधानसभेतील आबांचे कार्यकर्तृत्व हा खरे तर अभ्यासाचा विषय आहे. राज्यातील प्रत्येक प्रश्न समजून घेऊन त्यावर सखोलपणे आणि संयमाने बोलणे या गुणांमुळे आबा अल्पावधीत लोकप्रिय झाले. लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी जी समयसूचकता लागते ती आबांकडे निश्चितच होती. त्यांचा स्वीय सहाय्यक बाळासाहेब गुरव आणि स्व.सुभाष अण्णा कूल यांचा स्वीय सहाय्यक भगवान या दोघांच्या प्रयत्नाने सगळ्या महत्त्वाच्या चर्चा आबा आणि सुभाष अण्णा यांच्या नावाने लागत. विशेषत: 1995 नंतर शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर आबांच्या भाषणांना आवेश आणि उपरोधाची धार चढलेली दिसायची. आबांच्या भाषणांना अवघे सभागृह कधी मंत्रमुग्ध व्हायचे तर कधी त्यांच्या स्फोटक वाक्यांनी वातावरण तप्त होत असे. परंतु ज्यावेळी हलक्या-फुलक्या विषयांवर ते बोलायला उभे राहायचे तेव्हा अवघे सभागृह हास्यकल्लोळात बुडालेले असायचे. मंत्री झाल्यानंतर सुद्धा आबांमधील आक्रमकपणा कधीच कमी झाला नव्हता. सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर ते आपण मंत्री आहोत हे विसरून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बिनधास्तपणे बोलायचे. त्यांचा हा मोकळेपणा त्यांना अनेकदा तापदायकही ठरायचा. पण आबा आपली सामाजिक बांधिलकी सोडायला तयार नसत. शेती-शेतकरी आणि ग्रामीण जीवन हा आबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. आपल्या अवतीभोवतीच्या समाजातील कोणत्याही निरपराध व्यक्तीला त्रास होऊ नये यासाठी ते सतत धडपडायचे.\nनक्षलग्रस्त गडचिरोलीचे पालकमंत्रिपद स्वीकारून आबांनी समाजातील तळागळातील माणसांसोबत आपली बांधिलकी स्पष्ट केली होती. त्यांचे अवघे आयुष्य म्हणजे संकटांचा संघर्षमय प्रवासच होता. पण तरीही त्यांच्या वर्तनात कधीच कटुता दिसत नसे. आपल्याला मिळालेले पद हे लोकसेवेसाठी आहे आणि अवघे आयुष्य लोकांसाठीच असावे यावर ते ठाम होते. त्यासाठी त्यांनी कधीच कुटुंबाची पर्वा केली नाही. आजच्या जमान्यात जेव्हा बहुतांश राजकारणी आपल्या पुढील पिढ्यांच्या उदरनिर्वाहाची सोय लावण्यात मग्न असतात त्याच काळात आर.आर. आबा आपलं सर्वस्व समाजचरणी वाहण्यासाठी धडपडत होते. एकदा मध्यरात्री 1 वाजता त्यांचा मोबाईल वाजला...पलीकडून कुणीतरी आपली कैफियत ऐकवत होता...मी आबांना विचारलं, 'कोण आहे' ते उद्गारले, \"सांगलीतून फोन होता, एका शेतकर्‍याच्या पिकात जनावरं घुसली होती. मला फोन करून मी काही त्याचे नुकसान भरून देणार नाही. पण माझ्याशी बोलण्याने त्याचे दु:ख हलके झाले असावे म्हणून मी बोललो. आज मी जो काही आहे, ते सारे या सर्वसामान्य माणसांच्या प्रेमामुळे. माझ्यासारखा गरीब घरातील कार्यकर्ता या महाराष्ट्रातील लोकांच्या प्रेमामुळे उपमुख्यमंत्री झाला. माझ्या कातडीचे जोडे केले तरी मराठी जनतेचे हे उपकार मी विसरू शकणार नाही.\" आजच्या पंचतारांकित राजकीय दुनियेत अशी सामाजिक बांधिलकी जपणारा नेता पुन्हा होणे नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\n#AmritsarTrainTragedy नियमांच्या अवमानाचे बळी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020752-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/during-the-narendra-modi-government-india-pakistan-ceasefire-of-the-border-have-increased-200-times-293274.html", "date_download": "2018-11-17T00:15:11Z", "digest": "sha1:3W6VM3HGLTAL5MW5TFBLK6QAJGHG6VGX", "length": 16261, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदी सरकारच्या काळात सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनात २०० पटींनी वाढ", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमोदी सरकारच्या काळात सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनात २०० पटींनी वाढ\n२०१८ मध्ये एप्रिल महिन्यापर्यंतच शस्त्रसंधीचा उल्लंघनाचा आकडा तब्बल ६६६ वर जाऊन पोहोचलाय\n19 जून : केंद्रात २०१४ मध्ये आलेल्या मोदी सरकारने पाकिस्तान विरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली होती. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकार पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला त्याच सगळ्या स्तरातून मोठं कौतुक झालं. पाकिस्तानवर केलेल्या या स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या कारवायांना वचक बसेल अशी अपेक्षा होती मात्र माहिती अधिकारात समोर आलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. पाहुया याबद्दला एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट\nमोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर सीमेवर शस्त्र संधीच्या उल्लंघनाच्या घटनांमध्ये गेल्या तीन वर्षात तब्बल २०० पटींनी वाढ झालीये. पाकिस्तानच्या कारवायांना सर्जिकल स्ट्राईकने वचक बसेल अशी अपेक्षा असताना पाकिस्तानच्या कुरापती वाढण्याऐवजी वाढतच चालल्यात.\nसंरक्षण मंत्रालयाने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये पाकिस्तानने तब्बल ८६० वेळा शस्त्रसंधीच उल्लंघन केल्याचं धक्कदायक वास्तवसमोर आलंय. त्यामुळे मोदी सरकारच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या कारवायांना वचक बसेल या दाव्यात किती तथ्य आहे ते स्पष्ट झालंय.\nपाकिस्तानच्या कुरापती कशा वाढल्यात\n- २००४ ते २०१० मध्ये शस्त्रसंधीच्या उल्लंघनांच्या घटना 1 पासून ४४ पर्यंत वाढल्या होत्या\n- २०१० ते २०१४ मध्ये हाच शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा आकडा वाढून २०१३ मध्ये १९९ वर जाऊन पोहोचला होता\n- २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यावर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यावर हा आकडा कमी होईल असा वाटत असतांनाच २०१५ मध्ये १५२ घटना घडल्यात\n- २०१६ मध्ये शस्त्रसंधी उल्लंघनाचा आकडा २२८ पर्यंत पोहोचला\n- २०१७ मध्ये हाच आकडा सप्टेंबर महिन्यात सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर ही तब्बल ८८० वर पोहोचला होता\n- २०१८ मध्ये एप्रिल महिन्यापर्यंतच शस्त्रसंधीचा उल्लंघनाचा आकडा तब्बल ६६६ वर जाऊन पोहोचलाय\nपाकिस्तानच्या वाढत्या कुरापतीनंतर आता मोदी सरकारला महत्वपूर्ण पावलं उचलावी लागणार आहे. सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे आणि पाकिस्तान करत असलेल्या कारवायांना भारतीय लष्कर तोडीस तोड उत्तर देतंय. मात्र पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आणखी कठोर प्रयत्नांची गरज आहे.\nमोदी सरकार सत्तेत आल्यावर पाकिस्तानला धडा शिकवेल ही अपेक्षा अजून तरी पूर्ण झालेली नाही. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरून हे धक्कादायक वास्तवसमोर आलंय. त्यामुळे आता मोदी सरकारला पाकिस्तानच्या या कुरापतींवर रामबाण उपाय कारण गरजेचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020752-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/entertainment/3404-rajnikant-movie-poster-release-in-dubai", "date_download": "2018-11-17T00:06:16Z", "digest": "sha1:OST6HJC3WQFZLHJQEPMFQGCS2NGP7LRL", "length": 5495, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "रजनीकांतच्या 2.0 सिनेमाचे पोस्टर दुबईत लॉंच - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरजनीकांतच्या 2.0 सिनेमाचे पोस्टर दुबईत लॉंच\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nसाऊतचा थलायवा रजनीकांतच्या आगामी चित्रपटाबद्दल सप्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. रजनीकांतचा आगामी सिनेमा 2.0फिल्मचं पोस्टर दुबईमध्ये लॉंच झाले आहे. तेही एका अनोख्या पद्धतीनं.\nपॅरॉशूटच्या आधारे तीन जणांनी सिनेमाचे पोस्टर हवेत फडकवले.\n‘पद्मावती’मधील दिपीकाच्या ड्रेसची किंमत तुम्हाला थक्क करुन टाकेल\n40 दिवसानंतर खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची सुटका\n'शिकारी'ला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद\nबहुचर्चित 'संजू'चा ट्रेलर प्रदर्शित\nसनी लियोनीच्या बायोपिक ट्रेलरचे व्यूज 1 करोडच्या पार...\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/4407-iphone-slow", "date_download": "2018-11-17T00:09:10Z", "digest": "sha1:62Q3GTT7FBUJEPLAET3Z4I6RDLKAKVUF", "length": 5195, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "तुमचा आयफोन स्लो होत नाही तर अॅपल कंपनीच तुमचा आयफोन स्लो करते - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतुमचा आयफोन स्लो होत नाही तर अॅपल कंपनीच तुमचा आयफोन स्लो करते\nजुने स्मार्टफोन्स स्लो होण्यामागे अनेक कारणं असतात. तुमचा आयफोन जुना असेल आणि स्लो व्हायला लागला असेल, तर अॅपल कंपनीच हे जाणूनबुजून करतेय हे लक्षात घ्या.\nजुन्या आयफोनचं लाईफ वाढवण्यासाठी परफॉर्मन्स कमी केला जातो. यामध्ये आयफोन 7, 6, 6s, SE यांचा समावेश आहे.\nआयफोनचं नवीन व्हर्जन लाँच झाल्यावर जुन्या आयफोनचे परफॉर्मन्स स्लो होत असल्याचा आरोप अनेक यूझर्सने केलाय. लोकांनी कंटाळून नवा आयफोन घ्यावा, या उद्देशाने अॅपल हे मुद्दाम करत असल्याचंही अनेक जण म्हणातात. अमेरिकेत अनेक खटले झालेत.\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/05/", "date_download": "2018-11-17T00:17:05Z", "digest": "sha1:KIG6GXZEWUEDRWMJF6ISQ4EU5ST3CDBV", "length": 5408, "nlines": 109, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: 05/01/2011 - 06/01/2011", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nकाच फोडली डोक्यावर, खापर फुटलं फेसबुक वर....\nरूथ रेमिरेझ उर्फ टुटी, शिकागो शहरात राहणारी 26 वर्षीय तरूणी. डोकं गरम. रात्री लेग रूम नावाच्या क्लबात गेली. तिथं तिचा दुसऱ्या एकीशी राडा झाला. रूथ एकदम रूथलेस झाली. तिनं हात उचलला. तो उचललेला हात त्या दुसरीनं झटकून खाली केला. रूथच ती. डबल रूथलेस झाली. गेली आणि कुठून तरी एक काच उचलून आणली. घातली ती काच त्या दुसरीच्या डोक्यात. दुसरीची हालत खराब. 32 टाके पडले तिच्या डोक्यात. मग रूथ कशाला तिथे थांबते. ती सटकली. . पुढे\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nहा WTO चा ऑफिशियल मोनोग्राम आहे.\nस्वतःचा उल्लेख WTO असा करणारी ही वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन आहे सिंगापूरमध्ये. ना नफा तत्त्वावर चालणारी ही संस्था 2001 मध्ये स्थापन झाली, तेव्हा तिचे सदस्य होते फक्त 15. आज 2011 मध्ये जगभरच्या 58 देशांत मिळून त्यांचे 235 सदस्य आहेत..ह्या WTO चे कार्यही लक्षणीय आहे. 19 नोव्हेंबर हा दिवस ते जागतिक टॉयलेट दिवस म्हणून साजरा करतात. (भन्नाट माहिती..)\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nकाच फोडली डोक्यावर, खापर फुटलं फेसबुक वर....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/news18-lokmat-whatsapp-bulletin-10-july-295358.html", "date_download": "2018-11-17T00:48:51Z", "digest": "sha1:6XERQWD5KFEABY4T7M3TRU3SWOW4OPSN", "length": 4089, "nlines": 34, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (10 जुलै)–News18 Lokmat", "raw_content": "\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (10 जुलै)\n1) थायलंडच्या मुलांच्या सुटकेचं हे आहे महाराष्ट्र कनेक्शन2) तावडे साहेब जरा इकडे लक्ष द्या - विद्यार्थी करताहेत जीवघेणा प्रवास3) VIDEO : दुर्दैवी3) VIDEO : दुर्दैवी,आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून पोस्टमाॅर्टमसाठी घेऊन गेला\n5) मुंबई विमानतळावर विमानाला अपघात टळला\n6) 'प्रस्थानम'मध्ये संजूबाबा 'या' रूपात दिसणार, आज मोशन पोस्टर लाँच\n7) मृत्यूपूर्वी सुनील दत्त यांनी लिहिलं होतं परेश रावल यांना पत्र\n8) 'गरोदरपणात मला कवी कुमारांनी रोज गुलाबजाम खाऊ घातले' - दया बेन\n9) Sonali Bendre Photo: कर्करोगग्रस्त सोनाली बेंद्रे आता दिसतेय अशी, समोर आला फोटो\n10) photos : बिग बाॅस मराठीच्या बीबी हाॅटेलचा नजारा\n11) जेव्हा 18 वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या क्रिकेटरच्या प्रेमात पडली माधुरी दीक्षित\n12) नाईट क्लबमध्ये आता या महिलांना 'NO ENTRY'13) अबब ऑपरेशनवेळी किडणीतून निघाले चक्क 856 दगड 14) FIFA WC 2018: क्रोएशियाच्या राष्ट्रपती ग्राबर कीटारोविचे बोल्ड फोटोशूट15) आधुनिक चोर, कॉन्फरन्स कॉलद्वारे करायचे घरफोड्या आणि आता...\n16) PHOTO : आलियाच्या वडिलांना भेटायला पोचला रणबीर कपूर, फोटो झाले व्हायरल\n17) १७ वर्षानंतर सनी देओल-अमीषा पटेल एकत्र\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.krushiking.com/", "date_download": "2018-11-17T00:04:39Z", "digest": "sha1:QKL4QEIKBXEDFY7KUE4SBFUU64CC55S4", "length": 15393, "nlines": 169, "source_domain": "www.krushiking.com", "title": "Krushiking News", "raw_content": "\nन्यूज होम चालू घडामोडी कृषितज्ञ सल्ला जोडधंदा डाऊनलोड खरेदी-विक्री शोधा\nओडिसामधून तूर, मूग, उडीद, भुईमूगाची हमीभावाने खरेदी करण्यास केंद्राची मंजुरी\nलसूण सल्ला: बीजप्रक्रिया व तणनियंत्रण\nअंड्याचे आजचे दर (रु/शेकडा)\nआपला मोबाईल नंबर जतन झालेला आहे.\nतुमच्या ई-मेलवर लिंक पाठवण्यात आली आहे. कृपया ई-मेल व्हेरीफिरकेशन करा. .\nओडिसामधून तूर, मूग, उडीद, भुईमूगाची हमीभावाने खरेदी करण्यास केंद्राची मंजुरी\n*कृषिकिंग, नवी दिल्ली:* केंद्र सरकारने आज प्राईस सपोर्ट स्कीमअंतर्गत (पीएसएस) ओडिसामधून हमीभावाने तूर, मूग, उडीद आणि भुईमूगाची खरेदी करण्यास मंजुरी दि...\nलसूण सल्ला: बीजप्रक्रिया व तणनियंत्रण\nलागवडीच्यापूर्वी किंवा लागवडीच्यावेळी ऑक्सिफ्लोरफेन (२३.५ टक्के ईसी) १.५ ते २ मि.ली. प्रति लिटर किंवा पेंडीमिथेलिन (३० टक्के ईसी) ४ मि.ली. प्रति लिटर ...\nअंड्याचे आजचे दर (रु/शेकडा)\nचारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याचा विचार- जानकर\nऑक्टोबर महिन्यात खाद्यतेलाच्या आयातीत ८ टक्क्यांनी वाढ\nसरकारच्या योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचणे आवश्यक- उपराष्ट्रपती\nद्राक्ष सल्ला: संजीवकाचा वापर\nपीक सल्ला: बटाटा लागवडीच्या वेळी योग्य खत मात्रा द्यावी\nअंड्याचे आजचे दर (रु /शेकडा)\nजनावरांसाठी आरोग्यदायी औषधी वनस्पती; कात व नक्स ओमोका (कुचला)\nओडिसामधून तूर, मूग, उडीद, भुईमूगाची हमीभावाने खरेदी करण्यास केंद्राची मंजुरी\n*कृषिकिंग, नवी दिल्ली:* केंद्र सरकारने आज प्राईस सपोर्ट स्कीमअंतर्गत (पीएसएस) ओडिसामधून हमीभावाने तूर, मूग, उडीद आणि भुईमूगाची खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे लवकरच ओडिसामधील शेतकऱ्यांकडून या पिकांची खरेदी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता ओडिसामधील शेतकऱ्यां...\nतामिळनाडू: 'गाजा' चक्रीवादळात आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू\n*कृषिकिंग, चेन्नई:* तमिळनाडूत आलेल्या 'गाजा' या चक्रीवादळात आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू (शेवटच्या वृत्त हाती आले तेव्हा) झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे 'गाजा' या चक्रीवादळात रूपांतर झाले. या चक्रीवादळाने तामिळनाडूमध्ये ...\n१७०० रुपये प्रति क्विंटल दराने युपी सरकार मका खरेदी करणार\n*कृषिकिंग, लखनऊ:* \"उत्तरप्रदेश सरकारकडून यावर्षी राज्यात १ लाख मेट्रिक टन मका १७०० रुपये प्रति क्विंटल दराने (किमान आधारभूत किमतीने) खरेदी करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.\" अशी माहिती युपी सरकारचे प्रवक्ता सिद्धार्थनाथ सिंह यांनी दि...\nGR_प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर...\nGR_जलाशयाखालील/ तलावाखालील जमीनीचा ...\nGR_मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना...\nGR_बंद व आजारी सहकारी साखर कारखान्य...\nGR_२०१८-१९ च्या रब्बी हंगामासाठी रा...\nGR_अटल सौर कृषी पंप योजना...\nGR_हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति ...\nGR_मृग बहाराकरिता फळ पीक विमा योजने...\nGR_चारा टंचाईवर मात करण्यासाठी 'वैर...\nप्रधान मंत्री फसल बीमा योजना ...\nGR_२०१७ च्या खरीप हंगामातील पीक विम...\nGR_ऊसतोड कामगारांसाठी ‘लोकनेते गोपी...\nGR_आंबिया बहाराकरिता नियमित व गारपि...\nGR_अमरावती येथे फिशरीज हब स्थापन कर...\nGR_बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेद...\nGR_सेंद्रिय शेती/विषमुक्त शेती योजन...\nGR_ १०८ कृषी उत्पन्न बाजार समित्यां...\nGR_मराठवाड्यात इतर नदी खो-यातील पाण...\nदररोजचे अपडेट मिळवा मेलद्वारे\nलसूण सल्ला: बीजप्रक्रिया व तणनियंत्रण\nलागवडीच्यापूर्वी किंवा लागवडीच्यावेळी ऑक्सिफ्लोरफेन (२३.५ टक्के ईसी) १.५ ते २ मि.ली. प्रति लिटर किंवा पेंडीमिथेलिन (३० टक्के ईसी) ४ मि.ली. प्रति लिटर या प्रमाणात या तणनाशकांचा वापर करावा. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात लसणाच्य...\nगहू पेरणीनंतर ३ दिवसात किंवा उगवणीपूर्वी पेंडीमीथीलीन ३०% ईसी\n७० मिली प्रती १० लिटर पाण्यात गवतवर्गीय व रुंद पानाच्या तणनियंत्रणासाठी फवारणी करावी. पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी तने ३ ते ४ पानावर असताना रुंद पानाच्या तणांसाठी मेटॅसल्फ्यूरॉन मिथाईल २०% एकरी ८ ग्रॅम २०० लिटर पाण्यात फवारणी करावी किंवा २,४-डी सोडीयम ८०% १२ ते २५ मिली प्रती १० लिटर पाण्...\nअंड्याचे आजचे दर (रु/शेकडा)\nदिल्ली(DL) : 440 पुणे(MH) : 469 मुंबई(MH) : 467 नागपूर(MH) : 390 कोलकाता(BL) : 446 SMSवर चिकन व अंड्याचे दर मिळवा. टोल फ्री संपर्क: 18002708070... अधिक वाचा\nदुधाची फॅट कमी लागण्याचे कारण; दुभत्या जनावरांचा आहार\nदुभत्या जनावरांपासून त्यांच्या क्षमतेनुसार दूध आणि त्यांच्यातील फॅट मिळविण्यासाठी त्यांचा आहार संतुलित असावा. दैनंदिन आहारात फक्त हिरवा चारा दिल्यास जनावरांपासून दूध जास्त परंतू फॅटचे प्रमाण कमी मिळते. त्यासाठी त्यांच्या दैनंदिन आहारात वाळलेला चारा कमीतकमी ३ ते ४ कि.ग्रॅ. देणे आवश्यक आहे. ... अधिक वाचा\nअॅग्री हब प्रकल्प सेवा ...\n'एक्सेल अॅग्रो व्हेंचर सर्व्हिसेस प्रा.ल...\nस्मार्ट भारतीय गाय आणि गोशाळा व्यवस्थापन...\nकरपा, आकसा, व्हायरस, भुरी,ड...\nDGग्राम अॅपने होणार आपले गा...\nकृषिकिंग SMS सेवा ...\nप्रेरणा माती परीक्षण संच.\t...\nकृषिकिंग अॅग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा.लि. ही कंपनी भारतीय शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषिची तंत्रशुद्ध माहिती व सेवा पुरविते\nटोल फ्री: १८०० २७० ८०७०\nपहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.ए.वी. पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७\nऑर्डर करण्यासाठी कृपया आपला मोबाईल नंबर पाठवा.\nआपला मोबाईल नंबर जतन झालेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-%E0%A5%A7%E0%A5%A8th-marathi-sahitya-sammelan/", "date_download": "2018-11-17T01:02:09Z", "digest": "sha1:P3XTMFZET3LK76PMPUCRSB3WTR43CP2K", "length": 6948, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशाचा गजर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशाचा गजर\nपारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशाचा गजर\nथोर संत महंत आणि विचारवंतांची वेगवेगळी वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, ढोल ताशाचा गजर आणि भजनाच्या मंगलमय वातावरणात 12 व्या मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी मिरवणूक ऐतिहासिक आणि लक्षवेधी ठरली. श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी बेळगुंदी यांच्यावतीने कै. साहित्यिक वि. दा. करंदीकर साहित्य नगरीत संमेलनाची सुरूवात आकर्षक दिंडीने झाली. प्रारंभी रवळनाथ मूर्ती पूजन पुजारी नामदेव गुरव यांच्याहस्ते पार पडले. ग्रंथपूजन कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगावचे सरचिटणीस अ‍ॅड. सुधीर चव्हाण व कावळेवाडी येथील मनोहर मोरे यांच्याहस्ते झाले.\nपालखी पूजन माजी महापौर शिवाजी सुंठकर व रामचंद्र पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती पूजन सेवानिवृत्त सुभेदार मेजर दामोदर मोरे, हुतात्मा स्मारक पूजन शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले व ग्रामीण संघटक तानाजी पावशे यांच्याहस्ते झाले. ग्रंथदिंडीला रवळनाथ मंदिरापासून सुरूवात झाली. कलमेश्‍वर गल्ली छ.शिवाजी महाराज चौकातून संमेलन स्थळी पोहोचली. दिंडीत अग्रभागी भगवा ध्वज त्या पाठोपाठ छ. शिवरायांच्या वेशातील युवक, सरस्वती देवी, वासुदेव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील बालचमू, तरूण-तरूणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.\nलक्षवेधी ढोलताशा निलजी येथील राजमुद्रा ढोलताश पथकाने आजच्या या ग्रंथदिंडीत सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्रंथदिंडीत स्वागताध्यक्ष ज्योतिकुमार फगरे, उदघाटक आ.संजय पाटील, ग्रा. पं. अध्यक्षा शिवाजी बोकडे, ग्रा. पं. सदस्य युवक मंडळे, महिला मंडळे, संत ज्ञानेश्‍वरी पारायण सांप्रदायिक भजनी मंडळ, आमदार आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा, बालवीर विद्यानिकेतन, सेंट पॉल इंग्रजी शाळा, डॉ.गणपतराव तेंडूलकर, विद्यालय, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.\nसीमाप्रश्‍न लवकरच सुटावा ही इच्छा : आ. संजय पाटील\nविचार स्वातंत्र्याची गळचेपी धोकादायक\nयेलूर येथे ३५ लाखांचा गुटखा जप्त\nदोन मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला\nनिपनाळच्या शेतकर्‍याची कर्जाला कंटाळून आत्महत्या\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Gauri-Lankesh-murder-case-youth-arested-of-Ganeshpur/", "date_download": "2018-11-17T00:20:44Z", "digest": "sha1:U3ILKTI5IDRNREEDRZAWWZZAOZKN5JB4", "length": 11081, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गणेशपूरचा युवक ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › गणेशपूरचा युवक ताब्यात\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने बेळगावजवळील गणेशपूर येथील सागर नामक युवकाला ताब्यात घेतले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. गौरी यांच्या हत्येनंतर पलायनासाठी वापरण्यात आलेली ओमनी सागरची असल्याचा संशय एसआयटीला आहे.\nनुकताच एसआयटीने बेळगावातून ओमनी कार जप्‍त केली होती. ही ओमनी गौरी यांच्या हत्येनंतर मारेकर्‍यांनी पळून जाण्यासाठी वापरली होती.त्याबद्दल आता सागरला ताब्यात घेण्यात आले आहे. ती ओमनी कार त्याचीच असल्याचे निष्पन्‍न झाल्यास त्याच्यावरही अटकेची कारवाई होईल.\nगौरी लंकेश हत्येप्रकरणी एसआयटीने 8 ऑगस्ट रोजी संभाजी गल्ली, महाद्वार रोड परिसरातून संशयित भरत कुरणेला अटक केली होती. त्यानंतर त्याला घेऊन 19 ऑगस्ट रोजी एसआयटीचे एक पथक बेळगावात दाखल झाले होते. खानापूर तालुक्यातील चिखले परिसरासह बेळगाव शहरातील अनेक ठिकाणी तपास चालविला होता. या तपासादरम्यान बेळगाव येथून ओमनी कार जप्‍त करण्यात आल्याचे एसआयटी पोलिसांनी सांगितले होते.\nसदर जप्‍त करण्यात आलेल्या कारचा मालक बेळगावजवळच्या गणेशपूर भागातील सागर नामक तरुण असल्याची माहिती मिळाल्यानंतर एसआयटीने त्याला ताब्यात घेतले आहे. हा युवक राजकारणाशीही संबंधित असून, तो हिंदुत्ववादी संघटनेशीही संबंधित असल्याची माहिती एसआयटी सूत्रांनी दिली. भरत कुरणेला अटक करण्यात आल्यानंतर 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान पोलिसांनी शहरात तपास केला होता. यामधून सदर प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाशी संबंधित बेळगावमधून आता दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.\nएसआयटीला बेळगाव परिसरातून एकूण तिघेजण वाँटेड असून, त्यापैकी कुरणेला अटक झाली. तर सागरला ताब्यात घेण्यात आले आहे. तोही संशयितांपैकीच एक असण्याची शक्यता आहे. तिसर्‍या संशयिताचा मागमूस मात्र अजून लागलेला नाही. तिन्ही संशयितांची रेखाचित्रे एसआयटीकडे तयार आहेत. त्याआधारेही तपास सुरू आहे.\nबॉडी वॉरंटसाठी सीबीआय न्यायालयात\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्ये प्रकरणी महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेले संशयित गौरी लंकेश हत्येतील संशयितांच्या संपर्कात होते, अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे दाभोलकर हत्येचा तपास करणार्‍या सीबीआयने गौरी हत्येतील तिघा संशयितांना ताब्यात घेण्यासाठी बंगळूर जिल्हा सत्र आणि मुख्य न्यायालयाकडे बॉडी वॉरंटसाठी अर्ज केला आहे.\nमहाराष्ट्रात अटक करण्यात आलेले संशयित वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर यांच्या सीबीआय चौकशीवेळी ते गौरी हत्येतील संशयितांशी थेट संपर्कात असल्याचे उघडकीस आले. गौरी हत्येनंतर शिमोग्यातील सुजितकुमार पुणे येथे पळून गेला होता. त्याला सुधन्वाने आपल्या मित्राच्या घरी आसरा दिला होता. गौरी हत्येतील मास्टरमाईंड समजला जाणारा अमोल काळे दाभोलकर हत्येतील मुख्य संशयित असल्याचे समजते. कोडगूतील राजेश डी. बंगेरा याने संशयितांना पिस्तूल प्रशिक्षण दिले आणि अमित दिगवेकरने आर्थिक मदत केल्याचे कर्नाटक एसआयटीच्या चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे सीबीआयने पुणे न्यायालयात युक्‍तिवाद करताना या दोन्ही हत्येत साम्य असून मारेकरीही एकाच संघटनेतील असल्याचे सांगितले.\nसध्या हे तिन्ही संशयित कर्नाटक एसआयटीच्या अटकेत असून त्यांना ताब्यात देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. मडगाव स्फोट प्रकरणातील संशयित रूद्र पाटील, सारंग अकोलकर, विनय पवार, विरेंद्र तावडे तसेच आणखी काहीजणांना पिस्तूल प्रशिक्षण दिल्याचे बंगेराने एसआयटी चौकशीवेळी मान्य केले आहे. दाभोलकर हत्येतील संशयित सचिन अंदुरेलाही त्यानेच प्रशिक्षण दिल्याचे समजते.\nमास्टरमाईंड काळेच्या डायरीतून अनेक माहिती उघड झाली आहे. ती सर्व कोडवर्डमध्ये असून त्याचे डिकोडिंग केले जात आहे. डायरीमध्ये पांडे असे लिहिले होते. त्यापुढे कोडवर्डमध्ये मोबाईल क्रमांक लिहिण्यात आला होता. डिकोडिंग केल्यानंतर तो क्रमांक सुधन्व गोंधळेकरचा असल्याचे उघड झाले. या क्रमांकावर आलेल्या कॉल्सची तपासणी केल्यानंतर काळे आणि गोंधळेकर एकमेकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. कर्नाटक एसआयटीने याबाबतची माहिती दिल्यानंतर महाराष्ट्रातील एटीएसने गोंधळेकरला अटक केली.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Karange-MIDC-Case-High-Court/", "date_download": "2018-11-17T00:24:12Z", "digest": "sha1:SVWODSWMZEBALLFZV2WWPLPFWF5D7ZIU", "length": 8070, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " करंजे एमआयडीसीप्रकरण हायकोर्टात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › करंजे एमआयडीसीप्रकरण हायकोर्टात\nसातारा नगरपालिकेने करंजे औद्योगिक वसाहतीसाठी सुमारे 85 भूखंड भाडेपट्ट्यावर दिले आहेत. मुदत संपून गेली असतानाही पालिकेने भूखंड ताब्यात न घेतल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. याठिकाणी बेकायदा बांधकामेही झाली आहेत. दरम्यान, नगरपालिका दखल घेत नसल्याने समाजहित लक्षात घेवून काहीजणांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.\nसातारा नगरपालिकेने सुमारे 25 वर्षापूर्वी करंजे परिसरात औद्योगिक वसाहतीसाठी सुमारे 85 भूखंड भाडेपटट्यावर वापरण्यासाठी दिले. संबंधित लाभार्थ्यांच्या लीजची मुदत संपून गेली आहे. यामुळे संबंधित भूखंडाचे भाडे निश्‍चित करुन भाडेपट्टयांचे फेर लिलाव करणे गरजेचे होते. मात्र, असे झालेच नाही. नगरपालिकेने अधिकार नसलेली समिती गठित केली, अहवाल तयार केला. कारवाईचा देखावा करुन संबधितांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न नगरपालिकेने केले.\nयाबाबत अनेकांच्या तक्रारी येवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे समाजहित लक्षात घेवून काही लोकांनी नगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात हायकोर्टात धाव घेतली. नगरपालिकेकडे सुरु असलेल्या कारभाराची तक्रार केली. करंजे एमआयडीसीचे प्रकरण हायकोर्टात गेल्याने सातारा नगरपालिकेत खळबळ उडाली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.\nस्थावर जिंदगी विभागाच्या अखत्यारित येणार्‍या या विषयाकडे पदाधिकार्‍यांचेही दुर्लक्ष होत आहे. याप्रकरणी वस्तुस्थितीजन्य अहवाल मागवला तर अनेक गैरप्रकार बाहेर येतील. करंजे एमआयडीसी प्रकरणाप्रमाणे सातार्‍यात बर्‍याच ठिकाणी पालिकेच्या स्थावर मालमत्‍तेची अवस्था झाली आहे. मार्केटसारख्या अनेक इमारती बांधल्या जातात. मात्र, त्यातून पालिकेला उत्पन्न मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.\nकृत्रिम तळ्यांच्या खर्चात गोलमाल\nगणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवासारख्या एकेका उत्सवावर एकाचवेळी 50 लाखाहून अधिक रक्‍कम खर्ची दाखवण्यात आली आहे. बांधकाम विभागाने अंदाजपत्रक फुगवून मोठ्या प्रमाणावर बिले काढली. या खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत आढळली आहे. या खर्चाची माहिती देण्यास नगरपालिका टाळाटाळ करत आहे. गेल्या तीन वर्षात गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सव खर्चात मोठा गोलमाल झाल्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी अहवाल मागवून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.\nकॉल बॉय’साठी सातारा टार्गेट\nपळशी सोसायटीत ५८ लाखांचा अपहार\nबैलगाडी शर्यत बंदी कायम राहिल्याने निराशा\nबामणोली आरोग्य केंद्रातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nमराठीच्या अभिजातसाठी दिल्लीत धरणे\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/502/Panya-Tujha-Rang-Kasa.php", "date_download": "2018-11-17T01:20:32Z", "digest": "sha1:XWMH3FB6AEYMYUV7JUXUMGACYYFTUGWT", "length": 11562, "nlines": 155, "source_domain": "www.gadima.com", "title": "Panya Tujha Rang Kasa -: पाण्या, तुझा रंग कसा : ChitrapatGeete-Popular (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosle|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nउचललेस तू मीठ मुठभर,साम्राज्याचा खचला पाया\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nपाण्या, तुझा रंग कसा\nचित्रपट: पोस्टातली मुलगी Film: Postatali Mulgi\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nज्याला जसा हवा तसा \nचांदराती चंद्रापरी, काळ्या राती कृष्णापरी\nया रे कुणी तीरी बसा, ज्याचा त्याला दिसेल ठसा \nपाण्या, तुझा गंध कसा \nमेळ ज्यासी घडे तसा \nफेका तरी हार ताजा, मोगर्‍याचा वास माझा\nचंदनाने चंदनसा, गंधकाने गंधकसा \nपाण्या तुझा स्वाद कसा \nज्याला जसा हवा तसा \nसाखरेने गोड करा, द्राक्षरसे मधुर जरा\nअमृताने अमृतसा, विषासवे विष जसा \nयेती किती जाती किती, त्याची मला नाही भीती\nवाहतसे नित्य असा, कुणी हसा कुणी रुसा \nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nफुला फुला रे फुला फुला\nफुलांची झाली ग बरसात\nप्रीती प्रीती सारे म्हणती\nरंगुबाई गंगुबाई हात जरा चालू द्या\nरुणझुणत्या पाखरा जा माझ्या माहेरा\nसहा देशच्या सहा सुंदरी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/38017?page=2", "date_download": "2018-11-17T00:24:57Z", "digest": "sha1:77NFOPOX5LIMXBEDNHSUO5PGI4K3SUJ4", "length": 6446, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१२ | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१२\nमायबोलीकरांचा ऑनलाईन गणेशोत्सव २०१२\n - मृनिश - अर्णव लेखनाचा धागा\nगुप्तता, चित्र चालू आहे - आशिष महाबळ - aschig लेखनाचा धागा\nभजन - सरोज कोले लेखनाचा धागा\nकल्पकता संयोजकांची-२ (दैनंदिन कार्यक्रम,स्पर्धा,उपक्रम)- मायबोली गणेशोत्सव२०१२ लेखनाचा धागा\nबालचित्रवाणी - शार्वी - दीप्स लेखनाचा धागा\nतों.पा. सु. - स्वीट ट्रीट - प्राजक्ता_शिरीन लेखनाचा धागा\nतों.पा.सु. - खमण ढोकळा - चहाबाज लेखनाचा धागा\nबालचित्रवाणी - श्रिया - गायत्री १३ (गोष्ट) लेखनाचा धागा\nहे गणेशा श्री गणेशा - सूरमाय (२) लेखनाचा धागा\nतुज शरण गणनाथा - सूरमाय (५) लेखनाचा धागा\nतो.पा.सु- स्टॉबेरी मिल्क शेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम- शेवगा लेखनाचा धागा\n'श्रेयनामावली' - मायबोली गणेशोत्सव २०१२ लेखनाचा धागा\nतो. पा. सु. - मूव्ही मॅडनेस ट्रीट - योगिनी डोळस लेखनाचा धागा\nगणेशोत्सव २०१२ : श्री गणेश प्रतिष्ठापना लेखनाचा धागा\nगणपती - चिन्मयने (मुलाने) काढलेला लेखनाचा धागा\n - प्राजक्ता_शिरीन - शिरीन लेखनाचा धागा\n - स्निग्धा - आर्या लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/mahesh-kulkarni", "date_download": "2018-11-17T00:34:07Z", "digest": "sha1:PP3D7YQ2SJCV362CW6WS6CL2DU5TTEYY", "length": 14186, "nlines": 409, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक महेश कुलकर्णी यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nमहेश कुलकर्णी ची सर्व पुस्तके\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, प्रा. सुरेश भिरूड\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, Dr. सुहास महाजन\nमहेश कुलकर्णी, दिलीप बेलगांवकर ... आणि अधिक ...\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/lace-ceo-smart-city-project-not-working-11748", "date_download": "2018-11-17T00:50:55Z", "digest": "sha1:4EXHWGJWQFHD7QUL65WIJE6DLX2OKHLA", "length": 13347, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "lace of CEO Smart City project Not working सीईओअभावी स्मार्ट सिटी ‘जैसे थे’ | eSakal", "raw_content": "\nसीईओअभावी स्मार्ट सिटी ‘जैसे थे’\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\n‘सीईओ’ची तातडीने नियुक्ती करावी, यासाठी शासनाकडे पत्र पाठविले आहे. उपायुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या नावाची शिफारसही केली आहे. मात्र, शासनाने अद्याप त्याबाबत निर्णय घेतलेला नाही.\n- विजयकुमार काळम-पाटील, आयुक्त\nनिविदा सीलबंद; नियुक्तीसाठी पाठपुराव्याची आहे गरज\nसोलापूर - स्मार्ट सोलापूर डेव्हलपमेंट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अद्याप कोणाचीही नियुक्ती न झाल्याने प्रकल्पाची प्रक्रिया थांबली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या निविदा अद्याप सीलबंद आहेत. ‘सीईओ’ नियुक्तीसाठी महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या स्तरावर पाठपुरावा न झाल्यास योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडू शकते.\nप्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तत्कालीन सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांची नियुक्ती झाली होती. गेल्या महिन्यात त्यांची बदली पाचगणीला झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. दरम्यान, कंपनीचे नूतन चेअरमन तथा मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर १० जून रोजी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. त्या वेळी ‘सीईओ’ नियुक्तीची कार्यवाही लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यास आता एक महिना होऊन गेला, मात्र अद्यापही ‘सीईओ’ची नियुक्ती न झाल्याने स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम थांबले आहे.\nपहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी २८३ कोटी रुपयांचा निधी आला आहे. लवकरच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. स्मार्ट सिटीसाठी सल्लागार कंपनीच्या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी आठ जणांनी काम करण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २५ जून रोजी योजनेचे उद्‌घाटनही झाले. सोलापुरात करावयाच्या कामांचे भूमिपूजन झाले. मात्र अद्यापपर्यंत ‘सीईओ’ची नियुक्ती झालेली नाही. दाखल झालेल्या निविदा उघडण्याचा अधिकार फक्त ‘सीईओं’ना आहे. त्यामुळे निविदाही उघडण्यात अडचण येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nरेल्वेच्या एसी डब्यातून 14 कोटींचे सामान चोरीला\nनवी दिल्ली : देशभरातील रेल्वेच्या एसी डब्यातून 2017-18 या वर्षात तब्बल 14 कोटी रुपयांचे सामान चोरीला गेल्याचे समोर आले. चोरीला गेलेल्या सामानांमध्ये...\nमुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाची निविदा\nजुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रात जलपर्णीची वाढ होवु लागल्याने नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसु लागले आहेत. जलपर्णीमुळे डास...\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/nanar-refinary-project-state-congress-leaders-meet-rahul-gandhi-288615.html", "date_download": "2018-11-17T00:27:58Z", "digest": "sha1:5GFF7CMPV7G6XTYWQZWKK2NOEXGCHAQ3", "length": 12853, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'नाणार'विरोधी आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n'नाणार'विरोधी आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा\nराहुल गांधी यांनी या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केल्याची माहिती अशोक वालाम यांनी न्यूज़ 18 लोकमतशी बोलताना दिली.\nनवी दिल्ली, 28 एप्रिल : नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली. आज राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली.\nनाणार प्रकल्पबाधितांच्या शिष्ठमंडळाने राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. संध्याकाळी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे, संजय निरुपम, हुसेन दलवाई, भाई जगताप यांच्यासह नानार प्रकल्प विरोधक समितीचे शिष्ठमंडळ उपस्थित होते.\nया शिष्टमंडळात अशोक वालाम, रामचंद्र मडेकर,योगेश नाटेकर,सत्यजीत चव्हाण, राजेन्द्र पातरबेकर, डॉ. मंगेश सावंत, विक्रांत कर्णिक या 7 जनांचा समावेश होता. राहुल गांधी यांनी या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केल्याची माहिती अशोक वालाम यांनी न्यूज़ 18 लोकमतशी बोलताना दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-191055.html", "date_download": "2018-11-17T00:17:34Z", "digest": "sha1:SIJS2XS44W5JVQM44HEUGZTN6LKXPMJS", "length": 14507, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रकांत पाटलांना पालकमंत्रिपदावरून हटवा - नीलम गोर्‍हे", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nचंद्रकांत पाटलांना पालकमंत्रिपदावरून हटवा - नीलम गोर्‍हे\n27 ऑक्टोबर : कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच सामना रंगलाय. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये एकत्र असलेले सेना आणि भाजप ही निवडणूक मात्र स्वतंत्र लढतायत. त्यामुळे एकमेकांवर होणार्‍या आरोप-प्रत्यारोपांना ऊत आलाय. सेनेच्या प्रवकत्या नीलम गोर्‍हेंनी आज एक मागणी केली आणि यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजलीय. कोल्हापूरची निवडणूक होईपर्यंत चंद्रकांत पाटलांना पालकमंत्री पदावरुन हटवा, अशी मागणी नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.\nकोल्हापूर पालिका निवडणुकीत पक्षांमध्ये टोळी युद्ध चालू आहे. शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे\nकोल्हापूरचे पालकमंत्री चंदकांत पाटील यांची नैतीक जबाबदारी आहे की नाही , पालकमंत्र्यांनी उत्तरदायित्व घेतले पाहिजे. निवडणुकीपर्यंत दुसरे पालकमंत्री नेमले पाहिजे अशी मागणी नीलम गोर्‍हे यांनी केलीये. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणी करणार असल्याचंही नीलम गोर्‍हे यांनी सांगितलं. निवडणुकीत पैसे वाटपाच्या कारणावरून काल राष्ट्रवादी आणि भाजप-ताराराणी आघाडीच्या कार्यकार्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. एवढंच नाहीतर हे प्रकरण एकमेकांची कार्यालय फोडण्यावर गेली. त्यामुळे नीलम गोर्‍हे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक होईपर्यंत चंद्रकांत पाटलांना हटवण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, अलीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरूच आहे. दसर्‍या मेळाव्यातही शिवसेनेनं भाजपवर जाहीर टीका केली होती. आता स्थानिक पातळीवर नेते आमनेसामने आले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: chandrakant patilkolhapurकोल्हापूरचंद्रकांत पाटीलनीलम गोर्‍हेसहकारमंत्री\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/all/page-5/", "date_download": "2018-11-17T01:11:21Z", "digest": "sha1:ELV4SEAU2BEXA4FSTTPUSFIT6OZXNP6X", "length": 11233, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धुळे- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nधर्मा पाटील यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी\n20 जून रोजी धमकी मिळाल्याच्या तक्रारीची नऊ दिवसानंतर दखल घेतल्याचा पाटील कुटुंबियांचा पोलिसांवर आरोप केला आहे.\nटीव्हीचा आवाज वाढवला म्हणून मामाने दिले भाच्याला चटके\nभांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांनाच गावकऱ्यांची मारहाण, सात पोलीस जखमी\nमहाराष्ट्र May 29, 2018\nमनूने जगाला पहिली घटना दिली- संभाजी भिडे\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nमुंबईत आज भर उन्हात हरवणार सावली\nपत्नी आणि मुलीला जिवंत पेटवून देत माजी सैनिक पतीची आत्महत्या\nमहाराष्ट्र May 8, 2018\nकोकणवासीयांची सावली सोडणार साथ\n'हा खेळ सावल्यांचा...', 'या' दिवशी सोडणार सावलीही साथ \nआठ तालुक्यात दुष्काळ जाहीर, विदर्भाला झुकतं माप\nमहाराष्ट्र Apr 24, 2018\nकुंभकर्णालाही आत्महत्या करावीशी वाटेल इतक्या वर्ष काँग्रेस सरकार झोपलं - सुधीर मुनगंटीवार\nडोंबिवलीजवळ स्फोटकांचा मोठा साठा जप्त\nमहाराष्ट्र Apr 16, 2018\n'राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप-शिवसेनेवर बोलायची औकात नाही', राम शिंदेची जहरी टीका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-state-lavel-teacher-award-distribution-70834", "date_download": "2018-11-17T01:05:29Z", "digest": "sha1:YKU3QNLHO2TD6VWLZG3FJSCV4VF3EQVW", "length": 12600, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news state lavel teacher award distribution राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे 18 सप्टेंबरला वितरण | eSakal", "raw_content": "\nराज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे 18 सप्टेंबरला वितरण\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nसोलापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. यंदाच्या वर्षी राज्यातील 108 शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्काराचे वितरण 18 सप्टेंबरला सोलापूर येथे होणार आहे. यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री उपस्थित राहणार आहेत.\nसोलापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. यंदाच्या वर्षी राज्यातील 108 शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्काराचे वितरण 18 सप्टेंबरला सोलापूर येथे होणार आहे. यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री उपस्थित राहणार आहेत.\nराज्य शिक्षक पुरस्कार व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण सोलापुरात करण्याचा मनोदय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केला होता. त्यानुसार हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथे होत असल्याचे बोलले जाते. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह राज्यमंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.\nराज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथे होणार असल्यामुळे त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी तयारी करू लागले आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा पहिल्यांदाच सोलापूर येथे होणार आहे.\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020753-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/municipal-commissioner-of-thane-sanjeev-jaiswal-says-thane-will-be-free-from-potholes-302857.html", "date_download": "2018-11-17T00:40:44Z", "digest": "sha1:XMXRQTGSAKN7ZG2QNGSFGRCZTDUPGHS4", "length": 6300, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - ठाण्यातले खड्डे बुजवण्यासाठी पालिका आयुक्त रस्त्यावर, रात्रभर उभं राहून बुजवून घेतले खड्डे–News18 Lokmat", "raw_content": "\nठाण्यातले खड्डे बुजवण्यासाठी पालिका आयुक्त रस्त्यावर, रात्रभर उभं राहून बुजवून घेतले खड्डे\nनवीन अमेरीकन पद्धतीने काही तासात रस्ते खड्डे मुक्त होतात याची पाहणीदेखील केली\nठाणे, २९ ऑगस्ट- ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळं चहुबाजूनं पालकमंत्री आणि आयुक्त संजीव जैस्वाल यांना टीकाकारांना तोंड द्यावं लागतंय. त्याचबरोबर गणपती आगमनापूर्वीचं ठाण्यातील रस्ते खड्डे मुक्त होतील असं आश्वासन आयुक्त आणि पालकमंत्र्यांनी जनतेला दिलंय. त्यामुळं आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आयुक्त संजीव जैस्वाल चक्क मध्यरात्री ३ वाजेपर्यंत खड्डे बुजवत होते. गेले काही दिवस ठाणे मनपा आयुक्त हे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत खुपच गंभीर असल्याचं पाहायला मिळतंय. थेट आयुक्तच रस्त्यावर उतरलेले पाहतांना ठाणेकरांनीही आयुक्तांच्या या कामाचं स्वागत केलंय.ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यामुळे चहुबाजूने होत असलेली टिका आणि मतदान बहिष्कारासारखी मोहीम, यामुळे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वत्र तोंड द्यावं लागत होतं. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी ठाण्यातील रस्ते खड्डे मुक्त होतील असं आयुक्त आणि पालकमंत्री यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मध्यरात्री ३ वाजेपर्यंत आयुक्त संजीव जैस्वाल आपल्या अधिकाऱ्यांच्या टीमसह रात्रभर ठाण्यातल्या रस्त्यांवरील खड्डे बुझवत होते.पावसानं घेतलेली विश्रांती पाहता दोघांनी नवीन अमेरीकन पद्धतीने काही तासात रस्ते खड्डे मुक्त होतात याची पाहणीदेखील केली. गेली काही दिवस ठाणे मनपा आयुक्त हे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत खुपच गंभीर असल्याचे दिसत असताना विविध एक्सपर्ट बरोबर बैठका घेऊन पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना घेऊन थेट आयुक्त रस्त्यावर उतरले पाहतांना ठाणेकरांनीही आयुक्तांच्या या कामाचे स्वागत केले. मल्हार टाॅकीजपासून खड्डे बुझवण्याचे काम सुरु झाले ते थेट, खारटन रोड, कोरस रोड आणि दोस्ती असे मुख्य रस्ते रात्रभरात आयुक्त संजीव जैस्वाल यांनी उभं राहून खड्डे मुक्त केले.\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020754-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-sd-foundation-vidyadhan-scholarship-appeal-72005", "date_download": "2018-11-17T01:12:43Z", "digest": "sha1:ROBVQJPZB66WHS3XCQF32RXGTAM5IGIY", "length": 12279, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sd foundation vidyadhan scholarship appeal गरीब विद्यार्थ्यांना 'विद्याधन' शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी | eSakal", "raw_content": "\nगरीब विद्यार्थ्यांना 'विद्याधन' शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nपुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.\nपुणे : 'इन्फोसिस'चे सहसंस्थापक एस.डी. शिबुलाल आणि त्यांच्या पत्नी कुमारी शिबुलाल यांनी सुरू केलेल्या सरोजिनी दामोधरन फाऊंडेशनच्या वतीने यंदापासून महाराष्ट्रात विद्याधन शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\nपुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. अकरावी आणि बारावीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, त्यांनी चांगली गुणवत्ता मिळविल्यास पुढील पदवीच्या शिक्षणासाठीही त्यांना अभ्यासक्रमाच्या शुल्कानुसार 10 ते 60 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.\nविद्याधन शिष्यवृत्तीअंतर्गत देशातील सहा राज्यांमधील गरीब विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. दहावी, अकरावी किंवा बारावीमध्ये किमान 90 टक्के गुण मिळविलेले सर्वसाधारण विद्यार्थी, तसेच 75 टक्के मिळविलेल्या अपंग विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. www.vidyadhan.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर आहे. अधिक माहितीसाठी vidyadhan.maharashtra@sdfoundationindia.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधता येईल.\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020754-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/comfort/comfort-price-list.html", "date_download": "2018-11-17T00:39:33Z", "digest": "sha1:VQWBZBFPJRZ5F2I5OOLGN64SJU5NHU7O", "length": 11997, "nlines": 249, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कंफोर्ट India मध्ये किंमत | कंफोर्ट वर दर सूची 17 Nov 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकंफोर्ट India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nकंफोर्ट दर India मध्ये 17 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 6 एकूण कंफोर्ट समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन Super ग्रीप बॅसिक्वेल ऑर्थोपेडिक कशीव ब्लॅक अँड बेरीज आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत कंफोर्ट आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन रायसिन कार कंफोर्ट किट ब्लॅक Rs. 922 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.181 येथे आपल्याला तुपे R कार सीट नेक कशीव पिल्लोव ब्लॅक कॉलवर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nतुपे R कार सीट नेक कशीव पिल्लोव ब्लॅक कॉलवर\nरायसिन कार कंफोर्ट किट बेरीज\nतुपे R तुपे R कार सीट नेक कशीव पिल्लोव ग्रे कॉलवर\nSuper ग्रीप बॅसिक्वेल ऑर्थोपेडिक कशीव ब्लॅक अँड बेरीज\nरायसिन कार कंफोर्ट किट ब्लॅक\nस्पीडवावं डेसिग्नेर कार सीट नेक कशीव पिल्लोव ब्लॅक अँड बेरीज कॉलवर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020754-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-success-story-marathi-forward-market-agricultural-commodities-6557", "date_download": "2018-11-17T01:14:58Z", "digest": "sha1:OTJPT6S6RMJWK76DXS7SXBQ7URYULCUA", "length": 24196, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture success story in marathi, forward market of agricultural commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमका, हरभरा वगळता सर्व पिकांच्या भावात वाढ\nमका, हरभरा वगळता सर्व पिकांच्या भावात वाढ\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nया सप्ताहात हळद वगळता सर्वांचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका व हरभरा वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.\nसोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जुलै फ्युचर्समध्ये विकला, तर ३.७ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,९१६) मिळेल. गवार बीचे भाव जूनमध्ये सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.८ टक्क्यांनी अधिक (रु. ४,३७६) मिळतील. कापसाचे भाव जुलै मध्ये ५.१ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २१,०००). गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.\nया सप्ताहात हळद वगळता सर्वांचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका व हरभरा वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.\nसोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जुलै फ्युचर्समध्ये विकला, तर ३.७ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,९१६) मिळेल. गवार बीचे भाव जूनमध्ये सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.८ टक्क्यांनी अधिक (रु. ४,३७६) मिळतील. कापसाचे भाव जुलै मध्ये ५.१ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २१,०००). गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.\nरबी मक्याच्या (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु.१,१७३ ते रु. १,१५०). या सप्ताहात त्या रु. १,१४८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२५० वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१४० वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,४२५ आहे. वाढत्या उत्पादनाच्या व नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे.\nसाखरेच्या (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात चढत होत्या (रु. २,९५२ ते रु. ३,३६१). या सप्ताहात त्या रु. ३,३६१ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,११७ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३६१ वर आल्या आहेत. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन : २५० लाख टन). साखरेचे भाव काही प्रमाणात चढण्याची\nसोयाबीन फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात रु. ३,९९७ पर्यंत वाढल्या व नंतर त्या रु. ३,८०० च्या दरम्यान राहिल्या. गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी घसरून रु. ३,७९१ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ३.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,७७७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,९१६ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनससहित) रु. ३,०५० आहे. आंतरराष्ट्रीय व देशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खाद्य तेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. शासनाने हमी भावाने सोयाबीन जरी खरेदी करण्याची तयारी दर्शवली असली, तरी या वर्षी ती वेळ येणार नाही. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनावर जाईल, असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). शासनाचे सोया पेंडीच्या निर्यातीला उत्तेजन देण्याचे धोरण आहे. आयात शुल्क ४० टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर वाढवले आहे. आवक कमी होत आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमतींत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.\nहळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारीमध्ये घसरत होत्या (रु. ७,३५२ ते ६,५७८). या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी वाढून रु. ६,७६४ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,८०० वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,९२८). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात मागणीसुद्धा वाढती आहे. मात्र, पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमतीमधील वाढ रोखली जाईल.\nगव्हाच्या (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात वाढत होत्या. ( रु. १,६०० ते रु. १,७७७). या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी घसरून रु. १,७७६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७२१ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,७५५). एप्रिलपासून मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे.\nगवार बीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ४,८३१ ते रु. ४,२७६). या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,३११ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जून २०१८ मधील फ्युचर्स किमती १.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३७६). किमती घसरण्याचा संभव आहे.\nफेब्रुवारी महिन्यात हरभरयाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती रु. ३,७८९ वरून २० तारखेला ३,९८८८ पर्यंत वाढल्या; नंतर त्या घसरत महिना-अखेर रु. ३,६६५ पर्यंत आल्या. या सप्ताहात त्या १.८ टक्क्यांनी घसरून रु. ३,६६२ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,६९६ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,७४०). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.\nएमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात रु. २०,५९० वरून १९ तारखेला रु. १९,९३० पर्यंत घसरल्या; नंतर त्या पुन्हा रु. २०,९९० पर्यंत वाढल्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. २०,९३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,९७४ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक\nआहेत (रु. २१,०००). आंतरराष्ट्रीय मागणी कमी आहे. कपाशीचा एप्रिल २०१८ डिलीवरी भाव (एनसीडीइएक्स) प्रति २० किलोसाठी रु. ९४७ आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलो गाठ).\nहळद सोयाबीन हमीभाव minimum support price साखर गहू कापूस\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nहळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...\nकापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...\nहळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...\nइंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...\nपुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...\nऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...\nसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nव्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...\nसंतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...\nनवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...\nहमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...\nतेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...\nथेट विक्रीचे देशी मॉडेलमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व...\nशेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसायफॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या...\nहेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’चलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत...\nखरीप मका, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा...\nकृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...\nसोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या...या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या...\nसोयामील निर्यात ७० टक्के वाढण्याचा अंदाजदेशाची सोयामील (सोयापेंड) निर्यात २०१८-१९ या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/prime-minister-narendra-modi-tomorrow-in-karnataka-288765.html", "date_download": "2018-11-17T00:13:07Z", "digest": "sha1:YCVZ7KOZKI4H5A75U4TBIOEBAGTX4NGL", "length": 6004, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून कर्नाटकच्या आखाड्यात; मोदी, शहा, योगींच्या 65 सभा–News18 Lokmat", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून कर्नाटकच्या आखाड्यात; मोदी, शहा, योगींच्या 65 सभा\nमोदींनी आतापर्यंत कर्नाटकात फारसा प्रचार केलेला नाहीये. पण शेवटच्या १० दिवसांमध्ये मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ मिळून कर्नाटकात एकूण ६५ सभा घेणार असल्याचं कळतंय.\nकर्नाटक, 30 एप्रिल : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आखाडा आता तापायला लागलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी एकूण 65 सभा घेणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1मे पासून कर्नाटक दौऱ्यावर आहेत. चिक्कोडी, बेल्लारी, रायचूर, विजापूर, बंगळुरूमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत. मोदींनी आतापर्यंत कर्नाटकात फारसा प्रचार केलेला नाहीये. पण शेवटच्या १० दिवसांमध्ये मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ मिळून कर्नाटकात एकूण ६५ सभा घेणार असल्याचं कळतंय. यामध्ये मोदींच्या १५, अमित शहांच्या ३० आणि योगींच्या २० सभा असतील. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी योगी अधिक सभा घेतील, जेणेकरून हिंदुत्वाचा मुद्दा मतदारांपर्यंत पोहचवता येईल, असं भाजपमधल्या सूत्रांकडून सांगण्यात येतंय.भाजपची रणनीती\n- मोदी एकूण 15 सभा घेणार - अमित शहांच्या सभांचा आकडा 30 - योगी आदित्यनाथ 20 सभा घेणार - 1 मे रोजी मोदी कर्नाटक दौऱ्यावर - चिक्कोडी, बेल्लारी, रायचूर, विजापूर, बंगळुरूमध्ये मोदींची सभा - गुजरातप्रमाणं सुरुवातीपासून मोदींचा सहभाग नाही- कर्नाटकात मोदींपेक्षा अमित शहांच्या सभा अधिक तर दुसरीकडे काँग्रेसही एकूण ४० स्टार प्रचारकांना उतरवणार आहे. राहुल आणि सोनिया गांधी, आणि डॉ. मनमोहन सिंगही कर्नाटकात प्रचार करणार आहेत. पण काँग्रेसकडून या दौऱ्याबाबतच्या तारखा अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत तर दुसरीकडे संपूर्ण कर्नाटक राज्याचे लक्ष लागलय ते बदामी या मतदारसंघावर..या मतदारसंघांमधून विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्याविरोधात बी. श्रीरामलु भाजपकडून, तर हणमंत माविनमरद हे जनता दल सेक्युलर कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/chase/", "date_download": "2018-11-17T00:18:48Z", "digest": "sha1:5VPZVGY7JB7DCC2X4Z2AUZZ5SVML2D7A", "length": 9395, "nlines": 114, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Chase- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nआनंद आहुजाच्या वाढदिवसाला मेव्हणीचं अनोखं गिफ्ट\nसोनम कपूरचा पती आनंद अाहुजाचा लग्नानंतरचा वाढदिवस खूपच स्पेशल ठरला. सोनमची बहिण रियाने आनंदसाठी खास बुटाच्या आकाराची फ्लॉवर अरेंजमेंट भेट म्हणून दिली.\nरजनीकांतच्या 'या' सच्चा चाहत्याने 2 किलो मीटर पाठलाग करत पकडला चोर\nअंधेरीत तरुणीचा पाठलाग, 2 आरोपींना अटक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/bridge-over-river-was-carried-125824", "date_download": "2018-11-17T00:59:56Z", "digest": "sha1:2YRMNOPHTWBNYQLCNEWOAELG6V2PY7IX", "length": 11383, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "The bridge over the river was carried पुराने नदीवरील पुलच गेला वाहून | eSakal", "raw_content": "\nपुराने नदीवरील पुलच गेला वाहून\nरविवार, 24 जून 2018\nउपळी, अंधारी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने उपळी ते भराडी रस्त्यावर असलेला पूल वाहून गेल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. खचलेल्या पुलाचे काम लवकर करावे अशी मागणी नागरिक करत आहे.\nसिल्लोड(औरंगाबाद)- उपळी, अंधारी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने उपळी ते भराडी रस्त्यावर असलेला पूल वाहून गेल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. खचलेल्या पुलाचे काम लवकर करावे अशी मागणी नागरिक करत आहे.\nशनिवारी (ता.23) रात्री 11 वाजेच्या दरम्यान नदीला अचानक आलेल्या मोठ्या पुरामुळे नदीकाठच्या लोकांना कुटुंबासह गुरांना घेऊन उंच ठिकाणी जावे लागले. अंजना नदीला पहिलाच मोठा पूर आला असून यापूर्वी, असा पूर कधीच पाहिला नाही, असे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nग्राहकाचे पैसे सव्याज परत करा;महारेराचा डीएसकेंना आदेश\nपुणे - करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही सदनिकेचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी संबंधित ग्राहकाला एका महिन्याच्या आत...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nदिव्यांगांसाठी ईटीसी सेंटर उभारण्याचा निर्णय\nनाशिक - दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ईटीसी सेंटर उभारण्याचा...\nनिसर्गाची अनुभूती अन्‌ वन विभागाला उत्पन्न\nजळगाव - शहरातील मध्यवर्ती भागापासून काही किलोमीटरवर असला तरी लांडोरखोरी उद्यान परिसर शहरवासीयांसाठी पर्वणी ठरला आहे. वन विभागाने या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/nokia-new-model-2133495.html", "date_download": "2018-11-17T00:53:17Z", "digest": "sha1:RXW3BHLC2BY5WPO5NU5UFJCNKXHWBWW2", "length": 5843, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nokia-new-model | नोकियाचा एन ९ बाजारात लवकरच येणार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनोकियाचा एन ९ बाजारात लवकरच येणार\nमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी नोकिया लवकरच नवीन स्मार्टफोन लौंच करणार आहे.\nनोकियाचा एन ९ बाजारात लवकरच येणार\nमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी नोकिया लवकरच नवीन स्मार्टफोन लौंच करणार आहे. एन ८ या मोडेलला मिळालेल्या यशानंतर आता कंपनी एन ९ हा नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये सादर करणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मोबाईल मार्केटमध्ये नोकियाचा वाटा कमी झाला आहे. त्यामुळे नोकियाने अलीकडच्या काळात अनेक नवीन मोडेल्स सादर केली आहेत. त्यापैकी एन ८ या मोडेलला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. एन ९ या मोडेलमध्ये १२ मेगापिक्सेल कॅमेरा राहणार आहे. याशिवाय त्यात अद्ययावत असा मिगो इंटरफेस असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एन ९ लवकरच लौंच होणार आहे. परंतु, किंमत आणि इतर गोष्टी अजून अधिकृतरीत्या स्पष्ट नाहीत.\n5 कॅमेरे असणारा जगातील पहिला स्मार्टफोन, सर्व कॅमेऱ्यांची पॉवर 71 मेगापिक्सेल\nअमेरिका, रुस आणि चीनसारख्या देशांतुन भारतावर झाले 4.36 लाख सायबर अटॅक.....\nJio च्या 398 किंवा त्यापेक्षा अधिकच्या रिचार्जवर मिळेल 300 चा कॅशबॅक; Paytm, Amazon Pay सह या 2 प्लॅटफॉर्मवर घ्या ऑफरचा लाभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/node/2642", "date_download": "2018-11-17T01:21:02Z", "digest": "sha1:APFUYKH73INXJ6MRW2HVH2UBHFIW4WTL", "length": 14102, "nlines": 93, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कोपरगावातील खाद्याची मेजवानी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकोपरगाव शहरात प्रामुख्याने कानकुब्जी कुटुंबीयांचे मिठाईचे दुकान व त्या दुकानातील बिट्टाबाईची जिलेबी प्रसिद्ध होती. ते मूळचे उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सिक्टीयापूर्वा गावचे होते. त्यांची पत्नी बिट्टाबाई या कोपरगावच्या रामलाल हलवाई व पत्नी गोदावरी यांची कन्या होय. ते स्थलांतर करून कोपरगावी दत्ताच्या पारावर राहू लागले. तेथेच त्यांनी जिलेबीचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या जिलेबीला कोपरगावकरांनी दिलेल्या पसंतीने ते कोपरगावच्या आश्रयास कायमचे राहिले. शुद्ध तूप, रंगाचा वापर न करता तयार होणारी कुरकुरीत व दर्जेदार जिलेबी कोपरगाव, नगर जिल्ह्यातच नव्हे तर परदेशी गेलेल्यांसमवेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका व सौदी अरेबियातही पोचली आहे. कानकुब्जींचे दुकान त्यांच्या पाचही मुलांनी सांभाळले आहे. कानकुब्जी यांची तिसरी पिढी जिलेबीचा व्यवसाय सांभाळत आहे.\nकोपरगावच्या पांडे यांचे पेढेही, कोपरगावकरांचे प्रेम मिळवून आहेत.\nकानकुब्जी व पांडे या दोन्ही कुटुंबीयांच्या माल तयार करायच्या भट्ट्या महादेवाचे मंदिराजवळ होत्या.\nकानकुब्जी व पांडे कुटुंबीय सावळाविहिर, शिर्डी येथील बाजारहाट देखील करायचे. साईबाबा शिर्डीच्या बाजारात त्या दोन्ही कुटुंबीयांच्या दुकानात भिक्षुकीसाठी कटोरा घेऊन जायचे आणि भिक्षा वाढल्यानंतर डोक्यावर काठी ठेवून आशिर्वाद द्यायचे, अशा आठवणी दोन्ही कुटुंबीय सांगतात.\nमारवाडी ब्राह्मण समाजाचे दगडू महाराज वयाच्या आठव्या वर्षी कोपरगावला आले. त्यांनी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम अशा वेळी स्वयंपाक करण्यास प्रारंभ केला व पुढे कॅटरिंग व्यवसायात मोठी प्रगती केली. अतिउत्तम, रूचकर जेवण बनवण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हते. त्यांना नाशिक, नगर, पुणे तसेच इतर ठिकाणांहूनही मोठमोठ्या समारंभात जेवण बनवण्यासाठी बोलावले जाई. केशरी जिलेबी हा त्यांचा विशेष पदार्थ. दगडू महाराज उपाध्ये तीन वर्ष ‘पीपल्स बँके’चे संचालक तसेच व्हाईस चेअरमनपदीही होते.\nकोपरगावच्या गांधी चौकातील विजय शंकर थिएटर (सुदेश) जवळ असलेली दौलतची भेळ, भाऊराव कहार यांची लस्सी, सदूची भजी, लालाची पाणीपुरी, सुंदरची भजी यांची आठवण कोपरगावचे वयस्कर नागरिक काढतात. तसेच गांधे चौकातील तपसीप्रसाद व स्पिलोसीय यांचे कलाकंद, फाफडा हे देखील कोपरगावच्या खाद्य संस्कृतीचे वैशिष्ट्य होय. त्यांची मुले महेश व अजय यांनी ते टिकवून ठेवले आहे.\nठाकूर यांची रमेश भेळही नावाजलेली होती. भेळ या शब्दाला भत्ता हा शब्द परिसरात ऐकण्यास मिळतो. दौलत नावाची व्यक्ती भत्त्याच्या पुड्यांवर स्वत:चा फोटो व नाव असलेली हँन्डबिले लावून विकायची. सदू आदमाने यांचे भजी आणि सदाशिव खोसे, जयसिंग पाटील यांचा भत्ता हादेखील तत्कालीन कोपरगावचे वैशिष्ट्य होते.\nकोल्ड्रिंक्सची दुकाने अस्तित्वात नव्हती. आईस्क्रिम पार्लरचे नावसुद्धा माहीत नव्हते. फक्त कुल्फी हे उन्हाळ्यात खाद्य असे. हातगाडीवर अजमेर कुल्फी विकली जायची. झब्बुलाल जैन राजस्थान प्रांतातील अजमेर येथून चार महिन्यांच्या कालावधीत कोपरगावी येत असत व उन्हाळ्याचा हंगाम संपल्यानंतर परत अजमेरला जात असत. झब्बुलाल हे धोतर, नेहरू शर्ट व काळी टोपी घालत असत. काळी टोपी ही त्यांची कुल्फीची गाडी ओळखण्याची खुण होती. कुल्फीची गाडी प्रत्येक गल्लीत आल्यानंतर झब्बुलाल हे ‘बालं बालीया पिस्ते वालीया इलायची वालीया मलई ऽऽऽ’ अशी आरोळी देऊन मुलांना आकर्षित करायचे. त्यांची ही परंपरा पुढे त्यांचे नातू अनिल जैन यांनी कायम ठेवली आहे. एक आण्याला विकली जाणारी कुल्फी आता पाच रूपयांस विकली जाते, दोन आण्यांची कुल्फी दहा रूपयांस विकली जात आहे. आईस्क्रिम व कोल्ड्रिंक्स यांसाठी ‘अनिल कोल्ड्रिंक्स’ने कित्येक वर्षांपासून वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे.\nहिरालालजी लाडे यांनीही ‘गणेश भेळ’च्या रूपाने तो मान पुन्हा मिळवला. कोपरगावातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेलेली मुले, सासरी गेलेल्या मुली, कोपरगावी येणारे पाहुणे कोपरगावात आल्यानंतर ‘गणेश’ची भेळ बांधून नेतात. ‘रसराज’चे केशवराव साबळे यांनीही हॉटेल व्यवसायात नाव कमावले आहे. गवळींची आणि सावजींची मिसळ, राधाकिसन हलवाईचे मुगवडे ही कोपरगावची वैशिष्ट्ये बनून गेली आहेत.\n(‘असे होते कोपरगांव’ या पुस्तकातून पुनरद्धृत)\nलेखक: बेबी मनोहर मराठे\nसंदर्भ: पुणतांबा, गोदावरी नदी, चांगदेव महाराज, स्वयंभू देवी मूर्ती, कोपरगाव तालुका, Kopargaon Tehsil, Puntamba, Ahamadnagar\nबाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज\nसंदर्भ: चांदेकसारे, कोपरगाव तालुका, महाराष्‍ट्रातील मंदिरे, भैरवनाथ, जोगेश्‍वरी देवी, दंतकथा-आख्‍यायिका, गुढीपाडवा, Ahmadnagar, Kopargaon Tehsil, Chandekasare Village, Bhairavnath, देवस्‍थान, भैरव\nउपेक्षित जेऊरकुंभारी हवामान केंद्र\nसंदर्भ: हवामान केंद्र, जेऊरकुंभारी, कोपरगाव तालुका, Ahamadnagar, Kopargaon Tehsil, Jeurkumbhari Village\nकुंभारी गावचे राघवेश्वर शिवमंदिर\nसंदर्भ: कोपरगाव तालुका, गोदावरी नदी, शिवमंदिर\nसंदर्भ: कोपरगाव तालुका, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-75698.html", "date_download": "2018-11-17T00:14:40Z", "digest": "sha1:4L72MFQHFNM5Y5W77ZIJMOHLHKR2TW7K", "length": 1446, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - हॅपी बर्थ डे सचिन–News18 Lokmat", "raw_content": "\nहॅपी बर्थ डे सचिन\nहॅपी बर्थ डे सचिन\nहॅपी बर्थ डे सचिन\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-126012.html", "date_download": "2018-11-17T00:59:38Z", "digest": "sha1:WPBRLKJYS44F3YS5XU4HPAVX77TZPJVZ", "length": 18600, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुमित्राताई महाजन, माझ्या वहिनी", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nसुमित्राताई महाजन, माझ्या वहिनी\nसेक्रेटरी मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश\nकेळशीच्या महाजनांची इंदूर आणि पुणे ही दोन घरं. भौगोलिक अंतर असूनही पिढ्यांपिढ्यापासून या दोन्ही घरात अतिशय सख्य आहे. एकमेकांकडे प्रत्येक कार्यक्रमांना आम्ही जात असतो. राष्ट्रसेविका समितीच्या सुमित्राताई आणीबाणी नंतर राजकीय कार्यात सक्रिय झाल्या. आठ वेळा एकाच मतदार संघातून, एकाच पक्षातून खासदार म्हणून लोकसभेवर निवडल्या जाणार्‍या सुमित्राताईंनी जागतिक विक्रम केला आहे. राजकीय क्षेत्रात यशाच्या पायर्‍या चढत जाणार्‍या सुमित्राताई कुटुंबीयांमध्ये मात्र आजही सहजपणे मिसळून जातात, प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून सहभागी होतात. प्रेमळ, आर्जवी स्वभावामुळे सर्वांना त्यांनी जिंकले आहे. अभ्यासूवृत्ती आणि कष्टाळू स्वभाव यामुळे खासदारकीच्या या कार्यकाळात त्या अनेक समित्यांमध्ये सभासद आणि संचालकही होत्या.\nसभांनिमित्त जेवढ्या वेळा त्या हैदराबादला आल्या तेंव्हा प्रत्येक वेळी आमच्या घरी आल्या व राहिल्यासुद्धा. सरकारी गेस्ट हाऊसमध्ये न रहाता आपल्या साध्या घरी राहणेच त्यांना आवडते. एकदा सुमित्रावहिनी राहिल्या होत्या आणि सकाळी सहा-साडे सहाला मी उठले तर त्या ओट्याशी होत्या. आपल्या आधी त्या उठलेल्या पाहून मी थोडी ओशाळले. तर त्या सहजपणे म्हणाल्या अग मी सकाळी लिंबू-पाणी घेते, लिंबू शोधून घेतलं आणि माझं काम झालं. तू कर आराम मी गच्चीत चालूनही येईन. २००३ मध्ये सुमित्रावहिनी माहिती दूरसंचार खात्याच्या राज्यमंत्री असताना हैदराबादला आल्या होत्या. सकाळी ९ वाजता टेलिफोन केंद्रातील सभेपासून सुरु झालेला त्यांच्या दिवसाची रात्री ९ वाजता वैदिक धर्म प्रकाशिका या मराठी संस्थेच्या शताब्दी समारंभाने सांगता झाली. त्यानंतर त्या मला म्हणाल्या आता तुझ्याकडे जाऊ, जावयांना भेटायला नको कां अजित देवधरांचा तेंव्हा अपघात झाला होता म्हणून ते घरीच होते. सुमित्राताई दिवसभर दमलेल्या असूनही आवर्जून वाकडी वाट करून आमच्या घरी आल्या.\nसुमित्राताईंना वाचनाची आवड आहे आणि मराठी संस्थांसमोरील प्रश्नांचीही जाण आहे. सेतू माधवराव पगडी यांचे समग्र साहित्य आम्ही २०१० मधे मराठी साहित्य परिषदेतर्फे आठ खंडातून प्रकाशित केले होते. सुमित्राबाईंनी माझ्या घरी ते सर्व खंड उत्सुकतेने पाहिले. महाराष्ट्र सरकारने पूर्वी कबूल केलेले अनुदान त्यावेळी मुख्यमंत्री बदलल्यामुळे आम्हाला मिळाले नव्हते. दिल्लीला गेल्यावर सुमित्राताईंनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना यासंबंधी पत्र पाठविले. मराठीच्या कामाकडे त्यांचं लक्ष वेधले. परिषदेची मी कार्यवाह आणि पगडी प्रकल्पाची सहसंपादक आहे. म्हणून माझे केवळ कौतुक न करता त्यांनी ते समग्र पगडी साहित्य विकतही घेतले. वाचन लेखनाची आवड, राष्ट्रसेविका समितीचे कार्य आणि सामाजिक उपक्रम यामुळे सुमित्राताईंना माझ्या आईबद्दल व आम्हा मुलींबद्दल विशेष आपुलकी आहे. २०१२ मधील चिपळूणच्या साहित्य संमेलनामध्ये आमची भेट झाली तेव्हा भारतीय भाषांमधील स्त्री साहित्याचा मागोवा या ग्रंथाच्या दोन खंडाची माहिती घेताना मी त्याची एक संपादक आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला व त्यांनी तेही ग्रंथ विकत घेतले. यावरून त्यांचं ग्रंथप्रेम दिसून येते.\nआम्ही दिल्लीला गेलो की त्यांच्याकडे मुक्काम असतो. आणि सुमित्रा वहिनीही महाजनांच्या माहेरवाशिणी म्हणुन कौतुकाने आमचे स्वागत करतात.\nआजच्या काळात अपवादाने आढळणारी आपुलकी त्या भेटींतून जाणवते. कुटुंबातील सर्वात मोठी सून म्हणून जबाबदारीने सर्वांचे हवे नको पहाणार्‍या सुमित्राताई सर्वांच्या आवडत्या आहेतच. आज संपूर्ण लोकसभेचे कामकाज त्या तसेच समर्थपणे नियंत्रित करतील असा मला विश्वास आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\n#AmritsarTrainTragedy नियमांच्या अवमानाचे बळी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/skill-development-and-mudra-bank-collaboration-for-organizing-employment-fairs/", "date_download": "2018-11-17T01:00:59Z", "digest": "sha1:LL2FG7D4LYCTAIRBOQ75CCZGNXPCB2R6", "length": 9065, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कौशल्य विकास-मुद्रा बँकेची सांगड घालून रोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकौशल्य विकास-मुद्रा बँकेची सांगड घालून रोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे\nमुंबई: कौशल्य विकास आणि मुद्रा बँकेची सांगड घालून युवकांना स्वयंरोजगारासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करावे, त्यासाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृहात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nअर्थमंत्र्यांनी राज्यातील सात जिल्ह्याच्या रोजगार संधींचा आढावा घेतला. यामध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.या जिल्ह्यातील नैसर्गिक विकासाच्या क्षमता आणि त्या अनुषंगाने तिथे सुरु करता येणारे रोजगार यासंबंधी केपीएमजी आणि पीडब्ल्यूसी या कंपन्यांनी त्यांचे सादरीकरण केले. या सात जिल्ह्यात रोजगार संधींची वाढ करताना ते पर्यावरणस्नेही,भौगोलिक गरजांची पूर्तता करणारे आणि स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ करणारे असावेत, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले. या कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.\nसात जिल्ह्यांमध्ये कृषी, पणन, वनोपज, कृषी प्रक्रिया केंद्र, दुग्ध-मत्स्य व्यवसाय, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, निसर्ग पर्यटन यासह अनेक रोजगार संधी उपलब्ध आहेत. चंद्रपूर येथे फ्लाय ॲशपासून विटा बनवण्याचा उद्योग अधिक वेग घेऊ शकतो. या सर्व क्षेत्रातील रोजगार संधींचा विचार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आणि त्यादृष्टीने कौशल्य विकासाची गरज या गोष्टी विचारात घेतल्या जाव्यात, नियोजन विभागाने यासाठी समन्वयाने काम करावे, रोजगार संधींची उपलब्धता ही कालबद्ध पद्धतीने केली जावी, ती इतरांना दिशादर्शक असावी असेही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nemployment mudra Sudhir Mungantiwar सुधीर मुनगंटीवार मुद्रा रोजगार पर्यटन tourism employment fair रोजगार मेळावा\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/14467", "date_download": "2018-11-17T00:14:30Z", "digest": "sha1:KLHMGXOW4YPGSM5IBLTAS2BRGHRTEQHS", "length": 3460, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फटाकेमुक्त : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फटाकेमुक्त\nदिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.\nRead more about फटाकेमुक्त दिवाळी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-part-123-1608196/", "date_download": "2018-11-17T00:40:07Z", "digest": "sha1:W35NVNME3N5XCMU6BRLQG3WBBGCWHLLL", "length": 51335, "nlines": 246, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta readers letter part 123 | पाकिस्तानला तर हेच हवे होते.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nपाकिस्तानला तर हेच हवे होते..\nपाकिस्तानला तर हेच हवे होते..\n‘पाकिस्तानी पाखंड’ हा २७ डिसेंबरचा संपादकीय लेख वाचला\nकुलभूषणच्या आई व पत्नीचे मंगळसूत्र व कुंकू उतरवून भारतीयांचा अपमान करणे, याकरिताच त्यांच्या भेटीचे राजकारण पाकिस्तानने केले असावे. भारतीय प्रसारमाध्यमे, विविध संस्था, संघटना, वकील मंडळी यांचा तिळपापड कसा होईल, याची मजा पाकिस्तानने घेतली आणि आपण ती घेऊ दिली. त्यात संसदेचे अधिवेशन चालू आहे. त्याच सुमारास हे भेटीचे केलेले आयोजन, त्यामुळे संसदेतील सदस्यांचा थयथयाट भारतीय चित्रवाणीवर पाहून पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी व लष्कराने स्वतची भरपूर करमणूक करून घेतली असेल. त्यांना हवे ते घडविण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले, यात शंका वाटत नाही.\nपाकिस्तानवर जितके अधिक तोंडसुख, तितका तो खरा देशाभिमानी, असे आम्हा भारतीयांना वाटते आहे का त्यापेक्षा, त्या भारतीय महिलांनी ठरलेली भेट स्वाभिमानाने नाकारली असती किंवा तिथेच धरणे धरले असते, तर पाकिस्तानची जगात, आपोआप छीथू झाली असती, अगदी भारतीयांनी काहीही टिप्पणी न करता त्यापेक्षा, त्या भारतीय महिलांनी ठरलेली भेट स्वाभिमानाने नाकारली असती किंवा तिथेच धरणे धरले असते, तर पाकिस्तानची जगात, आपोआप छीथू झाली असती, अगदी भारतीयांनी काहीही टिप्पणी न करता महिलांनी पाकिस्तान्यांना दिलेला असा धडा, खूप वरच्या पातळीतला म्हणून तो आपला स्वाभिमान झाला असता. पण हे आपण शिकणार कधी महिलांनी पाकिस्तान्यांना दिलेला असा धडा, खूप वरच्या पातळीतला म्हणून तो आपला स्वाभिमान झाला असता. पण हे आपण शिकणार कधी अर्थात आपल्या पतीला आणि मुलाला पाहण्यास आतुरलेल्या त्या स्त्रियांना हे सुचले पाहिजे असे नाही, हे मान्य आहे. पण आता याबाबत पाकिस्तानचा बदला घेण्याची जी भाषा देशात चाललेली आहे, याचा अर्थ आपण त्यांच्या एखाद्या स्त्रीचा असा अपमान करण्याने साधणार आहोत का\nस्त्रियांचा बळी देऊन दोन्ही बाजूंच्या पुरुषांनी स्वतचा अहंकार शमविण्याचा केलेला प्रयत्न, हे कधीच न संपणारे आणि शतकानुगणिक चालणारे पुरुषी राजकारण आहे. यात मुत्सद्देगिरी कोणतीही नाही, फक्त द्वेष आहे आणि त्यामुळे कोणतेही प्रश्न कधीही सुटलेले नाहीत; हे आपण कधीतरी लक्षात घेऊ या.\n– मंगला सामंत, पुणे\nसर्वात मोठे राजनैतिक आव्हान\n‘पाकिस्तानी पाखंड’ हा २७ डिसेंबरचा संपादकीय लेख वाचला, पाकिस्तानने जी काही कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीस वागणूक दिली ती सरबजीत यांच्या प्रकरणाची पुन्हा आठवण करून देणारी आहे.\nपाकिस्तानचे हे वागणे त्यांच्या स्वभावाला अनुसरूनच आहे. स्वतच्या दहशतवादी कृतीचे एकप्रकारे समर्थनच करण्यासाठी भारतावर ठपके ठेवण्याचे प्रकार पाकिस्तानने आधीही केले आहेत. जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय कल हा भारतीयांच्या बाजूने आहे आणि तो सरबजीत प्रकरणीसुद्धा होता. आता खरा कस लागणार आहे तो पाकिस्तानची पडद्यामागची बाजू समोर आणताना. सुषमा स्वराज यांची आजवरची कारकीर्द पाहता आपण हेही करू, अशी आशा आहे. मात्र जर याप्रकरणी सर्व आंतरराष्ट्रीय मत भारताच्या बाजूने असून जर कुलभूषण जाधव यांना परत सुखरूप भारतात आणले नाही तर, हा सरकारचा मोठा राजनैतिक पराभवच म्हणावा लागेल.\n– नितीन गव्हाणे, लातूर\nकोठे गेले ते लाख लाख मोच्रेकरी, कोठे गेले ते मेणबत्तीवाले, कोठे गेले पाक कलाकारांना घेऊन सिनेमे काढणारे व कलेला सीमा नसतात असे तोंड वर काढून बोलणारे विचारवंत. कोठे गेले मयतांसाठी न चुकता दर वर्षी मोच्रे काढणारे मोच्रेकरी, कोठे गेले सर्जकिल स्ट्राइकचे पुरावे मागणारे काही पक्षांचे आमदार-खासदार फक्त विधानसभांत वा लोकसभेत पाकिस्तान मुर्दाबाद म्हणून घोषणाच देणार आहेत का\n– विनोद जोशी, मुंबई\n‘विद्यापीठ दर्जावाढीचे आव्हान’ हा लेख (२८ डिसें.) वाचला. विद्यापीठांच्या सांपत्तिक स्थितीची तुलना मर्यादित अर्थानेच करता येईल. मुळात आपली विद्यपीठे मागे पडतात ती फक्त आपल्याकडे संसाधने कमी आहेत म्हणून, असे म्हणणे थोडे गैर वाजवी होईल.\nमध्यंतरी ‘लोकसत्ता’नेच पुणे विद्यपीठाच्या पीच.डी. प्रवेश प्रक्रियेची लक्तरे मांडली होती, त्यात प्रशासकीय सुधारणा कदाचित झाली असावी; पण गुणवत्तेचे काय जर अवघ्या पाच मिनिटांत पीएच.डी.च्या मुलाखती होत (उरकल्या जात) असतील तर आपल्या विद्यापीठांतील संशोधनाचा दर्जा काय असेल हे सांगायलाच नको.\nज्या लोकांना फक्त नोकरी मध्ये बढती हवी आहे आणि त्यासाठी पीएच.डी.हवी आहे किंवा प्रस्थापित लोकांना नावापुढे डॉ. लावायला हवे आहे अशांकडून संशोधनाची अपेक्षा व्यर्थ आहे. दर्जा उंचावण्यासाठी फक्त पैसे (एन्डोव्मेंट) नाही तर तशी मानसिकता हवी आहे, दर्जाबाबत तडजोड न करणारे मनुष्यबळ प्रत्येक पातळीवर असायला हवे.. आणि हे होत नसेल तर कठोर शासन ही व्हायला हवे. असे होत नाही, तोवर सगळा कागदी खेळ चालूच राहील.\nजे सरकार नगरसेवक , आमदार -खासदार निधीचा विनियोग जनतेसमोर मांडत नाही .. ते सरकार पारदर्शक कसे विकासाची इंजिने’ ठरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील (ग्रामपंचायत , पंचायत समिती , जि. प., नगरपरिषदा वा महापालिकांतील) कामांचा ताळेबंद जनतेसमोर मांडण्यासाठी कचरते .. ते सरकार पारदर्शक कसे विकासाची इंजिने’ ठरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील (ग्रामपंचायत , पंचायत समिती , जि. प., नगरपरिषदा वा महापालिकांतील) कामांचा ताळेबंद जनतेसमोर मांडण्यासाठी कचरते .. ते सरकार पारदर्शक कसे जे सरकार शैक्षणिक संस्थातील पायाभूत सुविधा , प्राप्त फीचा विनियोग , शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक अर्हता या सारख्या बाबी पालकांना पासून ‘गुप्त’ ठेवण्यास प्राधान्य देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना अभय देते .. ते सरकार पारदर्शक कसे जे सरकार शैक्षणिक संस्थातील पायाभूत सुविधा , प्राप्त फीचा विनियोग , शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक अर्हता या सारख्या बाबी पालकांना पासून ‘गुप्त’ ठेवण्यास प्राधान्य देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना अभय देते .. ते सरकार पारदर्शक कसे जे सरकार ‘मी लाभाथी’ अशा जाहिराती तत्परतेने करते, ते सरकार विविध योजनांतील लाभार्थीची यादी पब्लिक डोमेनवर टाकण्यास मात्र का तप्तरता दाखवत नाही जे सरकार ‘मी लाभाथी’ अशा जाहिराती तत्परतेने करते, ते सरकार विविध योजनांतील लाभार्थीची यादी पब्लिक डोमेनवर टाकण्यास मात्र का तप्तरता दाखवत नाही जे सरकार सरकारी इमारतीवरील होणारा खर्च , केलेल्या कामांची यादी संकेतस्थळावर मांडत नाही; ते सरकार पारदर्शक कसे जे सरकार सरकारी इमारतीवरील होणारा खर्च , केलेल्या कामांची यादी संकेतस्थळावर मांडत नाही; ते सरकार पारदर्शक कसे जे सरकार नागरिकांसाठी माहिती खुली करण्यास प्राधान्य देण्यापेक्षा, ती माहिती माहिती अधिकारातून देखील मिळू नये यात धन्यता मानते, ते सरकार पारदर्शक कसे \nजे सरकार उक्तीतील पारदर्शकता कृतीत उतरवत नाही; ते सरकार पारदर्शक कसे \n– सुधीर ल. दाणी, नवी मुंबई\n..मग डॉ. आंबेडकरही चुकीचे का\n‘प्रतिगामी पुरोगामित्व’ हे तिहेरी तलाकच्या अनुषंगाने लिहिलेले संपादकीय (लोकसत्ता, २६ डिसेंबर) वाचले व खेद वाटला. त्यात म्हटले आहे- ‘‘काही डाव्यांनी तर या संपूर्ण प्रकरणालाच वेगळे वळण देण्याचे खेळ सुरू केले आहेत. एकीकडे त्रिवार तलाकला विरोध करायचा आणि दुसरीकडे सामाजिक बदल ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे, नागरिकांच्या मूलभूत गरजांच्या पूर्तीतूनच बदलासाठी आवश्यक भूमी निर्माण करायला हवी अशी भंपक बोटचेपी बौद्धिके प्रसृत करायची हा तो खेळ. त्यांचा रोख अर्थातच समान नागरी कायद्याकडे आहे.’’ यातून कम्युनिस्ट विरोध दिसून येतोच, पण समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. आंबेडकर यांचे या अनुषंगाने काय मत होते, याबद्दल हा लेख अनभिज्ञ कसा, असाही प्रश्न पडतो.\nकायद्याचे गाढे अभ्यासक डॉ. ना. य. डोळे यांची ‘समान नागरी कायदा’ ही पुस्तिका उद्बोधक आहे. त्यात त्यांनी केलेले विवेचन ‘समान नागरी कायदा, समान नागरी कायदा’ म्हणून नाचणाऱ्यांना चपराक आहे. डॉ. डोळे लिहितात, ‘‘घटना समितीत चर्चा चालू असतानासुद्धा सर्व मुस्लीम सदस्यांनी समान नागरी कायद्याला विरोध केला होता. त्या वेळी चच्रेला डॉ. आंबेडकरांनी समर्थपणे उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘विवाह, घटस्फोट, वारसा ही क्षेत्रे सोडून बाकी सर्व क्षेत्रांत ब्रिटिश काळात समान नागरी कायदा झाला आहेच. तेव्हा त्याला विरोध करण्यात मुस्लीम सदस्यांनी फार उशीर केला आहे. आता आपण इतके पुढे आलो आहोत की समान नागरी कायदा सर्व क्षेत्रांत येणार, याच दिशेने आपली प्रगती होणार. ज्याप्रमाणे मुसलमानांसाठी आता वेगळा फौजदारी कायदा होणार नाही, शरियतप्रमाणे शिक्षा दिल्या जाणार नाहीत, त्याप्रमाणे हळूहळू सर्व नागरिकांना विवाह, वारसा वगरे बाबतीतही समान कायदा लागू करावा लागेल.’ त्याचबरोबर समान नागरी कायद्यासाठी सक्ती केली जाणार नाही, विशिष्ट कालमर्यादा घालून दिली जाणार नाही, हेही बाबासाहेबांनी सांगितले. समान नागरी कायदा करायचाच तर तो फक्त सर्व संबंधितांच्या समतीने, घाई न करता केला जाईल हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते. हिंदू धर्मीयांचाही समान नागरी कायद्याला विरोध होता आणि तशी निवेदने कायदा मंत्रालयाकडे सादर झाली होती. पं. नेहरूंनी या चच्रेत घटना समितीत भाग घेतल्याचे दिसत नाही.’’ या पाश्र्वभूमीवर आंबेडकरांनाही भंपक म्हणायचे का\nया पाश्र्वभूमीवर कम्युनिस्टांनी समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर उथळपणे वागून भाजपशी स्पर्धा करावी, अशी अपेक्षा आहे का भाजपला या प्रश्नाबद्दल इतका पुळका असेल तर त्याने आधी गोळवलकर गुरुजींचे विचारधन नाकारावे. दिल्लीला ‘दीन दयाल शोध संस्थान’चे उद्घाटन करताना आपल्या भाषणात गोळवलकरांनी सांगितले की, समान नागरी संहितेचा प्रश्न राष्ट्रीय एकात्मतेच्या समस्येशी जोडला जाऊ नये.\nथोडक्यात, समान नागरी कायदा हवाच; परंतु तो कोणत्याही एका धर्मावर आधारलेला असू नये. तो विज्ञाननिष्ठा, मानवता, स्त्री-पुरुष समानता व लोकशाही या तत्त्वांवर आधारलेला असावा, अशी कम्युनिस्टांची ठाम धारणा आहे व त्यामुळेच त्यांना या बाबतीत भाजपप्रमाणे सोंगे करावी लागत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे.\n– राजन बावडेकर, मुंबई\nशाळाबंदीचा निर्णय मागे घ्या, हे सांगण्याची अनेक कारणे..\n‘शिक्षण क्षेत्राची ‘शाळा’’ हे २८ डिसेंबरचे संपादकीय वाचले. शाळा बंद करण्याचा निर्णय किती गंभीर आहे, याची माझ्यासह इतर जे ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांना नक्कीच जाणीव आहे. माझ्याच गावचे उदाहरण द्यायचे झाले तर ज्या वेळी माझ्या गावात फक्त प्राथमिक शाळाच होती तेव्हा, जास्तीत जास्त १० ते १५ टक्के मुलेच माध्यमिक शिक्षण पूर्ण करीत. त्यातही मुलांचेच प्रमाण अधिक असायचे. मुलींची शिक्षणाची अवस्था अगदी केविलवाणी होती, परंतु ज्या वेळी माध्यमिक शाळा गावात उभारण्यात आली त्या वेळी शिक्षणाचे प्रमाण ९५ ते ९८ टक्क्यांपर्यंत गेले. जर गावात शाळा नसती तर कदाचित मी ‘लोकमानस’ला प्रतिक्रिया देऊ शकलो असतो का हा मोठा प्रश्नच आहे.\nदुसरा मुद्दा आहे खासगी शाळांचा, मुळात खासगी शिक्षणाला माझ्यासारखे अनेक जण विरोधच करतील. कागदोपत्री ‘ना नफा’ तत्त्व आणि भले नाव ‘न्यासा’चे असले, तरी उद्योजक- खासगी संस्थाचालक हे जास्तीत जास्त नफ्याचाच विचार करणार, हे साहजिकच. समजा त्यांच्या शाळा दर्जेदार शिक्षण देणाऱ्या असल्या, तरी त्या ग्रामीण भागात नसणारच. मग आम्ही ग्रामीण भागात जन्माला आलो हा आमचा गुन्हा आहे का तिसरा मुद्दा आहे शहरी भागातील गरिबांचा. वर्षांला वाढणाऱ्या खासगी शाळांच्या फीमुळे गरिबांच्या अगदी नाकी नऊ आणले आहे. त्यांनी घर सांभाळावे की मुलांची फी भरण्यातच मरावे. त्यावर कोणी म्हणेल, त्यांच्यासाठी तर २५ टक्के कोटा शिल्लक आहे (आता तर नर्सरीपासूनच आहे तिसरा मुद्दा आहे शहरी भागातील गरिबांचा. वर्षांला वाढणाऱ्या खासगी शाळांच्या फीमुळे गरिबांच्या अगदी नाकी नऊ आणले आहे. त्यांनी घर सांभाळावे की मुलांची फी भरण्यातच मरावे. त्यावर कोणी म्हणेल, त्यांच्यासाठी तर २५ टक्के कोटा शिल्लक आहे (आता तर नर्सरीपासूनच आहे); तर सरकारने किती टक्के गरीब मुले या शाळांत आहेत आणि निम्न मध्यमवर्गीयांना खरोखरच हा भार पेलू शकतो का, याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करावा.\nशेवटचा मुद्दा मुलींच्या शिक्षणाचा. अशा प्रकारच्या तुघलकी निर्णयामध्ये भरडल्या जातात त्या मुली. आधीच स्त्री-शिक्षणाविषयी आपल्या समाजात खूपच उत्साह आणि त्यात आता हा अधिकच दुखद निर्णय. मला तरी शिक्षणाविना घरात बसलेल्या असंख्य विद्यार्थिनींचा केविलवाणा चेहराच समोर येतो. आपल्या माध्यमातून सरकारला शाळाबंदीचा निर्णय मागे घ्यावा एवढी विनंती करावीशी वाटते.\n– विशाल भुसारे, मालेगाव (ता.बार्शी, सोलापूर)\nइंग्रजी माध्यमाच्या शाळा का वाढतात, यापेक्षाही मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांची दयनीय अवस्था का झाली याचा विचार करणे आवश्यक आहे. जि.प.शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची मुले त्याच शाळेत का शिकत नाहीत या शिक्षकांना स्वतच्या गुणवत्तेवर विश्वास नाही या शिक्षकांना स्वतच्या गुणवत्तेवर विश्वास नाही म्हणून त्यांनी स्वतच्या मुलांना इंग्रजी शाळेत घातले का म्हणून त्यांनी स्वतच्या मुलांना इंग्रजी शाळेत घातले का मग आम्ही सर्वसामान्यांनी आमची मुले जि.प. शाळेत का घालायची मग आम्ही सर्वसामान्यांनी आमची मुले जि.प. शाळेत का घालायची शिक्षणमंत्र्यांना नवेच निर्णय घ्यायचे असतील, तर सर्व सरकारी शाळांतील शिक्षकांची मुले ही त्याच शाळेत शिकली पाहिजेत, अशी सक्ती करावी. त्यामुळे तरी राज्यातील सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होईल.\n– कृष्णा जायभाये, काकडहीरा (बीड)\nशैक्षणिक सत्राच्या अधेमधे राज्य सरकार तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेत असेल तर कैक विद्यार्थ्यांची शैक्षणिक आबाळ होणार, याला जबाबदार कोण\n– बाळकृष्ण शिंदे, पुणे\n‘आरटीई’ने घातलेल्या बंधनाचे काय\nबंद केलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी समायोजित केले जाणार आहे, असा सरकार दावा करते. पण ज्या शाळा बंद होणार आहेत, त्यांतल्या ठरावीक शाळा सोडल्या तर अनेक शाळा तीन ते सात किलोमीटर अंतरावर आहेत. तर सरकार त्यांचे नेमके समायोजन करणार तरी कुठे मग ‘शिक्षण हक्क कायद्या’नुसार (‘आरटीई’नुसार) मुलाला प्राथमिक शिक्षण हे घरापासून एक किलोमीटरच्या आत उपलब्ध असावे, या बंधनाचे काय\nज्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्यातील बहुतेक शाळा या डोंगराळ व दुर्गम भागातील आहेत.ज्या भागात आजपर्यंत शाळेत जाण्याकरिता रस्ते व नद्यांवर पूल नाहीत, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे अशा परिस्थितीत जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे शाळाच बंद करण्याचा निर्णय होतो कसा\nज्या जिल्ह्य़ातील ‘हारिसाल’ गाव डिजिटल खेडे केले, म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात गाजावाजा केला गेला, त्याच अमरावती जिल्ह्य़ामध्ये ४९ शाळांतील २९९ विद्यार्थ्यांचे भविष्य वाऱ्यावर येणार आहे.\n– प्रतीक प्रमोदराव खडसे, शेंदुरजना घाट (वरुड, अमरावती)\nमुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाची भूमिका इथे अशी, न्यायालयात निराळी\n‘तिहेरी तलाक विधेयक घटनाविरोधी, महिलाविरोधी : मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाचा दावा’ ही बातमी आणि ‘प्रतिगामी पुरोगामित्व’ हा अग्रलेख (२६ डिसें.) वाचला. विधेयकाला ‘विरोधासाठी विरोध’ करणे, हा मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाचा निर्णय असू शकतो. पण इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील अलीकडच्या या संबंधातील खटल्यात (शायराबानो वि. केंद्र सरकार) मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाने घेतलेली भूमिका तसेच या संबंधात सर्वोच्च न्यायालयात त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र हे त्यांच्या सध्याच्या भूमिकेशी अगदी विसंगत आहे.\nहे समजून घेण्यासाठी आपल्याला २२ ऑगस्ट रोजी न्यायालयाने दिलेल्या निकालपत्रातील परिच्छेद १९८ बारकाईने पाहावा लागेल. यात ते म्हणतात : मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाने अर्जदारांच्या विनंतीचे प्रमुख विरोधक (प्रतिवादी) यांनीसुद्धा अर्जदारांच्या बाजूने मांडण्यात आलेले मुद्दे मान्य करताना, अशी भूमिका घेतली, की धर्म आणि श्रद्धा यांच्याशी निगडित मुद्दय़ांच्या बाबतीत न्यायपालिकेने हस्तक्षेप करू नये. ते न्यायपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही. हे त्यांचे म्हणणे आम्ही मान्य करीत आहोत. पण मंडळाने हेही मान्य केले, की विधिमंडळ हे काम करू शकते. या म्हणण्याला घटनेच्या अनुच्छेद २५(२), अनुच्छेद ४४ आणि सातव्या परिशिष्टामधील संयुक्त सूचीतील क्र. ५ यांचा आधार आहे. विधिमंडळाने योग्य ते कायदे करूनच या प्रश्नावर तोडगा काढला जाऊ शकतो, असे आमचे स्पष्ट मत आहे.\nपुढे निकालपत्रात मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाने या संदर्भात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा उल्लेख आहे: मी, मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाचा कार्यवाह असे जाहीर करतो, की आम्ही आमची वेबसाइट, प्रकाशने व समाजमाध्यमे यांच्याद्वारे निकाह लावणाऱ्या सर्व काझींना अशा सूचना देऊ की मतभेदांवरून तलाक झाल्यास, एका बैठकीत तीनदा ‘तलाक’ उच्चारून नवरा तलाक देणार नाही. तसे करणे शरियतच्या विरोधी आहे. त्याचप्रमाणे काझी निकाह लावताना नवरा व नवरी दोघांनाही आपल्या निकाहनाम्यात अशी अट नमूद करण्यास सुचवतील, की त्यामुळे ते लग्न (निकाह) तिहेरी तलाक पद्धतीने मोडले जाऊ शकणार नाही.\nयाचबरोबर मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाच्या कार्यकारी मंडळाने १५ व १६ एप्रिल रोजी संमत करण्यात आलेल्या तलाकसंबंधी काही ठरावांच्या प्रती न्यायालयात सादर केल्या. त्यांत तलाकसंबंधी सुधारित आचारसंहिता तसेच तिहेरी तलाक टाळण्याविषयी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.\nमुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून त्यांनी तिहेरी तलाक (तलाक ए बिद्दत) टाळण्याविषयी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. यावरून अर्जदारांच्या विनंतीची दखल घेऊन त्यासंबंधी तोडगा काढण्यास मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळानेसुद्धा राजी असल्याचे दिसते.\nहे सर्व विचारात घेऊनच, घटनेच्या अनुच्छेद १४२ नुसार न्यायालयाला देण्यात आलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तिहेरी तलाक रोखण्यासाठी कायदा करण्यास सुचवले आहे. असे असताना, आता या विधेयकाला विरोध करणे, हे मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे ठरेल. जी गोष्ट मंडळ स्वत: सर्व काझींना मार्गदर्शी सूचना देऊन करणार होते, तेच काम सरकार कायदा आणून करू पाहत असेल, तर त्यात गैर ते काय\nराहिला प्रश्न काँग्रेसच्या भूमिकेचा. काँग्रेसनेसुद्धा केवळ ‘विरोधासाठी विरोध’ असे करून, मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाची री ओढणे, अत्यंत चुकीचे ठरेल. नव्याने काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या राहुल यांनी त्यांच्या वडिलांनी (राजीव गांधींनी) शहाबानोप्रकरणी केलेली ऐतिहासिक चूक पुन्हा करू नये. या बाबतीत इतिहासाची (त्यातील चुकांची) पुनरावृत्ती मुस्लीम महिलांच्या तसेच देशाच्याही दृष्टीने अयोग्य ठरेल.\n– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)\n‘कुतूहला’तून स्मरलेले आणि उरलेले..\nवर्ष संपत आलं, तेव्हा जाणवलं, की कुतूहल या मविपतर्फे लिहिल्या जाणाऱ्या सदरातला मोजमापन हा विषय आता संपेल. नव्या वर्षी एखादा नवा विषय सुरू होईल, याचा आनंद आहेच. पण मोजमापनाची विविध एकेकं, निर्देशांक कसे घडले-घडवले गेले, ते वाचायला खूपच मजा आली आणि बरीचशी नवी माहिती मिळाली. लेखन नेहमीप्रमाणेच खास मविपशैलीचं, माहितीपर, तरीही रंजक होतं. कुरकुरीतपणा या आपल्या जिभेला जाणवणाऱ्या संवेदनेचं मापन करण्याविषयीचा डॉ. बाळ फोंडके यांचा लेखनतुकडा खुसखुशीत होता. चवींच्या मापनाविषयीही वाचायला मिळालं. डिजिटल विश्वाशी संबंधित अनेक मोजमापांची माहिती मिळाली. संगणकाच्या माऊसच्या सूक्ष्म हालचाली मोजणारं मिकी (मिकीमाऊसमधला मिकी) हे एकक. बिट म्हणजे माहिती नोंदण्याचं सर्वात लहान एकक, तर बाइट म्हणजे आठ बिट्स. बीअर्ड सेकंद या एककाची माहितीही मिळाली. एका सेकंदात दाढीचा केस जितका वाढेल, तितकी लांबी म्हणजे हा दाढी-सेकंद. वेळ मोजण्यासाठी संगणकशास्त्रात वापरलं जाणारं नॅनोसेंचुरी हेही अजब एकक. वेबसाइटभेटींचं मोजमापन कसं करतात, ते समजून घेता आलं.\nजग जवळ आलंय, हे आपल्याला सतत जाणवत असतं. ही जगाची जवळीक मोजण्याचं ‘डिग्रीज ऑफ सेपरेशन’ हे एकक कसं वापरलं जातं, ते समजलं. देशादेशातला दहशतवाद मोजणारा संयुक्त दहशतवाद निर्देशांकही निघाला आहे. २०१६ सालच्या यादीत दहशतवादबाधित पहिल्या १२ देशांत भारत आठवा असल्याचं तेव्हाच कळलं. जनगणना माहीत होतीच, आता नागरीकरण वाढत असताना नगरविकासमापन, नागरी उत्कर्षमापन, नागरी राज्य-कारभार निर्देशांक, कार्बनविरहित शहर विकास निर्देशांक अशा नव्या- धोरणं ठरवण्यासाठी मदत करणाऱ्या- संकल्पना मोजल्या जात आहेत. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी मेहबूब-उल-हक आणि अन्य तज्ज्ञांसोबत मानव विकास निर्देशांक ही संकल्पना घडवली. त्याही पुढे आता सामाजिक प्रगती निर्देशांक मानवजीवन दर्जा मोजमापनही सुरू झालं आहे. मानवी आनंदाचं मापन, देशादेशातल्या संस्कृतीचं मोजमापनही आहे.\n‘इम्पॅक्ट फॅक्टर’च्या मदतीने नियतकालिकांच्या दर्जाचं मापन करतात. कुतूहल सदर ‘लोकसत्ता’ वाचकांच्या माहितीत मोठी भर घालत आलं आहे. त्यामुळे ‘लोकसत्ता’चा दर्जा नक्कीच वरच्या श्रेणीत मोजला जाईल.\nया सदरात दोन उल्लेख वाचायला मिळाले नाहीत, एक – रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुराला, त्याच्या शरीराची गरज भागवणाऱ्या कॅलरीजचं मापन करून डॉ. अभय बंग यांनी रोहयो कामाच्या मजुरीचे दर ठरवले होते. दुसरं – शिकण्याची गुणवत्ता मोजण्याची ‘प्रथम’ या संस्थेने घडवलेली ‘असर’ पद्धत. (आणखीही एक : ‘अच्छे दिन’ कसे मोजायचे, तेही सांगितलं असतं, तर बरं झालं असतं\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/government-resolutions/", "date_download": "2018-11-17T00:00:32Z", "digest": "sha1:UGY6UC6IUJLB6SOXLNHQEO2QLBGU2R4S", "length": 53440, "nlines": 167, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "KJ Marathi - Agriculture News in Marathi, Marathi news, Marathi agriculture news, news from mumbai, news from pune", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत 201811131528430901 13 November 2018\n2 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे 201811121239144201 12 November 2018\n3 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत 201811061555534701 06 November 2018\n4 महसूल व वन विभाग राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत 201811061721013119 06 November 2018\n5 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत 201811061610349901 06 November 2018\n6 नियोजन (रोहयो) विभाग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना 201811051444365716 05 November 2018\n7 उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग अटल सौर कृषी पंप योजना-2 201811031831134610 03 November 2018\n8 उच्च व तंत्र शिक्षण विभाग सन 2018-19 च्या खरीप हंगामातील दुष्काळ सदृश्य तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत 201811031304405808 03 November 2018\n9 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत 201811031501385801 03 November 2018\n10 ग्राम विकास विभाग मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या प्रचलित धोरणात सुधारणा करण्याबाबत 201811021621399120 02 November 2018\n11 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत कांदा चाळ उभारणी प्रकल्प सन 2018-19 मध्ये राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत 201811021518239601 02 November 2018\n12 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात मत्स्यबीज प्रमाणीकरण व मत्स्यबीज केंद्रांचे प्रमाणन प्रणाली लागू करण्याबाबत 201811021606221701 02 November 2018\n13 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग हंगाम 2017-18 मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत NeML पोर्टलवर नोंदणी केलेल्या, परंतु ज्यांच्याकडून हरभरा खरेदी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना रुपये 1000 प्रति क्विंटल अर्थसहाय्य देण्याबाबत 201811011655288002 01 November 2018\n14 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग कृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांंतर्गत सन 2018-19 करिता अन्नधान्य पिकांतर्गत कडधान्य पिकाचे उत्पादन वाढीसाठी क्षेत्र विस्तार (वाढीव) कार्यक्रम राबविण्यातबाबत 201810311541123401 31 October 2018\n15 महसूल व वन विभाग सन 2018 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याबाबत 201810311722349219 31 October 2018\n16 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत केलेल्या निधीचे अतिरिक्त वैरण विकास कार्यक्रमाकरिता रु.10 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत 201810301718007701 30 October 2018\n17 मृद व जलसंधारण विभाग जलसमृद्धी यंत्रसामुग्री (अर्थमुव्हर्स) व्याज अर्थसहाय्य योजनेबाबत 201810291108047026 29 October 2018\n18 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात नारळ विकास मंडळ, कोची पुरस्कृत नारळ विकास योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत 201810291537384301 29 October 2018\n19 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्यातील मत्स्यव्यवसाय विकासासाठी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत ससून गोदी मासेमारी बंदराचे आधुनिकीकरणाच्या कामास सुधारित मान्यता देणेबाबत 201810251546016701 25 October 2018\n20 जलसंपदा विभाग प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तसेच बळीराजा जलसंजीवनी योजना यामध्ये समाविष्ट प्रकल्पांचा कामांच्या देयकांच्या अदायगी करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याबाबत 201810241534576827 24 October 2018\n21 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यातील दुधास अनुदान व दुग्ध भुकटी निर्यातीस प्रोत्साहनपर अनुदानाकरिता आकस्मिकता निधीद्वारे प्राप्त रुपये 80.00 कोटी निधी उपलब्ध करून देण्याबाबत 201810231433410301 23 October 2018\n22 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सन 2018-19 मध्ये राज्यातील संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरण या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत 201810231605511101 23 October 2018\n23 सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग राष्ट्रीय सहकारी विकास निगम योजनेंतर्गत मंजुरी प्रदान करण्यात आलेल्या 7 कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत 201810241144048702 23 October 2018\n24 उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी \"लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना\" राबविणेबाबत 201810191746159210 19 October 2018\n25 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सन 2018-19 या वर्षातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेकरिता अर्थसंकल्पीत तरतुदीस प्रशासकीय (वित्तीय मान्यतेसह) मान्यता व मंजूर निधी वितरणास मान्यता देणेबाबत 201810191739043701 19 October 2018\n26 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सेंद्रिय शेती / विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेतंंर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविणे 201810161746236301 16 October 2018\n27 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग केंद्र शासन अर्थसहाय्यीत नीलक्रांती धोरणातंर्गत सागरी व निमखारे क्षेत्रातील मत्स्यव्यवसायाचे एकात्मिक विकास व व्यवस्थापन या योजनेस प्रशासकीय मान्यता 201810171241177401 16 October 2018\n28 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग केंद्र शासन अर्थसहाय्यीत नीलक्रांती धोरणातंर्गत भूजलाशयीन क्षेत्रातील मत्स्यव्यवसायाचे एकात्मिक विकास व व्यवस्थापन या योजनेस प्रशासकीय मान्यता 201810171235201701 16 October 2018\n29 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु.22.855 कोटी निधी वितरीत करणे 201810151613470101 15 October 2018\n30 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना 2018-19 मध्ये आंबिया बहाराकरिता लागू करण्याबाबतच्या दिनांक 28/09/2018 च्या शासन निर्णयावरील शुद्धीपत्रक 201810121811362401 12 October 2018\n31 सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग राज्यातील 108 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नवीन गोदामांची उभारणी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत 201810121735245602 12 October 2018\n32 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी 06/04/02 दुधाळ संकरित गायी / म्हशींचे गट वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेंतर्गत योजनेस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणेबाबत 201810121257336401 12 October 2018\n33 नियोजन विभाग, रोहयो प्रभाग विविध योजनांच्या अभिसरणामधून \"पालकमंत्री शेत / पाणंद रस्ते योजना\" राबविणेबाबत शुद्धीपत्रक 201810121713037516 12 October 2018\n34 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग खरीप पणन हंगाम 2018-19 मध्ये खरेदी केलेल्या ज्वारी व मक्याचे लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये वाटप करण्याबाबत 201810101513549206 10 October 2018\n35 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ, कोल्हापूर यांनी उत्पादित केलेल्या सर्व वस्तू जिल्ह्यातील सर्व अधिकृत रास्तभाव / शिधावाटप दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्याबाबत 201810101505009906 10 October 2018\n36 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सन 2018-19 या वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत रु. 100 कोटी निधींचा कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रम राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 201810101520090301 10 October 2018\n37 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग उन्नत शेतकरी समृद्ध शेतकरी मोहीम राबविणेबाबत मार्गदर्शक सूचना (सन-2018-19) 201810101517056501 10 October 2018\n38 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सन 2018-19 करिता कृषी उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बाब बदलास मंजुरी, हरभरा बियाण्याचे अनुदान दर निश्चिती आणि योजनेंतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी शेतकरी उत्पादक कंपन्याच्या समावेशाबाबत 201810091621157401 09 October 2018\n39 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्यामार्फत जिल्हा नियोजन मंडळ, राज्यस्तरीय योजना, केंद्र पुरस्कृत योजना व अन्य विभागाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून राबविण्यात येणाऱ्या योजनांना तांत्रिक मंजुरी प्रदान करण्याबाबत 201810091615102001 09 October 2018\n40 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांना आदिवासी उप योजनेंतर्गत सन 2018-2019 या आर्थिक वर्षात मंजूर केलेले (कार्यक्रमांतर्गत) अनुदान वितरीत करण्याबाबत 201810081729571101 08 October 2018\n41 सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थाना सन 2018-19 मध्ये 25% अनुदान मंजूर करण्याबाबत 201810051311510402 05 October 2018\n42 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही योजना राबविण्यास सुधारित मान्यता 201810051457011001 05 October 2018\n43 सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पास (MACP) रु. 3333.00 लाख इतक्या रकमेचा निधी वितरीत करणेबाबत 201810051150379202 04 October 2018\n44 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान (एनएमअेइटी) अंतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप अभियान (एसएमएसपी) या केंद्र पुरस्कृत योजनेंर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमासाठी सन 2017-19 मध्ये अनुसूचित जमाती संवर्गाकरिता असलेला अखर्चित निधी सन 2018-19 मध्ये खर्च करण्यास मान्यता देणेबाबत 201810041648376401 04 October 2018\n45 उच्च व तंत्र शिक्षण विभाग गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत 201810041656050508 04 October 2018\n46 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग वाहनांवरील फिरते दुध विक्री केंद्राद्वारे आरे दुध आरे सह उत्पादने / दुग्धजन्य पदार्थ, विक्री करण्यास परवानगी देण्याबाबत 201810011301234909 01 October 2018\n47 महसूल व वन विभाग गोंदिया वन विभागात मोह फुलांचे संकलन, संस्करण, साठवणूक मूल्यवर्धन व विपणन या बाबतच्या बांधकामाच्या दोन अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत 201810011805154419 01 October 2018\n48 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग भाजीपला रोपमळे, फळ रोपमळे व स्थानिक उद्याने या योजनेत्तर योजनेस सन 2018-19 साठी निधी वितरीत करणेबाबत 201810011244142701 01 October 2018\n49 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सन 2018-19 मध्ये राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीची योजना राबविण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत 201810011249221201 01 October 2018\n50 अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पणन हंगाम 2018-19 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान / भरडधान्य खरेदीबाबत 201809291653450406 29 September 2018\n51 सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - 2017 201809291237003802 29 September 2018\n52 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना 2018-19 मध्ये अंबिया बहाराकरिता लागू करण्याबाबत 201809291747232801 28 September 2018\n53 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग कृषी विभागातील विविध योजनांमधील अस्थायी पदे सन 2018-19 मध्ये चालू ठेवणेबाबत 201809281752131001 28 September 2018\n54 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासकीय दुध योजनेंतर्गत दुध खरेदीच्या दरात व वितरक कमिशन दरामध्ये सुधारणा करण्याबाबत 201809271244352801 27 September 2018\n55 ग्राम विकास विभाग मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत 121 ग्रामपंचायतींच्या बांधकामास मंजुरी प्रदान करणेबाबत 201809241440329720 24 September 2018\n56 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग पुनर्ररचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2018-19 मध्ये मृग बहाराकरिता राज्य हिस्सा 50 टक्के निधी वितरीत करणेबाबत 201809241557378401 24 September 2018\n57 जलसंपदा विभाग यशदा, पुणे येथे जलसाक्षरता केंद्र आणि चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद व डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी अमरावती येथे विभागीय जलसाक्षरता केंद्रे स्थापन करण्याबाबत (सुधारित) 201809191717376427 19 September 2018\n58 जलसंपदा विभाग जलसाक्षरता केंद्र : जलसेवकांबाबत मार्गदर्शक सूचना 201809191641063327 19 September 2018\n59 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान (एनएमअेटी) अंतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप अभियान (एसएमएसपी) या केंद्र पुरस्कृत योजनेंंतर्गत बीज ग्राम कार्यक्रमासाठी सन 2017-18 मध्ये अनुसूचित जाती संवर्गाकरिता असलेला अखर्चित निधी सन 2018-19 मध्ये खर्च करण्यास मान्यता देणेबाबत 201809181614492501 18 September 2018\n60 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सन 2018-19 या आर्थिक वर्षात 29-दुध खरेदी या उद्दिष्टाखाली दिनांक 10.05.2018 च्या शासन निर्णयानुसार दुध भुकटीचे अनुदान अदा करण्यासाठी पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीचे वितरण 201809151112103601 14 September 2018\n61 सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग सन 2018-19 या आर्थिक वर्षातकरिता महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पास (MACP) रु. 9211.00 लाख इतक्या रकमेचा निधी वितरीत करणेबाबत 201809121622459802 12 September 2018\n62 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 201809121634341101 12 September 2018\n63 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग ऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठीच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 201809121610227101 12 September 2018\n64 आदिवासी विकास विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, नंदुरबार या महाविद्यालयाकरिता सन 2018-19 या आर्थिक वर्षात निधी वितरीत करणेबाबत 201809101318443824 11 September 2018\n65 महसूल व वन विभाग पिक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील अॅपद्वारा (Mobile App) गा.न.नं 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपलब्ध करून देण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबविणे व त्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत 201809101543174019 10 September 2018\n66 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या दारात गाई व म्हशींंमध्ये मे. जे. के. ट्रस्ट, ठाणे या सेवाभावी संस्थेमार्फत कृत्रिम रेतनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे या प्रकल्पास मंजुरी प्रदान करण्याबाबत 201809071709096201 07 September 2018\n67 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या दारात गाई व म्हशींंमध्ये बायफ, पुणे या सेवाभावी संस्थेमार्फत कृत्रिम रेतनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे या प्रकल्पास मंजुरी प्रदान करण्याबाबत 201809071703476001 07 September 2018\n68 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी हा विषय संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्या विषयसूचीमध्ये समाविष्ट करण्याबाबत 201809061706302001 06 September 2018\n69 सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग राज्यातील 31 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाजार आवारात धान्य चाळणी प्रकल्प उभारणी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत 201809041230318502 04 September 2018\n70 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सन 2018-19 मध्ये क्रॉपसॅप योजनेंतर्गत शेंदरी बोंड अळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरिता रु. 1697.08 लक्ष निधी वितरीत करणेबाबत 201809011149264901 01 September 2018\n71 महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन आठवडा साजरा करणेबाबत 201809011146083719 01 September 2018\n72 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सन 2018-19 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत रु. 300 कोटी रकमेच्या वार्षिक कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास शासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत 201809011717476401 01 September 2018\n73 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग कृषी विषयक आकडेवारीचा अहवाल वेळेवर देण्याच्या योजनेसाठी सन 2018-19 मध्ये निधी वितरीत करणेबाबत 201808301448085401 30 August 2018\n74 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग पिकांच्या आकडेवारीत सुधारणा करण्याच्या योजनेसाठी सन 2108-19 मध्ये निधी वितरीत करणेबाबत 201808311128317101 30 August 2018\n75 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग भाजीपाला रोपमळे, फळ रोपमळे व स्थानिक उद्याने या योजनेत्तर योजनेस सन २०१८-१९ साठी उर्वरित बाबीसाठीचा निधी वितरीत करणेबाबत 201808281105480101 28 August 2018\n76 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियान सन 2018-19 मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबविण्यासाठी रु. 898 लक्ष निधी वितरीत करणेबाबत 201808281654191501 28 August 2018\n77 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत (NMSA) मृद आरोग्य पत्रिका (SHC) योजना सन 2018-19 मध्ये राबविण्याकरिता प्रशासकीय मान्यता देणेबाबत 201808241622359001 24 August 2018\n78 महसूल व वन विभाग महाराष्ट्रातील बांबू क्षेत्राचे सशक्तीकरण करण्यासाठी 'बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र' या कंपनीची स्थापना करण्याबाबत 201808241609285619 24 August 2018\n79 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या स्मरणार्थ दिनांक 25 ऑगस्ट 2018 रोजी राज्यात 'शेतकरी दिन' साजरा करण्याबाबत 201808211721321901 21 August 2018\n80 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यातील दूध व दूध भुकटी निर्यातीस प्रोत्साहनपर अनुदान व दूध उत्पादक शेतकरी यांना खरेदी दरात वाढ मिळण्याकरीता करावयाच्या उपाययोजना (सुधारित-2) 201808211754529301 21 August 2018\n81 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन २०१७-१८ चा अखर्चित निधी पुनरुज्जीवित करून चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत 201808141246035101 14 August 2018\n82 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग कापूस पिकावरील शेंदरी बोंड अळी नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती नियुक्त करणेबाबत 201808131257423301 13 August 2018\n83 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान या कार्यक्रमांतर्गत रुपये 15 कोटी निधी उपलब्ध करून देणेबाबत व सदर योजना पुढे चालू ठेवणेबाबत 201808011155150019 01 August 2018\n84 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यातील दूध व दूध भुकटी निर्यातीस प्रोत्साहनपर अनुदान व दूध उत्पादक शेतकरी यांना खरेदी दरात वाढ मिळण्याकरीता करावयाच्या उपाययोजना (सुधारित-1) 201808011125479501 31 July 2018\n85 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग ऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्मसिंचनाखाली आणण्यासाठीच्या योजने अंतर्गत कर्ज पुरवठ्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाचा समावेश करण्याबाबत 201807311253406401 31 July 2018\n86 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राज्य कृषी मूल्य आयोगावर सदस्य म्हणून शेतकरी प्रतिनिधीची नियुक्ती करण्याबाबत 201807301749084801 30 July 2018\n87 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यातील दूध व दूध भुकटी निर्यातीस प्रोत्साहनपर अनुदान व दूध उत्पादक शेतकरी यांना खरेदी दरात वाढ मिळण्याकरीता करावयाच्या उपाययोजना 201807211244566901 20 July 2018\n88 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०१८-१९ 201807171706456201 17 July 2018\n89 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग जिल्हा कृषी महोत्सव योजना २०१८-१९ 201807111449162201 11 July 2018\n90 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 201807061207371701 06 July 2018\n91 सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग राज्यातील १४५ मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) पोर्टलवर जोडणे 201807061137377402 06 July 2018\n92 सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ 201807021425428502 30 June 2018\n93 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना २०१८-१९ 201806211217427301 20 June 2018\n94 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१८ 201806131543143401 13 June 2018\n95 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासकीय दूध योजनेमार्फत संकलित होणाऱ्या दूध खरेदीचे सुधारीत दर निश्चित करण्याबाबत 201806061638470701 06 June 2018\n96 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना २०१८ 201806011204280201 31 May 2018\n97 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१८ 201805241737317001 24 May 2018\n98 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजना २०१८ 201804271206488101 27 April 2018\n99 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (मृग बहार २०१८) 201804251718459801 25 April 2018\n100 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे 201804131513183101 13 April 2018\n101 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग हळद पिकासाठी यांत्रिकीकरण व काढणी पश्चात तंत्रज्ञान 201803311942202201 31 March 2018\n102 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात कोळंबी बीज उत्पादनात वाढ करण्यासाठी कोळंबी बीज उत्पादन केंद्रे उभारण्याबाबत 201803281524076601 28 March 2018\n103 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०१७-१८ 201712051728458701 05 December 2017\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-part-235-2-1738031/", "date_download": "2018-11-17T00:42:12Z", "digest": "sha1:EVXZMV3WDKAEAHCHSBXQQI6YBGB2UON7", "length": 19935, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta readers letter part 235 | शहर नियोजनावर जास्त भर देणे गरजेचे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nशहर नियोजनावर जास्त भर देणे गरजेचे\nशहर नियोजनावर जास्त भर देणे गरजेचे\n’ हे संपादकीय (२४ ऑगस्ट) वाचले. मुंबई शहराची एकूणच परिस्थिती ही केविलवाणी होत चाललेली आहे.\n’ हे संपादकीय (२४ ऑगस्ट) वाचले. मुंबई शहराची एकूणच परिस्थिती ही केविलवाणी होत चाललेली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात देशात वास्तव्यास उत्तम दहा राज्यांत मुंबईचा क्रमांक तीनवर जरी असला तरी मागील एक वर्षांचा आढावा घेतला तर अवस्था खरेच चिंताजनक आहे. यात शासन व प्रशासन नक्कीच जबाबदार आहे. कारण आरोप, प्रत्यारोप, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व सत्तेचे राजकारण यामध्येच मश्गूल झालेले आहेत. कर भरणाऱ्या नागरिकांना प्राथमिक सुविधा मिळणेसुद्धा कठीण होत चाललेले आहे. विकासाला होणारा विरोध, आरक्षणाच्या माध्यमातून समाजात पसरत असलेली विषमता, वाढती लोकसंख्या, सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्था, रस्ते, त्याचे नियोजन, स्मारके, त्याला लागणारा निधी, त्यापेक्षा शहर नियोजनावर जास्त भर देणे अत्यंत गरजेचे आहे.\n– पुरुषोत्तम कृ. आठलेकर, डोंबिवली\nशॉर्टसर्किट टाळण्यासाठी हे करावे\n‘बहुतांश आगी शॉर्टसर्किटमुळेच’ ही बातमी (२३ ऑगस्ट) वाचली. शॉर्टसर्किट टाळण्यासाठी एमसीबी (Miniature Circuit Breaker), ईएलसीबी (Earth Leakage Circuit Breaker) हे विद्युत यंत्रणेत आवश्यक आहेतच. त्याचबरोबर शॉर्टसर्किटमुळे लागणाऱ्या आगी ‘आर्क फॉल्ट (AFCI) बसविल्याने या घटना टाळता येतील. अमेरिकेत शॉर्टसर्किटने होणाऱ्या आगी टाळण्यासाठी ‘नॅशनल इलेक्ट्रिककोड’प्रमाणे एएफसीआय बसविणे अनिवार्य केले आहे. कॅनडा, जर्मनी याही देशांत एएफसीआय बसविणे बंधनकारक आहे. या उपकरणामुळे विद्युत ठिणग्यांचा सुगावा लागताच संबंधित यंत्रणेचा वीजपुरवठा ताबडतोब बंद होतो व आगीचा धोका टळतो. याचे महत्त्व ध्यानात घेऊन वीज नियामक आयोग, वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या यांनी ‘विद्युत पुरवठय़ाच्या अटीं’ मध्ये आवश्यक ती दुरुस्ती करून गगनचुंबी इमारती, मॉल, मोठय़ा आस्थापना, इ. ठिकाणी एएफसीआय बसविणे बंधनकारक करावे व त्यायोगे भविष्यातील असे धोके टाळता येतील.\n– श्रीनिवास म. मुजुमदार, चारकोप (मुंबई)\nहा निष्कर्ष कशाच्या आधारावर\n‘प्रतिनिधित्व: खरे की नावालाच’ हा सुखदेव थोरात यांचा लेख (२४ ऑगस्ट) वाचला. इतक्या थेटपणे त्यांनी दलित-आदिवासींसाठी ‘निराळ्या मतदारसंघा’चे केलेले समर्थन पाहून सखेदाश्चर्य वाटले. डॉ. आंबेडकरांचे नाव घेतले म्हणजे एखादी गोष्ट अनचॅलेंजेबल होऊन जाते असे नाही. ‘निराळ्या मतदारसंघा’चा धोका गांधीजींमधील द्रष्टय़ा पुरुषाने ओळखला होता. म्हणूनच त्यांनी दलित-आदिवासींसाठी ‘निराळे मतदारसंघ’ होऊ न देता ‘राखीव मतदारसंघां’चा न्यायोचित, पण सर्वसमावेशक असा पर्याय निवडला. त्यामुळेच कदाचित असेल की हिंदू धर्म जरी तुटला तरी देशाचा आणखी तुकडा पडला नाही. कारण मुस्लिमांसाठी दिलेला ‘निराळा मतदारसंघ’ आणि त्यानंतर झालेली फाळणी हा इतिहास सर्वज्ञात आहे. ‘निराळ्या मतदारसंघा’त केवळ आपल्याच जातिवर्गाची मते मिळवायची असल्याने जो जितका भडक, आगलाव्या तो तितका जास्त लोकप्रिय, असे साधे समीकरण आहे आणि हे सर्वच जातिवर्गाना लागू होते.\nमहाराष्ट्र विधानसभेतील अनुसूचित जातींच्या राखीव मतदारसंघात २०१४ मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचे आकडेवारी देऊन विश्लेषण करताना थोरात म्हणतात की, ज्या अर्थी हे निवडून आलेले उमेदवार भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे आहेत, त्या अर्थी या अनुसूचित जातींच्या आमदारांना ‘आपल्या मूलभूत तत्त्वांशी तडजोड करावी लागते’, ‘आदर्शाना मुरड घालावी लागते’. थोरात या निष्कर्षांवर कसे काय पोहोचले\n– अमित पाटील, औरंगाबाद\nस्मारकाऐवजी वाजपेयींच्या नावे योजना सुरू करा\n‘वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक बांधणार’ ही बातमी (२३ ऑगस्ट) वाचली. मुंबईत लोकांना राहायला जागा नाही. त्यामुळे खरे तर नव्याने स्मारक बांधायची गरजच नाही. उद्या कोणा व्यक्तीने जर त्या स्मारकाची विटंबना केली तर पुन्हा राज्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होतील. पूर्वेकडील राज्यात भाजपची सत्ता आल्यावर त्यांनी लेनिनचा पुतळा पाडला. याचे पडसाद म्हणून दाक्षिणात्य राज्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यावर दगडफेक केली. भारतात आता जेवढी स्मारके आहेत तेवढी भरपूर आहेत. जी आहेत त्यांचीच निगा राखण्यात आपल्याला अपयश आले आहे. स्मारक बांधून काही होणार नाहीए. एरव्ही त्या पुतळ्यांकडे कोणाचेच लक्ष नसते. अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक बांधण्यापेक्षा त्यांच्या नावाने ‘योजना’ सुरू करा. कोणता तरी कार्यक्रम घ्या. त्यांच्या नावे लेखक किंवा कवी यांना पुरस्कार देण्याचे सुरुवात करायला पाहिजे. त्यांचा आदर्श घ्यायला हवा.\n– आकाश सोनावणे, विहिघर, नवीन पनवेल\nप्रचलित मराठी शब्दच वापरावेत\n‘मराठीच्या शुद्धतेचा अतिरेकी आग्रह कशाला’ व ‘भाषा नष्ट होणे समाजाची संस्कृती नष्ट होणे असते’ ही पत्रे (लोकमानस, २४ ऑगस्ट ) वाचली. भाषाशुद्धी याचा अर्थ शब्दांची क्लिष्टता नसावी हे मान्य, पण आज जे शब्द प्रचलित आहेत व त्या शब्दांचा अर्थ जरी सारखा असला तरी काही शब्द असे आहेत की ते मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात व आपली संस्कृती व्यक्त होते. पत्रलेखकाने उदाहरण म्हणून मराठीतील आई, माय, माउली किंवा प्रेम, ओलावा, जिव्हाळा आपुलकी वगैरे शब्द दिले आहेत. प्रसंग, काळ, वेळ पाहून भावना व्यक्त करण्यासाठी अर्थ एकच असला तरी योग्य शब्दाचा वापर करावा लागतो, तरच त्या वाक्याचा परिणामकारक अर्थ व्यक्त होतो.\nमराठी भाषेत अन्य भाषिक शब्द आले आहेत हे जरी खरे असले तरी जे शब्द प्रचलित आहेत व ज्या शब्दांमुळे नेमका अर्थ व्यक्त होत असेल तर तोच शब्द वापरणे योग्य ठरते. उगाच माता, जननी म्हणजे आई म्हणून सदासर्वकाळ सर्वत्र आई हाच शब्द वापरून चालणार नाही.\n– आनंद चितळे, चिपळूण\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020755-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/benefits-of-drinking-water-on-morning/", "date_download": "2018-11-17T00:58:53Z", "digest": "sha1:XLAE4G2MQ5LSZTBPBHDO2SSUYFN4BR3C", "length": 7148, "nlines": 39, "source_domain": "socialmarathi.com", "title": "जर तुम्हीही सकाळी उपाशी पोटी पाणी पित असाल तर हे वाचा नाहीतर पस्तावाल.... - Social Marathi", "raw_content": "\nजर तुम्हीही सकाळी उपाशी पोटी पाणी पित असाल तर हे वाचा नाहीतर पस्तावाल….\nमाणसाच्या शरीराचा ७० % भाग हा पाण्याने बनलेला आहे. पाणी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक पौष्टिक तत्व आहे.त्याशिवाय आयुष्य शक्यच नाही. पण सकाळी उठून रिकाम्यापोटी पाणी पिणे जास्त आरोग्यदायी मानले जाते. सुप्रसिद्ध डॉ. राजीव दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार सकाळी अंशपोटी प्यायले गेलेले पाणी चांगले असते व ते दम क्षयरोग यांसारख्या अनेक आजारांवर गुणकारी आहे. पण सकाळी पाणी पिताना तुम्हाला महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती अशी कि थंड पाणी पिण्याऐवजी आपण कोमट पाणी प्यायले पाहिजे. कोमट पाणी आपल्या शरीराच्या पचनव्यवस्थेसाठी खूप चांगले व प्रभावी सिद्ध झाले आहे.\nपाणी पिताना हळू हळू प्यायले तर तुमच्या तोंडातील लाळ त्या पाण्यात मिसळेल आणि तुमच्या पोटात जाईल ज्याने तुमची पचनव्यवस्था कधीही बिघडणार नाही. यामुळे तुम्ही स्वतःला कोलेस्ट्रोल सारख्या अनेक आजारांपासून दूर ठेवू शकता. आम्ही तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काही फायदे सांगणार आहोत जे वाचून तुम्ही लगेच सकाळी उठून आधी पाणी पिणे सुरु कराल. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात. याशिवाय याने पोट कमी व्हायला मदत होते. जितके पाणी सकाळी उठून प्याल तितके तुमचे शरीर शुद्ध राहील. रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने आपली भूक दुप्पट होते. अशावेळी सकाळचा नाश्ता पोटभर करावा. याने पचन नित राहून पोटाचे विकार दूर होतील.\nअनेक लोकांना डोकेदुखीचा त्रास असतो. पाणी योग्य प्रमाणात न प्यायल्याने हा त्रास संभवतो. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने या त्रासापासून कायमची मुक्ती मिळवता येऊ शकते. श्वासाची दुर्गंधी आणि बैक्टीरिया प्रादुर्भाव यांपासूनही आपले रक्षण होते. पाणी आपले कोलन साफ करते.एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पोटातील मळ साफ होतो. याने तुमची त्वचाही तजेलदार होते. तुमचे कोलन साफ असेल तर तुम्ही खर्या अर्थाने निरोगी व्हाल आणि तुम्हाला रोज खूप उत्साह वाटेल. सकाळी उठून कोमट पाणी प्यायल्याने अनेक आजारांचा धोका टळतो जसे कि क्षयरोग, टीबी, डोळ्यांचे आजार, घशाचे विकार वगैरे. याने शरीराची चयापचय क्रिया वाढते आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.\nम्हणूनच रोज सकाळी उठून सगळ्यात आधी कोमट पाणी प्या व स्वस्थ आणि निरोगी राहा.\nरात्री उशिरा झोपल्यामुळे होतात हे फायदे, शारीरिक संबंधात होतात हे बदलाव\nकानात गोम गेल्यास किंवा चावल्यास काय करायचे उपचार, जाणून घ्या कधी कोणाच्या कामी पडेल सांगता येत नाही…\nएक छोटीसी तांब्याची अंगठी बोटात घातल्यावर काय होते : तुम्ही पण थक्क व्हाल हे वाचून\nPrevious Article कानात गोम गेल्यास किंवा चावल्यास काय करायचे उपचार, जाणून घ्या कधी कोणाच्या कामी पडेल सांगता येत नाही…\nNext Article ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ काय आहे या कवितेमागचा खरा इतिहास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Chance-to-start-the-airline/", "date_download": "2018-11-17T00:15:00Z", "digest": "sha1:PWJ5KO4YZMZ6JVM3IHIWG7FRK5MHFTUA", "length": 7245, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विमानसेवा सुरू होण्याची शक्यता कमीच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › विमानसेवा सुरू होण्याची शक्यता कमीच\nविमानसेवा सुरू होण्याची शक्यता कमीच\nउजळाईवाडी : दौलत कांबळे\nउडाण योजनेंतर्गत एप्रिलपासून एअर डेक्कनने मुंबई- कोल्हापूर विमान सेवा सुरू केली होती. ही सेवा 24 जूनपासून बंद झाली. येणार येणार म्हणत अद्याप काही विमान कोल्हापूर विमान तळावर लॅडिंग झालेले नाही. रविवार दि. 22 रोजीही विमान आले नसल्याने एअर डेक्कनच्या सेवेबद्दल आता शंका व्यक्त केली जात आहे. इंडिगो एअर लाईन्स ही कंपनी सप्टेंबर पासून मुंबई-कोल्हापूर तसेच कोल्हापूर -हैद्राबाद -तिरूपती सेवा सुरू करणार असे सूचित केले जात असल्याने तोच एक आता कोल्हापूरकरांसाठी आशेचा किरण आहे. यासाठी आता राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे.\nकिंग फिशरची मुंबई- कोल्हापूर विमान सेवा प्रथम धावपट्टी खराब असल्याच्या कारणावरून सन 2010 मध्ये काही काळासाठी बंद केली होती. दीड वर्षानंतर धावपट्टी दुरुस्तीनंतर सुरू झाली. पण ही विमान सेवा तीन महिनेच चालू राहिली. किंग फिशर कंपनी तोट्यात आल्याने कंपनीने विमान सेवा बंद केली. पुढे त्यानंतर गेली सहा वर्षे विमानसेवा धावपट्टी चांगली असून ही बंद राहिली. प्रथम काँग्र्र्र्रेस सरकारच्या काळात ‘क’ वर्ग विमानतळात कोल्हापूरचा समावेश करून दोनशे पस्तीस कोटींचा आराखडा भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून तयार करण्यात आला होता.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. संभाजीराजे खा. धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला नियमित विमान सेवा चालू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून दोनशे चौर्‍याहत्तर कोटींचा आराखडा मंजूर केला असून उडाण योजनेंतर्गत कोल्हापूरचा समावेश करण्यात आला. त्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. एप्रिलपासून एअर डेक्कनची कोल्हापूर - मुंबई सेवा सुरू झाली आणि सहा वर्षे खंडित झालेली विमानसेवा मंगळवार, बुधवार, रविवार अशी तीन दिवसांसाठी सुरू झाली.\nतीन दिवस का असेना विमानसेवा सुरू झाली. यात कोल्हापूरचे लोक समाधानी होते; पण एअर डेक्कन दोन अडीच महिन्यांतच सेवा अनियमित देऊ लागली आहे. 24 जूनपासून विमान आलेले नाही, पुढे येईल का याची शक्यता नाही. इंडिगो एअर लाईन्स या कंपनीकडून कोल्हापूरचा सर्व्हे केला असून कंपनी कोल्हापूर-मुंबई तसेच हैद्राबाद -तिरूपती- कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी विमानतळावर तिकीट विक्रीकरिता शेड देखील तयार करण्यात आले आहे. ही विमान सेवा सुरू करण्यासाठी राजकीय इच्छा शक्तीची गरज असून\nकोल्हापूरकरांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने एक आशेचा किरण आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/sugar-bill-never-Get-From-Factory/", "date_download": "2018-11-17T01:07:39Z", "digest": "sha1:XWDN42E22AY2DPNS5W5MV6UZKWBJKGEE", "length": 5223, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खोडवं फुटून आलं तरी बिलाचा पत्ता नाही! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › खोडवं फुटून आलं तरी बिलाचा पत्ता नाही\nखोडवं फुटून आलं तरी बिलाचा पत्ता नाही\nमडिलगे बुद्रुक : मारुती घाटगे\nयावर्षी साखर कारखाने सुरू होऊन 3 महिन्यांपर्यंतचा कालावधी संपत आला आहे. परंतु, तुटून गेलेल्या उसाची बिले अजूनही बहुतांशी साखर कारखान्यांनी दिली नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्‍त होत आहे. लवकरात लवकर ही बिले जमा व्हावीत, अशी मागणी होत आहे.\nग्रामीण भागामध्ये सुरू झालेल्या यात्रेच्या काळात बिले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. ग्रामीण भागात फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या ग्रामदैवतांच्या यात्रा, या सर्व सणासाठी आर्थिक (पैशाची) गरज फार महत्त्वाची असते. यात्रेमध्ये पै-पाहुणे, माहेरवाशीनी, देवीची ओटी, जेवणाचा यथेच्छ कार्यक्रम असतो. या काळामध्ये अजून बहुतांशी साखर कारखान्यांची बिले जमा केलेली नाहीत. त्यामुळे पुन्हा ऊस तुटून खोडवं आलं तरी बिलाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची स्थिती केविलवाणी झाली आहे.\nनुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पुढील हप्ता 2500 देण्याचा ठरविला आहे. ठरलेल्या दरापेक्षा 500 ते 600 दर घसरल्याने पुन्हा अवघड जागेचे दुखणे अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचा विचार करून शासनाने साखर कारखान्यांना अनुदान देणे गरजेचे आहे. अन्यथा, ग्रामीण भागातील जवळ-जवळ 75 टक्के लोकांच्या उदरनिर्वाहतेचा प्रश्‍न निर्माण होईल. सध्या वाढत चाललेली महागाई आणि शेती पिकासाठी लागणार्‍या खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने कारखान्यांनी आठ दिवसांत खात्यावर ऊस बिलाची रक्‍कम जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Lover-Demand-for-Rs-50-lakh-dowry/", "date_download": "2018-11-17T01:21:53Z", "digest": "sha1:PJRZCSYYGRWHAWZYMCV6YVCA77R2S4BG", "length": 4706, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाच वर्षांपासून लिव्ह इनमध्ये; लग्‍नाची वेळ येताच प्रेयसीकडे मागितले 50 लाख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाच वर्षांपासून लिव्ह इनमध्ये; लग्‍नाची वेळ येताच प्रेयसीकडे मागितले 50 लाख\nपाच वर्षांपासून लिव्ह इनमध्ये; लग्‍नाची वेळ येताच प्रेयसीकडे मागितले 50 लाख\nमुंबई : अवधूत खराडे\nवयाने मोठ्या असलेल्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आणि पाच वर्षांनी ज्यावेळी लग्नाची वेळ आली तेव्हा प्रियकराने हुंड्यापोटी तब्बल 50 लाख रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना चेंबूरच्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकरासह त्याच्या कुटुंबाविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nप्रेमसंबंधांना पाच वर्षे होत असल्याने तिने त्याच्याकडे लग्नासाठी हट्टच धरला. वयाने मोठी असताना त्याच्या कुटुंबीयांनीही या लग्नाला होकार दिला. आनंदात असलेल्या या तरुणीने सुखी संसाराची स्वने रंगविण्यास सुरुवात केली. मात्र अचानक प्रियकरासह त्याच्या कुटुंबीयांनी लग्न करुन देण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली. हुंडा न दिल्यास लग्न होणार नाही असेही बजावले. हुंड्याची मागणी झाल्याने तरुणीचा संताप अनावर झाला. तिने थेट पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार दिली. आणि आणखी एका हायप्रोफाईल प्रेमप्रकरणाची ही कहाणी जगासमोर आली आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Four-vehicles-carrying-sand-transport-have-been-seized/", "date_download": "2018-11-17T00:55:52Z", "digest": "sha1:2PURXVINM2WJSSOXM6EVUHCKGZ4LI67R", "length": 6040, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाळू वाहतूक करणारी चार वाहने केली जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › वाळू वाहतूक करणारी चार वाहने केली जप्त\nवाळू वाहतूक करणारी चार वाहने केली जप्त\nनंदुरबारमधून शहरात चोरट्या मार्गाने वाळू आणणार्‍या चार वाहनांवर महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या भरारी पथकाने रविवारी सुट्टीच्या दिवशी ही वाहने जप्त केली. दरम्यान, या वाहनांच्या मालकांकडून सात लाखांचा दंड वसूल केला जाऊ शकतो. पर्यावरणाचे निकष पाळले जात नसल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने राज्यातील वाळू घाटांच्या लिलावावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळू उत्खननावर टाच आली आहे. परिणामी जिल्ह्यातील 48 घाटांचे लिलाव थांबले असतानाच आता शहरात नंदुरबारमधून चोरट्या मार्गाने वाळू आणली जात आहे, हे विशेष म्हणावे लागेल.\nआडगाव नाका येथे महसूल प्रशासनाने गेल्या आठवड्यात एक वाहन ताब्यात घेतले होते. संबंधित वाहनात आठ ब्रास वाळू आढळून आली होेती. प्रशासनाने वाहनमालकाकडून पावणे दोन लाखांचा दंड वसूल केला. ही घटना ताजी असतानाच भरारी पथकाला रविवारी (दि. 14) मुंबई-आग्रा महामार्गावर वाळूची वाहतूक करणारी चार वाहने आढळली. पथकाने संबंधित वाहनांचा पाठलाग करून अडवली. यावेळी या चारही वाहनांच्या चालकांकडे वाळू वाहतूकीसंदर्भातील कागदपत्रांची मागणी केली. मात्र, त्यांच्याजवळ कोणतीच कागदपत्रे सापडली नाही. परिणामी प्रशासनाने ही वाहने ताब्यात घेतली आहे.\nसरकारी नियमानुसार चारही वाहनांच्या मालकांकडून बाजारभावाच्या पाचपट दंड वसुली करण्यात येत आहे. खुल्या बाजारात सध्या एक ब्रास वाळूसाठी 5 हजार रुपये मोजावे लागत आहे. त्यानुसार पाचपट दंडाची रक्‍कम म्हणजेच 25 हजार रुपये ब्रास याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. एका ट्रकमध्ये अंदाजे 7 ब्रास वाळू बसत असल्याने एका वाहनधारकाला सुमारे 1 लाख 75 हजार रुपयांचा दंड बजावण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानुसार वाळू घाटांना बंदी असताना नंदुरबारमधून चोरट्या मार्गाने शहरात वाळू आणली जात आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pune-list-of-clean-cities-is-tenth/", "date_download": "2018-11-17T00:48:06Z", "digest": "sha1:U3XUEIQHCIQTN2UJKZERD2IXFLBICO7J", "length": 5066, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे देशामध्ये दहावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे देशामध्ये दहावे\nस्वच्छ शहरांच्या यादीत पुणे देशामध्ये दहावे\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहर देशात 10व्या क्रमांकावर असून, इंदौर आणि भोपाळने अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहर 43 क्रमांकावर फेकले गेले, तर नवी मुंबईने 9 वा क्रमांक मिळविला आहे.\nदेशातील साडेचार हजार शहरे स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यात लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश होता. तर देशातील 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात पुण्याचा सहभाग होता. हे सर्वेक्षण जानेवारी 2018 मध्ये झाले होते. त्यात 40 निकषांवर हे सर्वेक्षण घेण्यात आले. त्याचे रँकिंग केंद्राने जाहीर केले असून, पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबई महापालिका आणि पुणे शहराचा क्रमांक लागला आहे.\nमहापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी ही माहिती दिली देशातील स्वच्छ शहर म्हणून पुणे शहर पहिल्या पाचमध्ये असावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका प्रशासन, तसेच भाजप पदाधिकार्‍यांना व्यक्तिगत लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अनेक निकषांमध्ये महापालिकेस अपेक्षित काम करता न आल्याने पालिकेस दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. मागील वर्षी पुण्याला मागे टाकत 9 वा क्रमांक पटकाविणारी पिंपरी-चिंचवड महापालिका यावर्षी थेट 43 व्या क्रमांकावर फेकली गेली आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Water-scarcity-in-Shirala-taluka/", "date_download": "2018-11-17T00:54:53Z", "digest": "sha1:K6SRQSSC65XMCTI5RCBTSV33FSLWENW2", "length": 4479, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिराळा तालुक्यात पाणी टंचाईचे संकट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शिराळा तालुक्यात पाणी टंचाईचे संकट\nशिराळा तालुक्यात पाणी टंचाईचे संकट\nशिराळा : विठ्ठल नलवडे\nशिराळा तालुक्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीस पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तालुक्यात 49 पाझर तलाव आहेत. त्यापैकी 10 पाझर तलावात 10टक्केपेक्षा कमी पाणीसाठा शिल्‍लक राहिला आहे. तर 18 पाझर तलावात 25 टक्के, तर उर्वरित तलावात 50 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा शिल्‍लक राहिला आहे. धरण व पाझर तलावातील पाणी कडक उन्हामुळे कमी होऊ लागले आहे.\n10 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असलेेले तलाव : भाटशिरगाव, बेलदारवाडी, लादेवाडी, प.त. शिराळा नं. 1 व नं. 2, भैरेवाडी, शिवरवाडी, शिरशी काळेखिंड शिरसटवाडी, सावंतवाडी., 25 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असलेले तलाव : निगडी दरा, निगडी खोकडदरा, निगडी जुना वाकुर्डे खुर्द, शिरशी भैरवदरा, शिरशी कासरकी, मेणी आटुगडेवाडी, चव्हाणवाडी नं. 1, चव्हाणवाडी नं. 2, पावलेवाडी नं. 1 व नं. 2, तडवळे, इंग्रुळ, कापरी रेड नं. 2, खेड, भटवाडी, करमाळा नं. 2, उर्वरित तलावात पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. एमआयडीसीसाठी मोरणा धरणातील पाण्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर शिराळा, तडवळे, उपवळे, बिऊर, पाडळी, भाटशिरगाव या गावास शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. पाणी सोडल्यामुळे शेतीसाठी पाणी मिळते. वाकुर्डेचे पाणी मोरणा धरणात सोडण्याची मागणी आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/43109", "date_download": "2018-11-17T01:06:35Z", "digest": "sha1:PLEE5K5EXCNZ3P27H5GU2PTLEVIRNPHF", "length": 10729, "nlines": 239, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रात्र पाऊस पाऊस | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /rmd यांचे रंगीबेरंगी पान /रात्र पाऊस पाऊस\nकधी कुणा ना कळावे\nrmd यांचे रंगीबेरंगी पान\n रमड, काय मस्त लिहितेस\n रमड, काय मस्त लिहितेस गं एक एक ओळ खास\nचिन्नु, बी, आनंदयात्री... धन्यवाद\nकधी कुणा ना कळावे<<<< टू गूड\nलाजो, शशांक, मी_आर्या, बंडोपंत .... धन्यवाद\n कविता वाचताना वातावरण उभं राहिलं की भारी वाटतं.\nदुसरे कडवे मस्तच र्मड.\nदुसरे कडवे मस्तच र्मड.\nचिखल्या, मॅक्स, बुवा, असामी.... धन्यवाद\nगारव्यासाठी 'बधीर' हे विषेशण मस्तच.\nया कवितेवरुन आठवलं -\nया कवितेवरुन आठवलं -\n(उगाच रिक्षा वाटत असल्यास कळवा - उडवेन ही पोस्ट)\nअमित, मुक्तेश्वर .... धन्यवाद\nशशांक... काही हरकत नाही. त्यानिमित्ताने मला तुमची ही कविता वाचण्याची संधी मिळाली.\n(उन्हाळ्यात पावसाची कविता वाचून जरा बरं वाटलं)\n थोडक्यात पण छान मांडलंय.\nदुसरं कडवं विशेष वाटलं.\nकविन, शोभा१२४, नंदिनी, भिडेकाका .... धन्यवाद\nमस्त शेवटचं कडवं खास आवडलं.\nमस्त शेवटचं कडवं खास आवडलं. सुंदर कविता\nनंदिनी, अगदी अगदी..उन्हाळ्यात गारवा आला.\n मला ही कविता वाचुन\nमला ही कविता वाचुन गारवा अल्बम मधील गाणे आठवले--\n'पाऊस दाटलेला, माझ्या मनातला हा\nदारास भास आता, हळुवार पावलांचा.....,पाऊस दाटलेला...'\nअप्रतिम कविता रे रमड\nअप्रतिम कविता रे रमड\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-16T23:57:48Z", "digest": "sha1:J5KKYIFB6RO7QR333OJQGPDLFFEMGPYW", "length": 7183, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीसमर्थमध्ये विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनी धरला फेर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीसमर्थमध्ये विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनी धरला फेर\nचिंबळी- लहान वयापासून विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार व्हावेत, या हेतूने चिंबळी फाटा (ता. खेड) येथील श्रीसर्मथ इंग्लिश मीडियम स्कूल व कॉलेच्या विविध उपक्रम आयोजित केले जातात. म्हणूनच दर वर्षी दहीहंडीचा सण शाळेत उत्साहात साजरा केला जातो. यंदाही शाळेतील विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांनी कृष्णगीतांवर फेर धरून नृत्य केले, अशी माहिती प्राचार्य अनिता टिळेकर यांनी सांगतिले. बच्चेकंपनी राधा-कृष्णाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये नटूनथटून आली होती. मुलींच्या टिपरीनृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढली. गोविंदांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. तर विद्यार्थ्यांनी थरांवर थर लाऊन हंडी फोडली. कोणताही उपक्रम असला तरी पालकांचे भक्कम पाठबळ मिळते. दहीहंडीच्या कार्यक्रमातही नेहमीच त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सर्व पालकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला. दहीहंडी सजावट, बांधणी, प्रसाद बनविणे या सर्व कामांत पालकांनी सक्रिय भाग घेतला. पालक प्रतिनिधी यांनीही बालगोपाळांच्या या दहीहंडीसाठी मदत केली. याप्रसंगी स्कुल व कॉलेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. तर या कार्यक्रमाचे आयोजन अजित थोरात, रत्नाकर वाघमारे, शोभा तांबे, स्नेहल विधाटे, वैशाली पटले व सर्व शिक्षकांनी केले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशांताई स्कूलमध्ये दहीहंडीचा जल्लोष\nNext articleआयसीसी कसोटी क्रमवारी : ‘विराट कोहली’ अव्वल स्थानी कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/speed-up-the-work-of-the-cold-storage-in-the-mumbai-agricultural-produce-market-committee-sadabhau-khot/", "date_download": "2018-11-17T00:46:35Z", "digest": "sha1:AJC7RWFG4CVZ32RQY3OQIVGWZMYEIDPS", "length": 7299, "nlines": 72, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शीतगृहाच्या कामास गती देण्याचे सदाभाऊ खोत यांचे निर्देश", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शीतगृहाच्या कामास गती देण्याचे सदाभाऊ खोत यांचे निर्देश\nमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शीतगृह बांधण्यात येणार असून शीतगृहामुळे कृषिमाल निर्यातीसाठी मोठा वाव निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याने बाजार समितीने शीतगृह उभारणीसाठी आवश्यक प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.\nमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध विकास कामांबाबत श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस अपर आयुक्त तथा बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण, पणन उपसंचालक डॉ. अशोक गार्डी, महाराष्ट्र राज्य पणन संघाचे सरव्यवस्थापक डॉ. किशोर मांडे,सहायक व्यवस्थापक सतीश वराडे आदी उपस्थित होते.\nश्री. खोत यांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून बाजार समितीमधील विविध विकास कामांचा आढावा घेतला. समितीमध्ये स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. त्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावाबाबत आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्यावात तसेच कामाला तात्काळ सुरुवात करावी, असेही ते म्हणाले.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-student-cheating-72552", "date_download": "2018-11-17T00:44:08Z", "digest": "sha1:YXZOAHSIPEWNJP2BPKGWAF5VZQT6BS3G", "length": 11751, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news student Cheating प्रवेशाच्या नावाखाली 10 विद्यार्थ्यांची 50 लाखांची फसवणूक | eSakal", "raw_content": "\nप्रवेशाच्या नावाखाली 10 विद्यार्थ्यांची 50 लाखांची फसवणूक\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nमुंबई - विलेपार्ले येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या मेहफुज जकी अहमद शेख याला अखेर जुहू पोलिसांनी अटक केली. त्याने आतापर्यंत 10 जणांची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.\nमुंबई - विलेपार्ले येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या मेहफुज जकी अहमद शेख याला अखेर जुहू पोलिसांनी अटक केली. त्याने आतापर्यंत 10 जणांची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.\nप्रसिद्ध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थी इच्छुक असतात; पण त्यांना प्रवेश मिळतोच असे नाही. याचाच गैरफायदा घेऊन शेख विद्यार्थ्यांशी संपर्क साधत असे. आपण या महाविद्यालयाच्या शिक्षण संस्थेचा पदाधिकारी असल्याचे सांगून तो विद्यार्थ्यांना प्रवेशाचे आमिष दाखत असे. प्रवेशासाठी तो पाच लाख रुपयांची मागणी करीत असे. अशाप्रकारे शेखने अनेकांना फसवले. त्याने 10 विद्यार्थ्यांना पाच ते सहा लाख रुपयांना फसवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला पैसे दिलेल्या एकाही विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला नाही. एका विद्यार्थ्याने जुहू पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी शेखला अटक केली. त्याच्याविरोधात जुहू पोलिस ठाण्यात फसवणूक आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathiarjun-plantation-technology-agrowon-maharashtra-8632?tid=159", "date_download": "2018-11-17T01:17:30Z", "digest": "sha1:OJE4PET4MUY2ZU7AWFZJOF6ZDV4GJ5QK", "length": 25055, "nlines": 181, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,arjun plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nडॉ. व्ही. एम इल्लोरकर , डॉ. वाय. आर. खोब्रागडे\nरविवार, 27 मे 2018\nअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. फळांपासून रोपनिर्मिती करून बनविलेल्या दोन वर्षे वयाच्या रोपांची लागवड करावी. ज्या जमिनीत पाणी साचून राहते अशा जमिनीत अर्जुन वृक्ष लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळविता येणे शक्य आहे.\nविविध आयुर्वेदीक औषधींच्या निर्मितीसाठी अर्जुन वृक्षाच्या विविध भागांचा वापर केला जातो. बांधकाम, कोळसा निर्मिती, रेशीम उद्योग यासाठीही या वृक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.\nअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. फळांपासून रोपनिर्मिती करून बनविलेल्या दोन वर्षे वयाच्या रोपांची लागवड करावी. ज्या जमिनीत पाणी साचून राहते अशा जमिनीत अर्जुन वृक्ष लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळविता येणे शक्य आहे.\nविविध आयुर्वेदीक औषधींच्या निर्मितीसाठी अर्जुन वृक्षाच्या विविध भागांचा वापर केला जातो. बांधकाम, कोळसा निर्मिती, रेशीम उद्योग यासाठीही या वृक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.\nअर्जुन वृक्षाचे उपयोग :\nआयुर्वेद व इतर पारंपरिक औषधी चिकित्सांमध्ये खोडाच्या सालीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. खोडाची साल अर्जुनारिष्ठ, अर्जुन घृत , अर्जुन क्षीरपाक, ककुभादिचुर्ण, नागार्जुनाभ्र रस, प्रभाकर वटी आदी औषधेनिर्मितीसाठी वापरली जाते.\nहृदयास शिथिलता आली असता अर्जुन गुळाबरोबर दुधात उकळून देतात. मार, ठेच, हाड मोडणे, रक्तस्त्राव इत्यादी रोगात रक्तस्त्राव बंद होण्यासाठी अर्जुनसालीचे चूर्ण पोटातून देतात.\nसालीमधील कॅल्शियममुळे फ्रॅक्चर लवकर भरून येण्यासाठी चुर्णरूपात दिले जाते; तसेच बाहेरूनही लेप लावतात. एक कप पाणी, एक कप दूध व अर्जुन चुर्ण ६ ते ८ ग्रॅम याप्रमाणात घेऊन पाणी आटेपर्यंत उकळतात, यास क्षीरपाक असे म्हणतात.\nवसंतऋतूत वाढलेला कफ तसेच शरद ऋतूत वाढलेला पित्तदोष कमी करण्यासाठी अर्जुन सालीचा वापर केला जातो.\nअतिसार, ताप व मुत्रविकारातही ही वनस्पती फारच उपयुक्त आहे.\nअर्जुन वृक्षाचे लाकूड हे रंगाने लाल, कठीण व टिकाऊ असते. इमारत बांधकामासाठी मुख्यत्वेकरून उपयोग केला जातो.\nगाभ्याचे लाकूड तपकिरी व खूप कठीण असते. बाह्य लाकूड पांढरट-लालसर असते. लाकडामध्ये वर्षायु वलये नीट दिसत नाहीत. कृषि अवजारे, बोटबांधणी, गाड्यांची चाके, प्लायवूड इत्यादीसाठी वापर केला जातो.\nकोळसा निर्मितीसाठी ही प्रजाती चांगली मानली जाते. जळाऊ इंधन, चारा इ. साठीही वापर करतात.\nलाकूड पाणथळ जागेतील कामासाठी उत्तम. जुन्याकाळी विहिरी बांधताना उपयोग केला जात असे.\nटसर रेशमाचे कीडे वाढविण्यासाठी फार उपयुक्त\nनैसर्गिक अधिवास व हवामान :\nहिमालयाच्या पायथयापासून ते मध्य दक्षिण भारतातील राज्यांमध्ये प्रामुख्याने ही वनस्पती आढळते. समशीतोष्ण आर्द्र पर्णझडी, कोरडे, शुष्क पर्णझडी वनांमध्ये, विशेषत: पाण्याच्या जागेत, नद्या-नाले यांच्या काठाने ही वनस्पती आढळते. शोभा वाढविण्यासाठी व सावलीसाठी या वृक्षांची लागवड केलेली आढळते. भारतातील सुंदर शहरांपैकी एक असलेल्या चंदिगड शहरात रस्त्याच्या दुतर्फा बागांमध्ये विविध सेक्टरमध्ये या वृक्षांची लागवड केलेली अाहे. महाराष्ट्रात कोकण, पश्‍चिम - उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे व विदर्भ इ. ठिकाणी हा वृक्ष आढळतो.\nजमीन : अर्जुन वृक्षाच्या लागवडीसाठी पाणी धरून ठेवणारी भारी - मध्यम जमीन चांगली मानवते. वाढही चांगली मिळते.\nलागवड रोपांपासून किंवा खुंटनिर्मिती करून करावी. खुंट तयार करण्यासाठी १५ महिने वयाची रोपे वापरली जातात. लागवड जून-जुलै महिन्यात ५ x१० मीटर अंतरावर १.५ x१.५x१.५ फुट आकाराचे खड्डे घेऊन करावी. खड्डे खोदून भरतेवेळी कुजलेले शेणखत, पालापाचोळा व माती यांच्या मिश्रणाने भरावेत. रोपाने लागवड करावयाची असल्यास दोन वर्ष वयाची उंच रोपे लावावीत. लागवडीनंतर तण, गुरे, आग यांच्यापासून काळजी घ्यावी. अतिउन्हाळा, थंडी इ.पासून रोपांचे/रोपवनांचे संरक्षण करणे आवश्‍यक असते. पहिल्या वर्षी उन्हाळ्यात पाणी देणे आवश्‍यक असते. योग्य खत, पाणी व्यवस्थापन केल्यास सहा-सात वर्षांत झाडे चार मीटरपर्यंत उंच वाढतात व घेर २५ सें.मी.पर्यंत वाढतो. वृक्ष वाढ धिम्या गतीने होते. पहिल्यावर्षी रोपांची वाढ केवळ ३० ते ३५ सें.मी. एवढीच उंच होते. ६ ते ७ वर्षात ३.५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. सहा ते सात वर्ष वयाच्या झाडांना फळे येण्यास सुरवात होते.\nझाडे ६ - ७ वर्षांची झाल्यानंतर जिवंत साल काढली जाते. साल काढताना ऑक्टोबर ते फेबुवारी हा काळ निवडणे आवश्‍यक आहे. यामुळे साल काढलेल्या भागाची जखम पावसाळ्यापूर्वी भरून येते. साल काढताना चारही बाजूंची साल न काढता एका बाजूची साल प्रथम १० x २० सें.मी. इतक्या भागाची काढावी. त्यानंतर त्यासमोरील भागाची साल दोन महिन्यानंतर काढावी. अशापद्धतीने राहिलेल्या भागाची साल काढावी. यापासून वर्षभरात अर्धा किलो वाळलेली साल मिळते. बाजारात अर्जुन पावडरला सध्या ५०० - ६०० रुपये प्रतिकिलो असा दर आहे.\nअर्जुन कमी काळ पानगळ असलेला वृक्ष अाहे. उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच नवीन पाने धारण करतो. वृक्षाची साल जाड, गुळगुळीत पांढरट असते. वृक्ष सुमारे ८० फुटांपर्यंत उंच वाढतो. जमिनीकडील बुंधा काहीसा पसरलेला व विशिष्ट उंचीवरून फांद्या पसरलेल्या असतात. पाने साधी, समोरासमोर किंवा एक आड एक असतात. पानांच्या देठाजवळ एक किंवा दोन ग्रंथी असतात. फुले देठरहित पुष्पगुच्छामध्ये बाेटभर भागावर एकवटलेली असतात. फळ गर्द बदामी, पाच पाकळ्या असलेले असते. फुले फेब्रुवारी - मार्च महिन्यात येतात. त्यानंतर फळे मे महिन्यापर्यंत परिपक्व होतात.\nअ) रोपवाटिका तंत्र :\nमे महिन्यात परिपक्व फळे गोळा करून काडीकचरा काढून बियाणे चांगले वाळवून साठविले जाते. शक्यतो ताजी फळे रोपनिर्मितीसाठी वापरली जातात. एक किलोत साधारणत: ३५० फळे असतात. संस्करण न करता फळे रोपनिर्मितीसाठी वापरल्यास ६० टक्के तर गरम पाण्यात १२ तास फळे बुडवून पेरल्यास ८० टक्के पर्यंत रुजवा मिळतो. गादीवाफ्यावर फळे दोन ओळीत अर्धा फुट अंतर ठेवून व दोन फळात १० सें.मी. अंतर ठेवून पेरावीत. वाफ्यावर फळे जमिनीत अर्धी व जमिनीवर अर्धी राहतील अशी पेरावीत. संस्करण केलेली फळे ८ ते १० दिवसांत रुजण्यास सुरवात होते. रोपवाटिकेत नियमित तण काढणी व पाणी खत व्यवस्थापन करणे आवश्‍यक असते. पेरणीनंतर ३ महिन्यात रोपे १२ ते १५ सें.मी. वाढतात.\nब) नैसर्गिक पुनरुत्पादन :\nनैसर्गिक पुनरोत्पादन पावसाळ्याचे सुरुवातीच्या काळात नदीपात्रात आढळून येते. वळीव पावसात नदी नाल्यात जमा झालेल्या पालापाचोळ्यातील बियांचे सहज अंकुरण होते.\nसंपर्क : डॉ. व्ही. एम. इल्लोरकर , ९४२२८३१०५३\n(कृषी वनशेती संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर.)\nवृक्ष वन forest आयुर्वेद हृदय दूध अवजारे equipments इंधन हवामान भारत महाराष्ट्र कोकण विदर्भ खड्डे खत तण आग\nअर्जुन वृक्षाची साल, बिया, खोड आदी सर्वभागांचा उपयोग होतो.\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nक्षारयुक्त जमिनीतही करता येईल खजुराची...राजस्थान, गुजरातमध्ये खजूर हे पीक चांगल्या...\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या...सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nबांबू संशोधन आणि प्रशिक्षण :...बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे २ वर्षे...\nउत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते...गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड,...\nव्यावसायिक बांबू लागवड अन् रोपनिर्मिती...समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या...\nव्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...माणगा बांबू टणक असून, भरीव असतो. विविध प्रकारच्या...\nसाग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला...जंगलाशेजारच्या शेतामध्ये अन्य पिके घेण्यामध्ये...\nकोरफड लागवडीविषयी माहिती...स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...\nनिवडुंगाच्या फळांना वाढती मागणीआत्तापर्यंत कोरडवाहू, वाळवंटातील दुर्लक्षित...\nसाग वृक्षांची दर्जेदार रोपनिर्मिती आवश्...साग हा वनशेतीतील अत्यंत महत्त्वपूर्ण वृक्ष आहे....\nबांबू लागवडबांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात ३ x३ मीटर...\nपर्यावरण, वन्यजिवांची काळजी घ्या... मानवी हस्तक्षेपामुळे आज सुमारे ४१ हजार प्रजाती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/158", "date_download": "2018-11-17T00:15:23Z", "digest": "sha1:KOPY6VB6TWZ5FMFEMGN2OMRRT2FRIJEY", "length": 4963, "nlines": 74, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "तू चष्मा सांभाळ | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nचाल: फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार\nगळक्या नाकावरती आहे चष्मा तो नाठाळ\nगाढवा तू चष्मा सांभाळ\nहाती तुझीया स्र्माल नाही\nपदर कुणाचा जवळही नाही\nनाक सारखे गळतच राही\nघे स्र्माल अन नाक तुझे रे पूस आता तू बाळ\nतू चष्मा सांभाळ, गाढवा तू चष्मा सांभाळ\nइतकेही का समजत नाही\nसांगुनही तू पुसत का नाही\nमाझे का तू ऐकत नाही\nकाढीन म्हणतो आता तुझिया कानाखाली जाळ\nतू चष्मा सांभाळ, गाढवा तू चष्मा सांभाळ\nगळक्या नाकावरती आहे चष्मा तो नाठाळ\nगाढवा तू चष्मा सांभाळ\nSelect ratingGive तू चष्मा सांभाळ 1/10Give तू चष्मा सांभाळ 2/10Give तू चष्मा सांभाळ 3/10Give तू चष्मा सांभाळ 4/10Give तू चष्मा सांभाळ 5/10Give तू चष्मा सांभाळ 6/10Give तू चष्मा सांभाळ 7/10Give तू चष्मा सांभाळ 8/10Give तू चष्मा सांभाळ 9/10Give तू चष्मा सांभाळ 10/10\n‹ तुझ्या आजीसा अनुक्रमणिका तू तेंव्हा जोशी ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/user/5797", "date_download": "2018-11-17T01:20:42Z", "digest": "sha1:4DB3MMZZBJQ6VA6VDRFSAE2JKMFRWIJN", "length": 3470, "nlines": 41, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "राजीव जोशी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nराजीव जोशी हे लेखक तसेच बँकिंग, फायनान्स अभ्यासक व ट्रेनर आहेत. त्यांनी\nएम.कॉम [बँकिंग], एल एल बी, पी.जी. डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. ते गेली 15 हून अधिक वर्षे बँकिंग,फायनान्स,अर्थ-विषयक लिखाण करत आहेत. महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, नवशक्ती, सामना, सकाळ आणि मासिकांतून लेखनाद्वारे आर्थिक साक्षरतेचा त्यांनी प्रसार केला आहे.\nकरिअर ग्राफ ,ई लर्निंग तसेच एकांकिका व नाट्य-विषयक त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. नाट्यछटा लेखनासाठी 'आशीर्वाद' पुरस्कार आणि प्रायोगिक नाटकबाबत बोरीवली नाट्यपरिषदेतर्फे रंगप्रयोग पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-highway-73907", "date_download": "2018-11-17T00:33:50Z", "digest": "sha1:6ZNJDLMHP4EIQ2TCKDCWYVEMR7WOAALD", "length": 15679, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news Highway औरंगाबाद-तेलवाडी महामार्ग १०४३ कोटींचा | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद-तेलवाडी महामार्ग १०४३ कोटींचा\nरविवार, 24 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - बहुचर्चित धुळे-सोलापूर महामार्गाच्या (एनएच-५२) औरंगाबाद ते तेलवाडी टप्प्यासाठी १०४३.१५ कोटींच्या निविदा जाहीर झाल्या आहेत. शहरालगत उभारण्यात येणाऱ्या बायपासची निविदा स्वतंत्र काढण्यात आली असून, याचा सगळा खर्च सरकारच्या तिजोरीतून करण्यात येणार आहे.\nऔरंगाबाद - बहुचर्चित धुळे-सोलापूर महामार्गाच्या (एनएच-५२) औरंगाबाद ते तेलवाडी टप्प्यासाठी १०४३.१५ कोटींच्या निविदा जाहीर झाल्या आहेत. शहरालगत उभारण्यात येणाऱ्या बायपासची निविदा स्वतंत्र काढण्यात आली असून, याचा सगळा खर्च सरकारच्या तिजोरीतून करण्यात येणार आहे.\nऔरंगाबाद ते तेलवाडी यादरम्यान, ८५ किलोमीटर रस्त्याच्या कामाचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यात शहराच्या बायपाससाठी ३०.२१ किलोमीटरची वेगळी निविदा निघाली आहे. या रस्त्यांची रुंदी ६० मीटर एवढी राहणार असून त्यावरून दिवसाकाठी सुमारे ५० हजार वाहने धावणार असल्याचा अंदाज भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने व्यक्त केला आहे. या रस्त्यामुळे बीड बायपास आणि जालना रोडवरील भार काही प्रमाणात हलका होणार आहे. औरंगाबाद-तेलवाडी रस्त्याच्या बायपासव्यतिरिक्त काढण्यात आलेल्या स्वतंत्र निविदेच्या माध्यमातून ५५.६१ किलोमीटर लांबीचा चार/सहापदरी रस्ता उभारला जाणार आहे. निपाणी ते करोडीदरम्यानच्या बायपासच्या ३०.२ किलोमीटर रस्त्यासाठी ५२१.२१ कोटी, तर करोडी ते तेलवाडीदरम्यानच्या ५५.६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५२१.९४ सरकारी तिजोरीतून खर्च होणार आहेत.\nइपीसी तत्त्वावर निघाल्या निविदा\nइंजिनियरिंग, प्रोक्‍योरमेंट आणि कन्स्ट्रक्‍शन (इपीसी) तत्त्वावर निपाणी-करोडी आणि औरंगाबाद-तेलवाडी रस्त्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत निविदा घेणाऱ्या कंपनीने या रस्त्याची उभारणी करून एनएचएआयकडे ते हस्तांतरित करायचे आहे. याचा सगळा खर्च सरकारी तिजोरीतून करण्यात येणार असून, टोलमधून होणारी वसुलीही एनएचएआय करणार आहे.\nदोन मीटरचा शोल्डर, तीन मीटर रुंद फुटपाथ, ट्रक बे, हायमास्ट, २ उड्डाणपूल सर्व्हिस रोड (७.५ किमी), क्रॅश बॅरियर, बसथांब्यालगत रेलिंग, अडीच मीटर झाडे असलेले दुभाजक, सात ठिकाणी बसथांबे, चार अंडरपास, पाणी वाहण्यासाठी २ मीटरचा ड्रेन.\nअडीच वर्षांत काम, चार वर्षे देखभाल\nबायपास आणि औरंगाबाद-तेलवाडी रस्त्यांच्या उभारणीसाठी एनएचएआयतर्फे कंत्राटदार कंपनीला अडीच वर्षांचा अवधी नमूद करून देण्यात आला आहे. बांधकामाचा कालावधी अडीच वर्षे, तर त्या रस्त्याची देखरेख ही पुढील चार वर्षे रस्ता उभारणाऱ्या कंत्राटदाराकडे राहणार असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.\nवेरूळ, कन्नड येथे होणार ‘रेस्ट एरिया’\nकेंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली ‘रेस्टिंग एरिया’ ही संकल्पना औरंगाबाद-तेलवाडी रस्त्यावर राबविण्यात येणार आहे. या रेस्टिंग एरियामध्ये जड, हलक्‍या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग, कॅफेटेरिया तयार करण्यात येणार आहे. औरंगाबाद-तेलवाडीदरम्यान असे दोन हायवे नेस्ट अनुक्रमे वेरूळ आणि कन्नड येथे उभारण्यात येणार असल्याचे एनएचआयएच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोरड्या तलावात धरणे आंदोलन\nबीड - दुष्काळी उपाययोजना सुरू करा, या मागणीवर लक्ष वेधण्यासाठी पिंपरगव्हाण (ता. बीड) व परिसरातील ग्रामस्थांनी शुक्रवारी पिंपरगव्हाण येथील कोरड्या...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020756-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/100-mumbai?start=180", "date_download": "2018-11-17T00:35:49Z", "digest": "sha1:E5NBBJC56EZBMGQDEMBLM42MJX5SLRKS", "length": 4693, "nlines": 122, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "mumbai - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईकरांना भरली हुडहुडी; कमाल आणि किमान तापमानात घट\nमुंबईकरांनो आज रेल्वेचा प्रवास टाळा\nमुंबईकरांनो आज लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nमुंबईकरांसाठी आजचा दिवस तहानलेला; दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरात पाणी कपात\nमुंबईकरांसाठी आता हायब्रिड बससेवा\nमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण\nमुंबईची लाइफलाईनला ब्रेक, प्रवाशांचे झाले हाल...\nमुंबईच्या ‘या’ आराध्य देवीचा इतिहास, नक्की वाचा\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबईच्या या भागांमध्ये होणार 24 तास पाणीपुरवठा\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nमुंबईत ‘या’ मॉडेलची निघृण हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला\nमुंबईत 8 वे थिएटर ऑलिम्पिक पडले पार, मुख्यमंत्र्यानी लावली हजेरी\nमुंबईत आजारांनी डोकं काढलं वर, हे करा घरगुती उपाय\nमुंबईत पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी\nमुंबईत ब्रॉडबँड इंटनेटचा वेग इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत कमी\nमुंबईत येत्या 2 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता...\nमुंबईत लवकरचं होणार अतिवृष्टी, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा...\nमुंबईत शांतताक्षेत्रात ध्वनीक्षेप करण्यास पूर्णपणे बंदी\nमुंबईत शिवसेनेच्या 'या' आमदारावर जीवघेणा हल्ला\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020757-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/568-dollars", "date_download": "2018-11-16T23:58:43Z", "digest": "sha1:B3S6UVVZNH5WLGBO4PWY2HZ774TYDDXW", "length": 5486, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "भारतीयांच्या अब्जावधी डॉलर काळ्या पैशांविषयी पहिल्यांदाच खुलासा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभारतीयांच्या अब्जावधी डॉलर काळ्या पैशांविषयी पहिल्यांदाच खुलासा\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली\n2005 ते 2014 या काळात भारतात तब्बल 770 अब्ज डॉलर काळ्या पैशाच्या स्वरूपात भारतात आल्याचं ब्रिटनमधील एक संस्था ‘ग्लोबल फायनान्शिअल इंटेग्रिटी’ने म्हटले आहे.\nयाच काळात 165 अब्ज डॉलर भारतातून बाहेर गेले. एकट्या 2014 मध्ये 101 अब्ज डॉलर काळ्या पैशाच्या स्वरूपात भारतात आले. तसंच याच वर्षात 23 अब्ज डॉलर भारताबाहेर गेले.\n2014 मध्ये अर्थव्यवस्थेत विकसित होणारा बेकायदेशीर वित्तीय प्रवाह तब्बल 1 निखर्व डॉलर होता. काळ्या पैशावर जारी झालेला हा पहिला जागतिक पातळीवरील अहवाल आहे.\nत्यात देशात येणारा आणि देशातून बाहेर जाणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या काळ्या पैशाची नोंद करण्यात आली आहे.\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020757-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/marathwada-news/aurangabad-news/7", "date_download": "2018-11-17T00:22:44Z", "digest": "sha1:LWU7IFC47K2JHH2MF3XF2HG47YVVJEZ5", "length": 34339, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aurangabad News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nकॉपी करणे चुकीचे हे सांगणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, प्राचार्य, पर्यवेक्षिकांवरील गुन्हा रद्द\nऔरंगाबाद - एमआयटी महाविद्यालयात परीक्षेच्या वेळी कॉपी करताना पकडलेल्या सचिन वाघ याने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अर्जदारांना सुनावणीला सामोरे जावे लागणे हा कायद्याचा दुरुपयोग ठरेल, असे मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी एमआयटी कॉलेजच्या प्राचार्या हेलेन राणी आणि पर्यवेक्षिका रचना मोरे यांच्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द केला. परीक्षेत कॉपी...\nजावेच्या त्रासामुळेच मुलाचा गळा चिरून महिलेचा गळफास, धक्कादायक घाटनांदूर प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा\nवाशी -संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवणाऱ्या भूम तालुक्यातील घाटनांदूर येथील प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. जाऊ सातत्याने त्रास देत असल्यामुळेच महिलेने पोटच्या मुलाचा गळा विळीने चिरून आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना दि. ८ सप्टेंबर रोजी घडली होती. शुभांगी पवार यांनी आपला दोन वर्षाचा मुलगा मृत कौस्तुभ याचा विळीने गळा चिरून खून केला होता. नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी सासरे भिकाजी नरसू पवार यांच्या फिर्यादीवरून मृत शुभांगीवर वाशी...\nरस्तोरस्ती भटक्या कुत्र्यांचे हिंसक राज्य; २ बालके, २ ज्येष्ठांचे कुत्र्यांनी तोडले लचके\nऔरंगाबाद- शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून प्रतापनगरमध्ये दोन बालकांचे आणि न्यू पहाडसिंगपुरा भागातील त्रिमूर्तीनगर व हनुमान टेकडी परिसरात शुक्रवारी सकाळी सात वाजता या भटक्या कुत्र्यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांचे लचके तोडले. त्यानंतर प्रतापनगरात महापौर नंदकुमार घोडेले दाखल झाले. त्यांनी कुत्री पकडणारे पथक बोलावले. पण तासाभरात पथकाला एकही कुत्रे पकडता आले नाही. मनपाच्या पथकाला कुत्री पकडता येत नसल्याने आसाममधून कुत्री पकडण्यात तज्ज्ञ...\nमहाराष्ट्रात पेट्रोल ४.३७ रु. तर डिझेल ४.०६ रुपयांनीच स्वस्त; अन्य ५ रु.ने झाले होते स्वस्त\nमुंबई- केंद्राने गुरुवारी पेट्रोल-डिझेल दरांत प्रत्येकी २.५० रुपयांच्या कपातीची घोषणा केली. यानंतर ११ राज्यांनीही आणखी २.५० रुपये म्हणजे एकूण ५ रुपयांची कपात जाहीर केली. महाराष्ट्रात मात्र डिझेल २.५० रुपयांनीच स्वस्त झाले होते. शुक्रवारी महाराष्ट्र सरकारनेही डिझेल दरांत लिटरमागे ५६ पैशांच्या कर सवलतीसह एकूण १ रुपये ५६ पैशांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यात आता डिझेल एकूण ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशकात महाराष्ट्र पाेलिस...\nविश्वास नांगरे पाटलांच्‍या आयुष्याला असे मिळाले वेगळे वळण..दोनदा झाला होता मुलगी बघण्‍याचा कार्यक्रम\nऔरंगाबाद- विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचा आज (5 ऑक्टोबर) वाढदिवस... एक कर्तव्यतत्पर पोलिस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्रातील तरुणाईपुढेही ते आदर्श आहेत. युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी लिहीलेल्या मन मे है विश्वास या पुस्तकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. विश्वास यांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नी रुपालीताई यांचे सहकार्य, पाठिंबाही मोठा आहे. नवऱ्याची मैत्रीण, सहकारी म्हणून सक्षमपणे त्या आपली भूमिका पार पाडतात. या...\nस्वाइन फ्लूचा पॅटर्न बदलला : एक वर्षाआड वाढतोय कहर, हवामान पचवून सर्व ऋतूत विषाणूंचा मुक्काम\nऔरंगाबाद- पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागताना निर्माण होणारा उकाडा स्वाइन फ्लूच्या एच-१ एन-१ विषाणूसाठी पोषक काळ समजला जात असला तरी गेल्या ४ वर्षांत या रोगाचा पॅटर्न बदलला आहे. भारतीय हवामानाशी जुळवून घेत हा विषाणू आता वर्षभर मुक्काम ठोकून आहे. यामुळेच कडाक्याचे ऊन आणि पावसाळ्यातही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. १० वर्षांत माणसाने या विषाणूशी लढण्याची रोगप्रतिकारशक्ती तयार केल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत १० पट घट झाली आहे. एक वर्षाआड या विषाणूचाकहर वाढताना दिसत...\nजहांगीर कॉलनीतून १९ तलवारी जप्त, वाळूजमध्ये दोन गावठी कट्टे पकडले; अवैध शस्त्र विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश\nऔरंगाबाद- गेल्या आठ महिन्यांत पाच दंगलींना सामोर जाणाऱ्या औरंगाबादेतील हर्सूल गावाजवळच्या जहांगीर कॉलनीत १९ तलवारी पोलिसांनी ४ ऑक्टोबर रोजी जप्त केल्या. त्यातील १७ तलवारी एकाच गल्लीत राहणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या नऊ जणांनी प्रत्येकी एक हजार रुपये देऊन खरेदी केल्या. तलवारी विकणारा आणि खरेदी करणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली आहे. एवढ्या सर्वांनी एकत्र येऊन तलवारी का खरेदी केल्या, याचा तपास सुरू झाला आहे. चार महिन्यांपूर्वी एका टोळीने फ्लिपकार्टचा वापर करत १२ तलवारी, १३ मोठे चाकू,...\nजेटने दुसऱ्या दिवशीही नोंदवली नाही तक्रार; पक्षी धडकल्याचे प्रकरण\nऔरंगाबाद- मुंबईहून आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला बुधवारी पक्ष्याची धडक बसल्यानंतर उडालेल्या गोंधळानंतर गुरुवारी विमान वाहतूक सुरळीत राहिली. मात्र, औरंगाबाद विमानतळावर पक्षी धडकल्याचा दावा करणाऱ्या जेट एअरवेजने गुरुवारी रात्रीपर्यंत याप्रकरणी तक्रार दिली नव्हती. यामुळे नेमकी घटना कोठे घडली याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. बुधवारी मुंबईहून औरंगाबादकडे पहाटे ६:२० वाजता १६५ प्रवासी घेऊन आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्याची घटना घडली होती. यामुळे हे विमान रद्द केले....\nमराठवाड्यातील तीन हजार गावांत दुष्काळ; पैसेवारी जाहीर..2 हजार 958 गावांमध्ये 50 पैशांपेक्षा कमी\nऔरंगाबाद- राज्य सरकारने सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील पैसेवारी जाहीर केली. यात तब्बल ३ हजार गावांत दुष्काळ असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. दरवर्षी सप्टेंबरअखेरीस हंगामी पैसेवारी जाहीर केली जाते. यंदा जाहीर केलेल्या पैसेवारी अहवालात मराठवाड्यातील २ हजार ९५८ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी तर ५ हजार ५७५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आहे. मराठवाड्यात ८ हजार ५३३ गावे आहेत. यात औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतील सुमारे ३ हजार गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत आहे....\nजेटच्या विमानास पक्षी धडकला..आमदार अतुल सावे, डॉ. भागवत कराड यांच्यासह १३६ प्रवासी बालंबाल बचावले\nऔरंगाबाद- मुंबईहून आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला बुधवारी पक्ष्याची धडक बसून इंजिनात बिघाड झाल्याने पहाटेचे विमान संध्याकाळपर्यंत जमिनीवरच राहिले. जेट ही घटना चिकलठाणा विमानतळावर घडल्याचा दावा करत असले तरी विमानतळ प्राधिकरणाने हा दावा फेटाळून लावला. दोन खात्यांतील विसंवादामुळे प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला. दरम्यान, सकाळी निघालेल्या प्रवाशांना संध्याकाळी दुसऱ्या विमानाने मुंबईला रवाना करण्यात आले. जेटचे विमान मुंबईहून बुधवारी पहाटे १६५ प्रवाशांना घेऊन औरंगाबादला...\nडांबून ठेवून विवाहितेवर बलात्कार; बंगळुरूला विकण्याचा होता डाव\nऔरंगाबाद- नोकरीचे आमिष दाखवून माहेरी राहणाऱ्या २३ वर्षांच्या विवाहितेला दोन दिवस डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. मुकुंदवाडीजवळील राजनगर भागातील एका दलाल महिलेने या तरुणीला २७ सप्टेंबर रोजी जालना येथे नेले होते. त्यानंतर ती तेथून पसार झाली. दोन ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सापळा रचून यातील प्रमुख आरोपी गणेश बालाजी आर्दड (३०, रा. जालना) याला अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित...\nसरकारी कामे करणे आता ठेकेदारांसाठी खिरापत वाटणे नाही- विधानसभा अध्यक्ष बागडे; फुलंब्रीत केले विविध विकास कामांचे भुमीपूजन\nबोरगाव अर्ज (औरंगाबाद) - फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज परीसरात विधानसभा अध्यक्ष यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यामध्ये बोरगाव अर्ज ते पेंडगाव रस्त्याच्या कामाचे व सामाजिक सभागृहाचे भुमी पुजन करण्यात आले. भुमीपूजन सोहळ्यानंतर बोरगाव अर्ज येथे जाहीर सभेत पूर्वीच्या आघाडी सरकारवर टीका करताना बागडे म्हणाले, पूर्वीच्या सरकारप्रमाणे आता सरकारी कामे करणे म्हणजे ठेकेदारांसाठी पैशांची खिरापत वाटणे नाही. भाजप सरकारने प्रत्येक कामात पारदर्शकता आणली आहे....\nघुगे खून प्रकरणातील संशयित बारा दिवसांनंतरही सापडेना\nऔरंगाबाद- नितीन घुगे (२४, मूळ रा. देवपूर, ह. मु. जाधववाडी) खून प्रकरणातील प्रमुख संशयित नीळकंठ उर्फ नील काकासाहेब काकडे पाटील (रा. संजयनगर, गादिया पार्क) अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. केवळ फ्लॅटमधील फॅन चोरला म्हणून नील आणि त्याच्या मित्रांनी काल्डा काॅॅर्नर येेथे एका फ्लॅटमध्ये नितीन घुगे याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदार मनोज बद्रीनाथ डवारे (२४, रा. गल्ली क्र. सी/६, संजयनगर, बायजीपुरा) याला अटक केली. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला....\nवंचित बहुजन अाघाडी काेणाची मते खाणार, अाेवेसींनी प्रश्न विचारत प्रतिप्रश्नही केला\nऔरंगाबाद- दोन आठवड्यांपूर्वी एमआयएम-भारिप बहुजन महासंघ एकत्र येणार असल्याची घोषणा झाली. त्यानंतर लगेच हे दोन पक्ष कोणत्या पक्षाला धक्का देणार, अशी चर्चा सुरू झाली. मंगळवारी (२ ऑक्टोबर) जबिंदा लॉन्सवर झालेल्या एमआयएम-भारिप बहुजनच्या वंचित आघाडी जाहीर सभेत बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला. उद्यापासून आम्ही मते खाण्यासाठीच एकत्र आल्याची चर्चा सुरू होईल, असे ते म्हणाले आणि लगेच त्याचा प्रतिवाद करत त्यांनी सांगितले की, ही आघाडी मते खाण्यासाठी नव्हे, तर मते मिळवण्यासाठी...\nमहात्मा गांधी नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरच सर्वात मोठे नेते : असदुद्दीन ओवेसी यांचे वक्तव्य\nऔरंगाबाद- आगामी निवडणुकीसाठी एमआयएम-भारिप बहुजन महासंघाने एकत्र येऊन स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीची पहिली जाहीर सभा मंगळवारी औरंगाबादेत झाली. त्यात एमआयएमचे अध्यक्ष बॅ. असदुद्दीन ओवेसी आणि महासंघाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. महात्मा गांधी नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरच भारताचे सर्वात मोठे नेते आहेत, असे ओवेसी म्हणाले. तर मोदी इतके स्वच्छ आहेत की ते स्वत: खात नाहीत, पण इतरांना खाऊ देतात आणि त्यांच्याकडील निम्मे स्वत:साठी...\nएकुलत्या एक मुलाने केले असे कृत्य, मित्राच्या मदतीने बापाचाच केला खून\nपिंपळगाव रे. - मित्राच्या मदतीने एकुलत्या एक मुलाने बापाचा रुमालाने गळा आवळून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दुचाकीवर ५० कि.मी.वरील बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे एका शेतात नेऊन जाळला. ही घटना २९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. पोलिसांनी २४ तासांतच खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला. लक्ष्मण बंडू सोनुने (४७, पळसखेडा मुर्तड, ता. भोकरदन) असे मृताचे नाव आहे. हा खून त्यांचा मुलगा शिवाजी (१९) याने मित्राच्या मदतीने केल्याचे तपासात समोर आले आहे. तथापि, दोघेही आरोपी फरार आहेत....\nमैत्रिणीशी का बोलतोस, असे म्हणून अपहरण केलेल्याची 2 तासांत सुटका\nऔरंगाबाद -माझ्या मैत्रिणीशी का बोलतोस, असे म्हणून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचे अपहरण केल्याचा प्रकार गोकुळ टी पॉइंटजवळ सोमवारी सकाळी घडला. मात्र, अपहरण झालेल्या तरुणासोबत असलेल्या मित्रांनी तत्काळ ही बाब उस्मानपुरा पोलिसांना सांगितली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवत अपहरणकर्त्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल दिलीप अंभोरे (२६, रा. भगतसिंगनगर, मयूर पार्क) आणि सागर विष्णू खंडागळे (२४, रा. मीनाताई...\n'त्या' महिलांच्या निर्धारामुळेच काही दिवसांत स्वच्छ झाली आरेफ कॉलनी\nऔरंगाबाद -शहर स्वच्छ करायचे असेल तर लोकसहभागाशिवाय पर्याय नाही हे ओळखून आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी जनजागरण हाती घेतले. वाॅर्डावार्डांत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागरण करण्यात आले. काही महिलांनी निर्धार केल्यामुळेच आरेफ कॉलनी वाॅर्डातून कचरा हटला. सर्वांना चांगली वाटणारी ही बातमी असली तरी त्यामागे कोणाचे अन् कसे कष्ट होते हे सोमवारी समोर आले. महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण, घनकचरा व्यवस्थापनप्रमुख नंदकुमार भोंबे यांच्यासह महापालिकेच्या पथकाने सोमवारी या...\nमराठवाडा : पावसाच्या तुटीचे सलग दुसरे वर्ष, विभागात यंदा 120 पैकी 75 दिवस कोरडे\nऔरंगाबाद - नैऋत्य मान्सूनने यंदाही मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. यंदा जून ते सप्टेंबर या काळातील ७५ दिवस कोरडे गेले आहेत. जुलैपाठोपाठ ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याचा फटका मराठवाड्याला बसला. विभागातील आठपैकी नांदेड वगळता इतर सातही जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट पडली आहे. मागील ८ वर्षांत केवळ दोन वेळाच मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळसदृश स्थिती आहे. ७ जिल्ह्यांत चिंताजनक स्थिती यंदा नांदेड...\nनिवडणुकांसाठी ओवेसींशी हातमिळवणी प्रकाश आंबेडकरांच्या पडेल पथ्यावर, अाज संयुक्त सभा\nऔरंगाबाद -अागामी निवडणुकीत एमअायएम व भारिप बहुजन महासंघाने हातमिळवणीची घाेषणा केली अाहे. या पार्श्वभूमीवर या दाेन्ही पक्षांचे प्रमुख अॅड. असदुद्दीन अाेवेसी व अॅड. प्रकाश अांबेडकर यांची राज्यातील पहिली संयुक्त सभा मंगळवारी अाैरंगाबादेतील जबिंदा लाॅन्सवर हाेत अाहे. अाैरंगाबादेत या अाघाडीचा सर्वाधिक फायदा अॅड. अांबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघालाच हाेईल, एमअायएमची ताकद त्यांच्या पथ्यावर पडू शकते. मात्र एमअायएमने भारिप बहुजन महासंघाएेवजी मायावतींच्या बसपला साेबत घेतले असते तर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-loadshading-electricity-71713", "date_download": "2018-11-17T00:36:47Z", "digest": "sha1:ALVNOG63L3G25QTWO7BDOKE6AEWKMTPS", "length": 30711, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news loadshading by electricity लोडशेडिंगच्या झटक्‍याने संतापाचा भडका | eSakal", "raw_content": "\nलोडशेडिंगच्या झटक्‍याने संतापाचा भडका\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nमहावितरणच्या विरोधात नागरिक बिथरले, मुख्य अभियंत्यांच्या दालनातच गोंधळ\nऔरंगाबाद - कुठलीही पूर्वसूचना न देता सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी मंगळवारी (ता. १२) महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयात जाब विचारून अधिकाऱ्यांना भांडावून सोडले. एका शिष्टमंडळाने तर अर्वाच्य शब्द वापरत मुख्यमंत्र्यांचे नागपूर बंद करून दाखवा, अशा शब्दांत रोष व्यक्त केला. लोडशेडिंगमुळे महावितरणाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nमहावितरणच्या विरोधात नागरिक बिथरले, मुख्य अभियंत्यांच्या दालनातच गोंधळ\nऔरंगाबाद - कुठलीही पूर्वसूचना न देता सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी मंगळवारी (ता. १२) महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयात जाब विचारून अधिकाऱ्यांना भांडावून सोडले. एका शिष्टमंडळाने तर अर्वाच्य शब्द वापरत मुख्यमंत्र्यांचे नागपूर बंद करून दाखवा, अशा शब्दांत रोष व्यक्त केला. लोडशेडिंगमुळे महावितरणाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nमहावितरणने सोमवारी शहरात अर्ध्यापेक्षा अधिक भागांत अचानक तीन ते आठ तासांपर्यंत लोडशेडिंग केले. ज्या भागात अधिक वीज गळती आहे, अशा भागांत लोडशेडिंग करण्यात येत आहे. या अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीने महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी अनेक नागरिकांनी शहरातील महावितरणच्या कार्यालयात फोन करून आपला संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांचे फोन खणखणत होते. अभियंत्यांना नागरिक अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहत होते.\nचिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये लोडशेडिंग करण्यात आल्याने उद्योजकांचे अंदाजे पंचवीस कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील ‘मासिआ’ या उद्योजकांच्या एक शिष्टमंडळाने मंगळवारी सायंकाळी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची भेट घेतली. संतप्त झालेल्या उद्योजकांना श्री. गणेशकर यांना धारेवर धरले. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये लोडशेडिंग करून दाखवा, एकीकडे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जास्तीची वीजनिर्मिती होत असल्याचे सांगत होते. मग अचानक तुटवडा कसा निर्माण झाला. जे ग्राहक नियमित वीजबिल भरतात त्यांचीच वीज कापून त्रास दिला जात आहे, हेच का ‘अच्छे दिन’, असा सवाल उद्योकांनी केला. एका सदस्याने अर्वाच्य शब्दांत सुनावल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अपशब्द वापरणार असाल तर आम्ही ऐकून घेणार नाही, तुमच्याशी चर्चाही करण्याची आमची तयारी नाही, असा अक्रमक पावित्रा गणेशकर यांनी घेतल्यानंतर उद्योजकांनी समजदारीची भूमिका घेतली. त्यानंतर सुरेशकर यांनी नेमकी परिस्थिती सांगितली. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत सामान्य ग्राहकांच्याच फिडरवरून उद्योगांना वीजपुरवठा केलेला आहे, हा पुरवठा वेगळा करण्यासाठी उद्यापासून दिवसभरात दोन्ही पुरवठा वेगवेगळा करण्यासाठी पाच ते दहा मिनिटे पुरवठा बंद होईल. मात्र, त्यानंतर वीजपुरवठ्यात व्यत्यय येणार नाही, असे अश्‍वासन श्री. गणेशकर यांनी शिष्टमंडळाला दिले. या वेळी ‘मासिआ’चे सचिव अनिल पाटील, भगवात राऊत, संदीप जोशी, सचिन गायके, प्रशांत नानकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.\nमहावितरणने अचानक लोडशेडिंग केल्याने दिवसभर ताणतणावाचे प्रसंग निर्माण होत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस, एमआयएम, रिपाइं अशा विविध पक्ष-संघटनांच्या शिष्टमंडळांनी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची भेट घेऊन लोडशेडिंगच्या समस्येबद्दल जाब विचारला. यातून शिष्टमंडळांची समजूत घालताना अधिकाऱ्यांची दमछाक होत होती.\nराज्यात कोळशाअभावी विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यभर लोडशेडिंगची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. राज्यासाठी महावितरणची सात हजार मेगावॉट आणि अदानी पॉवर कंपनीकडून तीन हजार ८५ मेगावॉट वीज मिळणे अपेक्षित असताना, अनुक्रमे साडेचार हजार व दोन हजार मेगावॉट वीज मिळत आहे.\nत्याचप्रमाणे ‘एम्को’ व ‘सिपत’ या पॉवर कंपन्यांकडूनही अनुक्रमे दोनशे व साडेसातशेऐवजी केवळ शंभर व साडेपाचशे मेगावॉट वीज मिळत आहे. एकूण मागणीपेक्षा विजेचा पुरवठा अर्ध्यावर आल्याने ही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोळशाच्या उपलब्धतेबररोबरच महावितरणने तातडीने निविदा काढून ३९५ मेगावॉट वीज खरेदीची तयारी केली आहे. ही वीज मिळण्यास दोन ते तीन दिवस अवधी लागणार आहे. याशिवाय अन्य कंपन्यांकडूनही वीज घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. साधारण आठवडाभर ही परिस्थिती कायम राहू शकते, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.\nअचानक सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याचा प्रकार सुराणानगर वॉर्डात घडला. माजी नगरसेवक प्रशांत देसरडा यांनी सांगितले, वॉर्डात अनेक हॉस्पिटल असून, लोडशेडिंगमुळे शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. डॉ. सावडेश्‍वर व डॉ. गांधी यांचे हॉस्पिटल असून, गांधी हॉस्पिटलमध्ये सात बालके इन्क्‍युबेटरमध्ये ठेवण्यात आलेली आहेत; तर सावडेश्‍वर हॉस्पिटलमध्ये १४ जण अतिदक्षता विभागात आहेत. लोडशेडिंगमुळे या रुग्णांना धोका निर्माण झाला असून, अनुचित प्रकार घडल्यास त्याला महावितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा श्री. देसरडा यांनी दिला. वॉर्डात सकाळी सात ते १०.३० व दुपारी तीन ते रात्री ७.३० अशा दोन वेळा लोडशेडिंग करण्यात आल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सुराणानगर भागातील वसुली ९० टक्के आहे; मात्र हा भाग टाकण्यात आलेल्या एफ फिडरची वसुली केवळ ४५ टक्के आहे. यात सुराणानगरच्या वीज बिल भरणाऱ्या नागरिकांचा काय दोष असा सवाल श्री. देसरडा यांनी केला.\nलोडशेडिंगमुळे पाण्यासाठी होणार हाल\nलोडशेडिंगमुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होणार आहेत. शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक विद्युत पंप लावून पाणी घेतात. दुसऱ्या मजल्यापासून पाचव्या सहाव्या मजल्यावर राहणाऱ्यांना तर विद्युत पंपाशिवाय पाणी मिळूच शकत नाही; मात्र आता लोडशेडिंग सुरू झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. लोडशेडिंगच्या काळात एक तर पाणी देण्यात येऊ नये किंवा पाण्याच्याच वेळा बदलण्याची मागणी नगरसेवकांकडे केली जात आहे. मंगळवारी (ता. १२) नगरसेवकांचे या मागणीसाठीच फोन खणखणले.\nशहरामध्ये दोन लाख ८२ हजार वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांसाठी १९१ फिडर असून, त्यापैकी ६७ फिडरवर लोडशेडिंग केली जात आहे. जवळपास साठ ते सत्तर टक्के शहर काळोखात बुडाले.\nसिटी चौक वाहिनीवरील : भडकलगेट, टाऊन हॉल, जयभीमनगर, नूर कॉलनी, नेहरू भवन, जामा मस्जिद.\nवसंत भवन वाहिनीवरील : संतोषीनगर, नारळीबाग, जुनाबाजार, बारुदगर नाला, धनमंडी, दगड गल्ली, वसंत भवन परिसर.\nमकबरा : विद्युत कॉलनी, आरेफ कॉलनी, गौतमनगर, प्रगती कॉलनी, मकाईगेट, आसेफिया कॉलनी, महेबूब कॉलनी, पहाडसिंगपुरा, जलाल कॉलनी आणि गुलाबवाडी.\nपाणचक्की : लालमंडी, बेगमपुरा, कुतुबपुरा, जयसिंगपुरा, बिमसार गल्ली.\nकोहिनूर कॉलनी : घाटी रुग्णालय परिसर, जिल्हा परिषद निवासस्थान, जुबिली पार्क, कोहिनूर कॉलनी.\nआयटीआय : मिलिंदनगर, कबीरनगर, वेदांतनगर, बन्सीलालनगर, रेल्वेस्टेशन, सब्जीमंडी.\nराहुलनगर : सिल्कमिल कॉलनी, साजादनगर, राहुलनगर, जालाननगर, शाह दर्गा, महानुभाव आश्रम, धनगरवाडा.\nहोलिक्रॉस परिसर : होलिक्रॉस शाळा परिसर, पोस्ट ऑफिस, पद्मपुरा भाग, बन्सीलालनगर, बनेवाडी, कोकणवाडी, फॉरेन्सिक लॅब परिसर, जिल्हा न्यायालय व परिसर, कर्णपुरा, पंचवटी परिसर, रेल्वेस्टेशन परिसर.\nछावणी : नेहरू चौक, ख्रिस्तनगर, छावणी परिसर, होलिक्रॉस शाळा व परिसर, नंदनवन कॉलनी.\nमिलिंद कॉलनी वाहिनी : मिलिंद कॉलेज परिसर, भीमनगर, छावणी पोलिस ठाणे, भुजबळनगर.\nआयईआरबी वाहिनी : आयईआरबी, सातारा तांडा, श्रेयस इंजिनिअरिंग व परिसर.\nनाथ व्हॅली स्कूल वाहिनी : नाथपूरम, मोदीनगर, इटखेडा, आनंदविहार सारा हार्मोनी, माँ-बाप दर्गा परिसर, ब्रेस्ट प्राईज मॉल परिसर, सुधाकरनगर, शिल्पनगर, ऑरेंज सिटी, धन्वंतरी, चौधरी, ठक्कर, प्राईजेस.\nपेठेनगर परिसर : भाऊसिंगपुरा व परिसर, ग्लोरिया कॉलनी, पेठेनगर, भीमनगर.\nदर्गा फिडर : शहा कॉलनी, कासंबरी दर्गा व परिसर.\nरोशनगेट वाहिनी : जुना बाजार, सरदार पटेल रोड, राजाबाजार, जिन्सी, कैसर कॉलनी, रामनसपुरा चौक, मीनाबाजार, भुळगुडा, निजामुद्दीन रोड, निजामुद्दीन रोड, मदिना मार्केट, घासमंडी, शहाबाजार, चेलिपुरा, स्टेट टॉकीज परिसर, गांधी भवन व परिसर.\nनेहरू भवन वाहिनी : बुलबुलेन, आमखास आणि परिसर, कबाडीपुरा व परिसर.\nसिटी चौक वाहिनी : लेबर कॉलनी, किलेअर्क, लोटाकारंजा, सिटी चौक, मन्सूरपुरा, कासारी बाजार, रोहिला गल्ली व परिसर.\nगणेश कॉलनी वाहिनी : फाजलपुरा, एस.टी. कॉलनी, गणेश कॉलनी, रशीदपुरा, आलमगी कॉलनी व परिसर.\nरोझाबाग फिडर : प्रोफेसर कॉलनी, रोजबाग परिसर, एसबीएच कॉलनी, हडको एन- १२ परिसर.\nआरतीनगर फिडर : मिसारवाडी, आरतीनगर, अकबर कॉलनी, भक्तीनगर, गोकुळनगर.\nजसवंतपुरा फिडर : सना हॉटेल परिसर, राम मंदिर, रोशनगेटचा भाग, रहेमानियाँ कॉलनी, किराडपुरा, जसवंतपुरा.\nजकात नाका फिडर : मदिना चौक, सेंट्रल जकात नाका परिसर, अल्तमश कॉलनी, बारी कॉलनी, टेकलक सोसायटी व परिसर.\nआझाद चौक फिडर : यशोधरा कॉलनी, नेहरूनगर, सईद मस्जिद, हत्तीसिंगपुरा, किराडपुरा व परिसर.\nऔरंगाबाद टाईम्स कॉलनी : रोशनगेट, आजम कॉलनी, रवींद्रनगर, त्रिवेणीनगर, टाईम्स कॉलनी, मकसूद कॉलनी.\nसुभेदारी विश्रामगृह : ग्रीन व्हॅली, नॅशनल कॉलनी, चाऊस कॉलनी.\nदिल्ली गेट : हर्सूल जकात नाका, जहांगीर कॉलनी, फातेमानगर, मुल्ला गल्ली व परिसर, सोनार गल्ली, बेरीबाग व परिसर.\nभीमटेकडी : सारा वैभव, होनाजीनगर, राधास्वामी कॉलनी, एव्हरेस्ट कॉलनी, राजनगर व परिसर.\nभगतसिंगनगर : छत्रपतीनगर, दिशा वूड्‌स, आईसाहेब नगर व परिसर.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/bms-edge-with-micro-sd-card-of-06-mp3-player-4gb-green-price-pjsL3Q.html", "date_download": "2018-11-17T00:26:14Z", "digest": "sha1:3S43G3JCFI6B2V5WXREWTLGMPV22FLF4", "length": 14947, "nlines": 331, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "बीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nबीम्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये बीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन किंमत ## आहे.\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीनफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 399)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन दर नियमितपणे बदलते. कृपया बीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 6 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन वैशिष्ट्य\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स MP3, WMA\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 91 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 106 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 314 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\nबीम्स इज विथ मायक्रो सद कार्ड ऑफ 06 पं३ प्लेअर ४गब ग्रीन\n4/5 (6 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Harmful-drugstore-seized-in-Konwal-lane/", "date_download": "2018-11-17T00:16:43Z", "digest": "sha1:MVMVAM32GM5XT4JTZEPLO5CQUDEM24XM", "length": 6313, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हानीकारक औषधसाठा कोनवाळ गल्‍लीत जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › हानीकारक औषधसाठा कोनवाळ गल्‍लीत जप्त\nहानीकारक औषधसाठा कोनवाळ गल्‍लीत जप्त\nदुभत्या जनावरांना हानीकारक ठरणार्‍या बंदी असलेल्या ऑक्स्टोसीन औषधांची विक्री बेळगावातील कोनवाळ गल्लीत केली जात होती. याची माहिती मिळाल्यानंतर औषध विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभागाने कोनवाळ गल्ली येथील गंगाधर सिद्धाप्पा गवळी याच्याकडून 73 हजार रु. किमतीची हानीकारक औषधे जप्त केली आहेत, अशी माहिती कायदा सुव्यवस्था विभागाच्या पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.\nयावेळी पुढे बोलताना लाटकर म्हणाल्या, हानीकारक ऑक्स्टोसीन औषधांचे दुष्परिणाम जनावरांबरोबरच माणसांवरही होत असतात. ज्यादा दुधाच्या आशेने ती औषधे दुभत्या जनावरांना दिली जातात; मात्र त्या औषधांमुळे जनावरांना कॅन्सरचा धोका असतो. त्याचबरोबर हानीकारक औषधे घेतलेल्या जनावरांच्या दुधाच्या सेवनामुळे छोट्या मुलांना कावीळ तसेच मेंदूचा रक्‍तपुरवठा कमी होतो. पुरुषांमधील रोग प्रतिकारकशक्‍ती कमी होते. स्त्रियांच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. स्त्रियांना गर्भाशय आणि स्तनाचा रोग संभवतो. यामुळे केंद्र सरकारने या ऑक्स्टोसीन औषधे जनावरांसाठी वापरणे बंद केली आहेत. अशा वेळी कोनवाळ गल्लीत सरेआमपणे ती औषधे विक्री केली जात होती.\nगेल्या 6 महिन्यांपासून पाळत ठेवून कोनवाळ गल्ली येथून ती हानीकारक औषधे जप्त करण्यात आली आहेत. सदर औषधे महाराष्ट्रातून बेळगावात आणली जात होती. त्यानंतर येथील गवळ्यांना औषधे बेकायदेशीररित्या विक्री केली जात होती. ड्रग्ज कॉस्मॉटीक कायद्यांतर्गत सदर कारवाई करण्यात आली आहे. 293 ऑक्स्टोसीन औषध बाटल्या ताब्यात घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\nप्रत्येक जिल्ह्यात होणार ट्रॉमा सेंटर\nहानीकारक औषधसाठा कोनवाळ गल्‍लीत जप्त\nआत्यानेच चिमुरडीला जाळून ठार मारले\nबोरगाव येथील शालेय विद्यार्थिनींचे अपहरण\nतिहेरी खून प्रकरणामध्ये तपास अधिकार्‍यावर वॉरंट\nराज्यात प्रमुख पदावर दोन महिला विराजमान\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Farmers-suicides-after-debt-relief-in-Jalna/", "date_download": "2018-11-17T00:14:42Z", "digest": "sha1:YUFTOZL7ZJXJMJR6UCKDZBGKOSZAAHJ6", "length": 6833, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जमाफीनंतरही थांबेनात शेतकर्‍यांच्या आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › कर्जमाफीनंतरही थांबेनात शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nकर्जमाफीनंतरही थांबेनात शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nजालना : सुहास कुलकर्णी\nजिल्ह्यात कर्जमाफीनंतरही शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी 2018 ते 28 मे 2018 पर्यंत अवघ्या पाच महिन्यांत 38 शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपवली. शासनातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबियांना 16 लाखाची मदत करण्यात आली आहे.\nनापिकी, कर्जबाजारीपणा, आर्थिक विवंचना, विष प्राशन अथवा गळफास घेऊन शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. 2012 पासून दुष्काळ व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे. शेतीमालाला भाव नसतानाच ग्रामीण भागात मजुरीचे दर दरवर्षी वाढत आहेत. त्यातच पेट्रोल व डिझेलच्या भावात वाढ होत असल्याने ट्रॅक्टरने करण्यात येणार्‍या नांगरटीसह इतर कामाचे भाव वाढले आहे.\nनवीन कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ\nकर्जमाफी करण्यात येउनही अद्याप अनेक शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. खरीप हंगाम तोंडावर येउनही कर्जमाफीचा तिढा न सुटल्याने बँका नवीन कर्ज देण्यास शेतकर्‍यांना टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेतीव्यवसाय करावयाचा कसा असा प्रश्‍न शेतकर्‍यांना भेडसावत आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात 10 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यात 9 आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले तर 1 शेतकरी अपात्र ठरला. फेब्रुवारी महिन्यात 8 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यात एक प्रकरण प्रलंबित आहे. जानेवारी व फेब्रुवारीत आत्महत्याग्रस्त 16 शेतकरी कुटुंबियांना 16 लाखांची मदत करण्यात आली. मार्चमध्ये 11, एप्रिलमध्ये 2 तर मेमध्ये 7 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. 21 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याने त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळालेली नाही.\n38 पैकी 16 पात्र, 21 प्रकरणे प्रलंबित\nजिल्ह्यात 38 शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपैकी 16 शेतकरी मदतीसाठी पात्र तर 1 शेतकरी अपात्र ठरला आहे. 21 प्रकरणे प्रलंबित असून त्याबाबत अद्याप शासनातर्फे चौकशी करून निर्णय घेण्यात येणार आहे.\nजिल्ह्यात 10 एप्रिलपर्यंत 20 बँकाच्या एकूण 162 शाखांमार्फत 1 लाख 23 हजार 851 शेतकर्‍यांचे 593 कोटी 69 लाख 61 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. त्यानंतरही शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्यास तयार नाहीत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-time-to-get-serious-time-for-the-patient-because-there-is-no-ambulance-driver/", "date_download": "2018-11-17T00:33:36Z", "digest": "sha1:27JIIDTZCF6QASFPR2F5KLHOJHI2J22I", "length": 7239, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रुग्णवाहिकेचा चालक नसल्याने रुग्णावर गंभीर प्रसंग ओढवण्याची वेळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रुग्णवाहिकेचा चालक नसल्याने रुग्णावर गंभीर प्रसंग ओढवण्याची वेळ\nरुग्णवाहिकेचा चालक नसल्याने रुग्णावर गंभीर प्रसंग ओढवण्याची वेळ\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये ‘डायल 108’ या रुग्णवाहिकेवरील चालक अनेकवेळा उपस्थित नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. अनेक वेळा रुग्णांना तातडीने अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्याची वेळ आल्यास चालक उपलब्ध नसल्याने रुग्णांची तसेच नातेवाईकांची मोठी तारांबळ उडत आहे. प्रसंगी रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नसून प्रशासनाने याबाबत गंभीर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत खडकी येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत.\nबोर्डाच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयामध्ये एक गर्भवती महिला उपचारासाठी दाखल झाली होती. महिलेची प्रकृती पाहता तिला अतिदक्षता विभागातील डॉक्टरने अन्य रुग्णालयामध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. दुसर्‍या रुग्णालयामध्ये हलविण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. मात्र तेथील 108 रुग्णवाहिकेचा चालक गायब असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. याप्रकरणी दै. पुढारीचे प्रतिनिधी यांनी रुग्णालय प्रशासनाचे प्रभारी डॉ. सुरेंद्र भेंडे यांच्याशी तातडीने संपर्क साधून गर्भवती महिलेची नाजूक परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर भेंडे यांनी डॉक्टरांना तातडीने चालकाला संपर्क करण्याचे आदेश दिले. दरम्यान चालकाला शोधण्यासाठी तब्बल अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला.\nयांनतर 108 रुग्णवाहिकेचा चालक आल्यावर गर्भवतीला घेउन रुग्णवाहिका निघाली, मात्र रुग्णालयाच्या समोर प्रचंड कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकली. वाहनांच्या गर्दीतून रुग्णवाहिकेला सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव तसेच रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी वाट मोकळी करून दिल्यावर रुग्णवाहिका मार्गस्थ झाली. बोर्ड प्रशासनाकडे तीन रुग्णवाहिका असून एक रुग्णवाहिका यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये रुग्णाला घेऊन गेली होती, तर 108 रुग्णवाहिकेचा चालक गायब होता. त्यामुळे त्या गर्भवती महिलेवर बिकट प्रसंग ओढवला. खडकी बोर्ड प्रशासनाकडे दोन रुग्णवाहिका कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने सुरू आहेत. मात्र आता प्रशासनाने रूरुग्णवाहिका तयार केल्या आहेत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट पध्दतीतील रुग्णवाहिका काढून टाकण्यात येणार असल्याचे बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत यांनी सांगितले. रुग्णवाहिकांवर तीन पाळ्यांमध्ये चालक उपस्थित राहणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Municipal-Commissioner-Deputy-Commissioner-Sunil-Pawar/", "date_download": "2018-11-17T01:08:39Z", "digest": "sha1:PZTLC23M3FB5RQ7TROC3I6MDVFRMDCX7", "length": 4810, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपा उपायुक्त सुनील पवार यांची बदली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मनपा उपायुक्त सुनील पवार यांची बदली\nमनपा उपायुक्त सुनील पवार यांची बदली\nमहापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांची मंगळवारी बदली करण्यात आली. नगरविकास विभागाने सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश दिले. अहमदनगरच्या जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवार यांच्या बदलीमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.पवार यांची महापालिकेच्या उपायुक्तपदी 31 ऑगस्ट 2015 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आला आहे. त्यांच्या बदलीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने त्यांची बदली लांबण्याची शक्यता होती. पण मंगळवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले. त्यांना मंगळवारीच कार्यमुक्त करण्यात आले.\nमहापालिकेत पवार यांच्यासोबत नगरसेवक व अधिकार्‍यांचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले. गेल्या सहा ते सात महिन्यापासून तर उपायुक्त पवार यांनी महासभेला हजेरी लावत प्रशासनावरील अनेक आरोप, टीकांना प्रत्युत्तर दिले होते. त्यांच्याबद्दल कधीच महापालिकेत संघर्षाचा प्रश्न निर्माण झाला नाही. प्रभाग रचना, आरक्षण सोडती, प्रारुप मतदार याद्या तयार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजाविली होती. त्यांच्या बदलीने अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवकांनाही धक्का बसला.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-Election-issue-While-distributing-money-Three-arrested/", "date_download": "2018-11-17T00:13:59Z", "digest": "sha1:XPJWPYFBSJY7RPQ52VC5DANXTNCGD7N7", "length": 5095, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पैसे वाटप करताना तिघे ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पैसे वाटप करताना तिघे ताब्यात\nपैसे वाटप करताना तिघे ताब्यात\nडमी इव्हीएम यंत्र तयार करून त्याद्वारे मतदारांना माहिती देताना तसेच पैसे वाटप करताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. यामध्ये एका उमेदवाराच्या पतीचा समावेश आहे. सांगली शहर पोलिस ठाण्यात तिघांवरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून डमी इव्हीएम मशीन, 33 हजार 400 रूपये रोख, दोन मोबाईल, टेम्पो असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले.\nरमेश सर्जे, राहुल भरत बुरूड (वय 29, रा. रेपे प्लॉट), संदीप कानिफनाथ साळे (वय 28, रेपे प्लॉट) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. सर्जे यांची पत्नी नीता तसेच सुरेश आटपाडे, सुनीता पाटील, शीतल पाटील हे उमेदवार परिवर्तन विकास पॅनेलकडून निवडणूक लढवत आहेत. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास तिघे संशयित एका टेम्पोमध्ये (एमएच 10 बीआर 8882) बसून डमी इव्हीएम मशीनद्वारे मतदारांना आपल्याच उमेदवारांना मतदान करण्याची माहिती देत होते.\nमतदानाची माहिती देताना ते माहितीपत्रकासह प्रति मतदार एक हजार रूपये वाटत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. निरीक्षक शेळके यांनी घटनास्थळी जाऊन पैसे वाटप करताना तिघांनाही रंगेहात पकडले. त्यांच्याकडू डमी इव्हीएम मशीनसह रोकड, टेम्पो, दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय तिघांनाही नोटीसा देण्यात आल्या आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/piyush-salunkhe-UPSC-examination-in-the-state-5th/", "date_download": "2018-11-17T00:27:58Z", "digest": "sha1:NK2W4UK3SSJKU3VF7SKKSPLHUBQXWUTI", "length": 6607, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुसर्‍याच प्रयत्नात पियुषची यशाला गवसणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › दुसर्‍याच प्रयत्नात पियुषची यशाला गवसणी\nदुसर्‍याच प्रयत्नात पियुषची यशाला गवसणी\nखंडाळा : श्रीकृष्ण यादव\nभादे ता . खंडाळा गावचे सुपूत्र पियुष भगवानराव साळुंखे यांनी युपीएससी परीक्षेत राज्यात 5 वा आणि देशात 63 वा क्रमांक मिळवत यश संपादन केले असून युपीएससीतील यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.\nपियुष साळुंखे हे काही वर्षापूर्वी भादे येथून पुणे येथे कामानिमित्त गेले होते. त्यामुळे त्यांचे कुटूंबीय पुण्यातच स्थायिक आहेत. पियुष यांचे 12 वीपर्यंतचे शिक्षण सेंट व्हीचेन्ट कॉन्व्हेंट स्कूल कॅम्प येथे झाले. त्यानंतर इलेक्ट्रीकल्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंगची पदवी फर्ग्युसन कॉलेजमधून घेतली तर नवलमल फिरोदीया कॉलेजमधून त्यांनी लॉचे शिक्षण पूर्ण केले. एक वर्ष हैदराबाद येथे सायबर लॉचा अभ्यासक्रम पूर्ण केला . त्यानंतर युनिक अ‍ॅकॅडमी येथे तीन वर्ष स्पर्धा परीक्षेची ते तयारी करत होते.\n2015 पासून त्यांनी युपीएससीतील अभ्यासाला सुरूवात केली. पहिल्या प्रयत्नात त्यांना यशाने हुलकावणी दिली. त्यानंतर नव्या जोमाने दिल्ली येथे जावून वर्षभर परीक्षेची तयारी केली. त्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात पियुष यांनी यशाला गवसणी घातली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक टार्गेट निश्‍चित केले होते. त्यानुसार अभ्यास पूर्ण केल्यानेच हे यश मिळाल्याचे पियुष यांनी सांगितले. या यशामध्ये आई, वडील, बहिण आणि दाजी यांचा मोलाचा वाटा आहे. हे यश मिळवल्याबद्दल जिल्ह्याच्यावतीने त्यांचा पहिला सत्कार भाजपचे पुरूषोत्तम जाधव, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत यादव, लोणंद बाजार समितीचे संचालक भूषण शिंदे आणि उद्योजक हिंदूराव हाके-पाटील यांनी केला. यावेळी जिल्ह्यातील तरूणांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचे आश्‍वासन पियुष यांनी दिले.\nपहिल्यापासून आयएएस होण्याचे ध्येय ठेवले होते. आयुष्यात काहीतरी करायचे होते आणि तेही सकारात्मक पध्दतीने असा निर्धार ठेवला होता. यातूनच हे यश प्राप्त झाले. आजच्या तरूणांनी मोठी स्वप्ने पहावीत. आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करावी. त्यासाठी आपल्यात क्षमता निर्माण केल्या पाहिजेत. - पियुष साळूंखे\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/kommunikativ", "date_download": "2018-11-17T00:34:17Z", "digest": "sha1:C26NGZHQXGRY6UG5RES5KF226PRG3GCM", "length": 7121, "nlines": 137, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Kommunikativ का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nkommunikativ का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे kommunikativशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला kommunikativ कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nkommunikativ के आस-पास के शब्द\n'K' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे kommunikativ का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Subordination' के बारे में अधिक पढ़ें\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/333/Tuzi-Re-Ulati-Sari-Tarha.php", "date_download": "2018-11-17T01:19:41Z", "digest": "sha1:CYYJY7YD5JG2M6J5TTP23DEMOO5OKVX6", "length": 8325, "nlines": 141, "source_domain": "www.gadima.com", "title": "Tuzi Re Ulati Sari Tarha | तुझी रे उलटी सारी तर्‍हा | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nजसा जन्मतो तेज घेऊन ताराजसा मोर घेऊन येतो पिसारा\nतसा येई घेऊन कंठात गाणेअसा बालगंधर्व आता न होणे\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nतुझी रे उलटी सारी तर्‍हा\nतुझी रे उलटी सारी तर्‍हा\nसौंदर्याची दौलत टाकुन जासी भलत्या घरा\nरूपवती त्या अतुल सुंदरी\nतुडवुन त्यांची नाजुक सुमने जासी परदारा\nशोभे का हे तुला माधवा\nगालबोट हे तुझिया नावा\nसोडुन दे ती कुब्जा काळी सोडुन\nहात जोडिते पदर पसरिते\nतुजविण जीवन उदास गमते\nतुझ्या पदाविण दिसे भुकेला सोन्याचा उंबरा\n'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही \nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nएक एक पाउल उचली\nऐक फेकते सवाल पहिला\nकशी रुसून गेली राणी\nका असा गेलास तू\nकोण मी अन्‌ कोण ते\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/10271", "date_download": "2018-11-17T01:19:08Z", "digest": "sha1:MZURPVQR6F77SATQCHLTG4PCRTSJCVWJ", "length": 16740, "nlines": 191, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. १ : दिसते तसे नसते - slarti | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. १ : दिसते तसे नसते - slarti\nचित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. १ : दिसते तसे नसते - slarti\nभीम : दुश्या, हे चालणार नाही, सांगून ठेवतोय.\nदु:शासन : अरे हट तुला खेळता येत नाही तर रडू नकोस. रड्या लेकाचा \nभीम (दुश्याची गचांडी धरायला पुढे जात) : दुश्या, आता फार झालं हां. घालू का ही गदा डोक्यात \nतेवढ्यात दुर्योधन येतो आणि मध्ये पडतो.\nदुर्योधन : अरे अरे, काय चालले आहे \nदु:शासनाच्या मागे उभ्या असलेल्या बाई : आम्ही कुठेच चाललो नाहीये. कधीपासून उभेच आहोत.\n बंधो, ही साडी कशाला बरे नेसली आहेस \nदु:शासन : बघ दुर्योधना, आता तूच सांग. आम्ही इस्टॉपपार्टी खेळत होतो. हा अर्ज्या साडी नेसून लपला. भीमावर राज्य होतं. त्याने याला पाहिलं आणि म्हणाला, दु:शला इस्टॉप. म्हणून आम्ही ओरडलो, अंडंऽऽऽ. तर भीम्या उखडला. म्हणे आम्ही चिडीचा डाव खेळतोय.\nभीम परत दु:शासनाची गचांडी धरायला जातो. दुर्योधन परत मध्ये पडतो आणि भीमाला अडवतो.\n ही आयडीया या अर्ज्याचीच बरं का. कस्ला गेटप केलाय ती साडी आणि पुरूषी चेहरा पाहून मलाही आधी क्षणभर वाटलं की दु:शलाच आली. पण दुर्या, तू कसं काय एका झटक्यात ओळखलंस \nदुर्योधन : ते अवघड नाही. अर्जुन जेव्हापासून आर्यावर्त फिरून आलाय तेव्हापासून फार फालतू कोट्या करायला लागलाय. कुठल्या शहरात उचलली ही सवय देव जाणे परवा मी काकीला भेटायला गेलो होतो. तिची खोली वरच्या मजल्यावर आहे ना, तर जिना चढावा लागतो. हासुद्धा तिथे होता. मी वर आल्यावर एकदम ओरडला, जसवंत आला परवा मी काकीला भेटायला गेलो होतो. तिची खोली वरच्या मजल्यावर आहे ना, तर जिना चढावा लागतो. हासुद्धा तिथे होता. मी वर आल्यावर एकदम ओरडला, जसवंत आला काकी सांगत होत्या, आजकाल जिना चढणार्‍या प्रत्येकाला हा जसवंत म्हणतो. काय बोलायचं काकी सांगत होत्या, आजकाल जिना चढणार्‍या प्रत्येकाला हा जसवंत म्हणतो. काय बोलायचं आणि दु:शासना, इस्टॉपपार्टी नाही रे, लपंडाव म्हण किंवा लपाछपीसुद्धा चालेल... आणि तुला किती वेळा सांगितलंय की इस्टॉप म्हणू नये, स्टॉप म्हणायचं.\nभीम : दुर्या, तू सांग बरं का या दोघांना... हे चिटींग आहे. (दातओठ खात) अर्ज्या, ही तुझीच आयडीया थांब बघतोच तुला आता. साडीच फेडतो तुझी, मग बघतो कसा जाशील घरी.\n काहीच उपयोग नाही. परवा तुमच्या मामाच्या साडीदुकानाची नवीन शाखा उघडली ना, ती जागा मिळवून देण्यात अर्जुनाने खूप मदत केली. तिथे मोठी वस्ती होती, ती सगळी अर्जुनाने जाळून टाकली. तेव्हा तुमच्या मामाने खूश होऊन अर्जुनाला खूप साड्या दिल्या आहेत. तू एक फेडशील तर अर्जुन दुसरी नेसेल. हेहेहे.\nदुर्योधन : वा वा अर्जुना, चांगले केलेस हो बंधो. अशीच मदत करावी. ही र(खोकतो)शियायी शाखा ना \nअर्जुन : हो. तो सध्या तिथेच आहे. त्यामुळे इथे अगदी सुन्नी सुन्नी वाटतंय (चेहर्‍यावर भाव - ढेकर दिल्यावर बरे वाटते तो... इतरांच्या चेहर्‍यावर भाव - त्या ढेकराचा वास आल्यावर येणारा तो).\nदुर्योधन : दु:शासन, अर्जुन, तुम्ही तुमच्या भावालाच असे फसवावे हे बरोबर नाही. तुमच्यात ऐक्य असले पाहिजे.\nअर्जुन ('दिवाळी आली दिवाळी आली' या आनंदात निथळत) : काहीतरीच. जिथे भीम, तिथे ऐक्य झालेले कधी पाहिले आहे का \nभीम (आता अर्जुनाची गचांडी धरायला जात) : दुर्या, ह्याला आवर हां सांगून ठेवतोय. हा आजकाल अती करतो. मी आणि द्रौपदी बुद्धीबळ खेळत असताना हा उगीचच त्या खोलीत काहीतरी शोधाशोध करण्याच्या बहाण्याने आवाज करत होता. म्हणे, माझे धनुष्य या खोलीत विसरलेय, ते शोधतोय. एखादे दिवशी याचा निकाल लावेन तेव्हा कळेल.\nनिकाल हा शब्द ऐकताच अर्जुन काहीतरी बोलायला तोंड उघडणार असतो, पण दुर्योधनच त्याला नजरेने दाबतो.\nदु:शासन : पण दुर्या, तू आणखी किती दिवस या धर्मराज मोडात असणारेस \nदुर्योधन : बंधो, आता हेच माझे नित्यरूप. मला साक्षात्कार झाला, मला गुरूमंत्र मिळाला. गुरूची लीला अगाध आहे. ('ही लीला कोण ' या अर्जुनाच्या कुजबुजत्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो.) काही दिवसांपूर्वी मला स्वप्न पडले त्यात मी कलीयुगात गेलोय असे दिसले. तिथे मला एक पीर भेटला. त्याने माझ्या सर्व त्रासावर उपाय सांगितला. तुम्हाला ऐकायचाय \n'हो', 'सांग, सांग' चा गलका होतो.\nदुर्योधन : आपण फार 'हे माझं, ते माझं' असं करतो. त्यावरून भांडाभांडी करतो. कुठलीही साधी गोष्ट मनाला फार लावून घेतो. त्यावर कुंदनशा नावाच्या त्या पीराने एकच मंत्र सांगितला... कधीही अशी परिस्थिती आली की म्हणायचं... जाने भी दो यारो \nकाहीतरीच. जिथे भीम, तिथे ऐक्य\nकाहीतरीच. जिथे भीम, तिथे ऐक्य झालेले कधी पाहिले आहे का >> लोल कवाडे अन आंबेडकराला द्या रे हे कोणी.\nम्हणे, माझे धनुष्य या खोलीत विसरलेय >>>\n हे नेमक काय हे\n हे नेमक काय हे (च्यामारी या लिम्बोटल्याच्या...... गुगल क्रोम वर टायपिन्ग म्हणजे दिव्य होतय )\nअरे हा प्रकार काय हे कोण सान्गेल का\nजबरी... तात्कालिक संदर्भ घेऊन\nजबरी... तात्कालिक संदर्भ घेऊन दिलेल्या पिचक्या फारच भारी..\nमला एकदम विच्छा माझी पुरी करा आणि गाढवाचं लगीन ह्यांची आठवण झाली...\nजिथे भीम, तिथे ऐक्य >>> माझे\nजिथे भीम, तिथे ऐक्य >>>\nमाझे धनुष्य या खोलीत विसरलेय >>>\n ते भीम-ऐक्य आणि इतर\n ते भीम-ऐक्य आणि इतर काही पंचेस सही\nमस्त पुन्हा वाचल, पुन्हा आवडल\nमस्त पुन्हा वाचल, पुन्हा आवडल\nहेहे .... बेश्ट हे.\nहेहे .... बेश्ट हे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/9430?page=4", "date_download": "2018-11-17T01:06:16Z", "digest": "sha1:JGYWF46FJYMWKSUAQH5IHO2AOGGUPDW2", "length": 27671, "nlines": 329, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ववि २००९ (मावळसृष्टी)- वृत्तांत व प्रतिक्रिया | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ववि २००९ (मावळसृष्टी)- वृत्तांत व प्रतिक्रिया\nववि २००९ (मावळसृष्टी)- वृत्तांत व प्रतिक्रिया\nमायबोलीचा वर्षाविहार-२००९ मावळसृष्टी येथे १९ जुलै २००९ रोजी संपन्न झाला.\nया वविला खालील मायबोलीकरांची (व अर्थातच त्यातील काहींच्या कुटूंबियांची) उपस्थिती लाभली.\nकाय काय झाले या ववित मावळसृष्टीतल्या अरुंद रस्यावरून कशा गेल्या पुणे अन मुंबईच्या ५० सीटर बसेस मावळसृष्टीतल्या अरुंद रस्यावरून कशा गेल्या पुणे अन मुंबईच्या ५० सीटर बसेस लोणावळ्यापेक्षाही उंच असलेल्या मावळसॄष्टीतल्या धबधब्याला गाठण्यासाठी पुन्हा शेकडो फुट खोल जाऊन कुणी कुणी काय काय कष्ट केले लोणावळ्यापेक्षाही उंच असलेल्या मावळसॄष्टीतल्या धबधब्याला गाठण्यासाठी पुन्हा शेकडो फुट खोल जाऊन कुणी कुणी काय काय कष्ट केले सांस्कृतिक कार्यक्रमात कुणी काय धमाल उडवली सांस्कृतिक कार्यक्रमात कुणी काय धमाल उडवली मुकाभिनयात कुणी मारली बाजी, अन कुणी केला अचाट नि अतर्क्य अभिनय मुकाभिनयात कुणी मारली बाजी, अन कुणी केला अचाट नि अतर्क्य अभिनय बसमध्ये येता-जाताना कसे कोसळले हास्याचे धबधबे, अन कशा वाहिल्या पांढर्‍या शाईच्या नद्या बसमध्ये येता-जाताना कसे कोसळले हास्याचे धबधबे, अन कशा वाहिल्या पांढर्‍या शाईच्या नद्या 'मायबोली क्विझ' मध्ये कशी झाली मायबोलीकरांच्या 'ज्ञानाची' चाचणी 'मायबोली क्विझ' मध्ये कशी झाली मायबोलीकरांच्या 'ज्ञानाची' चाचणी खान-पान कार्यक्रमात कोण ठरले सरस खान-पान कार्यक्रमात कोण ठरले सरस सांस्कृतिक समितीने अन मायबोलीकरांनी कशी उडविली एकेमेकांची विकेट सांस्कृतिक समितीने अन मायबोलीकरांनी कशी उडविली एकेमेकांची विकेट ववि 'सुखरूप' पार पाडल्याबद्दल कसा झाला संयोजकांचा सत्कार\nप्रचंड उत्साह आणि मायबोलीकरांची विक्रमी हजेरी यासाठी हा 'ववि' लवकर विसरला जाणार नाही, यात शंकाच नाही. या धमाल सहलीत सहभागी झालेले मायबोलीकर, त्यांच्याच शब्दांतील वृत्तांत आणि त्यांच्याच खास भाषेतल्या प्रतिक्रिया लवकरच इथे येत आहेत..\nतर, सावरून बसा लोकहो सादर आहे, तुमच्याच मित्रांनी केलेल्या धमालीचा धमाल वृत्तांत..\nएकंदर अतिशय मस्तच असा ववी झाला. अश्विनीच्या कृपेने मी छवीही केला. त्यावर काहीजण दात काढुन आम्हाला फिदीफिदी हसलेही.. वर्षाविहाराला छत्र्या घेऊन काय फिरताय म्हणुन.. पण असो.\nववीत सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांच्याशी आपण गप्पा मारतो, थट्टामस्करी करतो, त्यांना प्रत्यक्ष भेटायला, बोलायला मिळते. मग काहीजणांना बघुन आश्चर्य वाटते, अरे हाच का तो कल्पना केली त्यापेक्षा कित्ती वेगळा.... तर काहीजणांना बघुन वाटते, ह्म्म्म अगदी जसे वाटलेले तसेच निघाले हे महाशय....\nसांस्कृतीक कार्यक्रमात राहून गेलेल्या उखाणे मुंबईकरांनी परतीच्या प्रवासात घेऊन खूप धम्माल केली... हा माझा...\nजुईने भिरकावली प्रेमाची गोफण... अन इंद्रधनुष्याला घातले कायमचे वेसण....\nयोग्या, निरजा, आशूडी, साजिर्‍या सगळ्यांचे वृ छानच\n आणि इंद्राने माझ्यासाठी क्रेन नाही आणली (कबुल करुन सुद्धा) पण धबधब्याहून वर येताना तू माझ्यासाठी क्रेनच झाली होतीस गं\nकविताचं हे वाक्य >>\nएक गोष्ट पटली आयडिज वरुन किंवा, इथल्या कमेंटसवरुन बांधलेली गृहितके पार कोलमडतात (चांगल्या अर्थी) प्रत्यक्षात पटकन सुर जुळुनही जातात.\nआणि अ‍ॅशबेबीचं हे वाक्य >>>\nमग काहीजणांना बघुन आश्चर्य वाटते, अरे हाच का तो कल्पना केली त्यापेक्षा कित्ती वेगळा.... तर काहीजणांना बघुन वाटते, ह्म्म्म अगदी जसे वाटलेले तसेच निघाले हे महाशय....\nही वाक्य कुणीतरी संदर्भासहीत स्पष्टीकरणाला घ्या बुवा आता..\nहा माझा स्वतःचा उखाणा\nसर्फ एक्सेल वर मिळतो चमचा फ्री\nस्वतःच नाव घेतो केदार वन टू थ्री\nआणि हा बशीतला :\nएक होता काऊ आणि एक होती चिऊ\nविज्ञाच नाव घेतो डोक नका खाऊ\nदेवा तुझे किती सुंदर आकाश\nसुंदर प्रकाश सूर्य देतो\nहो, हो. उदाहरणांसकट स्पष्ट करा ही वाक्ये.\nम्हणजे थोडक्यात, छोटा का होईना, वृत्तांत लिहा हो.\nअसं एखादं पाखरू वेल्हाळ..\nही वाक्य कुणीतरी संदर्भासहीत स्पष्टीकरणाला घ्या बुवा आता..\nनक्को.... नविन बाफ उघडावा लागेल........हा अपुरा पडेल मग..\nपण आयडीया तशी झक्कास आहे......\nविज्ञाने घरातुन निघताना केदारला ऐकवलेला उखाणा\nकेदार तुला आहे ह्या विज्ञाची आज्ञा\nमी सोडता कुण्णाशी बोलणार नाहीस\nआधी कर ही प्रतिज्ञा तरच ववीला येईल ही विज्ञा\nइतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार\nकवे अगदी खर्रा उखाणा\nकुठेच लक्ष नव्हतं केद्याचं, सारखं पुढे-मागेच होता\nमिनू ला अनुमोदन, कवे,अ‍ॅशबेबी स्पष्टीकरण द्याच.\nदिप्या.. तु पण घे कि उखाणा छानसा..\nआधी तुम्ही लोक ओळखा पाहु खेळा म्हणजे तुम्हाला काय वाटल त्या वाक्यांवरुन ते लिवा. आम्ही येतोच दिवे घेऊन पडताळणी करायला\nइतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार\nका रे त्या १२३ला छळताय १ जूनला लग्न झाल्यानंतर या भाऊगर्दीत वविला आला, म्हणून स्पेशल बशी त्यालाच द्यायला हवी तुम्ही..\nयह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..\nनक्को.... नविन बाफ उघडावा लागेल........हा अपुरा पडेल मग.. >>> अगदी अगदी...\nबाकी लोकांनी यावेळी मनापासून उखाण्याची तयारी केली होती तर.. उगीच वाया गेले.. खरंच लिहा इथे सगळ्यांनी.\nविज्ञाचा उखाणा तर एकदम जोरदार आहे केदारची काय टाप कुणाशी बोलायची\nया भाऊगर्दीत वविला आला>>>\nए, गप्पे वविला महिलांची पण उपस्थिती होती.\nखरंच लिहा इथे सगळ्यांनी.\n>> सुरुवात तुझ्यापासून कर. ज्येष्ठांचा मान आधी\n१ जूनला लग्न झाल्यानंतर या भाऊगर्दीत वविला आला,\n>> हो ना. त्यात बसमधे आनंदमैत्री, योगायोग आणि योरॉक्स याची दुखभरी गाणी. आणि आनंदसुजूचे संगीत वस्त्रहरणाचे प्रयोग\nम्हणजे चलत भविष्यकथनच एक प्रकारे.\nआणि आनंदसुजूचे संगीत वस्त्रहरणाचे प्रयोग\n>>> यातला 'संगीत' शब्द फार महत्त्वाचा आहे\nयह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..\nजर अंताक्षरीचे क्ल्युज मी, अँकी आणि श्रद्धा काढले तर ज्याचे निगेतिव्ह मार्क सर्वात कमी तो जिंकेल\nमी आणि अ‍ॅकीने त्यातच मधे जॉनी लिव्हरच्या एका गाण्याबद्दल मौलिक चर्चा केली होती.\nम्हणजे चलत भविष्यकथनच एक प्रकारे.\nआनंदमैत्रीचा 'तु औरोंकी क्युं हो गयी.......' हा दर्दभरा टाहो भविष्यकाळसुचक नव्हता तर भूतकाळसुचक होता....\nबस मधली धम्माल काही औरच नंदिनीने अजय देवगणचा वाढदिवस साजरा केला. गाण्यांची चालीतली विडंबनं सुंदरच जमली होती. विनयने छबीदार छबी सुरु करताना हॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅ असा आवाज काढत जे काही अंग थरथरवलं की संध्या फिक्की पडली\nबसची सर्वात शेवटची सीट जादूभरी होती. तिथे परत येताना बरर्मुडाधारी महाराज प्रगटले. त्यानी दासी मिळत नसल्याने मठ काढणे कॅन्स्ल केले. नंतर शेषशायी विष्णु आणि त्याच्या डोक्याशी (बसून भुन भुन लावणारी) लक्ष्मी यानी दर्शन दिले. सर्वात शेवटी तिथे शिव पार्वती आणि मांडीवर बसलेल्या गणेशाने दर्शन दिले\nबसम्धे एक हॅरी पॉटर होता. त्यासोबत चुरू चुरू बोलणारी हर्मायनी आणि अज्जिब्बात न रडणारा रॉन पण होते. (ओळखा पाहू\nमी तेव्हा नसल्याने अंदाजानेच उत्तरे देते हं \nबरर्मुडाधारी महाराज = आनंदमैत्री असावा.\nविष्णू लक्ष्मी = केदार विज्ञा\nशिव पार्वती गणेश = नील तृप्ती ओम\nहॅरी पॉटर = सानिका (कविताची कन्या)\nहर्मायनी = नुपूर (घारुची कन्या)\nरॉन = श्रेयस (विनयचा मुलगा)\nरॉन = ओम नील चा मुलगा\nशिव पार्वती गणेश = विनय मधुरा श्रेयस\nबर्मुडाधारी महाराज = बहुतेक आनंद सुजु\nइतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार\nबसमधे माबोचे सुलेखन नसलेले दोन जुडवा (शेम टु शेम) टिशर्टस होते. कुणाचे सांगा पाहु\nघारु अण्णा आणि घारु अण्णी कायम दोन विरुद्ध टोकांना बसत होते. कारण काय १ जुनला लग्न झालेले जोडपे कायम एकत्र दिसत होते. म्हणजे लग्ना नंतर लगेच चा ववी असा आणि बरिच वर्ष जुन झालेल्या लग्नानंतरचा ववी अण्णा अण्णींसारखा असतो काय\nइतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार\nवर्षभर वाट पाहायचे दु:ख आहे बारके,\nपुढच्या वविला धमाल करणार एसारके.\nबसमधे माबोचे सुलेखन नसलेले दोन जुडवा (शेम टु शेम) टिशर्टस होते. कुणाचे सांगा पाहु\n>> आनंदसुजु आणि सतिश. मी तर सेम पिंच करा असं पण सांगितले होते. पण माझं कुणी ऐकतच नाही\nफारच छान झाला ववि\nअत्तापासुनच पुढच्या वविची वाट पहातोय\nववी संयोजक, सां.स. समिती चे सर्वप्रथम आभार... आणी सर्व ववीकरांचे सुद्धा..\nआशु,यो,मिनु, निधप,साजिरा... ववीसारखेच तुमचे वृत्तांत पण धमाल..\nमिनु आणी नंदिनीचा त्रिवार निषेध...\nआशु , निधप आणी टीम माझी मॅच फिक्सींगची गिफ्ट अजुन पोचली नाही...\nसर्वात धमाल केली ती धबधब्यामध्ये.. मि जास्ती भिजु शकलो नाही कारण माझा वेळ इतरांचे कपडे ,वस्तु सांभाळणे त्यांचे फोटो काढणे यातच गेला.. सुशा आणी श्यामली यानी माझा वापर कपडे वाळत घालायच्या दोरी सारखा केला होता.. अल्टीमा ने मला तिच्या बॅगेची दिवसभर रखवाली करायला लावली.. मिनु आज्जीने मला सां.स. समितीची बशिंची बॅग खाली घेउन जाणे आणी वरती परत चढवणे हे काम नेमुन दिले होते... एवढी सगळी महान कार्ये करुन मि दमलेलो असताना त्या दक्षीणाने मला मसकली या गाण्यावरती नाच करायला लावला.. अर्थात मि जे काही केले त्यामुळे आमची टीमच काय ती सोनम कपुर सुद्धा कपाळाला हात लावुन बसली असती...\nपल्ली आणी माझ्या टीम मधील बाकीचे मेंबर ( यांची नावे लक्षात नाहीत क्षमस्व) .. मि आता वर्षभर नाचाची प्रॅक्टीस करुन तुम्हाला पुढच्या वर्षी बशीच काय तर कढई सुद्धा जिंकुन देईन...:)\nपण हे काय नाव 'वर्षा विहार' आणि त्यात एकही माबोवरची वर्षा नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 27 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020759-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2018-11-17T01:12:32Z", "digest": "sha1:WLD5I2ZFQF55FSGSFEDFNX6NICXJBBE7", "length": 4270, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्यामाप्रसाद मुखर्जी - विकिपीडिया", "raw_content": "\nश्यामाप्रसाद मुखर्जी (बंगाली : শ্যামাপ্রসাদ মুখোপাধ্যায়) (जुलै ६, इ.स. १९०१ - जून २३, इ.स. १९५३) हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले.\nइ.स. १९०१ मधील जन्म\nइ.स. १९५३ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०१८ रोजी ००:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020800-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/109?page=124", "date_download": "2018-11-17T00:26:41Z", "digest": "sha1:HM6YQ4HYJEWJOCT4C5SZWQ5EJHH7GMX7", "length": 9622, "nlines": 197, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भाषा : शब्दखूण | Page 125 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाषा\n थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.\nया अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा\nRead more about मालवणी शिकायचंय\nहमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो\n' या बाफला मिळालेला प्रतिसाद बघून कोकणी/मालवणी शब्द आणि त्यांचे अर्थ यांचे संकलन ईथे नवीन हितगुजच्या विभागात करावे असे वाटले.\nRead more about मालवणी-कोकणी शब्दार्थ\n थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.\nया अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा\nRead more about मालवणी शिकायचंय\nकोकणीत-मालवणीत हितगुज करणारे मायबोलीकर\nपाडगावकरांना महाराष्ट्र भूषनाने महाराष्ट्र सरकारने भूषविले. हे जरा मला सध्याच्या वातावरनात वेगळेच वाटले. कारण विचारता, अहो पाडगावकर, फक्त मराठी(तच) लिहीतात हे सरकार विसरले की काय असा मला संदेह येत आहे.\nRead more about मंगेश पाडगावकर\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nस्वतःचे नावही नाही, मनाचा ठावही नाही\nविसरले भान मी माझे, तुला ना समजले काही\nसुखाचा मुखवटा ल्याले, लपवला हुंदका ओठी\nमनाला टोचलेले पण, कधी ना बोलले काही\nकितीही वाटले मजला, असे व्हावे तसे व्हावे\nजो_एस यांचे रंगीबेरंगी पान\nपुस्तक माहिती आहे का \nमी एक दुसर्‍या महौद्धातील एका कथेवर पुस्तक वाचले होते. सहसा काही चांगले वाचले कि पुस्तकाचे, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था लिहुन ठेवण्याची सवय आहे. परंतु नेमकी ह्या पुस्तकाची माहिती माझ्या वहित नाही. मी वाचले ते नासिकच्या ग्रंथालयातुन आणुन. ती कॉपी इतकी जुनी होती कि पान उलटताना तुकडे पडत होते.\nRead more about पुस्तक माहिती आहे का \nत थ द ध न पासून सुरू होणारे शब्द\nत थ द ध न पासून सुरू होणारे शब्द\nRead more about त थ द ध न पासून सुरू होणारे शब्द\nसंस्कृत भाषा शिकण्याकरता मदत होईल असे काही programs मी लिहिले आहेत. ते तुम्हाला खालील ठिकाणी आढळतील: saMskRut\nत्याचप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या programs मध्ये वापरता येईल असे perl module आता CPAN वर उपलब्ध आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020800-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24158", "date_download": "2018-11-17T00:24:26Z", "digest": "sha1:6QRJ2JWUFVWN6WJHI5FHO4ZHTRHKBRUG", "length": 4065, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेकिन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेकिन\nलता स्वरपुष्प १: सुनियो जी अरज म्हारी\nलता मंगेशकरांनी गायलेल्या व मला आवडलेल्या गाण्यांचे रसग्रहण करायचा हा आनंददायक उपक्रम पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू केला आहे. ह्या गाण्यांचे आपले असे एक मिथिकल युनिवर्स आहे. मानवी भावनांच्या अनेक नाजूक, हळव्या पदरांना लतेची गाणी तिच्या सुमधुर अप्रतिम आवाजात स्पर्श करतात. गाणे ऐकल्यावर आपल्याला उमगते की खरेच की, मला असंच तर वाटतंय. ही गटणे छाप एक्सेल शीट मधली जंत्री नव्हे किंवा लताचे टॅलेंट कसे वर्ल्ड्क्लास आहे ते ठासून सांगायचा प्लॅट्फॉर्म ही फक्त एक सुरांची आनंदयात्रा आहे.\nRead more about लता स्वरपुष्प १: सुनियो जी अरज म्हारी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020800-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/jmtv", "date_download": "2018-11-17T01:03:49Z", "digest": "sha1:GTB5N7GRTEDI3SHLHC63IUHRYOJVGNGC", "length": 3265, "nlines": 115, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "JM TV | Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदिवाळी पहाट... गाण्यांचा फराळ...\nसुधीर मुनगंटीवार EXCLUSIVE | सर्वांसाठी मोठा निधी उभा केला\nअमृतसर रेल्वे दुर्घटनेचे हादरवणारी #Video\nजय अंबे: सलाम 'ती'च्या कर्तृत्वाला\nजय अंबे: काहाणी 'ती'च्या जिद्दीची\nदिवाळी पहाट... गाण्यांचा फराळ...\nसुधीर मुनगंटीवार EXCLUSIVE | सर्वांसाठी मोठा निधी उभा केला\nअमृतसर रेल्वे दुर्घटनेचे हादरवणारी #Video\nजय अंबे: सलाम 'ती'च्या कर्तृत्वाला\nजय अंबे: काहाणी 'ती'च्या जिद्दीची\nदिवाळी पहाट... गाण्यांचा फराळ...\nसुधीर मुनगंटीवार EXCLUSIVE | सर्वांसाठी मोठा निधी उभा केला\nअमृतसर रेल्वे दुर्घटनेचे हादरवणारी #Video\nजय अंबे: सलाम 'ती'च्या कर्तृत्वाला\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020800-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T00:36:18Z", "digest": "sha1:7QODBZELQR6N557WKUOWFE24UQL22FZW", "length": 11832, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फाशी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसर्वत्र #Metoo चं वादळ उठलेलं असताना, लैंगिक अत्याचाराच्या आरोपामुळे अपमानित झालेल्या राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना कर्नाटकात घडली आहे.\nमराठा तरुणावरील गुन्हे मागे घेण्याबाबतचा शब्द पाळा, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन\n2007 हैदराबाद बाॅम्बस्फोट प्रकरणी दोघांना फाशी तर एकाला जन्मठेप\nगंमत म्हणून मित्रांना पाठवला 'SMS', ओरडा मिळाला म्हणून केली आत्महत्या\nकर्जमाफीत नाव असूनसुद्धा कर्जमाफी न झाल्याने शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या\nआता मोदींना तुमच्या चौकात बोलवा-राज ठाकरे\nआंबेनळी अपघात :प्रकाश सावंत देसाई सक्तीच्या रजेवर\nआंबेनळी अपघात : प्रकाश सावंतांना फाशी द्या,मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश\nआरक्षण असून सुद्धा एकाची आत्महत्या,बनियानीवर लिहिले कारण\nकर्णबधीर मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या विरोधासाठी महाराष्ट्र राज्य कर्णबधिर संघटना उतरली रस्त्यावर\nईशान खट्टर म्हणतो माझा मोठा भाऊच माझी प्रेरणा\nमॉडेल म्हणाली – तर त्याने मला संपवून टाकले असते\nकुणी बिडीमुळे तर कुणी दिवा पडल्यामुळे,शासन दरबारी मृत शेतकऱ्यांची क्रुर थट्टा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020800-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/159", "date_download": "2018-11-17T00:23:30Z", "digest": "sha1:GCDWU3ZQEL2WUDJPPWNLBNIP4S3D66RV", "length": 4846, "nlines": 70, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "जेवणात ही कढी अशीच राहुदे | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nचाल : जीवनात ही घडी अशीच राहुदे\nजेवणात ही कढी अशीच राहूदे\nभाजीच्या वाटीतही कढीच वाढू दे\nकालवला पानात भात मोकळा\nआठवला माझा कढीभात सोहळा\nपानातुन आठवणी अशाच येउ दे\nजेवणात ही कढी अशीच राहूदे\nकढीच पीत बसण्याची ओढ लागली\nपिवुन तीच सगळी मम भूक भागली\nसगळ्यातून कढीचाच गंध येउदे\nजेवणात ही कढी अशीच राहूदे\nSelect ratingGive जेवणात ही कढी अशीच राहुदे 1/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 2/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 3/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 4/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 5/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 6/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 7/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 8/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 9/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 10/10\n‹ चोरायण अनुक्रमणिका झाली बेभान ही तारा ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020800-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-marathi-websites-mumbai-news-kalyan-dombivali-municipal-corporation-71535", "date_download": "2018-11-17T00:35:36Z", "digest": "sha1:KHGGG5IXQ4CJ76NDEST5KN7UYVI7EH3N", "length": 13869, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Mumbai news Kalyan Dombivali Municipal Corporation कल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी | eSakal", "raw_content": "\nकल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nकल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे विकास कामांना खीळ बसली आहे. नव्याने कोणतीही कामे करण्याची पालिकेची ऐपत नसल्याने पालिकेने आपल्या स्थितीची श्वेतपत्रिका काढावी अन्यथा नागरिकांबरोबर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे पत्र पालिकेचे विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनी आयुक्त पी वेलारसू यांना पाठवले आहे.\nकल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे विकास कामांना खीळ बसली आहे. नव्याने कोणतीही कामे करण्याची पालिकेची ऐपत नसल्याने पालिकेने आपल्या स्थितीची श्वेतपत्रिका काढावी अन्यथा नागरिकांबरोबर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे पत्र पालिकेचे विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनी आयुक्त पी वेलारसू यांना पाठवले आहे.\nपालिकेचा अर्थ संकल्प तयार करताना करण्यात येत असलेल्या चुकांमुळे आज स्पील ओव्हरचा आकडा वाढत आहे. पालिकेतील लोकप्रतिनिधींना कामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, या श्वेतपत्रिकेमुळे आर्थिक स्थिती नागरिकांनाही समजेल अशी अपेक्षा मंदार हळबे यांनी व्यक्त केली. प्रशासकीय यंत्रणा समय सूचकतेचा वापस न करता कामे करत आहेत. नविन अर्थसंकल्प तयार करताना कलम 102 नुसार सरत्या वर्षातील अखर्चिक रकमांना पुन्हा मंजुरी घेतली जात नसल्याची बाबही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. याच कारणाने प्रशासन सादर करत असलेला अर्थ संकल्प वस्तूस्थितीला ध्रुव नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.\nकचरा, पाणी पुरवठा, आरोग्य अशी अनेक कामे ठेकेदार सोडून देण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या ठेकेदारांना त्यांच्या कामाची देयके वेळेत मिळत नसल्याने ही परिस्थिती उदभवू शकते असे त्यांचे म्हणणे आहे. जर अशी परिस्थिती आली तर पालिका क्षेत्रातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी अर्थ संकल्प फुगवला असे सांगत आता आरोप प्रत्यारोपांचा खेळ शासन प्रशासन करत असल्याचा गंभीर आरोप हळबे यांनी केला आहे. प्रशासनाने श्वेतपत्रिका काढण्यास टाळाटाळ केली तर विरोधी पक्ष म्हणून आपल्याला नागरिकांबरोबर आंदोलनाचा पावित्रा स्वीकारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nबेस्टचा 769 कोटी तुटीचा अर्थसंकल्प मंजूर\nमुंबई - बेस्ट उपक्रमाचा सन 2019-20चा 769 कोटी 68 लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प शुक्रवारी रात्री उशिरा बेस्ट समितीमध्ये मंजूर झाला. बेस्टचा...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nविलास मुत्तेंमवारांना \"फटाके' नागपूर : पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. त्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020800-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Compassionate-recruitment-inquiry-was-conducted-in-Ahmednagar/", "date_download": "2018-11-17T00:18:42Z", "digest": "sha1:RXPTZFG75CYQEBM2UI7OQXEVKV37RMZS", "length": 7289, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अनुकंपा भरतीची चौकशी रखडली! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अनुकंपा भरतीची चौकशी रखडली\nअनुकंपा भरतीची चौकशी रखडली\n2015-16 साली जिल्हा परिषदेत झालेल्या अनुकंपा भरतीच्या संदर्भात तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी अध्यक्षा शालिनी विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्याकडे दिला होता. अहवालातील त्रुटी पाहिल्यानंतर हा अहवाल पुढील कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. अहवाल पाठविल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. मात्र तीन महिने उलटूनही चौकशीत प्रगती न झाल्याने चौकशी रखडली आहे.\nया प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय चौकशी समिती नियुक्त करण्यात येणार होती. मात्र चौकशी सुरु होऊनही अहवाल अद्यापही विभागीय आयुक्तांना प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे. 2015-16 साली जिल्हा परिषदेत झालेल्या अनुकंपा भरतीचा चौकशी अहवाल तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी मार्च महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बंद लिफाफ्यात दिला होता.\nमार्च महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत 2016 साली अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषदेत 25 जणांना नियुक्त्या देण्यात आल्याचा विषय चर्चिला गेला. सेवाजेष्ठता डावलून नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या देण्यात आल्याचा आरोप करत सदस्य सुनील गडाख यांनी विभागीय आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.\nत्यावर अध्यक्षा विखे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल स्थायीच्या सभेत सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थायी समितीची सभा सुरु झाल्यानंतर काही वेळातच डॉ.कोल्हे यांनी अहवाल असलेला लिफाफा माने व विखे यांच्यापुढे सादर केला होता.\nभरती करतांना 10 टक्के जागा ग्रामपंचायतच्या कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवण्याचा शासन निर्णयही पाळण्यात आलेला नाही. सेवाजेष्ठता डावलत वर्ग 3 मध्ये असलेल्यांना वर्ग 4 मध्ये नियुक्त्या देण्यात आल्या. याप्रकरणी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले दहा कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. त्यांनाही या अहवालापासून अपेक्षा आहेत.\nकडक शिस्तीचे म्हणून जिल्हा परिषद प्रशासनात दरारा राहिलेल्या डॉ. कोल्हे नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. जाता-जाता त्यांनी दिलेल्या शेवटच्या अहवालात नेमकं दडलयं तरी काय याबाबत उत्सुकता लागली आहे. चौकशी अहवालावरील कारवाईत कुणाची ‘दिवाळी’ साजरी होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. चौकशी अहवालावरील कारवाईत कुणाची ‘दिवाळी’ साजरी होणार आणि कुणाचे ‘दिवाळे’ निघणार आणि कुणाचे ‘दिवाळे’ निघणार याबाबत जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Shrigonda-Headmaster-teacher-dispute-school-closed-3-days/", "date_download": "2018-11-17T00:30:38Z", "digest": "sha1:2HZDJFKSFPFZLAZIJ6LBGVYEZ74JDM7T", "length": 7110, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्याध्यापक-शिक्षक वादात शाळा 3 दिवसांपासून बंद! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › मुख्याध्यापक-शिक्षक वादात शाळा 3 दिवसांपासून बंद\nमुख्याध्यापक-शिक्षक वादात शाळा 3 दिवसांपासून बंद\nतालुक्यातील भानगाव येथील भानेश्‍वर विद्यालयात वेळापत्रक ठरविण्यावरून शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात वाद झाला. त्यामुळे शाळा तीन दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी विद्यालयास कुलूप ठोकले.\nदरम्यान, माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश पवार, गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद व नीळकंठ बोरूडे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला. आज (दि.20) पासून विद्यालय नियमितपणे चालू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिक्षकांना नियमाप्रमाणे काम करावेच लागणार आहे. त्यामध्ये कुचराई केल्यास सबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.\nयाबाबत समजलेली अधिक माहिती अशी की स्व. शंकरराव काळे यांनी समाजसेवा संस्थेच्या माध्यमातून भानगाव येथे सन 1972 मध्ये विद्यालय सुरू केले. मानवसेवा संस्थेचे सचिव म्हणून सदाशिव शेळके हे काम पाहतात.\nशाळेचे मुख्याध्यापक विश्‍वनाथ शेलार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सचिव शेळके यांनी शिक्षकांची एक समिती गठीत केलेली आहे. या समितीने शाळेचे वेळापत्रक वेळेवर तयार केले नाही. त्यामुळे मुख्याध्यापक शेलार यांनी स्वत: हे वेळापत्रक तयार केले. त्यात शिक्षकांना गुणवत्ता वाढीसाठी जादा तास बसविले. पण हे वेळापत्रक शिक्षकांना मान्य झाले नाही. अन् इथेच वादाची ठिणगी पडली.\nया वादात गेल्या तीन दिवसांपासून शाळा बंदच आहे. विद्यालयात तास होत नसल्याचे समजताच काल (दि.19) ग्रामस्थांनी कार्यालयाला कुलूप लावून विद्यालय बंद केले. मुख्याध्यापक शेलार यांच्या नियोजनानुसारच विद्यालय चालेल व शिक्षकांनी गावात राहणे बंधनकारक आहे व जादा तास शिक्षकांनी घेतलेच पाहिजेत, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. या वेळी सुरेश गोरे, आबासाहेब शितोळे, प्रमोद जाधव आप्पासाहेब शितोळे, दिलीप तोरडमल, रघुनाथ कुदांडे आदी उपस्थित होते.\nभानगाव येथील शाळेमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यात वेळापत्रक ठरविण्यावरून झालेला वाद आता सामोपचाराने मिटलेला आहे. त्यामुळे बुधवार (दि.20) पासून विद्यालय नियमितपणे सुरू होईल. शिक्षकांनी ठरवून दिलेल्या कामात कुचराई केली, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी सांगितले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/11-Health-Centers-for-Disease-Control/", "date_download": "2018-11-17T00:16:55Z", "digest": "sha1:NJTGYZNNO37VZYMZWGBFXGN7HP7JJWJB", "length": 5968, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पावसाळी साथरोग नियंत्रणासाठी 11 आरोग्य पथके | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पावसाळी साथरोग नियंत्रणासाठी 11 आरोग्य पथके\nपावसाळी साथरोग नियंत्रणासाठी 11 आरोग्य पथके\nपावसाळी मोसमात जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने 11 ठिकाणी पथके स्थापन केली आहेत. 3 अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट व 9 बेसिक लाईफ सपोर्ट अशा एकूण 12 अ‍ॅब्युलन्स सज्ज ठेवण्यात आल्या असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकोरकर यांनी दिली.\nजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांची धुळे येथे बदली झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकपदी तुुळजापूर येथून डॉ. धनंजय चाकोरकर यांनी दोन दिवसापूर्वी पदाचा कार्यभार स्वीकारला. पावसाळी मौसमच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक औषधांचा साठा किती आहे याची माहिती घेतली असून आवश्यक औषधांकरिता पत्रव्यवहार करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या असल्याचे डॉ. चाकोरकर यांनी सांगितले. पावसाळी मोसमाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या समन्वयकाची बैठक झाली असून आरोग्य विभागाने समित्या गठीत केल्या आहेत. ग्रामीण विभागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी तर शहरी विभागासाठी जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडून कार्यवाही केली जाणार आहे.\nजिल्ह्यात तीन अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट व नऊ बेसिक लाईफ सपोर्ट अशा 12 अ‍ॅम्ब्युलन्स जिल्हावासीयांसाठी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. औषधाचाही साठा पुढील तीन महिने पुरेल असा ठेवण्यात आला आहे. लेप्टो स्पायरोसिसच्या शक्यतेने आधीच आवश्यक त्या गोळ्याची उपलब्धता करून ठेवण्यात आली आहे. एकूणच जिल्ह्यात रूग्णांना औषधाचा तुटवडा कमी पडणार नाही यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. वैद्यकीय अधिकारी व स्टाफची कमतरता आहे, तरीदेखील उपलब्ध स्टाफच्या माध्यमातून सर्व टिमला सोबत घेवून रूग्णांना चांगली सेवा देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. चाकोरकर यांनी सांगितले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/dhananjay-munde-attack-on-maharashtra-government-for-farmer-suicide-issues/", "date_download": "2018-11-17T00:59:06Z", "digest": "sha1:EMGR7KGRLJDKYJNZ2UERZYR7OMD55TTU", "length": 5570, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकरी गुन्हेगार वाटतात का? धनंजय मुंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकरी गुन्हेगार वाटतात का\nशेतकरी गुन्हेगार वाटतात का\n‘‘शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटया लावून पंचनामे करता, शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का’’ अशा शब्दात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, बोंडअळीचा प्रार्दुभाव, गारपीट आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या या प्रश्नांवर धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी केली.\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘१७ जिल्हयांचा दौरा केला, एकही कर्जमाफी झालेला शेतकरी भेटला नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलेली बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. गारपीटीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. धर्मा पाटील यांना मृत्यू नंतरही न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना मदत करणे तर दूरच त्यांच्या गळ्यात पाट्या लावून पंचनामे मात्र सुरु आहेत. शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का गारपिटीत शेतकऱ्यांनी पशुधन गमावले. शासनाचे अधिकारी म्हणतात कोंबड्या दगावल्या असतील तर त्याचे शवविच्छेदन करा. इतका तुघलकी निर्णय सरकार कसे काय घेऊ शकते गारपिटीत शेतकऱ्यांनी पशुधन गमावले. शासनाचे अधिकारी म्हणतात कोंबड्या दगावल्या असतील तर त्याचे शवविच्छेदन करा. इतका तुघलकी निर्णय सरकार कसे काय घेऊ शकते’’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nआज मराठी भाषा दिन साजरा करीत असताना मराठी भाषकडेच दुर्लक्ष होत आहे. भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही. भाषा विभागातील ४० टक्के पदे रिक्त आहेत. मंत्रालयातील सचिव, आय.ए.एस. ,आय.पी.एस.अधिकारी मराठीतील टिपणे इंग्रजीत टाकतात. ही मराठीची उपेक्षाच सरकारने चालवली असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले.\nया वेळी झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला 20 मिनिटे आणि नंतर दिवासभारासाठी तहकुब करण्यात आले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/thane-police-summons-actor-arbaaz-khan-in-ipl-betting-case/", "date_download": "2018-11-17T00:27:00Z", "digest": "sha1:2LKFM5ER4FECZKR22QI55YZSY36MJXJR", "length": 7528, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयपीएल फिक्सिंग : अरबाज खान अडचणीत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयपीएल फिक्सिंग : अरबाज खान अडचणीत\nआयपीएल फिक्सिंग : अरबाज खान अडचणीत\nठाणे : खास प्रतिनिधी\nआंतरराष्ट्रीय बुकी म्हणून ओळखला जाणारा सोनू जालान उर्फ सोनू मालाड याने सट्टाबाजारात दाऊद इब्राहिम यांचा सहभाग असल्याची कबुली दिल्यानंतर मॅच फिक्सिंगमध्ये चित्रपट अभिनेता-निर्माता अरबाज खान याचे नाव पुढे आले. त्यामुळे ठाणे खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी अभिनेता खान यांना समन्स पाठवून शनिवारी चौकशीसाठी ठाण्यात बोलावले आहे. यापूर्वी बेकायदेशीर सीडीआरप्रकरणी चित्रसृष्टीतील अभिनेत्री, मॉडेल्स यांची ठाणे खंडणी विरोधी पथकाने चौकशी केली होती.आता मॅच फिक्सींगप्रकरणात चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सहभागाचा भांडाफोड झाल्याने चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे.\nदेशात चालणार्‍या सट्टा बाजारातील सर्वात मोठा नामचीन बुकी म्हणून ओळखला जाणारा सोनू मालाड याच्या पोलीस तपासात अनेक खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्याने आपल्या सहकार्याच्या मदतीने 2 क्रिकेट सामने फिक्स केले गेल्याचे समोर आले आहे. यात 2016 मध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना आहे. सोनूचा साथीदार ज्युनियर कोलकाता याने श्रीलंकेला जाऊन पिच क्युरेटरसोबत संगनमत करून मॅच फिक्स केली होती. त्या सामन्यात एका दिवसात तब्बल 21 विकेट पडल्या होत्या.\nदुसरा क्रिकेट सामना हा पाकिस्तानमधील असून तो 2016 मध्ये फिक्स करण्यात आला होता. पाकिस्तानी माजी क्रिकेट खेळाडूंच्या घरगुती सामन्यातसुद्धा मॅच फिक्सिंग करण्यात आली होती. पाकिस्तानच्या एका संघाचा युके स्थित मालकाच्या संपर्कात सोनू जालान आला होता. ही भेट अभिनेता-निर्माता आरबाज खान यांनी घडवून आणली होती, असा दावा सोनू यांने पोलिसांकडे केला आहे. आरबाज खान हा याच सोनू मालाड आणि त्याच्या अन्य सट्टा बाजारातील साथीदारांसोबत एका ठिकाणी भेटल्याचे काही छायाचित्रेही पोलिसांना दिली आहेत. क्रिकेट मॅक्स फिक्सींगमधील बॉलिवुडच्या सहभागाचा खुलासा झाल्याने ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी शुक्रवारी अरबाज खान याला समन्स बजावून शनिवारी (2 जून) रोजी सकाळी 11 वाजता ठाण्यातील त्यांच्या कार्यालयात हजर राहण्यास बजावले आहे.\nदाऊद इब्राहिमचा क्रिकेट बेटिंगचा व्यवसाय हा अनिल तुंडा आणि रईस फारूक हे बघत असल्याची माहिती सोनूने दिली आहे. दाऊदचे बेटिंग कार्यालय हे दुबईत असून सोनू नेहमी ये-जा करीत होता. तर पाकिस्तानमधील त्यांचा बेटिंग व्यवसाय हा इहतशाम आणि डॉक्टर सांभाळतात अशीही माहिती त्याने दिली. अरबाज खानप्रमाणे आणखी काही बॉलिवुडमधील कलाकारांची नावे पुढे आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-new-Sanjivani-due-to-ethanol-in-rural-areas/", "date_download": "2018-11-17T00:14:17Z", "digest": "sha1:NERVWHZB76YQ3R4JQHEITL3T4VUSQRTU", "length": 7680, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रामीण भागाला मिळेल इथेनॉलमुळे नवसंजीवनी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ग्रामीण भागाला मिळेल इथेनॉलमुळे नवसंजीवनी\nग्रामीण भागाला मिळेल इथेनॉलमुळे नवसंजीवनी\nशेतकर्‍यांच्या समस्या, वायुप्रदूषण, ग्रामीण भागातील बेरोजगारी या तिन्हींवर इथेनॉल हा उत्तम उपाय आहे. इथेनॉल निर्मितीमुळे ग्रामीण भागाला नवसंजीवनी मिळेल,असा विश्‍वास केंद्रीय परिवहन व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.भोसरी येथील सीआयआरटी (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट) येथे शुक्रवारी (दि.24) आयोजित करण्यात आलेल्या ‘इथेनॉल हे वाहन इंधन’ परिषदेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री\nधर्मेंद्र प्रधान, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, माजी मंत्री अण्णासाहेब एम. के पाटील, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे आदी उपस्थित होते. नागरिकरण रोखण्यासाठी खेड्यांत उद्योग हवेत ग्रामीण भागातील नागरिक रोजगार न मिळाल्याने तो शोधात शहरांकडे येत आहेत. सध्या खेडेगावांत लोकसंख्या कमी होऊन शहरी भागात वाढत आहे. ही देशापुढील मोठी समस्या आहे. या समस्येचे उत्तर म्हणजे गावाकडे उद्योग सुरू करणे आवश्यक आहे, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.\nते म्हणाले की, ग्रामीण भागात सुधारणा होण्याच्या दृष्टीने पुढील काळात इथेनॉलनिर्मितीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कारखाने गावोगावी निर्माण होतील. त्यातून ग्रामीण भागातील नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल; तसेच मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. यंदा उसाचे उत्पादन चांगले आहे, यामुळे इथेनॉलचे उत्पादन चांगले होऊ शकते. एक टन भाताच्या तणसापासून 280 लिटर इथेनॉल तयार होते. साखर कारखाने उसाच्या पाचटापासून इथेनॉलनिर्मिती करतील. सरकारने बांबूला ‘गवत’ म्हणून मान्यता दिली आहे. बांबूचे अनेक उपयोग आहेत. हजारो हेक्टर मोकळ्या जमिनीवर बांबूची लागवड करून, त्यापासून देखील इथेनॉल हा इतर इंधनासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हे इथेनॉल विविध ठिकाणी उपयोगात आणू शकतो. इथेनॉलचे उत्पादन वाढेल, इथेनॉल फायदेशीर ठरेल आणि साखर कारखाने वर्षभर चालू राहतील. त्यातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल. ऊस शेतीबरोबरच बांबूंची शेती करण्यावर भर दिला गेला पाहिजे.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-The-bank-staff-took-the-money/", "date_download": "2018-11-17T00:53:54Z", "digest": "sha1:JOW5DH6ZLL7MC3BT54MHJ5RJ2QVHQ6AN", "length": 6099, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बँके कर्मचार्‍यांनीच पैसे लाटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बँके कर्मचार्‍यांनीच पैसे लाटले\nबँके कर्मचार्‍यांनीच पैसे लाटले\nबनावट सह्या करून महिलेच्या रिकरिंग खात्यातून सहा लाख 36 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार कराड अर्बन सहकारी बँकेच्या सहकारनगर शाखेत उघडकीस आला आहे. हा प्रकार 2012 ते 2017 या कालावधीत घडला. याप्रकरणी हेमलता भालेराव (53, पौड रोड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रिकरिंग एजंट गणेश शिंदे (एरंडवणा) व कराड अर्बन सहकारी बँकेच्या कर्वेनगर शाखेतील कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांची कोथरूड येथील नामांकित लॉजमध्ये भागीदारी आहे. त्यांच्या पतीचे 2012 साली एप्रिलमध्ये निधन झाले. तेव्हापासून त्या बँकेचा एजंट गणेश शिंदे याच्या माध्यमातून बँकेत पैसे भरत आहेत. शिंदे याने बँकेतील कर्मचार्‍यांशी संगनमत करून 22 जून 2012 रोजी भालेराव यांची खोटी स्वाक्षरी केली आणि त्यांच्या रिकरिंग खात्यातील 6 लाख 36 हजार 606 रुपयांची रक्कम त्यांच्याच सेव्हींग खात्यामध्ये वर्ग केली. कराड अर्बन सहकारी बँकेच्या कर्वेनगर शाखेतही त्यांचे खाते आहे.\nया खात्यात त्यांच्या व्यवसायातील काही पैसे जमा होते. त्यानंतर 4 सप्टेंबर 2012 रोजी ही सेव्हींग खात्यातील रक्कम पुन्हा खोटी स्वाक्षरी करून काढून घेतली. भालेराव यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, बँकेच्या अधिकार्‍यांनी याचा इन्कार केला आहे. तसेच पैसे त्यांनी स्वत: काढले असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती उपनिरीक्षक दिगंबर जाखडे यांनी दिली.\nफलक मराठीत न लावल्यास फौजदारी\nसमाविष्ट गावांच्या डीपीचा खेळखंडोबा\nतर गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवू\nमेट्रो साहित्य रचाचण्यांसाठी ‘ब्यूरो व्हेरिटास’शी करार\nजिल्ह्यात ९९ सरपंचपदासाठी ४९६ अर्ज\nशेतकर्‍यांच्या खात्यावर ३१२ कोटी जमा\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangali-dr-vishwajit-kadam-coment-on-bjp/", "date_download": "2018-11-17T00:18:26Z", "digest": "sha1:6EX3QJ7BMAQLTJDEE46TIA2QZYCLII57", "length": 10023, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " थापेबाज भाजपला थारा देऊ नका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › थापेबाज भाजपला थारा देऊ नका\nथापेबाज भाजपला थारा देऊ नका\nकेंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या कारभाराला जनता त्रासली आहे. त्यामुळेच आता त्यांचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. त्यासाठी पुन्हा भेटवस्तूंसह विविध थापा मारत भाजप समोर येत आहे. अशा थापेबाजांना थारा देऊ नका, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी केले. येथील प्रभाग 37 मध्ये विविध विकासकामांच्या निमित्ताने काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी मनपा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. श्रीमती पाटील यांचा डॉ. कदम यांच्याहस्ते नागरी सत्कारही करण्यात आला.\nकाँग्रेसनेते स्व. मदन पाटील यांनी दिलेल्या संकल्पनाम्यातील 90 टक्केहून अधिक कामे पूर्ण केली आहेत. प्रभाग 37 मध्येच तीन कोटी रुपयांची विकासकामे होत आहेत. त्यामुळे मनपा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचीच हवा असल्याचे श्रीमती पाटील म्हणाल्या. कार्यक्रमाचे संयोजन युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मंगेश चव्हाण, नगरसेवक किशोर लाटणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले होते.\nयावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर हारुण शिकलगार, स्थायी समिती सभापती बसवेश्‍वर सातपुते, डॉ. जितेश कदम, गुंठेवारी समिती सभापती शालन चव्हाण, नगरसेवक राजेश नाईक, दिलीप पाटील, पुष्पलता पाटील, रोहिणी पाटील, अश्‍विनी खंडागळे, बाळासाहेब गोंधळे, युवानेते मयूर पाटील, अजित सूर्यवंशी, इचलकरंजीचे नगरसेवक रवींद्र माने, संजय तेलनाडे, जयसिंगपूरचे बजरंग खामकर, प्रकाश झेले, सतीश सारडा, सावकार शिराळे आदी उपस्थित होते.\nडॉ. कदम म्हणाले, भाजपने भूलथापा देऊन सत्ता मिळविली होती. परंतु गेल्या तीन-चार वर्षांत एकाही आश्‍वासनाची पूर्ती केली नाही. उलट जातीयवाद, धर्मवादाद्वारे भाजपने देशाचे वाटोळेच केले आहे. त्यामुळे जनतेने त्यांचा हिशेब करून गुजरात, नांदेड, राजस्थानच्या निवडणुकांत हिसका दाखविला आहे. आता महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही अशाच रितीने आयात कार्यकर्त्यांवर सत्तेची स्वप्ने पाहात आहेत. जनतेला भेटवस्तूंसह खोटी आश्‍वासने देऊन समोर येत आहेत. परंतु काँगे्रेसने पाच वर्षांत शहरात विकासकामांद्वारे आश्‍वासन पाळले आहे. सध्या विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आगामी महापालिका निवडणूक ही त्याची सुरुवात असेल. त्यासाठी मंगेश चव्हाण आणि सर्वच नगरसेवकांच्या मी आणि जयश्री पाटील पूर्ण ताकद पाठीशी लावू. यावेळी डॉ. कदम यांनी शिकलगार यांचा दबंग महापौर असा उल्लेख करताच उपस्थितांत हशा पिकला.\nजयश्री पाटील म्हणाल्या, मदनभाऊंनी दिलेल्या आश्‍वासनांची काँगेसने पूर्ती केली आहे. सांगली उत्तम करण्याचे स्वप्न सत्यात उतरत आहे. त्यामुळे जातीयवादी पक्षाला जनता थारा देणार नाही.\nपृथ्वीराज पाटील म्हणाले, काँग्रेस विकासकामांतून बोलते. विचार आणि कामांच्या जोरावरच निवडणुकीला समोर जाते. पण जनतेचा भ्रमनिरास करणारा जातीयवादी भाजप खुलेआम भेटवस्तू आणि फोडाफोडीच्या माध्यमातून निवडणुकीला समोर जाण्याची स्वप्ने पहात आहे. त्यामुळे जनता असल्यांना संधी देऊन सांगली उद्ध्वस्त होऊ देणार नाही.\nशिकलगार म्हणाले, काँग्रेसने मनपाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. उलट भाजपच्या थापेबाजांची हवा संपली आहे. यापुढे विकासाच्या जोरावर फक्‍त काँग्रेसचीच हवा\nया कार्यक्रमासोबतच ढोलकीच्या तालावर फेम ऐश्वर्या बडदे, अकलूज महोत्सव विजेत्यांचे नृत्य, मुंबई येथील बॉलीवूड डान्स शो, संगीत सम्राट रॉक शोद्वारे उपस्थितांना संगीत पर्वणी देण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन विजय आवळे, शिरीष सूर्यवंशी, शुभम बनसोडे, प्रितम रेवणकर, आकाश चोरमले, डॉ. चेतन पाटील, समीर साखरे, विनायक पाटील आदींनी केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/water-irrigation-indapur-pattern-got-popular-121866", "date_download": "2018-11-17T00:43:02Z", "digest": "sha1:GI4CXQTC737CQMX4EHX6GVJXZQUAD4AJ", "length": 20744, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "water irrigation indapur pattern got popular जलसंधारणाचा इंदापूर पॅटर्न झाला 'हिट' | eSakal", "raw_content": "\nजलसंधारणाचा इंदापूर पॅटर्न झाला 'हिट'\nबुधवार, 6 जून 2018\nइंदापूर - तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच कमवा व शिका योजनेतील 110 विद्यार्थ्यांनी मागील वर्षी जलदुत म्हणून काम केल्याने यंदा तीव्र उन्हाळात सुध्दा तालुक्यात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. यंदा महाविद्यालयाचे जलदुत संपुर्ण राज्यात जलसंधारणाचे काम करत असल्याने राज्यात इंदापूर पॅटर्न प्रसिध्द झाला आहे.\nइंदापूर - तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच कमवा व शिका योजनेतील 110 विद्यार्थ्यांनी मागील वर्षी जलदुत म्हणून काम केल्याने यंदा तीव्र उन्हाळात सुध्दा तालुक्यात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. यंदा महाविद्यालयाचे जलदुत संपुर्ण राज्यात जलसंधारणाचे काम करत असल्याने राज्यात इंदापूर पॅटर्न प्रसिध्द झाला आहे.\nकरिअर करणा-या विद्यार्थ्यांना समाजवाचनाचे शिक्षण यामुळे मिळाल्याने त्यांचे सकारात्मक योगदान तालुक्याच्या टॅंकरमुक्तीचा पाया बनला. त्यावर कळस चढवायचे काम ग्रामस्थांनी श्रमदानातून केल्यामुळे गावे पाणीदार झाली. त्यामुळे प्रशासनावरील अतिरिक्त ताण टळला असून जलदुतांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nदरवर्षी पावसाळा येतो. मात्र पडलेल्या पाऊसाचे पाणी अडवण्यासंदर्भात योग्य प्रयत्न होत नसल्यामुळे निरा व भिमा नद्यांच्या खो-यात वसलेल्या तसेच शेजारी उजनी धरण असताना देखील तालुक्यात काही भागात पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे प्रशासनास टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. मागील वर्षी पाच तर त्यापुर्वी टॅंकरची संख्या 20 पर्यंत होती. त्यामुळे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकूंद शहा यांनी जलतज्ञ डॉ. अविनाश पोळ यांच्याशी संपर्क साधून माजी सहकार मंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय जलसंधारणासाठी विशेष योगदान देवू इच्छित असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. पोळ, पाणी फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ यांची महाविद्यालयात सचिव मुकूंद शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, माजी अध्यक्ष डॉ. संदेश शहा, संजय दोशी, पद्मसिंह जाधव यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करून कामाचा आराखडा तयार केला.\nयासाठी समन्वयक म्हणून प्रा. रोहित लोंढे, प्रा. महंमद मुलाणी तसेच राजकुमार माने यांची निवड झाली. पहिल्या चार दिवसाच्या निवासी प्रशिक्षणात त्यांना जल व मातीसंवर्धन प्रशिक्षण तर दुस-या टप्प्यात त्यांनी 110 विद्यार्थी जलदुतांना हे प्रशिक्षण दिले. तालुक्यातील टंचाईग्रस्त 24 गावांमध्येमहाविद्यालयाचे पाच जलदूत गेले. त्यांनी पथनाट्य, सुसंवादाव्दारे गावक-यांना पाणी हे जीवन आहे पटवून दिले. त्यानंतर तिस-या टप्प्यात जलदुतांनी ग्रामस्थासमवेत 45 दिवस श्रमदान केले. त्यामुळे टॅंकर बंद झाले.तत्पुर्वी तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शहा सांस्कृतिक भवन तसेच पंचायत समिती सभागृहात राज्याचे मुख्य समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्ग- दर्शनाखाली जलसंवर्धन मार्गदर्शन शिबिर पार पडले.\nत्यानंतर महाराष्ट्र व कामगार दिनी महाश्रमदान शिबिरात पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर, कल्याण येथील 7500 स्वयंसेवकांनी घोरपडवाडी, तक्रारवाडी, निरगुडे, शेटफळगडे, गोतोंडी गावांमध्ये उच्चांकी श्रमदान केले. यावेळी कुदळ व फावड्याचा अनोखा विवाह सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आमदार भरणे, माजीसहकार मंत्री पाटील, तहसिलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, तालुका कृषी अधिकारी सुर्यभान जाधव, सिनेअभिनेते सुनील बर्वे, अतुल कुलकर्णी, अनिता दाते, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, शहराध्यक्ष धरमचंद लोढा, नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी ग्रांमस्थाबरोबर श्रमदान केले. भारतीय जैन संघटनेने टंचाईग्रस्त गावांना 100 तासासाठी पोकलेन उपलब्ध करून दिला तर घोरपडवाडी येथे अॅग्रीकल्चरल डेव्हलेपमेंट ट्रस्ट विश्वस्त सौ. सुनंदा पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केले. सकाळ माध्यम समूहाने निरनिमगावला दोन लाख रूपये जलसंधारणासाठी दिले. उद्योजक श्रीनिवास पवार तसेच शरयू फौंडेशनच्या विश्वस्त शरयू पवार यांनी तालुक्यात ओढा खोलीकरण व रूंदीकरणास सहकार्य केले. जिल्हा परिषदेने अनेक गावात तर जनकल्याण समितीने वडापुरी येथे ओढा खोलीकरण व बंधा-यासाठी मदत केली. घोरपडवाडीत बांधबंदिस्ती, ओढाखोलीकरण व रुंदीकरण, शेटफळगढे येथे सोळामातीनाला बांध, तक्रारवाडी येथे सलगसमपातळीचर, दगडी बांध, ओढा खोलीकरण, रूंदीकरण, निरगुडे येथे बांधबंदिस्ती, ओढा खोलीकरण व रुंदीकरण, निरनिमगाव येथे ओढा खोलीकरण, गाळकाढणे, कळस येथे सलग समपातळीचर, अनघड दगडी बांध, अकोले येथे सलग समपातळी चर, ओढा खोलीकरण व रुंदीकरण, वडापुरी येथे सलग समपातळीचर, ओढा खोलीकरण, कडबनवाडी येथे सलग समपातळीचर, अनघड दगडी बांध, बिरगुंडी येथे सलग समपातळीचर, दगडवाडी येथे बांध बंदिस्ती, ओढा खोलीकरण व रुंदीकरण आदी कामे लोकसहभाग व श्रमदानातून झाली.\nत्यात पावसाळ्यात पडलेल्यापावसा मुळे तुडूंब पाणी साचले. त्यामुळे उन्हाळ्यातील उभ्या पीकांना पाणी कमी पडले नाही. जलदुत विद्यार्थीना पाणी उपलब्ध असेल तर शेती फायद्याची होते या अर्थक्रांतीचा अनुभव आला.\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vikramedke.com/blog/category/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T00:55:47Z", "digest": "sha1:AI234ORNA6BLNBZV6NHUFPTTNVDT2F6Q", "length": 21650, "nlines": 126, "source_domain": "vikramedke.com", "title": "कथा | Vikram Edke", "raw_content": "\n“Boom Beach मध्ये ना आपल्याला एक आयलंड दिलेलं असतं. त्यावर आपला बेस बनवायचा, रिसोर्सेस प्रोड्युस करायचे. तसेच दुसरे बीचेस शोधून त्यांच्यावर अटॅक करायचा. आणि ते जिंकून घ्यायचे” पाच वर्षांचा अर्णव बाबांना उत्साहाने सांगत होता. त्याचे बाबा, विख्यात अॅस्ट्रोफिजिसिस्ट डॉ. ज्ञानेश्वर लॅपटॉपवर काम करता करता नुसतेच “हं” म्हणाले पाच वर्षांचा अर्णव बाबांना उत्साहाने सांगत होता. त्याचे बाबा, विख्यात अॅस्ट्रोफिजिसिस्ट डॉ. ज्ञानेश्वर लॅपटॉपवर काम करता करता नुसतेच “हं” म्हणाले “मी आत्ता लेव्हल 47 ला आहे, माहितीये. हे तर काहीच नाही, पार्थिव तर लेव्हल 61 वर आहे पार “मी आत्ता लेव्हल 47 ला आहे, माहितीये. हे तर काहीच नाही, पार्थिव तर लेव्हल 61 वर आहे पार”, बाबा ऐकताहेत म्हणून अर्णवने माहिती पुरवणे चालूच ठेवले. “पण काय रे, ज्या आयलंडवर तुम्ही हल्ला करता, त्यांचेसुद्धा डिफेन्सेस असतीलच ना”, बाबा ऐकताहेत म्हणून अर्णवने माहिती पुरवणे चालूच ठेवले. “पण काय रे, ज्या आयलंडवर तुम्ही हल्ला करता, त्यांचेसुद्धा डिफेन्सेस असतीलच ना”, लॅपटॉपच्या टकटकाटाच्या पार्श्वभूमीवर डॉ. ज्ञानेश्वरांनी विचारले. “असतात ना”, अर्णव सांगू लागला, “आपण अटॅक करायला नेमकं …Read more »\n‘धप्प’ असा जोरदार आवाज झाला आणि अरुळसामीने आवाजाच्या दिशेने पाहिले. काय घडले, हे लक्षात यायला क्षणभरही नाही लागला त्याला.लागलीच बोंब ठोकली त्याने त्याचा आवाज ऐकून बघता-बघता इतर नावाडीही आसपास जमा झाले त्याच्या. “काय झालं रं बोंबलायला”, एकाने विचारलं त्याचा आवाज ऐकून बघता-बघता इतर नावाडीही आसपास जमा झाले त्याच्या. “काय झालं रं बोंबलायला”, एकाने विचारलं “त्यो.. त्यो सन्याशी.. त्यो मला दर्यापारच्या फत्तरावर न्हे म्हनत हुता.. त्यानी समिंदरात उडी मारलीन् ना..” कुणाला काहीच लक्षात येईना हा काय सांगतोय ते. मग पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर तुकड्या तुकड्यांनी माहिती हाती लागू लागली ती अशी की, एक कुणीतरी सन्यासी, ‘पलिकडे श्रीपादशिलेवर पोहोचवशील का’, असं विचारत नावाडी अरुळसामीकडे आला होता. हे तर अरुळसामीचे रोजचेच काम “त्यो.. त्यो सन्याशी.. त्यो मला दर्यापारच्या फत्तरावर न्हे म्हनत हुता.. त्यानी समिंदरात उडी मारलीन् ना..” कुणाला काहीच लक्षात येईना हा काय सांगतोय ते. मग पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर तुकड्या तुकड्यांनी माहिती हाती लागू लागली ती अशी की, एक कुणीतरी सन्यासी, ‘पलिकडे श्रीपादशिलेवर पोहोचवशील का’, असं विचारत नावाडी अरुळसामीकडे आला होता. हे तर अरुळसामीचे रोजचेच काम त्याने ताबडतोब नेण्या-आणण्याचा दर सांगितला. सन्याश्याकडे तर …Read more »\nरात्रीचे दहा वाजून गेलेले. चेन्नईच्या ‘अपोलो कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये सर्वत्र निजानीज झालेली. स्पेशल रुम क्र. १३३५ मध्ये लहानग्या निहारिकाचीही झोपायची तयारी चालू होती. अवघी पाच वर्षांची पोर. आजच केमोथेरपीचे एक सत्र संपले होते तिचे. आई — निखिला, बिछाना नीट करून देत होती तिचा. सर्व तयारी मनासारखी झाल्यावर निहारिकाने हळूच आईच्या डोळ्यांत पाहिले. “हो माहितीये मला”, आई निखिला हसून म्हणाली. आणि तिने आपल्या मोबाईलवर मंद आवाजात ‘हायवे’ चित्रपटातले गीत ‘सूहा साहा’ लावले. गेले काही दिवस हा रोजचाच दिनक्रम (की रात्रीक्रम) झाला होता दोघींचा. रोज झोपताना निहारिकाला ‘सूहा साहा’ ऐकायचेच असायचे. काही दिवसांपूर्वी या गीताची जागा ‘कडल’मधील ‘सिथ्थिरई निला’ कडे होती. त्याआधी निहारिकाला …Read more »\nजुनी गोष्ट आहे. त्याकाळी खूप फळं होते. परंतू सफरचंद सगळ्यांमध्येच सर्वश्रेष्ठ होते. त्याचा रंग, आकार, चव सारे काही दैवी लोकांनाही इतर फळेही आवडायची, मात्र सफरचंद सगळ्यात जास्त आवडायचे. काळ पुढे पुढे जात राहिला. काही वर्षांनी एक नवीन फळ आले – आंबा लोकांनाही इतर फळेही आवडायची, मात्र सफरचंद सगळ्यात जास्त आवडायचे. काळ पुढे पुढे जात राहिला. काही वर्षांनी एक नवीन फळ आले – आंबा त्याची चव, रंग, आकार, सुवास सारेच निराळे त्याची चव, रंग, आकार, सुवास सारेच निराळे नुसता जवळ घेतला तरी मन मोहरून जायचे अक्षरशः नुसता जवळ घेतला तरी मन मोहरून जायचे अक्षरशः साहजिकच कित्येक सफरचंद-रसिक आंब्याकडे वळले. त्यांना आता आंबाच सर्वश्रेष्ठ वाटू लागला. आंबा होताच तेवढा गुणी साहजिकच कित्येक सफरचंद-रसिक आंब्याकडे वळले. त्यांना आता आंबाच सर्वश्रेष्ठ वाटू लागला. आंबा होताच तेवढा गुणी परंतू यासोबतच आणखीही काही घटना घडल्या. ज्यांनी केवळ आणि केवळ सफरचंदालाच आपल्या ह्रदयसिंहासनी बसवले होते, ते केवळ सफरचंदाशीच निष्ठावान राहिले. त्यांच्या दृष्टीने आंबा मुळातच चुकीचा, निकृष्ट ठरला. त्यांनी त्याला …Read more »\nब्रायटन गावातली ती सायंकाळ तशी नेहमीसारखीच तर होती. तेच वातावरण, तीच पक्ष्यांची किलबिल, तीच फिरायला आलेली कुटूंबे.. क्वचित काही प्रेमी जोडपी.. आणि नित्यनेमाने फिरायला येणारे तेच दोघे. दोन काळे तरुण. त्या वर्तमान खेडेगावाच्या दृष्टीने काहीसे दुर्लक्षित, परंतू इतिहासाच्या आणि भविष्याच्या दृष्टीने मात्र अत्यंत महत्वाचे. त्यांच्यापैकी एकाचे नाव होते निरंजन पाल. आणि कुणाला सांगून खरे वाटले नसते की, जो दुसरा मुळचा अतिशय रुपवान परंतू सध्या आजाराने खंगून गेल्यासारखा वाटणारा पंचविशीतला तरुण होता त्याने आत्ता काही दिवसांपूर्वीच ज्या साम्राज्यावरून म्हणे कधी सूर्य मावळत नाही ते – जगद्व्यापी ब्रिटीश साम्राज्य – पार मुळापासून हादरवून सोडले होते. तो जरी सध्या अतिशय कृश, अक्षरश: मरणप्राय …Read more »\nअब ये चने हिंदू हैं..\nलहानश्या जागेत दाटीवाटीने विद्यार्थी बसले होते. एक एक विद्यार्थी म्हणजे निर्ढावलेला बदमाष. कुणी चोर तर कुणी दरोडेखोर, कुणी बलात्कारी तर कुणी खुनी. प्रत्येकाचे गुन्हे वेगळे आणि त्या गुन्ह्यांमागची कथाही वेगळी. परंतू त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती – काळे पाणी होय, ते सारेच्या सारे अट्टल गुन्हेगार काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवण्यात आलेले कैदी होते होय, ते सारेच्या सारे अट्टल गुन्हेगार काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवण्यात आलेले कैदी होते इथं यायचं, शिक्षा भोगायची, नशीब असलं तर परत जायचं नाहीतर इथेच राम म्हणायचा; अशी अवस्था. ममं बोथट झालेली आणि जाणीवाही इथं यायचं, शिक्षा भोगायची, नशीब असलं तर परत जायचं नाहीतर इथेच राम म्हणायचा; अशी अवस्था. ममं बोथट झालेली आणि जाणीवाही परंतू या अज्ञानतिमिरात अचानकच एक उषेचा, नव्हे नव्हे – आशेचा किरण डोकावू लागला होता – “बडे बाबूं”च्या रुपाने परंतू या अज्ञानतिमिरात अचानकच एक उषेचा, नव्हे नव्हे – आशेचा किरण डोकावू लागला होता – “बडे बाबूं”च्या रुपाने जगासाठी असतील ते बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, परंतू …Read more »\nबाळा तुझे नाव नाही सांगितलेस\nटाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५ वर्षांचा मुलगाच तो तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं.. पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं.. त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते. कुणी म्हणत होतं, “काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं.. त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते. कुणी म्हणत होतं, “काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं.. अंहं” त्यावर एकजण म्हणाला – “दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या” तर तिसऱ्याचे, “पण केवढा सुकुमार आहे नाही” तर तिसऱ्याचे, “पण केवढा सुकुमार आहे नाही देखणा.. राजबिंडा” यावर चौथा, “हो ना, वाटतंय की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..” लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती. होता होता स्पर्धा …Read more »\nसावरकरांना देशाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलण्यासाठी इंग्रजांनी त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले खरे. परंतू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची मोहिनीच इतकी काही जबरदस्त होती की, लवकरच आडगावी असलेले रत्नागिरी शहर हिंदुस्थानच्या गुप्त राजकारणाचे महत्वपूर्ण केंद्र बनले. सावरकरांना भेटायला येणाऱ्यांचा, चर्चा-मसलती करणाऱ्यांचा ओघच रत्नागिरीत सुरू झाला. मोहनदास गांधींपासून ते थेट अलीबंधूंपर्यंत सगळ्यांनाच रत्नागिरीत यावे लागले. त्याकाळी सावरकर रत्नागिरीच्या पटवर्धनांकडे मुक्कामी होते. असेच दुपारच्या वेळी दार वाजले म्हणून पाहातात तर काय, दारात एक वयोवृद्ध व्यक्ती उभी. वयोवृद्ध असली तरी चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेची आभा मात्र चिरतरुण होती. “कोण”, सावरकरांनी हलकेच विचारले. “मी बडोद्याचा सरदेसाई. इतिहास लिहितो म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल”. सावरकर चमकलेच, “म्हणजे… तुम्ही.. रियासतकार…””, सावरकरांनी हलकेच विचारले. “मी बडोद्याचा सरदेसाई. इतिहास लिहितो म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल”. सावरकर चमकलेच, “म्हणजे… तुम्ही.. रियासतकार…” सावरकरांच्या नजरेसमोरून …Read more »\nएकदा काश्मीरातील एका जिहादी आतंकवाद्याने तीन जणांना पकडले – एक पुढारी, एक मानवाधिकारछाप (हा शब्द “कछुआछाप”च्या चालीवर वाचावा) पत्रकार बाई आणि एक भारतीय जवान आतंकवादी म्हणाला, “तुम्ही तिघंही आता मरणार आहात. काही शेवटची इच्छा असेल तर बोला”. इच्छापूर्ती म्हटली की सर्वात पुढे पळण्याचा पुढार्यांचा स्वभावच असतो आतंकवादी म्हणाला, “तुम्ही तिघंही आता मरणार आहात. काही शेवटची इच्छा असेल तर बोला”. इच्छापूर्ती म्हटली की सर्वात पुढे पळण्याचा पुढार्यांचा स्वभावच असतो आपले पुढारीबुवाही त्याला अपवाद नव्हते. पण इच्छा पूर्ण झाली की लगेच मरावे लागणार या कल्पनेने ते काहीच बोलले नाहीत. अतिरेक्याच्याच काय मनात आलं कुणास ठाऊक, त्याने पुढार्याकडे बोट दाखवले, “तू बोल”. पुढार्याने क्षणभर विचार केला. म्हणाला, “आयुष्यभर मला कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहायची, त्यांच्याकडून जयजयकार ऐकायची सवय. तुही माझ्या नावाने ‘की जय.. आपले पुढारीबुवाही त्याला अपवाद नव्हते. पण इच्छा पूर्ण झाली की लगेच मरावे लागणार या कल्पनेने ते काहीच बोलले नाहीत. अतिरेक्याच्याच काय मनात आलं कुणास ठाऊक, त्याने पुढार्याकडे बोट दाखवले, “तू बोल”. पुढार्याने क्षणभर विचार केला. म्हणाला, “आयुष्यभर मला कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहायची, त्यांच्याकडून जयजयकार ऐकायची सवय. तुही माझ्या नावाने ‘की जय..’ असे ओरड आणि हा जयघोष …Read more »\nCategory: कथा, स्फुट लेख |\nमेरा रंगदे बसंती चोला…\nतिघा वीरांना फाशी होणार हे आता नक्की झालं होतं. तीन वीर – भगतसिंह, राजगुरु अन् सुखदेव – भारतमातेच्या उद्धारासाठी जन्माला आलेली त्रिमूर्तीच जणू अवघ्या विशी-बाविशीतली कोवळी पोरं, परंतू आपलं आयुष्य आता संपणार याचं वैषम्य वाटण्यापेक्षा आपलं जीवन कृतार्थ झालं, याची धन्यताच त्यांच्या चेहर्‍यावर झळकत होती. जन्मठेप न होता फाशी झाली याचं दु:ख होत नाही का, असं कुणीतरी विचारताच राजगुरु सहजपणे म्हणाले, “अहो, जन्मठेपेवर गेलो असतो तर मरायला वेळ लागला असता. त्यापेक्षा फाशीने चटकन् मरु म्हणजे स्वातंत्र्यलक्ष्मीच्या सेवेसाठी पटकन् पुन्हा जन्मासही येता येईल, काय अवघ्या विशी-बाविशीतली कोवळी पोरं, परंतू आपलं आयुष्य आता संपणार याचं वैषम्य वाटण्यापेक्षा आपलं जीवन कृतार्थ झालं, याची धन्यताच त्यांच्या चेहर्‍यावर झळकत होती. जन्मठेप न होता फाशी झाली याचं दु:ख होत नाही का, असं कुणीतरी विचारताच राजगुरु सहजपणे म्हणाले, “अहो, जन्मठेपेवर गेलो असतो तर मरायला वेळ लागला असता. त्यापेक्षा फाशीने चटकन् मरु म्हणजे स्वातंत्र्यलक्ष्मीच्या सेवेसाठी पटकन् पुन्हा जन्मासही येता येईल, काय” आणि मिष्किल हसत टाळीसाठी हात पुढे केला” आणि मिष्किल हसत टाळीसाठी हात पुढे केला हे धैर्य इकडे सबंध देश या तिघांसाठी आक्रंदत होता. आझादही अस्वस्थ …Read more »\nमुकम्मल ग़ज़ल : ९६ October 5, 2018\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम October 3, 2018\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण September 26, 2018\nआठवणींच्या गल्लीबोळांतून August 23, 2018\nमुकम्मल ग़ज़ल : ९६\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/railway-motermen-exclusive-interview-railway-andheri-bridge-collapsed-294588.html", "date_download": "2018-11-17T00:14:06Z", "digest": "sha1:QYNADVRXKNVWWOMPJB2X2GMZ5E4ICV7U", "length": 6378, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - हजारो मुंबईकरांचा जीव वाचवणारा मोटरमन 'चंद्रशेखर सावंत'–News18 Lokmat", "raw_content": "\nहजारो मुंबईकरांचा जीव वाचवणारा मोटरमन 'चंद्रशेखर सावंत'\nसकाळची वेळ असल्यामुळे रेल्वेमध्ये खूप गर्दी होती. त्यामुळे चंद्रशेअर यांच्या प्रसंगवाधाने मोठी जीवितहानी टळला असं म्हणायला हरकत नाही.\nमुंबई, 03 जुलै : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. पण या दरम्यान आपल्या हुशारीने ट्रेन वेळेवर थांबवून मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी हजारो प्रवाशांचे जीव वाचवले आहेत. सकाळची वेळ असल्यामुळे रेल्वेमध्ये खूप गर्दी होती. त्यामुळे चंद्रशेअर यांच्या प्रसंगवाधाने मोठी जीवितहानी टळला असं म्हणायला हरकत नाही. न्यूज 18शी त्यांनी बातचीत केली आणि अपघाताचा संपूर्ण प्रसंग सांगितला.न्यूज 18लाशी बोलताना चंद्रशेखर सांवत म्हणाले की, 'मी पाहिलं, माझ्यासमोर पुलाचा एक भाग खाली कोसळत होता. केवळ 5 ते 7 सेकंदातच ट्रेन त्या ढिगाऱ्याखाली पोहचत होती. त्यामुळे सगळ्यात आधी मी अर्जंट ब्रेक लावला. या सगळ्याबद्दल माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं. सकाळी वेळ म्हणजे प्रवाशांची कामावर जायची वेळ होती. त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी होती. पण मी अर्जंट ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळला.'या अपघाताचा सगळ्यात मोठा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. नडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सगळ्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, त्यामुळे घरी किंवा ऑफिसमध्ये जाण्यासाठी तुम्ही या मार्गांचा वापर करू शकतो.\n- तिथून डाऊनला विरारकडे जाऊ शकता- हार्बर मार्गावरील प्रवासी आज मध्य रेल्वेवरुन प्रवास करु शकतात.- अन्यथा सीएसटीवरून चर्चगेटला जाऊन डाऊनला जाता येईल.- मध्यरेल्वेवरून पश्चिम रेल्वेवर जाणाऱ्यांसाठी घाटकोपर मेट्रो हा पर्याय आहे.- प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे रेल्वेस्थानकांवरून जास्तीच्या बसेस सोडण्यात येणार- बेस्टनं बोरिवली ते चर्चगेट दरम्यान अतिरिक्त बसेस सोडल्या- अंधेरी स्थानकावरून विविध मार्गांवर बेस्टच्या बसेस सोडण्यात येणार आहेत.- गर्दी नियंत्रण व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असल्याचीही माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.- अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे.\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-arjun-tendulkar-gets-maiden-india-u-19-call-up-292016.html", "date_download": "2018-11-17T00:38:35Z", "digest": "sha1:J2IVZD2DYVOZGUCQ22A3LJUT5OYJM3E4", "length": 12414, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अखेर अंडर 19 टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nअखेर अंडर 19 टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड\nबंगळुरू, 07 जून : मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी अंडर-19 टीममध्ये निवड झालीये.\nअर्जुन पहिल्यांदाच अंडर-19 टीममध्ये सामिल झालाय. टीम इंडिया लंकेच्या दौऱ्यावर कसोटी आणि पाच एकदिवशीय सामने खेळणार आहे.\nअर्जुन तेंडुलकर जलद गोलंदाज आहे आणि उत्तम मध्यम फळीत फलंदाजीही करतो. बंगळुरूमध्ये गुरुवारी भारत अंडर 19 टीमची घोषणा करण्यात आली. अनुज रावत आणि आर्यन जुयाल यांनी याची घोषणा केली.\nअर्जुनने कूच बिहार ट्राॅफी (राष्ट्रीय अंडर 19) च्या पाच सामन्यात 18 गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे तो गोलंदाजाच्या यादीत 43 व्या क्रमांकावर पोहोचला. अर्जुन मध्यप्रदेशविरुद्ध खेळलाय तिथे त्याने 5 गडी बाद केले होते.\nअर्जुनच्या निवडीवर सचिन तेंडुलकरने आनंद व्यक्त केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/157", "date_download": "2018-11-17T00:07:19Z", "digest": "sha1:WWMT5CEATDLW6AZZXQXL3ZTBNCPVN62X", "length": 4593, "nlines": 73, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "तू तेंव्हा जोशी | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nचाल: तू तेंव्हा तशी\nतू खरी आहेस जोशांची\nतू पक्की आहेस पुण्याची\nसाडी तुझी जुनी चोळी तुझी जुनी\nतुला नाही ओढ नव्याची\n(माहेरच आणि सासरचही आडनाव जोशी असलेल्या तमाम सुंदर्‍यांना अर्पण\nSelect ratingGive तू तेंव्हा जोशी 1/10Give तू तेंव्हा जोशी 2/10Give तू तेंव्हा जोशी 3/10Give तू तेंव्हा जोशी 4/10Give तू तेंव्हा जोशी 5/10Give तू तेंव्हा जोशी 6/10Give तू तेंव्हा जोशी 7/10Give तू तेंव्हा जोशी 8/10Give तू तेंव्हा जोशी 9/10Give तू तेंव्हा जोशी 10/10\n‹ तू चष्मा सांभाळ अनुक्रमणिका तोच चंद्रमा विराट ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/484/Sajanachya-Marjikhatar.php", "date_download": "2018-11-17T01:18:24Z", "digest": "sha1:SX4ETP5TVAP6TGBENJZF3XDM5UUIPJRD", "length": 7824, "nlines": 137, "source_domain": "www.gadima.com", "title": "Sajanachya Marjikhatar | सजणाच्या मर्जीखातर | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nगुरुविण कोण दाखविल वाट\nआयुष्याचा पथ हा दुर्गम,अवघड डोंगर वाट\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nसजणाच्या मर्जीखातर, जरासा वर, धरिला अंबाडा\nउघडीच ठेवली मान, केतकी पान, सोनकेवडा \nघातला वेश पंजाबी, तंग सलवार\nरेशमी खमीज अंगात सैल दळदार\nझिरझिरित दुपट्‌टा वरी, टिकेना उरी, पडे तोकडा\nपावडरचा मुखावर थर एक पातळ\nकिरमिजी रंगले ओठ, नयनी काजळ\nमुळचेच गाल मखमली, चाखतो लाली, तीळ चोंबडा\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nप्रिये मी हरवून बसलो मला\nमिळुनी घेऊ संगीत शिक्षण\nमी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती\nराजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा\nशेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/638", "date_download": "2018-11-17T00:40:57Z", "digest": "sha1:ZJMTO5ZCCOCW25MRSDYRLORURX7SVPB3", "length": 7494, "nlines": 174, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बटाटे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बटाटे\nRead more about दोडक्याचे कबाब\nपुट्टु, कडला करी आणि पोटॅटो स्ट्यू\nRead more about पुट्टु, कडला करी आणि पोटॅटो स्ट्यू\nवेकापा -१ : बटाट्याचा कीस\nRead more about वेकापा -१ : बटाट्याचा कीस\nRead more about बटाट्याची खरपूस भाजी\nमज्जाखेळ [3-5]/[5-7]: बटाट्याचे रोप\nझाडाला फळं लागताना दिसतात. पण जमिनीखाली बटाटे कसे लागत असतील, ते कसे दिसतात हे बघायचे होते. त्यासाठी हा प्रयोग केला. इंटरनेट वर असे किट मिळतात ज्यात गाजर किंवा मुळ्याची वाढ पारदर्शक डब्यातुन दिसते. तसला किट वगैरे मागवण्यापेक्षा घरीच करता येईल असा विचार केला.\nबटाटे आम्हाला पारदर्शक डब्यातुन दिसले नाहीत कारण ते अगदी कडेला आले नाहीत. पुन्हा लावताना कोंब अजुन कडेला, डब्याला चिकटवुन लावणार आहे. शिवाय गाजर / मुळा हे प्रयोगासाठी घेईन. तुम्हीही करुन बघा. एकत्र रोज पाणी घालायला, झाडाची वाढ बघायला छान वाटतं.\nगुपचुप बटाटे / लबाड बटाटे - फोटोसहीत\nRead more about गुपचुप बटाटे / लबाड बटाटे - फोटोसहीत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/mpsc-economics/", "date_download": "2018-11-17T00:31:40Z", "digest": "sha1:UVQI66QPY5CU3YW7PI7H7YBGKS27U6NW", "length": 24799, "nlines": 350, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र | MPSC Economics | Mission MPSC", "raw_content": "\nHome Study Material Economics स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार्‍या राज्यसेवा परीक्षेतील अर्थशास्त्र/ भारतीय अर्थव्यवस्था हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. अर्थशास्त्र या विषयाचे ज्ञान/समज अंतराष्ट्रीय तसेच देशपातळीवर घडणार्‍या घडामोडीचे विश्‍लेषण करण्यासाठी आवश्यक आहे. तसेच दैनंदीन जीवनाकरीता सुद्धा अर्थशास्त्राचा उपयोग होतोच. शासकीय व्यवस्थेचा भाग होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र या विषयाचे ज्ञान ही एक पूर्व अटच मानली जाते व प्रशासकीय कारकीर्दीत अर्थशाखाच्या सिद्धांताचा प्रत्यक्षात उपयोग करण्याची संधी/अथवा वेळ येतेच.\nराज्यसेवा परीक्षेत अर्थशास्त्रचे महत्व\n* अर्थशास्त्र विषयाबद्दल पूर्वग्रह-\n* अर्थशास्त्र विषयावर विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांचे प्रकार\n* परीक्षेचे कान, नाक, डोळे\nभविष्यकालीन कल कशा प्रकारे ओळखावा\nराज्यसेवा परीक्षेत अर्थशास्त्रचे महत्व\nपूर्व परीक्षा – प्रश्‍न संख्या 10 ते 15\nमुख्य परीक्षा – प्रश्‍न संख्या 43 ते 63\nमुलाखत – मुलाखतीत अर्थशास्त्र विषयातील विविध संकल्पना तसेच चालू आर्थिक घडामोडीवर प्रश्‍न विचारली जातात. (विशेषत: वाणिज्य व व्यापार, व्यवस्थापन विषयात पदवी धारक विद्यार्थ्यांनी याबद्दल विशेष काळजी घ्यावी.)\nराज्यसेवा, पूर्व परीक्षा अभ्यासक्रम\n– आर्थिक व सामाजिक विकास\n– सामाजिक सेवा धोरणे\nशाश्वत विकास २ ३ १ - १\nदारिद्र्य ४ - - - २\nलोकसंख्या शास्त्र ३ ५ ३ ३ २\nसार्वजनिक वित्त व बँकिंग १ - २ ३ १\nशासकीय धोरणे व योजना ३ १ - २ ३\nपंचवार्षिक योजना १ - २ - ४\nआंतरराष्ट्रीय संख्या आणि संघटना २ - - - -\nराज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम\n– अर्थव्यवस्था आणि नियोजन\n– ग्रामीण आणि नागरी पायाभूत सरंचना विभाग\n– आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल संचार\n– दारिद्र्य मोजणी आणि अंदाज\n– रोजगार निर्मिती निश्‍चित करणारे घटक\nब) विकासाचे अर्थशास्त्र आणि कृषी\n– सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था\n– वृद्धी, विकास आणि अंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र\n– भारतीय कृषी, ग्रामीण विकास आणि सहकार\n– अन्न आणि पोषण\n– भारतीय उपयोग पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र\n* अर्थशास्त्र विषयाबद्दल पूर्वग्रह-\nअर्थशास्त्र या विषयाबद्दल एक हमखास पूर्वग्रह विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाची सुरुवात करताना येतो तो म्हणजे भरमसाढ आकडेवारी कशा प्रकारे लक्षात ठेवावी. अर्थशास्त्र या विषयावर काही आकडेवारी निश्‍चित महत्व आहे.\nउदा. स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP)\nयाचा अर्थ असा नाही की संदर्भग्रथात दिलेल्या प्रत्येक आकडेवारीचा रट्टा मारणे आवश्यक आहे. GDP दार आपणास आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल कशा प्रकारे होत आहे याचे आकलन करण्यास अत्यंत महत्वाची आहे. GDP दरात वाढ अथवा घट कोणत्या कारणामुळे झाली कृषीक्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्राचे योगदान कशा प्रकारे होते कृषीक्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्राचे योगदान कशा प्रकारे होते राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय घडामोडीचा आपल्या अर्थव्यवस्थेवर कशाप्रकारे परीणाम झाला राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय घडामोडीचा आपल्या अर्थव्यवस्थेवर कशाप्रकारे परीणाम झाला याचे विवेचन जास्त महत्वाचे आहे.\n* अर्थशास्त्र विषयावर विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांचे प्रकार\nजर 5-10 टक्के प्रश्‍न आकडेवारीसंदर्भात (तेही अत्यंतीक महत्वाची उदा. दारिद्य्र प्रमाण) विचारली जातात. त्यामुळे आकडेवारीचा उगाच बागुल बुआ करण्याची गरज नाही.\nअर्थातच 80-90 टक्के प्रश्‍न जर संकल्पना आधारित विश्‍लेषणात्मक असल्यास अभ्यासाची दिशा आपणास स्पष्टपणे त्याच प्रकारे ठेवावी लागेल. म्हणजेच अभ्यास करतांना संकल्पना समजण्यावर जास्त भर द्यावा लागेल. त्याचप्रमाणे संदर्भ ग्रंथांची निवड करतांना ज्या संदर्भग्रंथात संकल्पनांचे स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे केलेले आहे, त्यांना विशेष महत्व द्यावे लागणार.\n* परीक्षेचे कान, नाक, डोळे\n– Syllabus / अभ्यासक्रम\n– आयोगाच्या मागील पाच वर्षात विचारल्या गेलेल्या पाच प्रश्‍नपत्रिका\nअभ्यासक्रम हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. अभ्यासक्रमामुळे अभ्यासाची चौकट आपणास समजते. तसेच परीक्षेत अभ्यासक्रम आधारित प्रश्‍नांची संख्या,कल, काठिण्यपातळी सुद्धा समजते.\nएकुणच हे दोन घटक अभ्यासाची दिशा ठरवल्यास मदत करतात व आपण परीक्षामुख अभ्यासच करु.\nभारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबेसर Click Here For Buy Now\nभारतीय अर्थव्यवस्था – किरण देसले Click Here For Buy Now\nभारताचा तसेच महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल\nवृत्त वाहिण्याची चर्चा सत्रे\nउदा. एबीपी माझा विशेष\nएनडीटीव्ही – Prime Time\nUnique Academy – आयोगाच्या प्रश्‍न पत्रिकाचे पुस्तक Click Here For Buy Now\n1) सर्वप्रथम Basic Books यांचे किमान 3 वेळा वाचन करणे. संकल्पना समजणे.\n2) संदर्भ पुस्तकांचे वाचन करणे\nसंदर्भ पुस्तकाचे वाचन करतांना विविध संकल्पना व त्यांचे विविध घटक यांच्या शॉर्ट नोट्स काढता आल्या तर उत्तमच आहे. संदर्भ ग्रंथांचे वाचन व मागील प्रश्‍नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्‍नांची सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे.\nउदा. – राष्ट्रीय उत्पन्न या उपघटकाचा उभ्यास केल्यावर लागलीच याच घटकावर मागील 5-6 वर्षात कशाप्रकारे प्रश्‍न विचाले गेले ते सोडवावे. त्याचे विश्‍लेषण करावे. यामुळे आपणास वाचलेल्या उपघटकावर कशाप्रकारे प्रश्‍न विचारले गेलेले आहेत. याचेतर आकलन घेणारच तसेच भविष्यात याच उपघटकावर तसेच त्यातील उपघटकावर कशाप्रकारे प्रश्‍न विचारले जाऊ शकतात याचा सुद्धा अंदाज येतो.\nयापुढचा टप्पा म्हणजे, याच उपघटकावर आधारीत सराव प्रश्न संचातील प्रश्‍न सुद्धा सोडवावे जेणेकरुन आपली त्या उपघटकाची उत्तम तयारी होणार व साहजिकच परीक्षेची भिती पण कमी होईल व आत्मविश्‍वास वाढेल.\n1) नियोजन आयोगाच्या अहवालानुसार ……. पेक्षा कमी उष्मांक मिळवणार्‍या ग्रामीण भागातील व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली येतात.\nयोग्य उत्तर – 2) 2400\nविश्‍लेषण – नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्‍चितीकरीता उष्मांक उपभोग (प्रतिदीन) हा निकष लागू केला. त्याप्रमाणे ग्रामीण भागात 2400 व शहरी भागात 2100 उष्मांक पेक्षा कमी उष्मांक मिळवणार्‍या व्यक्ती दारिद्र्यरेषे खाली येतात. हा निकष लावण्यात आला व हा निकष नियोजन आयोगाने स्विकारला.\nभविष्यकालीन कल कशा प्रकारे ओळखावा\nआता आपण वरील प्रश्‍नाआधारे संदर्भ ग्रंथांचा वापर करुन दोन पाऊल पुढचा विचार करुया, की जेणे करुन आयोग उष्मांकासंदर्भात पुढील परिक्षेत कशाप्रकारे प्रश्‍न विचारे शकतो. वरील प्रश्‍न दारिद्र्य रेषा निश्‍चित करतांना उष्मांक निकषाबद्दल बोलत आहे. आपण याचाच आढावा घेऊ.\n* उष्मांक उपभोग –\nग्रामीण भागासाठी – 2400\nशहरी भागासाठी – 2100\n* लाकडावाला समितीने सुद्धा उष्मांक उपभोग ग्राह्य मानला.\nसुरेश तेहुलकर समितीने मात्र उष्मांक उपभोग संकल्पना अमान्य केली. त्यांच्या मते उष्मांक व पोषनाचा योग्य सहसंबंध नाही\nसी रंगराजन समितीने मात्र उष्मांक उपभोग निकष ग्राह्य धरले मात्र त्यात काही बदल केले.\nउदा. ग्रामीण भाग – 2155 उष्मांक\nशहरी भाग – 2090 उष्मांक\nवरील प्रकारच्या विश्‍लेषणाने आपण स्वत: अपेक्षीत प्रश्‍न सुद्धा तयार करु शकतो. अशा प्रकारच्या अभ्यासाने आपण परिक्षेत अपेक्षीत प्रश्‍नांचे अंदाज बांधू शकतो आणि ते खरे सुद्धा ठरतात. यालाच परीक्षाभिमूखता म्हणता येईल व परीक्षेला हसत खेळत व आत्मविश्‍वासाने आपण सामोरे जाऊ व यश संपादन करु.\n– अंकुश देशमूख, द युनिक अकॅडमी\n[PDF] महाराष्ट्राची आर्थिक पाहणी – 2017-18\nएमपीएससी मंत्र : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nगेल इंडिया लिमिटेड (Gail) मध्ये विविध 160 जागांसाठी भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत (MCGM) 291 जागांसाठी भरती\nविशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\nनॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.(NICL) मध्ये ”अकाउंट्स अप्रेन्टिस”पदांच्या 150 जागा\nभारत पेट्रोलियम(BPCL) मध्ये विविध पदांकरीता 147 जागांची भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nडाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - ऑक्टोबर २०१८\nगेल इंडिया लिमिटेड (Gail) मध्ये विविध 160 जागांसाठी भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत (MCGM) 291 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020801-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://hindi.indiawaterportal.org/node/58411", "date_download": "2018-11-17T01:13:28Z", "digest": "sha1:KFZE666GGX2ZN2KK7IUZXMFL6VDYZQTZ", "length": 14356, "nlines": 133, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "व्यक्ति परिचय - पाण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रमुख व्यक्ति : श्री. चैतराम पवार (बारीपाडा) | Hindi Water Portal", "raw_content": "\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nव्यक्ति परिचय - पाण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रमुख व्यक्ति : श्री. चैतराम पवार (बारीपाडा)\nजबर इच्छा शक्ती, पक्का निर्धार व प्रामाणिक प्रयत्न एकत्र आले तर जगात काहीही घडू शकते ही गोष्ट बारीपाडा (जिल्हा धुळे) प्रयोगावरुन सिद्ध झाली आहे. बरीच गावे, सरकार पुढे येईल, आपल्यासाठी काही करेल, त्याद्वारे आपली प्रगती होईल याची वाट पाहात असतात. चैतराम पवार या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली बारीपाड्याचा जो विकास झाला त्यावरुन सरकारविनाही गावाचा विकास होवू शकतो हे जगाला दिसून आले आहे. चैतरामनी जे मॉडेल तयार केले आहे त्याची प्रतिकृती (replication) भारतातच नव्हे तर परदेशातही व्हायला सुरवात झाली आहे. बरीच गावे राजकीय पक्ष व सरकार आपल्यासाठी काही करतील अशी अपेक्षा बाळगतात पण या ठिकाणी तर उलटेच घडले. गावात जे काही घडले त्यावरुन सरकारला बरेच काही शिकायला मिळाले.\n१९९० साली बारीपाडा हे गाव इतर गावांसरखेच एक गाव होते. अन्नधान्याची कमतरता, पाण्याचा दुष्काळ, जंगलाची बेसुमार कटाई आणि दुष्काजन्य परिस्थिती या गोष्टी इतर गावंप्रमाणे याही गावात होत्या. पण आज मात्र दररोज १०-१५ गावातील तरुण इथे झालेले काम पाहण्यासाठी गावाला भेट देत असतात. एवढेच नव्हे तर जर्मनीमधील एका विद्यापीठात काम करणारा प्राध्यापक या गावाचे मॉडेल अभ्यासण्यासाठी गावात मुक्कामाला येवून राहिला आहे.\nचैतराम पवार हा बारीपाडा गावचा निवासी. एम.कॉम. पर्यंत शिकलेला. पदवी प्राप्‍त केल्यावर इतर तरुणांसारखाच नोकरीनिमित्त शहराकडे जाण्याच्या तयारीत असतांना तो श्री. आनंद पाठक या वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या कार्यकर्त्याच्या संपर्कात आला व त्यांने शहराकडे जाण्याचा निर्णय रद्द केला व आपल्याच गावात राहून गावाचा विकास करण्याचे व्रत स्विकारले. आणि हे काम करत असतांना आपल्या गावाचे नाव जगाच्या नकाशात नेऊन पोहोचवले. असे काय केले त्याने\n१९९३ साली गावात त्याने कुर्‍हाड बंदी आणली. झाडे तोडण्यास बंदी घातली गेली. जो कोणी झाड तोडेल त्याला शिक्षा आणि जो कोणी झाड जगवेल त्याला पुरस्कार ही प्रथा त्यांने गावात रुजवली. ४५० एकरात वनविकासाची कामे हाती घेण्यात आलीत. तीन वर्षात त्या ठिकाणी आज दाट जंगल उभे राहिले आहे. या कामासाठी वनखात्याकडून गावाला १ लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात आला. वनस्पती लागवडीत विविधता यावी, पारंपारिक झाडांना प्राधान्य द्यावे यासाठी सध्या या गावात प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी १०० चौरस किलोमीटरचा भाग निवडण्यात आला आहे व त्यात विविध प्रकारची झाडे लावण्याचे काम चालू आहे. गाय हा विकासाचा केंद्रबिंदू स्विकारण्यात आला. शेणखताचा वापर करुन कोणतेही हायब्रीड बियाणे न वापरता उत्पादन वाढू शकते हा विश्‍वास त्याने गावकर्‍यांत निर्णाण केला. हाय ब्रीड बियाणांचा पुरस्कार करणार्‍या तंत्रज्ञांना विचार करायला लावणारा हा प्रयोग ठरला.\nगावाच्या व विशेषतः शेतीच्या विकासासाठी पाणी हा एक आवश्यक घटक आहे याची जाणीव ठेवून जलसंवर्धनाचे प्रयत्न तर वाखाणण्यासारखे झाले आहेत. गावातील नाल्यांवर ४८० चेकडॅम बांधण्यात आल्यामुळे पाणी अडले व त्याद्वारे गाव जलसमृद्ध झाले. त्यामुळे पाण्याचा साठा तर वाढलाच पण त्याचबरोबर जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणावर थांबली. गावात ५ किलोमीटर लांबीचे एक मीटर खोलीचे चर श्रमदानातून खोदण्यात आले. त्याचाही जलसंधारणावर अनुकूल असा परिणाम झाला. जे गाव पाच वर्षांपूर्वी ३-४ किलोमीटरवरुन पाणी आणत होते तेच गाव आता जवळपासच्या पाच गावांना पाणी पुरवायला लागले आहे.\nगावाच्या विकासात महिलांना महत्वाचे स्थान असावे हा विचार डोळ्यासमोर ठेवून गावात महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. शेतमालाच्या विक्रीमध्येही सुधारणा करण्यात आली. निव्वळ तांदूळ विक्री करण्यासाठी पाच महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे.\nइतर गावांप्रमाणे याही गावात दारु गाळणे हा व्यवसाय जोरात चालू होता. या व्यवसायातून लोकांना दुसर्‍या व्यवसायाकडे वळविणे आवश्यक होते. त्यासाठी जमलेल्या पाण्यात मासेमारीचा व्यवसाय सुरु करण्यात आला. दारु गाळणारे गावकरी आता मासेमारी करण्यात गुंतलेले दिसतात.\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिध्द धरणे : रिहांद धरण\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण\nचांदखेड तालुका : मावळ, जिल्हा : पुणे येथे जलसंधारणाचे कार्य\nभारतातील प्रसिद्ध नद्या : 1 - गंगा नदी\nसह्याद्री क्लबची पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिम\nगांधीभवन क्लबने चाखले कर्‍हेचे पाणी\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण\nभारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर\nसेल्यूलोज नैनो फाइबर से कीटनाशकों पर नियंत्रण\nनॉर्वे से सीखिए वनों का संरक्षण\nपहाड़ की तरफ पसरने लगा पपीता\nमिट नहीं रहे बाँधों के निर्माण से पैदा हुए जख्म\nदून की हवा में जहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020802-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/318/Konyat-Zopali-Satar.php", "date_download": "2018-11-17T01:17:07Z", "digest": "sha1:3IR5FKOSXS43MUGXN5Y7OZZLLA2QXOAQ", "length": 10839, "nlines": 178, "source_domain": "www.gadima.com", "title": "Konyat Zopali Satar | कोन्यात झोपली सतार | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nएकवार पंखावरुनी फिरो तुझा हात,\nशेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nकोन्यात झोपली सतार, सरला रंग\nपसरली पैंजणे सैल टाकुनी अंग\nदुमडला गालिचा, तक्‍के झुकले खाली\nतबकात राहिले देठ, लवंगा, साली.\nझुंबरी निळ्या दीपात ताठली वीज\nका तुला कंचनी अजुनी नाही नीज \nथांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी\nते डावलुनी तू दार दडपिले\nहळुवार नखलिशी पुनः मुलायम पान\nनिरखिसी कुसर वर कलती करुनी मान\n - गौर नितळ तव कंठी\nस्वरवेल थरथरे फूल उमलते ओठी.\nसाधता विड्याचा घाट, उमटली तान\nवर लवंग ठसता होसी कशी बेभान \nचित्रात रेखिता चित्र बोलले ऐने\n\"का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने \nत्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग\nहालले, साधला भाव स्वरांचा योग\nघमघमे, जोगिया दंवात भिजुनी गाता\nपाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा.\n\"मी देह विकुनिया मागुन घेते मोल\nजगविते प्राण हे ओपुनिया 'अनमोल'\nरक्‍तात रुजविल्या भांगेच्या मी बागा\nना पवित्र देही तिळाएवढी जागा.\nशोधीत एकदा घटकेचा विश्राम\nभांगेत पेरुनी तुळस परतला श्याम\nसांवळा तरुण तो खराच ग वनमाली\nलाविते पान... तो निघून गेला खाली.\nअस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव\nपुसलेहि नाहि मी मंगल त्याचे नाव\nबोलला हळू तो दबकत नवख्यावाणी\n\"मम प्रीती आहे जडली तुजवर राणी \nनीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार\nबावळा तिथे हा इष्का गणितो प्यार\nहासून म्हणाल्ये, \"दाम वाढवा थोडा ...\nया पुन्हा, पान घ्या ...\" निघून गेला वेडा \nराहिले चुन्याचे बोट, थांबला हात\nजाणिली नाही मी थोर तयाची प्रीत\nपुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला\nतो कशास येईल भलत्या व्यापाराला \nतो हाच दिवस हा, हीच तिथी, ही रात\nही अशीच होत्ये बसले परि रतिक्लांत\nवळुनी न पाहता कापित अंधाराला\nतो तारा तुटतो- तसा खालती गेला.\nहा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान\nत्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान\nही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे\nवर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे.\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nएक एक पाउल उचली\nऐक फेकते सवाल पहिला\nकशी रुसून गेली राणी\nका असा गेलास तू\nकोण मी अन्‌ कोण ते\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020802-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/goods-and-services-tax-council-to-meet-on-july-21-1706959/", "date_download": "2018-11-17T00:46:19Z", "digest": "sha1:C6E7GN4VAC32AMURSJDQBAUKEFFEHBYI", "length": 25766, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Goods and Services Tax Council to meet on July 21 | वस्तू व सेवा कर : अर्थ आणि अनर्थ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nवस्तू व सेवा कर : अर्थ आणि अनर्थ\nवस्तू व सेवा कर : अर्थ आणि अनर्थ\nगेल्या वर्षभरात वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बठकीतील निर्णय एकमताने मान्य झाले.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nवस्तू व सेवा कराचे भवितव्य राजकीय वाऱ्यांवर अवलंबून असल्याने २१ जुलैची बैठक महत्त्वाची ठरणार आहे..\nदूध आणि मर्सिडीज मोटार यांना एकाच करात तोलणार का, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला. या कराच्या पहिल्या वर्धापनदिनी त्यांनी नेहमीप्रमाणे अवघड प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नसलेल्या प्रकाशनास मुलाखत दिली. त्यात त्यांनी मिल्क अ‍ॅण्ड मर्सिडीज यांना एकच कर कसा, असा प्रश्न उपस्थित केला. आपल्याकडील अल्प अर्थसाक्षर आणि समाजवादभारित वातावरणात हा युक्तिवाद बिनतोड वाटण्याची शक्यता आहे. पण तो तसा नाही. एक देश एक कर, असेच आदर्श वस्तू व सेवा कराचे स्वरूप असते. सिंगापूरसारख्या देशाने ते दाखवून दिले असून अन्य देशांनी दोन टप्प्यांत तो सामावून घेतला आहे. आणि दुसरे असे की मिल्क अ‍ॅण्ड मर्सिडीज हे वाक्य टाळ्याखाऊ असले तरी या दोघांच्या किमती एक असणार नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. म्हणजे ५० रु. प्रतिलिटरच्या दुधावर दहा टक्के इतका कर वसूल झाला तर ग्राहकास पाच रु. द्यावे लागतील आणि एक कोटी रुपयांच्या मर्सिडीजवर दहा टक्के करापोटी १० लाख रु. द्यावे लागतील. यात समानता नाही. त्यामुळे दूध आणि मोटार यांना एकच कर कसा लावणार, हा प्रश्न ग्यानबाच्या अर्थशास्त्रातदेखील बसणारा नाही. परंतु वैचारिक आणि आर्थिक मंदत्वाच्या काळात आपल्याकडे काहीही खपते. त्यामुळे या प्रश्नावर अनेकांनी माना डोलावल्या असणार. कारण श्रीमंतांकडून अधिक कर घ्यायला हवा आणि गरिबांकडून कमी असा एक अर्थअजागळ युक्तिवाद आपल्याकडे केला जातो. पण खर्च करणाऱ्या वा सेवा घेणाऱ्या प्रत्येकाने कर भरायला हवा, हे या करामागील तत्त्व. प्रामाणिक वस्तू व सेवा कर गरीब/श्रीमंतांकडून त्यांच्या त्यांच्या खर्चाच्या प्रमाणातच वसूल केला जातो. तेव्हा दोघांना एकच कर असणे हे अयोग्य नाही. वास्तविक वीज, घरबांधणी आदी अनेक क्षेत्रांस अद्यापही वस्तू व सेवा कराचा स्पर्श झालेला नाही. सोमवारच्या संपादकीयात या कराच्या अप्रामाणिक अंमलबजावणीचा ऊहापोह झाला. ही अंमलबजावणी अप्रामाणिक आहे कारण तीमागील राजकीय हेतू दूर ठेवण्यात आलेले अपयश. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांत भाजपला पराभवाचा चटका बसल्यावर उसासाठी अधिभार लावला गेला, हा या करामागील राजकारणाचा एक मुद्दा. असे अनेक आहेत. या पाश्र्वभूमीवर या कर व्यवस्थेसमोरचा राजकीय धोका लक्षात घ्यायला हवा.\nगेल्या वर्षभरात वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बठकीतील निर्णय एकमताने मान्य झाले. या एकमतास वस्तू आणि सेवा करात फार महत्त्व आहे. ते व्हावे यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांना मदत करण्यात आघाडीवर होते पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा आणि जम्मू काश्मीरचे अर्थमंत्री हसीब द्राबु. या दोघांनी जेटली यांच्या खांद्यास खांदा लावून बठकीत जसे एकमत घडवण्यात पुढाकार घेतला तसेच बठकीबाहेरही टीकाकारांना उत्तरे देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु परिस्थिती आता तशी नाही. जम्मू काश्मीर आघाडी सरकारचा भाजपने पािठबा काढला आणि मेहबूबा मुफ्ती यांचे राज्य सरकार पडले. त्यापूर्वीच मुफ्ती मंत्रिमंडळातून द्राबु यांची गच्छन्ती झाली होती, त्यामुळे ते या कर परिषदेत नाहीत. त्याचप्रमाणे तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातही अलीकडे तणाव निर्माण होऊ लागला असून मित्रा आता पूर्वीसारखे मित्राच्या भूमिकेत नाहीत. मित्रा एके काळी भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष होते. उद्योग व्यवसायात त्यामुळे त्यांच्या नावास काही एक किंमत आहे. त्यामुळे जेटली यांना मित्रा यांचा मोठा आधार होता आणि तृणमूल आणि भाजप यांच्यात किरकोळ कुरबुरी सुरू असतानाही उभयतांचे संबंध सौहार्दाचे होते. ते आता तसे नाहीत. त्याचमुळे मित्रा यांनी वस्तू आणि सेवा कराच्या रचनेवर टीका करण्यास सुरुवात केली असून पहिल्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी केलेले भाष्य महत्त्वाचे आहे. हा कर म्हणजे सध्या निव्वळ अनागोंदी बनला असून त्याच्या रचनेत बदल करायला हवा असे त्यांचे म्हणणे. मित्रा यांची ही टीका सूचक मानली जाते. जेटली हे अर्थमंत्री म्हणून पूर्णत: कार्यरत नाहीत आणि एके काळचे हे दोन करसमर्थक आता टीकाकार होणे, इतक्यापुरतेच हे वास्तव मर्यादित नाही.\nया कराचे आणखी एक खंदे समर्थक आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू आता भाजपसमवेत नाहीत. या कराच्या तरतुदींबाबत सहमती व्हावी यासाठी नायडू यांनी केलेले प्रयत्न निर्णायक नाही तरी महत्त्वाचे होते. आता ते भाजपचे विरोधक आहेत. त्याचप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचाही पािठबा भाजपस गृहीत धरता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्या सरकारातील भाजपचे सुशीलकुमार मोदी वस्तू आणि सेवा कर परिषदेत आहेत. ते बिहारचे अर्थमंत्री. पण मुख्यमंत्रीच अनुकूल नसेल तर अर्थमंत्र्यांच्या मतास कितपत किंमत द्यावी, हा प्रश्नच आहे. कर्नाटक, पंजाब ही राज्ये भाजपकडे नाहीत. तेव्हा देशभरातील राजकीय वारे बदलल्यामुळे वस्तू आणि सेवा कराच्या अनुकूलतेबाबतही वातावरण बदलू लागले आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या निती आयोगाच्या बठकीत बिगरभाजप मुख्यमंत्र्यांनी वस्तू आणि सेवा करावर तोंडसुख घेतले. हे चांगले लक्षण नाही. तसेच उर्वरित वर्षभरात तीन राज्यांच्या निवडणुका होतील. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपला हवा तसा निकाल लागला नाही, तर येणारे सरकार आटत्या महसुलासाठी वस्तू आणि सेवा कराविरोधात उभे राहणार हे निश्चित. या तीन राज्यांपाठोपाठ केंद्रीय निवडणुकांचे नगारे वाजू लागतील. त्या वेळी भाजपविरोधी राज्यांकडून टीकेचे धनी व्हावे लागणार आहे ते वस्तू आणि सेवा करास.\nया कराच्या रविवारी साजरा झालेल्या पहिल्या वर्धापन दिनास एकाही राज्याच्या मुख्यमंत्र्यास निमंत्रण नव्हते त्याची ही पाश्र्वभूमी. हा वर्धापन दिन अगदीच साधेपणाने पार पडला त्यामागील कारणही हेच. खेरीज मुद्दा आहे तो २१ जुलै रोजी होऊ घातलेल्या बठकीचा. वस्तू आणि सेवा कर परिषदेची ही २८वी बैठक असेल. आतापर्यंतच्या २७ बठकांतील निर्णय एकमताने घेतले गेले. तसे ते घेतले जावे यासाठी जेटली यांचे अभ्यासू, ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे ठरले. हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांना सगळ्यांची अशीच साथ मिळण्याची शक्यता नाही. तेव्हा २८व्या बठकीपूर्वी अर्थखात्याची सूत्रे पुन्हा जेटली यांच्या हातीच दिली जाणार किंवा काय, हा मुद्दा निर्णायक ठरेल. केंद्राने वादग्रस्त प्रस्ताव मागे घेतले नाहीत तर या बठकीत आम्ही सहभागी होणार नाही, अशी भूमिका आताच अनेक बिगरभाजप मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. या मुख्यमंत्र्यांच्या मते वादग्रस्त प्रस्ताव दोन. एक म्हणजे ऊस उत्पादकांना फायदा व्हावा म्हणून साखरेवर अधिभार लावणे आणि पेट्रोल/डिझेल वस्तू व सेवा कराच्या अखत्यारीत आणणे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी भाजपला इंगा दाखवल्यानंतर ही साखरेवरील अधिभाराची कल्पना पुढे आली. हा अधिभार लावायचा कारण त्यामुळे साखरेचे दर वाढतील आणि ऊस उत्पादकांच्या हाती चार पैसे अधिक पडतील. परंतु मुद्दा असा की ऊस हे उत्तर प्रदेश वा महाराष्ट्र यांच्यासाठी राजकीयदृष्टय़ा संवेदनशील पीक असले तरी अन्य राज्यांसाठी ते तसे नाही. तेव्हा त्यांनी आणि त्या राज्यातील नागरिकांनी साखरेसाठी अधिक मोल का मोजावे आणि दुसरे असे की प्रत्येक राज्यासाठी काही ना काही पीक राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे आहेच. तेव्हा त्यासाठीदेखील केंद्र असा अधिभार लावणार का, असा अन्य राज्यांचा प्रश्न आहे आणि भाजपकडे त्याचे उत्तर नाही. पेट्रोल आणि डिझेल हेदेखील वस्तू व सेवा कराच्या अमलाखाली आणण्यास राज्यांचा विरोध आहे. कारण राज्यांचे महसूल साधनच त्यामुळे नाहीसे होते. या दोन मुद्दय़ांवर समाधानकारक तोडगा निघत नसेल तर आम्ही २१ जुलैच्या बठकीस येणार नाही, असा बिगरभाजप मुख्यमंत्र्यांचा इशारा. पण भाजपच्या मुख्यमंत्र्यांना ते स्वातंत्र्य नाही. वास्तविक त्या राज्यांनाही अन्यांप्रमाणेच नुकसान सहन करावे लागत आहे. पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याखेरीज त्यांना पर्याय नाही.\nअशा तऱ्हेने या कराचे भवितव्य राजकीय वाऱ्यांवर अवलंबून आहे. या वाऱ्यांच्या दिशेत बदल झाला तर या अर्थाचा अनर्थ होण्यास वेळ लागणार नाही, हे निश्चित. हे कसे होते हे मलेशियाच्या अनुभवावरून दिसेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020802-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/video/srinagar-security-forces-stone-pleating-301820.html", "date_download": "2018-11-17T00:17:12Z", "digest": "sha1:2XHQA2CP5RGWJURSFQWUE675PVHW5CWJ", "length": 3423, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि संतप्त तरूण आमने-सामने–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि संतप्त तरूण आमने-सामने\nश्रीनगर,ता.22 ऑगस्ट : बकरी ईदच्या दिवशी देखील श्रीनगरमध्ये सुरक्षा दलामध्ये जोरदार चकमक झाली. श्रीनगरमध्ये झालेल्या या चकमकीत विरोधकांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक झाली. संतप्त झालेला जमान सुरक्षा दलांसमोर येऊन दडगफेक करू लागल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. सुरक्षा दलाने सौम्य लाढीमार करत अश्रुधूराचा वापर केला आणि नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.\nश्रीनगर,ता.22 ऑगस्ट : बकरी ईदच्या दिवशी देखील श्रीनगरमध्ये सुरक्षा दलामध्ये जोरदार चकमक झाली. श्रीनगरमध्ये झालेल्या या चकमकीत विरोधकांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक झाली. संतप्त झालेला जमान सुरक्षा दलांसमोर येऊन दडगफेक करू लागल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. सुरक्षा दलाने सौम्य लाढीमार करत अश्रुधूराचा वापर केला आणि नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020803-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/asauddin-owaisi-put-safron-cap-in-belgaon-289502.html", "date_download": "2018-11-17T00:12:41Z", "digest": "sha1:AWJXFDQJ2KHBEYYENMJZ6ZNIG73FYT2G", "length": 12821, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेळगावात असादुद्दीन ओवैसी यांनी बांधला भगवा फेटा", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nबेळगावात असादुद्दीन ओवैसी यांनी बांधला भगवा फेटा\nMIM या पक्षाचे खासदार आणि नेते असादुद्दीन ओवैसी यांनी बेळगावमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेत भगवा फेटा घालून भाषण केलं.\nबेळगाव, 08 मे : राजकारणामध्ये मतदान मिळवण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही आणि असाच एक प्रत्यय बेळगाव मध्ये आला. MIM या पक्षाचे खासदार आणि नेते असादुद्दीन ओवैसी यांनी बेळगावमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेत भगवा फेटा घालून भाषण केलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एमआयएम या पक्षाने जेडीएस सोबत युती केली आहे आणि जेडीएसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी ओवैसी बेळगावमध्ये आले होते.\nकायम हिंदुत्व आणि भगवा दहशतवाद असा शब्दप्रयोग करणाऱ्या खासदार ओवैसी यांनी भाषण करताना चक्क भगवा फेटा परिधान केला. हे पाहून अनेक मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. बेळगावमध्ये हिंदू मतदान जास्त आहे त्यामुळे ती मत मिळवण्यासाठी ओवेसी यांनी हा फेटा परिधान केला का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, तर आपल्या भाषणामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजप अध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर ओवैसी यांनी जोरदार टीकाही केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Asaduddin owaisiBelgaoelectionअसादुद्दीन अोवेसीनिवडणूकबेळगाव\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nसाईच्या दरबारातील प्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020803-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/big-exclusive-gauri-lankesh-murder-case-sagar-lakhe-shivpratishthan-connection-sambhaji-bhide-303011.html", "date_download": "2018-11-17T01:09:14Z", "digest": "sha1:SGUTS4F6ACVAUQG5KXBJTNPD4K7R45O5", "length": 15727, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गौरी लंकेश प्रकरणात शिवप्रतिष्ठान कनेक्शन...! कोण आहे सागर लाखे?", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nगौरी लंकेश प्रकरणात शिवप्रतिष्ठान कनेक्शन... कोण आहे सागर लाखे\nपत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटक एसआयटीकडून अटक केलेला सागर सुंदर लाखे हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे.\nबेळगाव, 29 ऑगस्ट : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटक एसआयटीकडून अटक केलेला सागर सुंदर लाखे हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणात याची व्हॅन वापरात आल्याचा कर्नाटक एसआयटीला संशय आहे. शिवाय लंकेश हत्येनंतर भरत कुरणेच्या फार्म हाउसवर जी पार्टी झाली त्या पार्टीत याचा सहभाग होता अशी माहिती कर्नाटक एसआयटीला मिळाली असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. भरत कुरणे ज्याचा हा फार्म हाउस आहे तो देखील शिवप्रतिष्ठानचा कडवा कार्यकर्ता आहे. कर्नाटक एसआयटीने बेळगावच्या कॅम्प पोलीस स्टेशनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.\nदरम्यान, सागर लाखेच्या फेसबुक वॉलवर भिडे गुरुजींसोबतचे त्याचे खूप फोटो आहेत. त्याचा एक व्हिडिओदेखील आहे. त्यामुळे सागर लाखे शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. पण या सगळ्या बाबत शिवप्रतिष्ठानचे प्रवक्ते नितीन चौगुले यांना विचारलं असता सागर लाखेबद्दल त्यांना काहीही माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर भरत कुरणेविषयीही आपल्याला माहिती नसल्याची प्रतिक्रिया नितीन चौगुले यांनी न्यूज18 लोकमतला दिली आहे. पण जर हे लोक खरंच शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील तर यात त्यांची चौकशी व्हावी आणि यासाठी भिडे गुरुजीही चौकशीसाठी तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.\nसागर लाखे याला बेळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. कर्नाटक एसआयटीनं या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. सध्या लाखेला अज्ञात स्थळी नेऊन त्याची चौकशी सुरू आहे. सागर लाखे हा बेळगावच्या गणेशपूर भागात राहतो.\nकोण आहे सागर सुंदर लाखे \n- शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता\n- वय वर्षे 30\n- माजी ग्रामपंचायत सदस्य\n- फुलांची नर्सरी चालवतो\nगौरी लंकेश हत्या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक झाली आहे. या आरोपींच्या चौकशीत वारंवार सागर लाखेचं नाव समोर येत होतं. त्यामुळे सागरचा शोध घेत मध्यरात्री एसआयटीनं त्याला ताब्यात घेतलं. त्यामुळे या सगळ्यात आता काय मोठा खुलासा होतो याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.\nपाकिस्तानने आशियाई खेळात किती पदकं मिळवली माहीत आहे का\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020803-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-207147.html", "date_download": "2018-11-17T00:16:29Z", "digest": "sha1:R6PUJ6KKDBHRNGNCKZ5RYTHXSU5WV37K", "length": 13220, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सचिनच्या पत्राने मुंबई पालिका भारावली, जनजागृती जाहिरातीसाठी घातलं साकडं", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nसचिनच्या पत्राने मुंबई पालिका भारावली, जनजागृती जाहिरातीसाठी घातलं साकडं\nमुंबई - 06 मार्च : काही दिवसांपूर्वी मुंबई डंपिंग ग्राऊंड संदर्भात मुंबई महापालिकेला क्रिकेटर सचिन तेंडुलकरनं पत्र लिहलं होतं. अखेर सचिन तेंडुलकरच्या पत्राचं पालिकेनं उत्तर दिलं. पण पत्राचा शेवट करताना मात्र पालिकेच्या विविध जनजागृती विषयक जाहिरातीत सचिननं सहभागी व्हावं असं निमंत्रणच दिलं गेलंय.\nसचिनचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यानं जर एखादं ऍड कॅम्पेन करायचं ठरवलं तर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होईल असा विश्वास पालिकेनं व्यक्त केला. याआधी पालिकेनं सचिन क्रिकेटमध्ये सक्रीय खेळत असताना सचिनचा सत्कार करण्यासाठी वेळ मागितला होता पण अनेक पत्रव्यवहार करुनही त्यानं तो दिला नाही. आता सचिनचं पत्र आलं ते पाहताच किमान त्यानं एखादं ऍडकॅम्पेन करावं असं विनंतीवजा पत्रात लिहिलं गेलंय. हे पत्र मराठीत लिहिलं असून देवनार आणि इतर डंपिंग ग्राउंडवर काय काम केली जातायत याचा उल्लेख केला गेलाय. देवनार डंपिंग ग्राउंडवर कचर्‍यापासून विजनिर्मिती करण्याच्या प्रयत्नात याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर या ग्राउंडभोवती संरक्षक भिंतही बांधली जातेय असंही म्हणण्यात आलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: sachin tendulkarदेवनार डंम्पिंग ग्राऊंडमुंबई पालिकासचिन तेंडुलकर\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020803-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-11-17T01:02:02Z", "digest": "sha1:MTYQYZ6H5NGE7WLJVYSVCPI6MYQXADUB", "length": 11340, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यूयॉर्क- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nBapu@150 : लोकांनी गांधीजींना जेव्हा 'बायसेक्सुअल' समजलं\n'गांधी आणि हरमन यांच्या निखळ मैत्रीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. त्यात कुठेही शारिरीक आकर्षणाची गोष्ट नव्हती.'\nसंयुक्त राष्ट्राच्या सभेत तीन महिन्यांची खास पाहुणी, जगभरातल्या नेत्यांनी केला सलाम\nगणेशोत्सवाचं 'मॅनेजमेंट' : तीन महिने... हजारो हात...असा साकारतोय 'लालबागच्या राजा'चा उत्सव\nही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश\nयुरोपीयन युनियनचा 'गुगल'ला 34 हजार कोटींचा दंड, अॅंड्रॉईडच्या गैरवापराचा आरोप\nSonali Bendre: असा होता सोनालीचा आहार\nSonali Bendre: कर्करोगाबद्दल लिहिली 'ही' भावनिक पोस्ट\nकेएफसी लवकरच आणणार 'व्हेज चिकन'\nलैंगिक शोषणाचा आरोप असलेला हॉलिवूडचा प्रोड्युसर पोलिसांना शरण\nन्युयॉर्क फिल्म फेस्टीवलमध्ये न्यूड ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा\nन्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी मराठमोळ्या दीपा आंबेकर\nपाचही खंडात रंगणार 'ग्लोबल पुलोत्सव'\nविज्ञानसूर्य मावळला, ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं निधन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020803-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/shera-bazi-marathi-serial-304480.html", "date_download": "2018-11-17T00:29:14Z", "digest": "sha1:W4JXJ5OQI5CDDUKJNHZ6JFTGBOHLEETX", "length": 14687, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बाजी'मध्ये आणखी एक ट्विस्ट, शेरा जिवंत आहे का?", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n'बाजी'मध्ये आणखी एक ट्विस्ट, शेरा जिवंत आहे का\n'बाजी'मध्ये आणखी एक ट्विस्ट, शेरा जिवंत आहे का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\n44व्या वर्षीही सोनालीच्या फिटनेसचं 'हे' आहे रहस्य\nVIDEO : शोएब -सानियाच्या 'बेबी मिर्झा मलिक'चं नाव ठरलं\nVIDEO: 51 वर्षांच्या माधुरीचा डान्स पाहिल्यावर तुम्ही पुन्हा तिच्या प्रेमात पडाल\nVIDEO #TRPमीटर : 'शनया'ची जादू फिकी झाली का\nVIDEO शाहरूख खानच्या वाढदिवसासाठी 'मन्नत' नटली नववधूसारखी\nVIDEO : एकदा लहानपणी हरवले होते अमिताभ बच्चन\nश्रद्धा कपूरला कोणाची तरी नजर लागली - शक्ती कपूर\nVIDEO सलमानच्या एक्स वहिनीसोबत अर्जून कपूर करतोय रोमान्स\nVIDEO : राखी सावंतचा तनुश्रीवर खळबळजनक आरोप\nVIDEO या कारणासाठी 'CID'ला घ्यावा लागतोय ब्रेक\nVIDEO : पहा दीपिकाच्या ज्योतिष्यानं लग्नानंतरचं वर्तवलंय भविष्य\nVIDEO: प्रियांका आणि दीपिकाचं लग्न 'या' बाॅलिवूड लग्नांपेक्षा गाजणार का\nन्यूयॉर्कमध्ये आलिया-रणबीर करत आहेत शॉपिंग\nBIGG BOSS12 मधून बाहेर पडल्यावर नेहा पेंडसेची पहिली मुलाखत\n#TRPमीटर : 'संभाजी'च्या तलवारीची धार वाढली कुठल्या मालिकांना टाकलं मागे पाहा\nVIDEO : जान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nVIDEO : अमिताभ कुटुंबासह जेव्हा देवीच्या दर्शनाला जातात...\nVIDEO : '20 वर्षांपूर्वी सलमानची 'दुल्हन' पळवली होती... ' शाहरुख आणि करणच्या भन्नाट आठवणी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nकंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती\nVIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन #TRPमीटर काय सांगतोय बघा\nVIDEO : अभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\n30 नोव्हेंबरनंतर गॅस कनेक्शन होऊ शकतं रद्द\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020803-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/atacama-desert-mummy-skeleton-is-a-hoax-its-actually-a-mutated-human-baby-say-scientists/", "date_download": "2018-11-17T00:28:15Z", "digest": "sha1:5KXS3DIOMD4RZ4H6YR6BNJJDDA5TZ5HZ", "length": 12425, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऐकावे ते नवलचं... एलियनचा सांगाडा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऐकावे ते नवलचं… एलियनचा सांगाडा\n१५ वर्षापूर्वी चिली च्या अटकामा वाळवंटात एका व्यक्तीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेली एक वस्तू भटकंती करत असताना आढळून आली. हि वस्तू चामड्याच्या बॅगमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवण्यात आली होती. काहीतरी वेगळ यात असेल या आशेने त्याने जेव्हा उघडून बघितल तेव्हा तो स्तब्धच झाला. खरे तर घाबरून गेला. त्या पांढऱ्या कपड्यात त्याला एक ६ इंच लांबीचा सांगाडा आढळून आला. १२ हाडांच्या जोडी मानवात असताना ह्या सांगाड्याला फक्त १० जोड्या होत्या. डोळ्यांची खोबणी सांगाड्याच्या मानाने खूप मोठ्या होत्या. डोक्याची कवटी लंब आकारात असून ती निमुळती होत गेली होती. लांबून अगदी माणसासारखा वाटणारा सांगाडा पण आपल्या आकारामुळे आणि इतर गुणांनमुळे अगदी एलियन चा असावा असा कयास बांधला गेला.\nअता अस त्याच नामकरण केल गेल व पूर्ण जगात अता हा चर्चेचा विषय बनला. ह्या सांगाड्यात अगदी डात सुद्धा स्पष्ट दिसत होते. तसेच पूर्ण रचना हि मानवासारखीच होती. हा सांगाडा “सिरीयस” ह्या एका टी व्ही शो मध्ये पण आला. ह्यावर अनेक बाह्य जगावर जीवन आहे अस मानणाऱ्या अनेक लोकांनी अता कुठून येऊ शकतो ह्यावर आपले अनेक तर्क मांडले. अनेक लोकांनी ह्यावर विश्वास हि ठेवला पण काही वैज्ञानिकांना हे कुठेतरी पटत नव्हत.\nकाही वैज्ञानिकांनी अता च विश्लेषण करण्याची परवानगी मागितली. डॉक्टर नोलन नी ह्या सांगाड्याचे डी.एन.ए. चा अभ्यास केला. छातीच्या पिंजऱ्यातील तसेच उजव्या बाजूच्या हाडा मधील स्याम्पल तपासले गेले. भारतासाठी एक अभिमानाची गोष्ट अशी कि ह्या डॉक्टर नोलन च्या टीम मध्ये अमेरिकन भारतीय डॉक्टर अतुल बुत्ते ह्यांचा समावेश होता. डॉक्टर बुत्ते हे कॉम्प्यूटेशनल बायोलॉजीस्ट असून युनवरसिटी ऑफ क्यालिफोर्निया इकडे कार्यरत आहेत. त्यांनी ह्या संशोधनात महत्वाच योगदान दिल असून ह्या संशोधनाने हे सिद्ध झाल आहे कि अता चा सांगाडा एलियन नसून मानवाचा आहे.\nअती च्या डी.एन.ए. नमुन्याचा अभ्यास केल्यावर अस लक्षात आल कि नुसता हा माणसाचा नसून तिथल्याच एका पिढीच प्रतिनिधित्व करत आहे जिकडे तो सापडला म्हणजे चिली चा. ह्या डी.एन.ए. मध्ये जे बदल झाले त्यामुळे ह्या सांगाड्याच्या आकारात बदल झाले. ह्या बदल झालेल्या डी.एन.ए. ना शोधण्यात यश आल आहे. तसेच हा सांगाडा एका मुलीचा असून हि बदल झालेली रचना वंशपरंपरेने झालेली असावी असा कयास मांडण्यात आलेला आहे.\nअता चा पूर्ण सांगाडा हा फक्त ६ इंचाचा असला तरी हाडांच्या रचनेवरून ती साधारण ६ वर्षाच्या मुलाइतकी वाढलेली आहेत. संचिता भट्टाचार्य ह्या डॉक्टर भूत्ते यांच्या लॅॅब मध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकेच्या मते अता च्या जीनोम मधील अनेक रचना ह्या वेगळ्या असून अभ्यासपूर्ण आहेत. जीनोम च्या अश्या वेगळ्या रचनेमुळे अता फक्त जन्म व्हायच्या आधीच्या सांगाड्याप्रमाणे भासत आहे.\nगेले अनेक वर्ष एलियन बनून राहिलेला हा सांगाडा शेवटी माणसाचा आहे ह्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. ह्यात अमेरिकन भारतीय डॉक्टर अतुल बुत्ते सोबत संचिता भट्टाचार्य ह्याचं योगदान आहे. डी.एन.ए. सोबत जीनोम ची रचना समजण्यात अजूनही आपण मागे आहोत. अता सारख्या सांगाड्याचा अभ्यास करून त्यांच्या रचनेत होणारे बदल किती मोठा परिणाम एका जिवामध्ये करू शकतात ह्यातून त्यांची शक्ती पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. ह्या सगळ्या प्रयोगामध्ये योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांच अभिनंदन.\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020803-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/in-the-district-smart-police-district-will-be-implemented/", "date_download": "2018-11-17T00:46:50Z", "digest": "sha1:45E4RZPLUCZDS63FPV3YVTGVLWZCSGCC", "length": 12758, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्ह्यात “स्मार्ट पोलीस जिल्हा’ राबवणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजिल्ह्यात “स्मार्ट पोलीस जिल्हा’ राबवणार\nग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील : बारामती येथे शांतात कमिटीची बैठक\nबारामती – पोलीस खात्यातील पायाभूत सुविधा, तपास तसेच लोकांशी असलेले वर्तन आदी बाबींमध्ये सुसुत्रता व गतिमानता आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संकल्पनेनुसार “स्मार्ट पोलीस जिल्हा’ ही संकल्पना पुणे जिल्ह्यात राबवणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.\nबारामती येथे गणेशोत्सव, ईद तसेच गोकूळ आष्टमी आदी सणांच्या पर्श्‍वभूमिवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन चिराग गार्डन येथे करण्यात आले होते, त्यावेळी संदीप पाटील बोलत होते. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, विठ्ठल दबडे, आदी मान्यवर उपस्थित होते.\nसंदीप पाटील म्हणाले की, स्मार्ट पोलीस संकल्पनेमुळे पोलीस खात्याला गतिमानता येणार आहे. स्मार्ट पोलीस संकल्पना राबविल्यास पोलीस खात्याच्या कामगिरीमध्ये अमुलाग्र बदल घडण्यास मदत होणार आहे. त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग तसेच पोलीस ठाण्यात कमी असलेल्या सुविधांची पुर्तता करावी लागणार आहे. स्मार्ट पोलीस जिल्हा करण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. त्यानंतरच्या पडतळाणीनंतर अशा प्रकाराचा दर्जा प्राप्त होऊ शकतो. पोलिसांची नागरिकांशी असलेली वागणूक ही स्मार्ट पोलीस संकल्पनेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.\nशांतता कमिटीची बैठक ही प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचे माध्यम आहे. संवादतून अनेक प्रश्‍न मार्गी लागतात. केवळ डीजे तालावर मिरवणुका काढणे ही विकृती आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रत्येक घरातील महिलांना सहभागी होता येईल, अशा मिरवणुकांचे आयोजन करणे गरजे आहे. तरुणांनी याबाबत पुढाकार घ्यावा, तसेच डॉल्बीमुक्‍त मिरवणूक साजरी करावी, असे अवाहन पाटील यांनी यावेळी केले. पोलीस मित्रांच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांना मदतीस घ्यावे तसेच त्यांना ओळखपत्र, प्रमाणपत्र देण्यात यावे जेणेकरुन भविष्यात त्याचा त्यांना फायदा होईल, अशा सूचना पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शांतता कामिटीच्या सदस्यांकदून आलेल्या सुचनांची दखल त्यांनी घेतली.\nकोणाचे सकार आले तरी गुन्हे कायम राहतात\nपरिणामांची जाणीव नसल्याने आंदोलना दरम्यान तरुण हातात कायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर वेगवेळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होतात. आमचे सरकार आल्यावर गुन्हे मागे घेऊ असे सांगितले जाते. मात्र, कायद्याच्या चाकोरीत राहून पोलीस यंत्रणा कार्यरत असते, असे गुन्हे माघारी घेता येत नाहिती. एकवेळ नेत्यांचे गुन्हे मागे घेतले जातता मात्र कार्यकर्त्यांचे गुन्हे तसेच राहतात. हा विनोदाचा भाग असला तरी सरकार कोणाचेही आले तरी गुन्हे कायम राहतात याची तरुणांनी दखल घ्यावी.\nग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून काम होणे गरजेचे\nदिवसेंदिवस शहरिकरण व नागरिकरण वाढत आहे. त्यामाने पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. ग्रामीण भागात ग्राम सुरक्षादल महत्त्वाचे आहे. गावातील तरुणांचा सहभाग वाढवून गावपातळीवर ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून काम होणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. ग्रामसुरक्षा दलामध्ये महिलांचा समावेश देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी महिला सुरक्षा समिती गठीत करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleछत्तीसगडमध्ये भिंत कोसळून तीन ठार\nNext article#चर्चा: राजकीय पक्ष घराणेशाहीच्या पलीकडे कधी जाणार\nअवघ्या सहाव्या महिन्यातच जन्माला आलेल्या लहान बाळाला मिळाले जीवनदान\nअखेर मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना\nमुलांमध्ये क्रीडा संस्कृती जोपासण्याची गरज\nदै.प्रभातचे दिवाळी अंक प्रकाशन संपन्न\nसराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन काडतूसे हस्तगत\nपीएमपीची सीएनजी बस पूर्णपणे जळून खाक ; वाहतूक पोलिसांची तत्परता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020803-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-state-election-mood-8237", "date_download": "2018-11-17T01:12:29Z", "digest": "sha1:SE4CKU3A4VXYL52UCYH54VBRZBZE23MO", "length": 16080, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, State in election mood | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात निवडणुकांचा माहोल; २४ जिल्ह्यांत आचारसंहिता लागू\nराज्यात निवडणुकांचा माहोल; २४ जिल्ह्यांत आचारसंहिता लागू\nमंगळवार, 15 मे 2018\nमुंबई : विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकीसह विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी निवडणुका होत असल्याने राज्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. यामुळे 24 जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाल्याने सरकारच्या वतीने कोणत्याही घोषणा केल्या जात नसल्याची माहिती निवडणूक आयोगातून देण्यात आली.\nमुंबई : विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकीसह विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी निवडणुका होत असल्याने राज्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. यामुळे 24 जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाल्याने सरकारच्या वतीने कोणत्याही घोषणा केल्या जात नसल्याची माहिती निवडणूक आयोगातून देण्यात आली.\nराज्यातील दोन लोकसभा, तर एका विधानसभा मतदारसंघात 28 मे 2018 रोजी पोटनिवडणूक होत आहे. विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार मतदारसंघांसाठी येत्या 8 जून रोजी मतदान होत आहे. तसेच, विधान परिषदेवरच निवडून द्यावयाच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी येत्या 21 रोजी मतदान होत आहे. यामुळे राज्यात तब्बल 24 जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली असल्याने संपूर्ण राज्यात निवडणुकांचा माहोल तयार झाला आहे. कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस वगळता अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे मानण्यात येते. मात्र, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पोटनिवडणुकांचा निकाल घोषित होईपर्यंत सांगली जिल्ह्यातील आचारसंहिता सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.\nः- पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा आणि पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक\nः- विधान परिषदेत निवडून द्यायाच्या जागा - नाशिक शिक्षक, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर मतदारसंघ; रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली, अमरावती आणि उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ\nया जिल्ह्यांत आचारसंहिता लागू\nनंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सांगली.\nमुंबई निवडणूक निवडणूक आयोग पोटनिवडणूक शिक्षक सांगली पालघर लोकसभा नाशिक कोकण रायगड सिंधुदुर्ग अमरावती उस्मानाबाद तूर बीड\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020804-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/amitabh-bachchan-mother-teji-bachchan-birth-anniversary-her-life-facts-5936193.html", "date_download": "2018-11-17T01:21:00Z", "digest": "sha1:HW3G7LGSPNCIMZTUBIOBBRG46CKDNQWX", "length": 11254, "nlines": 176, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amitabh Bachchan Mother Teji Bachchan Birth Anniversary Her Life Facts | Birth Anni: हरिवंश राय यांच्या दुस-या पत्नी होत्या तेजी बच्चन, इंदिरा गांधींसोबत होती घनिष्ठ मैत्री", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nBirth Anni: हरिवंश राय यांच्या दुस-या पत्नी होत्या तेजी बच्चन, इंदिरा गांधींसोबत होती घनिष्ठ मैत्री\n12 ऑगस्ट म्हणजे आज अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री आणि सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांची 104थी जयंती आहे.\nमुंबईः 12 ऑगस्ट म्हणजे आज अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री आणि सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांची 104 थी जयंती आहे. 1914 साली ल्यालपुर (पंजाब) येथे त्यांचा जन्म झाला होता. तेजी लग्नापूर्वी अलाहबाद युनिव्हर्सिटीतून सायकॉलॉजीच्या प्राध्यापिका होत्या. येथेच त्यांची भेट हरिवंश राय बच्चन यांच्यासोबत झाली होती. ते येथे इंग्लिश लिटरेचरचे प्राध्यापक होते. भेटीनंतर 1941 साली दोघांनी लग्न केले. तेजी आणि हरिवंश राय बच्चन यांनी यश चोप्रांच्या 'कभी-कभी' (1976) या चित्रपटात कॅमिओ केल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे.\nहरिवंश राय यांच्या दुस-या पत्नी होत्या तेजी बच्चन...\n- हरिवंश राय यांनी तेजी बच्चनसोबत दुसरे लग्न केले होते.\n- हरिवंश राय यांचे पहिले लग्न 1926 साली श्यामा यांच्यासोबत झाले होते. त्यावेळी ते केवळ 17 वर्षांचे होते.\n- 10 वर्षे त्यांचे पहिले लग्न टिकले.\n- झाले असे, की श्यामा यांचा टीबीमुळे 1936 साली मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या पाच वर्षांनी म्हणजे 1941 साली त्यांनी तेजी यांच्यासोबत दुसरे लग्न केले.\n- अमिताभ (थोरले) आणि अजिताभ (धाकटे) ही हरिवंश राय आणि तेजी बच्चन यांची मुले आहेत. बिग बींनी बॉलिवूडमध्ये करिअर केले, तर अजिताभ बच्चन बिझनेसमन आहेत.\nइंदिरा गांधी यांच्याशी होती तेजी बच्चन यांची घनिष्ठ मैत्री...\n- बच्चन कुटुंबाचे गांधी कुटुंबाशी जवळचे संबंध होते.\n- तेजी आणि इंदिरा गांधी जवळच्या मैत्रिणी होत्या.\n- रिपोर्ट्सनुसार, इंदिरा गांधी यांच्या लग्नाआधीपासून दोघींची मैत्री होती.\n- देशाच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राजीव गांधी यांच्या प्रेमसंबंधाची माहिती नव्हती. सोनिया आणि राजीव यांच्या संबंधाची माहिती इंदिरांना करुन देण्याची जबाबदारी तेजी बच्चन यांच्यावर सोपवण्यात आली होती. यासाठी जवळपास दोन महिने गेले. तोपर्यंत सोनिया बच्चन कुटुंबासोबत राहात होत्या. अखेर इंदिरांनी विवाहाला मान्यता दिली आणि 25 फेब्रुवारी रोजी अमिताभ बच्चन यांच्या घरी राजीव-सोनिया विवाहबंधनात अडकले.\n- 'कुली'(1983) चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते, तेव्हा ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना भेटायला अमेरिकेहून राजीव गांधी आणि दिल्लीहून इंदिरा गांधी पोहोचल्या होत्या.\nपुढील स्लाईड्सवर बघा, तेजी बच्चन यांचे 7 फॅमिली PHOTOS...\n(L) तेजी बच्चन, नव्या नवेली, अमिताभ, हरिवंश राय, जया, अजिताभ, रमोला आणि इतर फॅमिली मेंबर्स\nधाकटा मुलगा अजिताभ बच्चन आणि रमोला यांच्या लग्नात हरिवंश राय बच्चन, तेजी, अमिताभ, जया आणि अन्य\n'कभी-कभी' या चित्रपटातील कॅमियो सीनमध्ये शशी कपूर, राखीसोबत हरिवंश राय आणि तेजी बच्चन\n(L) तेजी बच्चन, हरिवंश राय, जया, अमिताभ, अजिताभ आणि अन्य फॅमिली मेंबर्स\nपती हरिवंश राय बच्चन आणि मुलगा अमिताभसोबत तेजी बच्चन\nतत्कालिन पंतप्रधान आणि जवळच्या मैत्रीण इंदिरा गांधीसोबत तेजी बच्चन\nया अॅक्ट्रेससोबत रात्र घालवण्यासाठी हात धुवून मागे लागले होते अंडरवर्ल्ड डॉन; घाबरून सोडला देश, 30 वर्षांपासून बेपत्ता\nशाहरुख-ऐश्वर्यामागे एक्सट्रा डान्सर्स होते हे सुपरस्टार्स या गाण्यात हृतिकच्या मागे नाचला सुशांत; काजल, दिया मिर्झाही होते Background Dancers\nखरंच सनी देओलने हेमा मालिनीवर चाकूने केला होता हल्ला धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने मुलाखतीत सांगितली हकीकत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020806-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/concluding-national-training-program-on-climate-change-and-rainfed-agriculture/", "date_download": "2018-11-17T00:57:36Z", "digest": "sha1:EJGAXWQAV4AONZDG7J2AQCKSHXFF4HWY", "length": 10563, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "हवामान बदल व पावसावर आधारित शेती विषयावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nहवामान बदल व पावसावर आधारित शेती विषयावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने हवामान बदल व पावसावर आधारीत शेती या विषयावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 23 ते 30 ऑक्टोंबर दरम्यान करण्‍यात आले होते, या प्रशिक्षणाच्‍या समारोप कार्यक्रम दिनांक 30 ऑक्‍टोबर रोजी संपन्‍न झाला. या कार्यक्रमास व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, हैद्राबाद येथील केद्रीय कोरडवाहू संस्थेचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. के. अे. गोपीनाथ, प्रशिक्षण संयोजक मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या विषमतेमुळे कोरडवाहू शेतीवर पावसाच्या पाण्याचा ताण पडत आहे. परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कृषि तंत्रज्ञान कोरडवाहु शेतीच्‍या दृष्टीने उपयुक्त आहे, त्याचा अवलंब केल्यास बऱ्याच अंशी दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करता येईल. तर प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. के. अे. गोपीनाथ आपल्‍या मनोगतात म्हणाले की, कोरडवाहू तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत गेले पाहिजे, या तंत्रज्ञानांचा वापर करतांना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा अभ्‍यास करून तंत्रज्ञानात सुधारणा करता येईल. अनियमित पाऊसाच्‍या परिस्थितीत रूंद वरंबा व सरी पध्‍दती तंत्रज्ञान सोयाबीन उत्‍पादकांसाठी उपयुक्त आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी शेततळे, तसेच विहीर व कुपनलिका पुनर्भरण करण्याची गरज आहे. तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी शेतकऱ्यांनी सुधारित पाणी साठवण तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास कोरडवाहू उत्पादनात स्थिरता आणणे शक्य होईल असे सांगितले.\nकार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. प्रास्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. मदन पेंडके यांनी तर आभार डॉ हनवते यांनी मानले. प्रशिक्षण कार्यक्रमास तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्रातील एकूण 20 कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. ए. एस. जाधव, डॉ. लोखंडे, परिहार, तुरे, श्रीमती सारीका नारळे, गणेश भोसले, सयद महेबूब, दिपक भूमरे आदींनी पुढाकार घेतला.\nअखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ Climate Change हवामान बदल\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020806-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/teacher/how-should-education", "date_download": "2018-11-17T00:22:16Z", "digest": "sha1:FMU7SSHOGWFAIF6KH54JJMQMKWXYYV6X", "length": 21146, "nlines": 244, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "शिक्षण कसे हवे ? Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > शिक्षक > शिक्षण कसे हवे \nतरुणांना सक्तीचे लष्करी शिक्षण, तसेच संत, देशभक्त आणि क्रांतीकारक यांच्या कथा अभ्यासासाठी दिल्याने त्यांना देशासाठी जगणे आणि मरणे याची प्रेरणा मिळेल. Read more »\nCategories शिक्षण कसे हवे \nसंस्कृत भाषेचा वारसा जतन करणारे रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय \nमहाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी ‘संस्कृत’ विषय घ्यावा, यासाठी ‘रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमिक शाळांमधून मुलांमध्ये त्या विषयाची आवड निर्माण केली जाते. Read more »\nCategories शिक्षण कसे हवे \nआत्मस्वरूपाचे प्रकटीकरण करणारे शिक्षणच खरे \nईश्वराचा साक्षात्कार करून घेण्यासाठी ज्या तीन गोष्टींची शिदोरी माणसाजवळ असावी लागते त्यात प्रथम मनुष्यत्वाची असावी लागते, असे श्री आद्य शंकराचार्य म्हणतात.मनाने मनुष्य होणे ही शिक्षणाची व्याख्या भारतीय संस्कृती करते. Read more »\nCategories शिक्षण कसे हवे \nचारित्र्यबल आणि सिंहासारखे साहस निर्माण करू शकते, ते खरे शिक्षण \nज्या शिक्षणाने माणूस जीवनात स्वतःच्या पायांवर उभा राहू शकतो, तेच खरे शिक्षण. Read more »\nCategories शिक्षण कसे हवे \nराष्ट्रभक्ती निर्माण करणारे शिक्षण हवे \nजीवन कसे शुद्ध आचरणाचे, प्रामाणिक, पारदर्शी व कष्ट आणि मेहनत करणारे व देशभक्तीपूर्ण असावे. देशासाठी जगणे व मरणे, याची प्रेरणा मिळेल, असेच शिक्षण हवे, तरच देश वैभवशाली होईल.’ Read more »\nCategories शिक्षण कसे हवे \nBrowse Catrgories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी (183) अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha (41) ऋषीमुनी (3) गुरु-शिष्य (14) देवता (24) श्री गणेशाच्या गोष्टी (3) श्रीरामाच्या गोष्टी (2) हनुमानाच्या गाेष्टी (3) बोधप्रद लघुकथा (21) अन्य लघुकथा (10) तेजस्वी राजांच्या लघुकथा (2) देवतांच्या लघुकथा (2) राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारकांच्या लघुकथा (3) संत अन् गुरु-शिष्यांच्या लघुकथा (3) राजे (7) राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक (32) स्वामी विवेकानंद (8) संतांच्या गोष्टी (41) अन्य (1) असामान्य बालक (1) आदर्श बालक (151) अभ्यास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (5) शोध (1) सहभागी व्हा (5) शोध (1) सहभागी व्हा (1) साद – प्रतिसाद (1) स्तोत्रे आणि अारती (350) आरत्या (34) इतर आरत्यांचा संग्रह (11) गणपतीची आरती (1) तुळशीच्या आरत्यांचा संग्रह (5) दत्ताच्या आरत्यांचा संग्रह (6) देवीच्या आरत्यांचा संग्रह (2) पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह (3) मारुतीची आरती (1) रामाची आरती (1) शंकराची आरती (1) श्रीकृष्णाची आरती (1) श्रीगुरूंची आरती (1) नामजप (4) भगवद्‍गीता (अर्थासह) (18) मंत्र (8) श्लोक (33) मनाचे श्लोक (10) श्लोक (अर्थासहित) (5) संतांचा उपदेश (234) गीताई (18) गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) (55) चतुःश्लोकी भागवत (57) ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) (16) दासबोध (20) श्री एकनाथी भागवत (19) श्री गजानन विजय (21) संतांचे अभंग (27) स्तोत्रे (19) अन्य देवतांची स्तोत्रे (2) गणपतीची स्तोत्रे (3) दत्तस्तोत्र (2) देवीची स्तोत्रे (5) मारुतिस्तोत्र (1) शिवाची स्तोत्रे (3) श्रीकृष्णस्तोत्र (2) श्रीरामस्तोत्र (1)\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020806-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/bsnl-rolls-out-rs-75-prepaid-plan-offers-1746136/", "date_download": "2018-11-17T00:43:37Z", "digest": "sha1:FBL536ZL4BJYQFNCZYXRNLFCJRN52XF2", "length": 13281, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bsnl rolls out rs 75 prepaid plan offers | BSNL चा नवा प्लॅन, ७५ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंगसह मिळवा डेटाही | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nBSNL चा नवा प्लॅन, ७५ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंगसह मिळवा डेटाही\nBSNL चा नवा प्लॅन, ७५ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंगसह मिळवा डेटाही\nरिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने प्रीपेड प्लॅन जाहीर केला\nमोबाईल कंपन्यांमध्ये सध्या जोरदार वॉर सुरु असून एकमेकांमध्ये वरचढ होण्यासाठी या कंपन्या सातत्याने नवनवीन प्लॅन जाहीर करत असतात. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनला टक्कर देण्यासाठी भारतीय संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) नुकताच आपला एक प्रीपेड प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ७५ रुपयांचा असून त्याची वैधता १५ दिवसांची आहे.\nया प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग फ्री असणार हे. यासोबतच ५०० मोफत मेसेज तसेच १० जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लॅन सध्या फक्त मुंबई आणि दिल्लीतील बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी असणार आहे. लवकरच हा प्लॅन सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.\nबीएसएनल ग्राहक या प्लॅनची मुदत अतिरिक्त पैसे भरून वाढवू शकता. ही मुदत ९० किंवा १८० दिवसांपर्यंत होऊ शकते. मुदत वाढवण्यासाठी ९८ रूपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. ९८ रूपयांच्या रिचार्जनंतर तुमची मुदत ९० दिवसांपर्यंत होऊ शकतो. प्रीपेट ग्रहकांना प्रथम ९८ रूपयांचा रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही ७५ रूपयांच्या प्लॅनसाठी पात्र ठरू शकतील.\nबीएसएनएल ब्रॉडबँड प्लॅनमध्ये बदल\nबीएसएनएल कंपनीच्या फायबर-टू-द-होम म्हणजेच एफटीटीएच या प्रकारातील ब्रॉडबँड सेवा लोकप्रिय झाली आहे. यात फायबर ऑप्टीकच्या माध्यमातून अतिशय प्रचंड गतीने इंटरनेट सेवेचा आनंद घेता येत असून याचे प्लॅनही किफायतशीर दरात सादर करण्यात आल आहेत. बीएसएनएल एफटीटीएच या सेवेच्या अंतर्गत आता डाऊनलोडचा वेग आणि एफयुपी म्हणजेच ‘फेयर युज पॉलिसी’च्या अंतर्गत लिमिटदेखील वाढविण्यात आलेली आहे. यामध्ये ३,९९९; ५,९९९; ९,९९९ आणि १६,९९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये संबंधीत बदल करण्यात आलेला आहे. यातील पहिल्या प्लॅनमध्ये ५० ऐवजी ६० एमबीपीएसचा वेग मिळणार आहे. हा वेग ५०० नव्हे तर ७५० जीबीपर्यंत मिळेल. ५,९९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये १२५० एमबीपर्यंत ७० मेगाबाईट प्रति-सेकंद इतका वेग मिळरार आहे. ९,९९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये २२५० जीबीपर्यंत १०० एमबीपीएसचा वेग मिळणार आहे. तर १६,९९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये तब्बल ३.५ टिबीपर्यंत १०० एमबीपीएसचा वेग मिळणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखासदार शुक्रवारी ‘बीएसएनएल’ कार्यालयाला लावणार कुलूप\nबीएसएनएलला पुन्हा ‘अच्छे दिन’\nजिओच्या डबल धमाकावर बीएसएनएलची मात, स्वस्तात मिळवा दिवसाला ४ जीबी डेटा\nकल्याणकरांना ‘वाय फाय’चा लाभ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020806-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/hina-gavit-attack-case-dalit-adivasi-sangharsh-samitis-rally-in-dhule-today/", "date_download": "2018-11-17T00:30:49Z", "digest": "sha1:D7JSB2HVWRMDO2TRT36PGJZH6KQCUMMI", "length": 7741, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हिना गावित हल्ला प्रकरण : दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे उद्या धुळ्यात मोर्चा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहिना गावित हल्ला प्रकरण : दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे उद्या धुळ्यात मोर्चा\nधुळे – भाजप खासदार हिना गावित हल्ल्याप्रकरणी दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे 14 ऑगस्टला धुळ्यात मोर्चा काढला जाणार आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. मराठा आरक्षणासाठी मागणी करणाऱ्या आंदोलकांना आमचा पाठिंबाच आहे, असंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.\nडॉ. हिना गावित यांच्या मोटारीवर मराठा आंदोलनावेळी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात २५ जणांविरोधात अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासहित आयपीसीच्या कलम ३०७, १४३, १४७, ३४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nखासदार हिना गावित यांच्या गाडीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हल्ला झाला होता. या हल्ल्यातून गावित थोडक्यात बचावल्या होत्या. या हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी तसेच सबंधित पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली होती.\nसनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांना अटक करा : जितेंद्र आव्हाड\nपावसाअभावी जळून चाललेल्या पिकांचे पंचनामे करा, आ. दिलीप सोपल यांची मागणी\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020807-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/then-we-should-strike-power-shiv-sena/", "date_download": "2018-11-17T00:29:43Z", "digest": "sha1:6KRB3GQG2H3NK6MRUQXYVTLE2F2KH4GV", "length": 8694, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...तेव्हा आम्ही सत्तेला लाथ मारू - शिवसेना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…तेव्हा आम्ही सत्तेला लाथ मारू – शिवसेना\nराणे जेव्हां मंत्रिमंडळात प्रवेश घेतील; तेव्हां मारेल शिवसेना सत्तेला लाथ\nकणकवली: नारायण राणे जेव्हां मंत्रिमंडळात प्रवेश घेतील तेव्हां शिवसेना सत्तेला लाथ मारेल. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचा कणकवली विधानसभा मतदारसंघ मर्यादित निर्धार मेळावा आज येथील मातोश्री मंगल कार्यालयात झाला. तेव्हा शिवसेनेचे नेते मंडळी बोलत होते.\nनारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेसाठी ऑफर स्वीकारली असून येत्या १२ तारखेला राणे राज्यसभेचा अर्ज भरणार आहेत\nकाय म्हणाले शिवसेनेचे नेते\n”राणेंनी बाळासाहेबांना सर्वाधिक त्रास दिला आहे. त्यांना शिवसेना कधीच माफ करणार नाही. तसेच राणे केंद्रात जावोत अथवा राज्यात, जेथे जातील तेथे त्यांना भुईसपाट करण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत. राणेंनी आपल्या पक्षाचे नाव स्वाभिमान ऐवजी स्वार्थाभिमान ठेवायला हवे.”\n”काही मंडळींनी शिवसेना संपवायला निघाली होती. पण कुडाळ आणि बांद्राच्या जनतेने त्यांनाच धूळ चारली. त्यांच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नसून जनतेशी आहे. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही.”\n”राजकीय अस्तित्व संपलेल्या राणेंना रिफायनरी आंदोलनाचा आधार घ्यावा लागला. पण ज्यांनी औष्णिक प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला. तेथील जनतेला मारहाण केली. अणुऊर्जा प्रकल्प आणण्यातही महत्वाची भूमिका बजावली. त्या राणेंचे रिफायनरी विरोधातील आंदोलन हे पुतना मावशीचे प्रेम आहे.”\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020807-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-msrtc-exam-78967", "date_download": "2018-11-17T01:14:27Z", "digest": "sha1:G6KLOWJK7RO227IEDB7M3EUTK2V4J5BA", "length": 11256, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news msrtc exam परिवहनची शनिवारपासून दोन दिवस परीक्षा | eSakal", "raw_content": "\nपरिवहनची शनिवारपासून दोन दिवस परीक्षा\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nनाशिक - राज्य परिवहन महामंडळातर्फे शनिवार (ता. 28) व रविवार (ता. 29) अशी दोन दिवस सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, लेखाकार आदी नऊ पदांसाठी परीक्षा होत आहे.\nनाशिक - राज्य परिवहन महामंडळातर्फे शनिवार (ता. 28) व रविवार (ता. 29) अशी दोन दिवस सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, लेखाकार आदी नऊ पदांसाठी परीक्षा होत आहे.\nपाच जानेवारीला प्रसिद्ध जाहिरातीला प्रतिसाद देत वेगवेगळ्या 16 पदांसाठी 14 हजार 253 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परीक्षेची तारीख व ठिकाण उमेदवारांना परीक्षेच्या पंधरा दिवस आधी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, अशी सूचना देण्यात आली. मात्र, येत्या शनिवारी (ता. 28) व रविवारी (ता. 29) परीक्षा होत असून, अवघ्या तीन दिवसांपूर्वी परीक्षेबाबत माहिती मिळाल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली आहे.\nया परीक्षांनंतर केवळ लिपिक (क्‍लर्क) पदाची परीक्षा शिल्लक राहणार आहे. या पदाच्या दोन हजार 548 पदांसाठी राज्यभरातून एक लाख 75 हजार 695 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापूर्वीचा अनुभव पाहता पावणेदोन लाख उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षेची तारीख पंधरा दिवस आधी कळवली जावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nपुणे शहरात नीचांकी तापमान\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020807-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/25/28/Kon-Awade-Adhik-Tula.php", "date_download": "2018-11-17T01:17:56Z", "digest": "sha1:3GUHSX67NAYSSVTEAOFYDDHJXRLLD4QM", "length": 11809, "nlines": 182, "source_domain": "www.gadima.com", "title": "Kon Awade Adhik Tula | कोण आवडे अधिक तुला? | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nचंद्र भारल्या जीवाला,नाही कशाचीच चाड\nमला कशाला मोजता,मी तो भारलेले झाड\nगदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs\nकोण आवडे अधिक तुला\nमुलगी :सांग मला रे सांग मला\nआई आणखी बाबा यांतुन\nकोण आवडे अधिक तुला \nमुलगा :आई दिसते गोजिरवाणी\nआई गाते सुंदर गाणी\nआई आवडे अधिक मला.\nमुलगी :गोजिरवाणी दिसते आई\nशक्तिवान किती असती बाबा\nआवडती रे वडील मला.\nघरात करते खाऊ आई\nच्युईंगम, अन् चॉकलेट तर,\nआवडती रे वडील मला.\nमुलगा :कुशीत घेता रात्री आई\nथंडी, वारा लागत नाही\nमऊ साङ्मीचे हात आईचे\nआई आवडे अधिक मला.\nमुलगी :निजता पण रे बाबांजवळी\nमिशा चिमुकल्या करती गुदगुल्या\nआवडती रे वडील मला.\nकोण आवडे अधिक तुला \nमुलगा :आई सुंदर कपडे शिवते\nपावडर, तिट्टी तीच लावते\nतीच सजविते सदा मुलींना\nआई आवडे अधिक मला.\nमुलगी :त्या रिबिनीला पैसे पडती\nते तर बाबा मिळवुन आणती\nकुणी न देई पैसा, दिडकी\nआवडती रे वडील मला.\nमुलगा :बाई म्हणती माय पुजावी\nमाणुस ना ती असते देवी\nरोज सकाळी नमन करावे\nआई आवडे अधिक मला.\nमुलगी :बाबांचा क्रम वरती राही\nत्यांच्या पाया पडते आई\nबाबा येता भिऊनी जाई\nआवडती रे वडील मला.\nधडा शीक रे तू बैलोबा,\nम्हणून आया तयार होती बाबासंगे लग्नाला\nआवडती रे वडील मला.\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआई व्हावी मुलगी माझी\nआवडती भारी मला माझे आजोबा\nउचललेस तू मीठ मूठभर\nएक कोल्हा बहु भुकेला\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020807-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/scientific-vision-and-human-ethics-1167501/lite/", "date_download": "2018-11-17T01:13:10Z", "digest": "sha1:IPWZADBZQJMU2CLCMQRHAHOVUKV7S6LN", "length": 24172, "nlines": 111, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मानवतावाद – Loksatta", "raw_content": "\nवैज्ञानिक दृष्टिकोन असलेला एखादा माणूस मानवतावादी नसणे शक्य आहे.\nशरद बेडेकर |शरद बेडेकर |\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nवैज्ञानिक दृष्टिकोन असलेला एखादा माणूस मानवतावादी नसणे शक्य आहे. परंतु प्रत्येक मानवतावादी माणसापाशी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ मात्र असलाच पाहिजे. प्रेषित, अवतार, अंतज्र्ञान आणि अर्थातच शाप किंवा वर देऊ शकेल, शिक्षा किंवा कृपा करू शकेल, प्रार्थनेने प्रसन्न होऊन प्रतिसाद देऊ शकेल असा ईश्वर वगैरे गोष्टी मानवतावादात बसत नाहीत..\nमानवतावाद ही एक माणूस म्हणून जगण्याची व इतरांना माणसासारखे जगता यावे म्हणून मदत करण्याची साधीसोपी जीवनपद्धत आहे. या पद्धतीत कुठलेही कर्मकांड नाही, कडक आज्ञा नाहीत, गूढ भाषाही नाहीत. वंशभेद, वर्णभेद, लिंगभेदही नाहीत. त्यात मानव ही एकच जात आहे. या सबंध मानवजातीसाठी मानवतावाद हा एकच एक धर्म आहे व त्यामुळे त्याला मानवधर्म असे म्हणता येते. मानवजातीला या धर्मात स्पष्ट अशी ध्येये मात्र आहेत. ती म्हणजे ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय’ ही होत. पण मानवतावाद मानवी कल्याणापलीकडेसुद्धा सावध आहे. म्हणून त्यात ‘प्राणिमात्रावरील दया’ व ‘निसर्गावरील प्रेम’सुद्धा अंतर्भूत आहे; परंतु एका कारणामुळे हे मानवतावादी तत्त्वज्ञान, वाटते तेवढे सोपे नसून कठीण ठरते. ते कारण म्हणजे त्यातील एक ‘गृहीत’ असे आहे की, ‘विश्वातील व त्यातील सर्व घटनांची संगती निसर्गाच्या भौतिक नियमांनुसार लावता आली पाहिजे. निसर्गापलीकडील किंवा भौतिकापलीकडील म्हणजे अद्भुत कारणे मानायला मानवतावाद तयार नाही.\nमानवतावाद हे तत्त्वज्ञान जरी अलीकडच्या काळातील असले तरी ‘मानवता’ ही फार प्राचीन असून, मानवतावादाचे पहिले मूलतत्त्व ‘नीतिमत्ता’ हे तर मानवतेहूनही प्राचीन आहे. माणसात नीतिमत्ता स्वाभाविकत:च असते, असे मानवतावाद मानतो. एवढेच नव्हे तर सुसंस्कृत माणसापूर्वीच्या असंस्कृत माणसात आणि तत्पूर्वीच्या उत्क्रांती अवस्थेतील रानटी पूर्वमानवातसुद्धा नीतिमत्ता असली पाहिजे व हळूहळू ती उन्नत होत गेली असली पाहिजे, असे मानवतावाद मानतो. रानटी टोळी अवस्था सोडून सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी जेव्हा मानव स्थिर जीवनाकडे वळून सुसंस्कृत बनू लागला तेव्हाच नीतिमत्ता आणि मानवता निर्माण झाल्या; परंतु नीतिमत्ता व सुसंस्कृतपणा यांच्यापेक्षा मानवतावाद हे तत्त्वज्ञान अधिक व्यापक असून, हा व्यापक विचार पुष्कळ नंतरच्या काळात निर्माण झालेला आहे.\nआज मानवतावादी विचार कमी-अधिक प्रमाणात का होईना, पण सर्व जगभर मान्यता पावलेले आहेत. जगभरातील अनेक जुन्या मूल्यांची उलथापालथ होऊन त्या जागी नवी मूल्ये प्रस्थापित झाली आहेत व होत आहेत. विशेषत: फ्रेंच राज्यक्रांतीने (इ. स. १७८१ ते १७९३) जगभरातील मूल्यबदलांना सुरुवात केली असे मानले जाते. त्यानंतर गेल्या दोन-अडीच शतकांतील महत्त्वाच्या अनेक जागतिक घटना ही नवी मूल्ये जगभर प्रसृत व्हायला कारणीभूत झालेल्या आहेत. त्या घटना थोडक्यात अशा : युरोपात सुरू होऊन मग जगभर पसरलेले औद्योगिकीकरण, अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध व नंतरचे यादवीयुद्ध, विसाव्या शतकातील दोन जागतिक महायुद्धे, रशियन साम्यवादी क्रांती व नंतर तिचा अस्त, वसाहतवाद नष्ट होऊन जगात नवीन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती, जर्मनीचे एकीकरण, विज्ञान तंत्रज्ञानाचे शोध व त्यांनी जगभर उत्पन्न केलेल्या दळणवळणाच्या, संपर्काच्या सोयी व साधने अशा सर्व कारणांनी जगभर नवविचार पसरले, मोठे वैचारिक अभिसरण झाले, मानवतावादी मूल्ये चर्चिली गेली व त्यांना जगभर एक प्रकारची मान्यता मिळाली. गेल्या काही दशकांमध्ये वैचारिक जगात मानवतावाद हे अगदी ‘चलनी नाणे’ बनलेले आहे व त्यामुळे इतर सर्व तत्त्वज्ञाने व सर्व धर्मसुद्धा ‘आम्ही मानवतावादीच आहोत’ असे म्हणू लागली आहेत. स्वत:ला मानवतावादी म्हणविणारे अनेक तत्त्वज्ञ व अनेक संस्था जगभर निर्माण झाल्या आहेत व त्यामुळे मानवतावादाचा नेमका अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.\nमानवतावादात नीतीला पहिले स्थान असून, या तत्त्वज्ञानात सर्वात जास्त भर आहे तो माणसाच्या नैतिक प्रगतीवरच. नैतिकता म्हणजे इतरांची कदर करणे, सहानुभूती, मैत्री, दया व प्रेम यांच्या पायावर ती उभी असून, ती मानवाच्या मूळ स्वभावात आहे, असे मानवतावाद मानतो. त्यामुळे या नीतीला ईश्वरासारख्या बाह्य़ शक्तीच्या मंजुरीची काही जरुरी नाही. जगातील सर्व धर्मात जरी नीती हे तत्त्व महत्त्वपूर्ण आहे तरी मूलत: नीती ही जगातील सर्व धर्मापेक्षा जुनी आहे. शिवाय धार्मिक नीती जी ईश्वराच्या हुकमावर आधारित असते, ती पाळल्यामुळे काही बक्षीस व न पाळल्याने काही शिक्षा होणार असते. याउलट मानवतावादी नीती ही माणसात स्वभावत:च असून, त्यात वृद्धी किंवा बदल मानव स्वत:च आपल्या बुद्धीने करतो. म्हणजे मानव हाच मूल्यांचा निर्माता व निर्धारक आहे. शिवाय नम्रता, स्वाभिमान, बौद्धिक सचोटी, ‘स्वत: निश्चित केलेले मत स्वीकारण्याचे धैर्य, इत्यादी सांस्कृतिक गुणसुद्धा, मानवतावाद स्वीकारण्यासाठी आवश्यक आहेत. मानवतावादाचा मूळ दृष्टिकोन अनुभववादी आहे, अंतज्र्ञानवादी नाही, व्यवहारवादी आहे, आदर्शवादी नाही. पुरावा असेल तरच आग्रह धरणे मानवतावादाला मान्य आहे. पुरावा नसेल तर आग्रह अमान्य.’ ‘मानवी समाजाबद्दल प्रेम’ व ‘सामाजिक जबाबदारीची जाणीव’ ही मानवतावादात अत्यंत आवश्यक आहेत. मानवतावाद मानवकेंद्रित आहे, पण व्यक्तिकेंद्रित नाही. समाजवादी व लोकशाही मूल्ये मानवतावादाला मान्य आहेत. प्रत्यक्षात मात्र सर्व धार्मिकांना असे वाटते की, नीतीसारखी उदात्त तत्त्वे जी सर्व धर्मामध्ये आहेत, तीच जर मानवतावादात आहेत, तर मानवतावाद वेगळा कुठे आहे तो धर्मातच समाविष्ट आहे. म्हणजे ‘सगळेच धर्म मानवतावादी असून, त्यातल्या त्यात माझा धर्म जास्त मानवतावादी आहे’, हे खरे आहे का ते आता इथे पाहू या. १) सर्व धर्मात विश्वाची पालनकर्ती अशी ईश्वरासारखी दिव्य शक्ती व तिचा मानवी जीवनात हस्तक्षेप मानलेला असतो. मानवतावादाला अशा कुणा शक्तीचे अस्तित्व मान्य नाही. २) मानवतावादाला धर्माप्रमाणे दृष्टान्त, साक्षात्कार हेही मान्य नाहीत. ती केवळ मते होत. ३) बहुतेक सर्व धर्मानी ‘निराशावाद’ जोपासलेला आहे. जसे ख्रिस्ती धर्मात माणूस ‘मूळ पापा’चा बोजा घेऊन जन्मतो. हिंदू धर्मात कलियुगात लाखो वर्षे माणसाची सतत अधोगतीच होणार आहे. वगैरे. याउलट मानवतावाद आशावादी आहे. ४) माणसाच्या धार्मिकतेवरून त्याच्या जीवनाचा दर्जा ठरविणे मानवतावादाला मान्य नाही. ५) ऋषिमुनी किंवा असे कुणी चमत्कार करू शकतात, हे धर्माला मान्य, पण मानवतावादाला अमान्य आहे. ६) अपरिवर्तनीय तत्त्व, त्रिकालाबाधित सत्य, अखेरचे सत्य अशा कितीतरी श्रद्धा धर्मामध्ये आहेत, पण मानवतावादाला त्या मान्य नाहीत. (७) तसेच स्वर्ग, नरक, परलोक किंवा आत्मा, पुनर्जन्म इत्यादी धर्ममान्य कल्पना मानवतावादाला अमान्य आहेत.\nमानवतावादी माणूस परलोकाकडे दृष्टी ठेवून, जीवन जगण्याच्या मानसिकतेचा त्याग करतो; मृत्यूनंतर आपल्या तथाकथित आत्म्याचे काय होईल अशी काळजी तो करीत नाही; वर्णभेद, जातीयता व अस्पृश्यता या परंपरा, मानवताविरोधी आहेत असेही तो मानतो. मानवतावादी माणसाला जसा धर्माचा मानवतेवरील हक्क मान्य नसतो तसेच तो कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचाही मानवतेवरील हक्क मान्य करीत नाही. याची कारणे अशी की, (१) मार्क्‍सवादात मानवतावादाचे स्वतंत्र निवेदन नाही. (२) माणसाला समाजाच्या बांधकामांनी ‘दगड’ असे स्वरूप मिळाले, तर मानवतावादाला ते मान्य नाही. (३) मानवतावाद हा कामगारवर्गाचा किंवा अमुकतमुक वर्गाचा, पंथाचा, पक्षाचा किंवा विभागाचा मानवतावाद असा असणे शक्य नाही. कारण मग तो मानवतावाद नव्हेच. (४) रशियात झालेल्या प्रत्यक्ष प्रयोगावरून असे दिसते की, कम्युनिझम ही एका पक्षाची किंवा व्यक्तीची हुकूमशाही असून तीत माणसाला महत्त्व नाही. म्हणून साम्यवाद मानवतावादी नसून विरोधी आहे.\nमानवतावादात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हे अत्यंत आवश्यक मूल्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला एखादा माणूस मानवतावादी नसणे शक्य आहे. परंतु प्रत्येक मानवतावादी माणसापाशी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ मात्र असलाच पाहिजे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक आणि मानवी विचारशक्ती (जी मूलत: निर्मितीक्षम आहे) या गोष्टी मानवी ज्ञानाच्या सीमा वाढविण्यास उपयुक्त आहेत असे मानवतावाद मानतो.\nप्रेषित, अवतार, अंतज्र्ञान आणि अर्थातच शाप किंवा वर देऊ शकेल, शिक्षा किंवा कृपा करू शकेल, प्रार्थनेने प्रसन्न होऊन प्रतिसाद देऊ शकेल असा ईश्वर वगैरे गोष्टी मानवतावादात बसत नाहीत, पण मानवी जीवनात अजिबात हस्तक्षेप न करणारा, कुणाला मदत न करणारा, न्याय न देणारा म्हणजे ‘मानवाबद्दल पूर्णत: उदासीन असलेला’ असा एखादा ईश्वर मानणारा कुणी माणूस स्वत:ला ‘आस्तिक’ म्हणवीत असला तरी तसा माणूस मानवतावादी असणे शक्य आहे. अज्ञेयवादी व निरीश्वरवादी माणसे तर मानवतावादी असणे जास्तच शक्य आहे. तसे पाहता ‘मानवतावादी जीवन’ हे ‘ईश्वरविरहित जीवन’ म्हणावे लागेल. कारण सर्वसाधारण माणूस जसा ईश्वराचे अस्तित्व मानतो तसा ईश्वर मानवतावाद मानीत नाही.\nमानवजातीचे आजचे आणि उद्याचे जीवन मानवाच्याच हातात आहे, असा मानवतावादी माणसाचा ठाम विश्वास असलाच पाहिजे. म्हणजे मानवतावादी माणूस असे मानतो की, या पृथ्वीवर माणूस जातीला काही धोका निर्माण झालाच तर कुणी ईश्वर किंवा त्याचा अवतार, मानवाला वाचवायला येणार नाही. तसेच एखादा माणूस ‘निरीश्वरवादी असूनसुद्धा मानवतावादी नसणे’ शक्य आहे. परंतु प्रत्येक मानवतावादी माणूस मात्र निरीश्वरवादी असलाच पाहिजे. मागील लेखात ‘निरीश्वरवादाचा प्रसार व्हावा’ हे मत जे मांडले होते, ते जास्तीत जास्त लोकांना मानवतावादी बनणे शक्य व्हावे,म्हणूनच होय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020807-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/now-badlapur-municipal-will-apply-tax-on-every-property-holder-1175973/", "date_download": "2018-11-17T01:07:47Z", "digest": "sha1:QAFKHWBS6SGQY6DE2HKCYHXE2QD4BYTV", "length": 14817, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मलनिस्सारण जोडणीसाठी सहा हजार शुल्क? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nमलनिस्सारण जोडणीसाठी सहा हजार शुल्क\nमलनिस्सारण जोडणीसाठी सहा हजार शुल्क\nइतकी मोठी रक्कम आकारण्यास सगळ्याच नगरसेवकांनी एकमुखी विरोध केला आहे.\nबदलापूरमध्ये प्रत्येक मालमत्ताधारकाकडून आकारणी; प्रस्तावाला नगरसेवकांचा विरोध\nकुळगाव-बदलापूर नगरपालिका प्रशासनाने मलनिस्सारण योजनेच्या जोडणीसाठी मालमत्ताधारकांकडून पाच हजार रुपये व सुरक्षा अनामत म्हणून एक हजार रुपये इतके शुल्क आकारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. शहरात भुयारी गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून यातील अंतर्गत गटारांच्या वाहिन्या या मालमत्तांना जोडायच्या असल्याने त्यासाठी मलनिस्सारण जोडणी शुल्क नागरिकांकडून आकारण्यात येणार आहे. मात्र इतकी मोठी रक्कम आकारण्यास सगळ्याच नगरसेवकांनी एकमुखी विरोध केला आहे.\nनगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मलनिस्सारण योजनेच्या वाहिन्यांना जोडणी देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला. पालिका हद्दीत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियान अंतर्गत भुयारी गटार योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २२ दशलक्ष लिटर्स क्षमतेचे एक प्रक्रिया केंद्र, पाच पंपिंग स्टेशन व ८२ किमी लांबीचे वाहिन्यांचे जाळे प्रस्तावित आहे. त्यापैकी प्रक्रिया केंद्र व तीन पंपिंग स्टेशनचे बांधकाम व वाहिन्यांच्या जाळ्यांचे काम पूर्ण झाले असून, तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र या मुख्य मलनिस्सारण योजनेतील वाहिन्यांच्या जोडण्या नागरिकांना देण्यासाठी किती शुल्क आकारण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे नुकताच सादर केला.\nसर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव चर्चेत आला असता नगरसेवकांनी इतके शुल्क आकारण्यास विरोध दर्शवला आहे. या विशेष सभेत मलनिस्सारण वाहिनी जोडणी विनामूल्य करण्यात यावी, अशी भाजपकडून आग्रही भूमिका घेण्यात येणार असल्याचे भाजपच्या एका नगरसेवकाने सांगितले. त्यामुळे मलनिस्सारण योजनेच्या जोडणीसाठी बदलापूरकारांकडून किती शुल्क आकारणी होणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, यावर लवकरच विशेष सभेचे आयोजन करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी सभेदरम्यान स्पष्ट केले.\nपालिकेने या प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडून १५० कोटींचे कर्ज घेतले असून त्यासाठी दर सहा महिन्यांनी ८ कोटी ४१ लाख रूपये इतकी रक्कम भरावी लागत आहे. तसेच या योजनेच्या ५ वर्षांसाठी होणाऱ्या देखभाल-दुरुस्तीसाठी ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार प्रशासनाने मलनिस्सारण वाहिनी जोडणीसाठी ५ हजार रुपये प्रतीसीट व अनामत रक्कम म्हणून १ हजार रुपये इतके शुल्क आकारण्याचे प्रस्तावित केले आहे.\nइमारतीपासून योजनेच्या मुख्य मलनिस्सारण वाहिनीपर्यंत जोडणीचा खर्च नागरिकांना करावा लागणार आहे. या खर्चात जोडणी शुल्क, रस्ते खोदाई शुल्क तसेच सुरक्षा अनामत आदींचा समावेश आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nचोणच्या तलावाची लोकसहभागातून सफाई\nबदलापूरमध्ये वाहतूक पोलिसाची लाचखोरी कॅमेऱ्यात कैद, चौकशीचे आदेश\nGST मुळे अडचणी वाढणार; पहिल्यांदाच सरकारची कबुली\n६६ वस्तुंवरच्या जीएसटीमध्ये कपात, केंद्राकडून शेतकऱ्यांना दिलासा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020807-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-fraud-turmeric-growers-7616", "date_download": "2018-11-17T01:22:26Z", "digest": "sha1:HFTKXTSTHEQOBQ3M6JEOUMPISNLYR5LP", "length": 16348, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Fraud with turmeric growers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहळद उत्पादकांना कोट्यवधींचा गंडा\nहळद उत्पादकांना कोट्यवधींचा गंडा\nरविवार, 22 एप्रिल 2018\nअमरावती ः हळद उत्पादक शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करून त्यांच्याकडून जादा भावाच्या आमिषाने हळदीची खरेदी करण्यात आली. या शेतकऱ्यांना चुकारे न देता तब्बल तीन कोटी ९१ लाख ९५ हजार ८०० रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nअमरावती ः हळद उत्पादक शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करून त्यांच्याकडून जादा भावाच्या आमिषाने हळदीची खरेदी करण्यात आली. या शेतकऱ्यांना चुकारे न देता तब्बल तीन कोटी ९१ लाख ९५ हजार ८०० रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nमार्च २०१६ ते डिसेंबर २०१७ या काळात हे प्रकरण घडले आहे. अतुल लव्हाळे, ओंकार ऊर्फ साहेबराव लव्हाळे, सुभाष लव्हाळे, गायत्री लव्हाळे (सर्व रा. ढंगारखेडा, वाशीम) या चौघांसह अमरावती शहरातील पद्यसौरभ कॉलनीतील श्रीधर हुशंगाबादे अशा पाच जणांविरोधात समरसपुरा, नांदगाव खंडेश्‍वर, कुऱ्हा या तीन पोलिस ठाण्यात फसवणूक व अपहार अशा स्वरूपाचे हे गुन्हे आहेत.\n१ मार्च २०१६ रोजी अतुल लव्हाळे यासह संबंधित टोळक्‍याने अचलपूरच्या लकडे संत्रा मंडईत हळद उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यात लव्हाळे याने आपला बचत गट असून त्याद्वारे शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक भाव देणार असल्याचे सांगितले. अशोक महादेव टेंभरे (रा. अब्बासपूरा, अचलपूर) यांच्याकडील ४७३ क्‍विंटल हळद अतुल लव्हाळे व त्याच्या साथीदारांनी खरेदी केली. बाजारभावाप्रमाणे ३३ लाख ११ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी १० लाख रुपये टेंभरे यांना सुरवातीला देण्यात आले. या माध्यमातून विश्‍वास संपादन करण्यात आला. त्यानंतर टेंभरे यांच्या जवळच्या हळद उत्पादकाकडून लव्हाळेने २,२५९.९० क्‍विंटल अशी १ कोटी ५८ लाख १९ हजार ३०० रुपयांची हळद खरेदी केली. परंतु त्यानंतर टेंभरे यांचे २३ लाख ११ हजार तर त्यांच्या मित्राचे एक कोटी ५८ लाख १९ हजार ३०० रुपये देण्यास टाळाटाळ करण्यात आली.\nअमरावतीच्या वंदना लेआऊट, गाडगेनगर रहिवासी पंकज सुरेंद्र देशमुख यांच्याकडील ६१ टन ७४ किलो हळद टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यात आली. या व्यवहारातील ९ लाख २५ हजार रुपये अद्यापही दिले गेले नाहीत. जवाहरनगर निवासी सुभाष गोहत्रे यांच्याकडील ६२० क्‍विंटल, त्यांचा शेजारी विक्रम पाटील यांच्याकडील ४५ क्‍विंटल अशी २ कोटी १ लाख ४० हजार ५०० रुपयांची हळद खरेदी करून त्यांनाही पैसे देण्याचे टाळण्यात आले.\nअमरावती हळद पोलिस वाशीम\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020807-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marriage-suicides-khed-taluka-135389", "date_download": "2018-11-17T00:36:04Z", "digest": "sha1:3PN5RZUOXAOAH3YACOTXOFYAPV33JHF5", "length": 13793, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marriage suicides in Khed taluka खेड तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nखेड तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेची आत्महत्या\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nराजगुरूनगर - पत्नीने माहेरवरून पैसे आणावेत यासाठी उपाशी पोटी ठेवून, शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना खेड तालुक्यातील वाफगाव येथील मांदळेवाडी येथे घडली. संशयित पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा खेड पोलिसांनी दाखल केला आहे.\nसंतोष नाथा मांदळे (मांदळेवाडी, वाफगाव, ता. खेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर रुपाली संतोष मांदळे (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी रुपालीचे वडील वामन नामदेव रोकडे (वाकी खुर्द, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.\nराजगुरूनगर - पत्नीने माहेरवरून पैसे आणावेत यासाठी उपाशी पोटी ठेवून, शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना खेड तालुक्यातील वाफगाव येथील मांदळेवाडी येथे घडली. संशयित पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा खेड पोलिसांनी दाखल केला आहे.\nसंतोष नाथा मांदळे (मांदळेवाडी, वाफगाव, ता. खेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर रुपाली संतोष मांदळे (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी रुपालीचे वडील वामन नामदेव रोकडे (वाकी खुर्द, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी रुपाली हिचे आठ वर्षांपूर्वी संतोष मांदळे याच्याशी लग्न झाले होते. तेव्हापासून तो रूपालीला वडिलांच्या वाटणीची जमीन विकून १२ लाख रुपये दे, नाहीतर घरात राहू नको, असे म्हणून वारंवार मारहाण करीत होता. तसेच उपाशीपोटी ठेवून तिचा छळ करीत होता. शिवीगाळी करून धमकावत होता. शेवटी १९ जुलै रोजी तो दारू पिऊन रुपालीला मारहाण करीत त्यांच्या दोन मुलांसह वाकी येथे सोडून गेला. त्यानंतर २६ जुलै रोजी त्याने पत्नीला फोन करून आताचे आता घरी निघून ये, नाहीतर मी जीव देईन, अशी धमकी दिल्याने रुपाली २७ जुलै रोजी त्याच्याकडे गेली. त्यादिवशी रुपालीने माहेरी फोन करून सांगितले की, नवरा खेड कोर्टात आणून माझ्याकडे घटस्फोट मागत आहे. नंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर संतोष याने १ ऑगस्ट रोजी सासूला फोन करून रुपाली मेली असून तिला तुमच्याच घरी जाळून टाका असे सांगितले.\nसंध्याकाळी वाकीच्या पोलिस पाटलाने रुपालीचा मृतदेह वाकी येथेच भामा नदीत तरंगत असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी संतोषविरुद्ध पैशासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी पुढील तपास करीत आहेत.\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020818-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/56424", "date_download": "2018-11-17T01:18:58Z", "digest": "sha1:XGTNIYYJZHLOZQKDSRNNXRCSD5UYDTNV", "length": 16277, "nlines": 231, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माय आर्ट इज डूडलींग (भाग १) ... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माय आर्ट इज डूडलींग (भाग १) ...\nमाय आर्ट इज डूडलींग (भाग १) ...\nआपल्या शिक्षणपद्धतीत शालेय जीवनात 'चित्रकला' या विषयाला जितकं महत्त्व दिलं जातं, दुर्दैवानं तितकीच चित्रकला मी शाळेत असताना शिकले. पण चित्र हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे, ह्याची जाणीव मात्र त्या वयात देखील कळत-नकळत होत होती. कुठे उत्तम चित्र असे, कुठे उत्तम रंगसंगती जमली असेल, कुठे चांगला पॉलीटीकल ह्यूमर व्यंगचित्रातून व्यक्त झालेला असेल, कुठे मुक्त मॉडर्न अभिव्यक्ती असेल, कुठे नुसत्या रेषांतून व्यक्त होणं असेल - आई-बाबा त्यांच्या पाहण्यात आलेली चित्र आवर्जून आम्हाला दाखवत असत. त्यातल्या सगळ्या गोष्टी अर्थातच त्या वयात समजल्या असं अजिबातच नाही, पण कुठेतरी मनावर 'आर्ट' पाहण्याचे संस्कार झाले असावेत. पुढे वाचनातून, पाहण्यातून, विविध देशात हिंडण्यातून, विविध लोकांशी झालेल्या गप्पांमधून रंग, रेषा, निर्मीती, अभिव्यक्ती ह्याच्याशी जवळीक घडत गेली. गेल्या काही वर्षांत, आपल्या लहानपणी 'काय गिरगटलंय' असं ज्याला 'गिरगटणं' म्हणलं जायचं, त्या प्रचंड इफेक्टीव्ह, परीणामकारक 'टँगल आर्ट' ची ओळख झाली. आधी डूडल्स वर ओझरती नजर टाकली जायची. मग नकळत डूडल्स बारकाईनं बघायची सवय लागली, त्या रेषांतून अर्थ काढण्याचा, कलाकाराच्या भावना, त्याचं व्यक्त होणं समजून घेण्याचा खेळ मनात रंगायला लागला. गंमत म्हणजे' गेली अनेक वर्ष मी वेळोवेळी 'गिरगटण्यातून, रेषांमधून स्वतःला व्यक्त करायची धडपड करतीये' याची जाणीव मला गेल्या ३-४ वर्षात झाली. आजही अनेक वेळा डोक्यात विषय असतात, त्याचं इंटरप्रीटेशन , व्हिज्युअल, त्यातली प्रत्येक उभी आडवी रेष, रंग, टेक्चर असं समोर दिसतं, पण अनेकदा हातातून हवं तसं उतरत नाही. अशा वेळी लहानपणी 'शास्त्रोक्तरीत्या चित्रकला शिकली नाही' ह्याची खंत प्रचंड बोचते, जाणवते. दरवेळी मला शब्दातून व्यक्त व्हावसंच वाटत नाही. एखादं डूडल काढलं जातं. कधी जमतं- कधी जमत नाही. पण त्यातून व्यक्त झालं निदान स्वतःसाठी की मग दुसर्‍या अभिव्यक्तीची गरज नाही वाटत. स्वस्थ-शांत वाटतं. I am totally tangled in this tangle art अनेकदा स्वतःच्याच लिमीटेश्न्स जाणवतात, पण रेषा स्वस्थही बसू देत नाहीत. त्या उमटायच्या तश्या उमटतातच. या डुडल्सच्या, टँगल आर्ट च्या जगात मी नवखी असले तरी या व्यक्त होण्यातली धडपड, तडफड, नशा, मजा अनुभवण्यात एक गंमत आहे.\nही अशीच काही डुडल्स. २ मिनीटापासून २० मिनीटापर्यंतची मायक्रो-मिनी प्रोजेक्टस ....\nआणि ही काही आय-पॅडवर त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे , विचारांप्रमाणे काढलेली डूडल्स\nपतझड मे कुछ पत्तोंके गिरने की आहट...\nहे परवा थँक्सगिव्हींला केलेले डूडलींग. कॉफी शॉपमधे बसल्या बसल्या, गप्पा मारताना केलेले. अगदीच अनप्लॅन्ड.\nफुलपाखरु व ती फॅशनेबल छोटी आवड्ली.\nअशक्य भारी आहे हे मी देखिल\nअशक्य भारी आहे हे\nमी देखिल गिरमिटायचा प्रयत्न करून बघतो आता....\nटी बॅग च्या खोक्यामधल्या डिव्ह्यायडर पासून बुकमार्क बनवण्याची कल्पना खूपच भारी आहे.\nतू माधव आचवल वाचले आहेस का\nतू माधव आचवल वाचले आहेस का मला ही प्रस्तावना वाचून माधव आचवल आठवले.\nछान काढली आहेस चित्रे. पतझडचे फेसबुकावर पाहिले होते. ह्यातली सगळीच डुडल्स वाटत नाही कारण त्यांना निश्चित एक नाव आहे. जसे की फुलपाखरु, हत्ती, बाहुली, झाड हे डुडल्समधेच येतात का\nबादवे, ते गाणे फारच सुरेख आहे ज्युलीमधले. .. माय हार्ट इज बीटींग कीप सम रीपीटींग\n कलाकार आहेस तू.. मला\n कलाकार आहेस तू.. मला vase आणि bookmark दोन्ही वरच्या मनीमाऊ आवडल्या\n बुकमार्क्स नि छोटा हत्ती आवडला\nफार सुंदर . खूप आवडले.\nफार सुंदर . खूप आवडले.\nजबर्रदस्त .. कसले भारी आहे हे\nजबर्रदस्त .. कसले भारी आहे हे \nसुबक सुंदर आहेत सर्व चित्रं\nसुबक सुंदर आहेत सर्व चित्रं ..\nभारी आहेत. झाड, बरणीवरची\nझाड, बरणीवरची मांजर, हत्ती आणि बुकमार्क्स चा पहिला सेट जास्त आवडले.\nनं. २ चं झाड, मांजर आणि\nनं. २ चं झाड, मांजर आणि बुकमार्क्स आवडले. तुला मेंदीही चांगली काढायला जमत असेल ना\nवा>>>>>>>>>>ह... मस्त मस्त . किती आर्टिस्टिक आहेस\n तुझं ' गिरगिटणं '\nतुझं ' गिरगिटणं ' अगदी अफलातुन व्यक्त झालयं.\nमांजर आणि बुकमार्क मस्त.\nमांजर आणि बुकमार्क मस्त.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020818-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/govt-pressure-on-media-alleges-anna-hazare-on-day-four-of-janlokpal-agitation%E0%A4%B6/", "date_download": "2018-11-17T00:30:57Z", "digest": "sha1:NS726NZIKKHG5RTABVCLFAOIENWJEBGD", "length": 6717, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अण्णांशी चर्चेसाठी गिरीश महाजन दिल्लीत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअण्णांशी चर्चेसाठी गिरीश महाजन दिल्लीत\nअण्णांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस\nटीम महाराष्ट्र देशा : जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकरी प्रश्न आणि निवडणुकीसंदर्भातल्या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं सलग चौथ्या दिवशीही उपोषण सुरुच आहे. मात्र आज चौथ्या दिवशी सरकारला जाग आली असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांचं शिष्टमंडळ अण्णांची भेट घेणार आहे.\n”कृषी राज्यमंत्री आणि गिरीश महाजनांसोबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र कागदपत्र दाखवा, अशी अट त्यांना घातली. कागदपत्र घेऊन ते येणार होते. मात्र आले नाहीत. आज पुन्हा शिष्टमंडळ भेटायला येणार आहे. काही ठोस निर्णय घेणार असाल तरच या,” असं त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं असल्याचं अण्णा म्हणाले.\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020820-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/manifesto-of-bjp-for-sangali-miraj-kupwad-municipality/", "date_download": "2018-11-17T00:35:01Z", "digest": "sha1:LEST3J37AOS62FIBJXDWJWAZO7PLG6F7", "length": 20079, "nlines": 136, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'लढाई अकार्यक्षमतेविरूद्ध कार्यक्षमतेची'; सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी भाजपचा वचननामा जाहीर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘लढाई अकार्यक्षमतेविरूद्ध कार्यक्षमतेची’; सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी भाजपचा वचननामा जाहीर\n“ मनात भाजपा..मनपात भाजपा ” ...“ लढाई अकार्यक्षमतेविरूद्ध कार्यक्षमतेची ”\nसांगली : सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी येत्या १ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून महापालिका निवडणुकीसाठीचा भाजपचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. “ मनात भाजपा..मनपात भाजपा ” असा नारा देत भाजपने महापालिका क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठीचा आराखडा या वचननाम्याद्वारे सादर केला आहे.\nस्वबळाच्या तयारीला लागा ; अमित शहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते तसेच सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, खा. संजयकाका पाटील, आ. सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरदादा गाडगीळ आणि आ. शिवाजीराव नाईक , जिल्हा परिषद अध्यक्ष मा. संग्रामसिंह देशमुख, सांगली जिल्हाअध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, प्रकाशतात्या बिरजे, नीताताई केळकर, दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.\nसांगली महापालिका निवडणुकीला स्वबळावर पहिल्यांदाच सामोरे जाणाऱ्या भाजपने शहर आणि उपनगरांच्या सर्वांगिण विकासाची हमी देणाऱ्या वचननाम्याचे आज प्रकाशन केले. वचननाम्याच्या मुखपृष्ठावर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांची छबी असून “ लढाई अकार्यक्षमतेविरूद्ध कार्यक्षमतेची ” अशा ओळी या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर मुद्रीत करण्यात आल्या आहेत.\nया वचननाम्याच्या प्रस्तावनेत राज्याचे महसुल, सार्वजनिक बांधकाम आणि मदत व पुनर्वसन मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री असलेले सहकार मंत्री मा. सुभाष देशमुख यांनी सांगलीवासियांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत शहराच्या विकासाबाबतची भाजपची भुमिका स्पष्ट केली आहे. गेल्या चार वर्षांत भाजपने राज्यात, विशेषत: सांगली परिसरात केलेल्या विकासकामांची जंत्री या जाहिरनाम्याच्या सुरूवातीलाच देण्यात आली असून पुढच्या भागात शहराच्या विकासाचे व्हिजन मांडण्यात आले आहे.\nअर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने नवभारताचा उदय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी\nविकास आराखड्यानुसार शहराचा नियोजनबद्ध विकास करणार\nरस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहे, महिलांसाठी स्वच्छतागृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अल्पदरातील वैद्यकीय सेवा, पथदिवे, क्रिडांगणे, उद्याने, मंडई, विश्रामबाग परिसरात देखणे नाट्यगृह,\nनाना-नानी पार्क यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी आणि अद्ययावतीकरण\nमनपा प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय आणि संवादासाठी तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेल्या विविध समित्यांचे गठन\nशहराच्या प्रत्येक भागाचा समतोल विकास व्हावा, निधीचे योग्य वाटप व्हावे यासाठी नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली नियोजन समिती स्थापणार\nमहापालिका आणि व्यापारी संघटना यांची समन्वय समिती स्थापन करून औद्योगिक क्षेत्रातील पायभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करणार\nपरिसरातील औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करणार\nमहिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष प्रयत्न, महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहे, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स बसवणार\nमहिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगासाठी उद्योजक गटांची निर्मिती, प्रशिक्षण, अर्थसहाय्य यासाठी नगरसेविका आणि होतकरू महिलांचा समावेश असलेली विशेष सुकाणु समिती\nशहरात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणार\nघनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देणार, कचऱ्यावर तांत्रिक प्रक्रियाकरून महापालिकेसाठी दरवर्षी दहा कोटींच्या उत्पन्नाची तरतूद करणार\nमनपा शाळांचे सक्षमीकरण आणि डिजिटलायजेशन करून ई लर्निंगवर भर देणार, शिक्षण विभागासाठी विशेष निधी देणार\nसीसीटीव्ही, रोड सेफ्टी बॅरिअर, व्हीएमएस बोर्ड व वायफाय सुविधांच्या माध्यमातून नागरीकांच्या सुरक्षेची काळजी घेणार\nभटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी विशेष उपाययोजना राबवणार\nगुंठेवारी क्षेत्राचे नियमितीकरणासोबतच आवश्यक त्या उपाययोजना राबविणार\nचोवीस तास शुद्ध व नियमित पाणीपुरवठा\nशेरीनाला प्रकल्प मार्गी लावून कृष्णा नदी व नदी पात्र स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी कटीबद्ध\nझोपडपट्टी पुनर्वसन, मनपाच्या आरक्षित भुखंडांचा विकास\nमोफत वा माफक दरातील आरोग्यसेवा\nगेल्या चार वर्षांत भाजपची कामगिरी\nमहापालिका क्षेत्रात मा. चंद्रकांत पाटील यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १०० कोटींपेक्षा अधिकचा निधी रस्ते बांधणीसाठी खर्च\nआ. सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका क्षेत्रात रस्तेबांधणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून ५५ कोटींचा निधी\nमाई घाटाचे बांधकाम पूर्ण करून प्रकाशव्यवस्था आणि नौकायनाची सुविधा\nपेठनाका ते सांगली -मिरज या तब्बल १४०० कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी\nआ. सुरेशभाऊ खाडेंच्या पाठपुराव्यामुळे मिरज ते सुभाषनगर महापालिका हद्दीपर्यंतच्या रस्त्यासाठी ५ कोटी ५५ लाख, तसेच शास्त्री चौक (मिरज) ते तानंगफाटा रस्त्यासाठी १०० कोटींच्या कामांना मंजूरी\nहरीपूर -कोथळी पुलासाठी आ. गाडगीळ यांच्या प्रयत्नामुळे मंजुरी\nआ. गाडगीळ यांच्या प्रयत्नांमुळे एलबीटीतून व्यापाऱ्यांना दिलासा\nदलित वस्ती सुधारणेसाठी महापालिका क्षेत्रात १० कोटी, तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १२ कोटींचा घरकुल प्रकल्प पुर्णत्वाच्या मार्गावर\nसांगली – मिरज रस्त्याचे सहापदरीकरण, विश्रामबाग दत्तनगर येथे ८० फुटी रस्त्याचे काम पूर्ण\nसांगली -मिरजेमधील इदगाह मैदान सुशोभिकरणासाठी आ.खाडे आणि आ. गाडगीळ यांच्याद्वारे निधी\nमुस्लीम बिरादरी संस्थेच्या (सांगली) सभागृहासाठी आ. गाडगीळ यांच्याद्वारे २० लाख मंजूर, प्रकल्प पुर्णत्वाच्या मार्गावर\nआ. गाडगीळ यांच्या प्रयत्नातून मुस्लीम एज्युकेशन सोसायटीला उर्दू महाविद्यालयाची मंजुरी\nआ. गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे सांगली शहराच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी ३६ कोटींची मंजुरी\nआ. खाडेंच्या पाठपुराव्यामुळे मिरज शहरासाठी स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी १०३ कोटींची अमृत योजना मंजूर\nकुपवाड शहरासाठी सांडपाणी प्रकल्प योजना मुख्यमंत्र्यांच्या विचाराधीन\nवसंतदादा सिव्हिल हॉस्पिटल दुरूस्तीसाठी, अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन आणि ओपीडीच्या नव्या\nइमारतीसाठी ३० कोटी मंजुर, काम पुर्णत्वाकडे\nखा. संजयकाका पाटील आणि आ. गाडगीळ यांच्या प्रयत्नातून कुपवाड आणि औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या वारणाली रेल्वेफाटकावर उड्डाणपुलासाठी २५ कोटी खर्च, प्रकल्प पुर्णत्वाच्या मार्गावर\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे…\nमुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीची वस्तूस्थिती मांडणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020820-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/action-will-be-taken-for-pay-money-to-farmers-of-tur-purchased-by-government-sadabhau-khot/", "date_download": "2018-11-17T01:06:36Z", "digest": "sha1:XTWLGGUY5JGSFBS4IB6CNYHUOU7JJEUX", "length": 8432, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "तुरीचे चुकारे लवकरच अदा करणार : सदाभाऊ खोत", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nतुरीचे चुकारे लवकरच अदा करणार : सदाभाऊ खोत\nमुंबई : शासनाकडून हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अदा करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. लॉट एन्ट्रीचे काम काही एजन्सींनी अद्याप पूर्ण केले नसल्याने शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे अदा करता आले नाहीत. अशा एजन्सींना काळ्या यादीत टाकण्यात येईल. तसेच यापुढे फार्मर प्रोड्युसर्स कंपन्यांच्या वतीने खरेदीची यंत्रणा राबविण्यात यावी, असे निर्देश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.\nबुलढाणा व नांदेड जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे प्रलंबित असल्याच्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. खोत यांनी हे निर्देश दिले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. शशिकांत खेडेकर, सुभाष साबणे, संजय रायमूलवार,मुख्य सचिव डी. के. जैन, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे सरव्यवस्थापक कल्याण कानडे, व्यवस्थापक रमेश ठोकरे, विदर्भ सहकारी पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक रामप्रसाद दांड आदी उपस्थित होते.\nयावेळी राज्यमंत्री श्री. खोत आणि मुख्य सचिव श्री. जैन यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच अधिकाऱ्यांकडून या विषयाचा आढावा घेतला. तुरीची लॉट एन्ट्री न केलेल्या एजन्सीचे कमिशन शेतकऱ्यांना पैसे मिळेपर्यंत रोखण्यात यावे. अशा एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. लॉट एन्ट्रीची वेबसाईट पुन्हा सुरू करण्यासाठी नाफेडला पत्राने कळविण्यात यावे. तसेच ही एन्ट्री आता फक्त पणन महामंडळाच्यामार्फत करण्यात यावी, असेही निर्देश श्री. खोत आणि मुख्य सचिवांनी यावेळी दिले.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020820-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-karad-krishna-koyna-water-issue-79920", "date_download": "2018-11-17T01:08:44Z", "digest": "sha1:3EF7FRSH62XYOILB37G6V3MNELBXL2NR", "length": 18293, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news karad krishna koyna water issue कृष्णा-कोयनेत मिसळणारे सांडपाणी तातडीने थांबवा | eSakal", "raw_content": "\nकृष्णा-कोयनेत मिसळणारे सांडपाणी तातडीने थांबवा\nमंगळवार, 31 ऑक्टोबर 2017\nप्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पालिकेला सुचना ः सांडपाणी प्रकल्पही पुर्ण क्षमतेने चालवण्याच्या सुचना\nप्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पालिकेला सुचना ः सांडपाणी प्रकल्पही पुर्ण क्षमतेने चालवण्याच्या सुचना\nकऱ्हाड (सातारा): शहराजवळून वाहणाऱ्या कृष्णा-कोयना नद्यांच्या पाण्यामध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणी प्रदुषणात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याची चवही बदलली होती. त्याची बातमी प्रसिध्द झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देवुन सांडपाणी प्रक्रीया केंद्र व सांडपाणी मिसळणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. त्याचबरोबर त्यांनी पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतले आहेत. नदीत मिसळणारे सांडपाणी तातडीने थांबवण्याच्या सुचना पालिकेला करण्यात आल्या असून सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पही पुर्ण क्षमतेने चालवून पाणी नदीत मिसळणार नाही, अशी कार्यवाही करा अशा सुचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्याची माहिती प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे यांनी सांगितले.\nटेंभुसाठी कृष्णा नदीचे पाणी अडवल्याने आणि त्यातच सांडपाणी मिसळत असल्याने कऱ्हाड शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची चव बदलली. त्यामुळे नागरिकांसह आबालवृध्दांमध्ये पिण्याच्या पाण्याविषयी शंका निर्माण झाली. पाणी पिण्यायोग्य आहे की नाही या धास्तीने अनेकांनी शुध्द पाण्याच्या बाटल्या आणून पाणी पिण्यास सुरुवात केली. मात्र, ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे त्यांनी मात्र आहे त्याच पाण्यावर गुजरान सुरु ठेवली. त्यासंदर्भात पालिकेत तक्रारीही झाल्या. त्याची दखल घेवुन नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे व काही नगरसेवकांनी प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांच्याकडे त्यासंदर्भातील माहिती देवुन पाणी सोडण्यासाठीची कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी टेंभुच्या अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगीतल्यावर पाणी सोडण्यात आले. मात्र, खरा प्रश्न पाणी सोडण्याचा नाही तर त्यामध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्याचा आहे. तालुक्यातुन कृष्णा-कोयना या दोन नद्या वाहतात. त्या दोन्ही नद्याकडेच्या गावांतील सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळते. गेल्या अनेक वर्षापासुन तीच स्थिती आहे. शहरामधील सांडपाणीही थेट कृष्णा-कोयना नद्यामध्ये मिसळते. त्यामुळे नदीच्या प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर कृष्णा नदीचे पाणी टेंभु येथे आडवण्यात आल्यामुळे नदीचा प्रवाह थांबला आहे. त्यातच संबंधित सांडपाणी मिसळत असल्याने पाण्याच्या प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. परिणामी पाण्याची चव बदलुन नागरिकांना तेच पाणी प्यावे लागले.\nयासंदर्भात बातमी प्रसिध्द झाली. त्याची दखल घेवुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी प्रशांत भोसले यांनी येथे भेट देवुन पाहणी केली. पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी ए. आऱ. पवार, एन्व्हायरो क्लबचे अध्यक्ष प्रा. जालींदर काशिद, मनसेचे सागर बर्गे यांच्यासह अधिकाऱ्यांनी आज पाणी प्रदुषणाच्या अनुशंघाने सांडपाणी प्रक्रीया केंद्र, पंपींग स्टेशन, जेथे सांडपाणी नदीत मिसळते आदि ठिकाणी भेट देवुन पाहणी केली. त्यानंतर सकाळशी बोलताना श्री. म्हणाले, 'सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालवला पाहिजे. सांडपाणी पाणी जादा होवुन ते नदीत मिसळु नये यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे. सध्या कारखाने बंद आहेत. त्यामुळे त्यांचे सांडपाणी नदीत मिसळून पाण्याची चव बदलली असे म्हणता येत नाही. मुख्यतः शहरातीलच सांडपाणी नदीत मिसळत आहे. त्याचबरोबर टेंभुसाठीही पाणी अडवण्यात येत असल्याने सांडपाणी मिसळुन राहुन पाण्याची चव बदलली असावी. त्यामुळे सांडपाणी मिसळणे तातडीने थांबवणे गरजेचे आहे, अशा सुचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना पत्र देवून त्यांच्याकडून त्यावरील कार्यवाहीचाही अहवाल मागवण्यात येईल.'\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\n'एसटी' कामगारांचे 36 दिवसांचे वेतन कापणार\nसोलापुरात 'डिजिटल'वर झळकू लागले लखपती थकबाकीदार\n'ऑनलाइन'च्या जाचामुळे शिक्षकाची आत्महत्या\nकायदा असताना खासदार शेट्टींची दादागिरी कशासाठी\nराज्यात हजारो लिटर दूध अतिरिक्त\nशेगावच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास झाला पाहिजेः पाटील\nदहशतवाद्यांना छुपा पाठिंबा भारत सहन करणार नाही\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020820-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_3188.html", "date_download": "2018-11-17T01:02:38Z", "digest": "sha1:HXGRMQQYMRHF3USQKYW7DSMCHLODSFPT", "length": 22671, "nlines": 141, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: वेबचे संदर्भशास्त्र", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nग्रंथालय आणि तेथील ग्रंथ व तत्सम सामग्री ह्या परंपरेने चालत आलेल्या संदर्भांच्या मुख्य खाणी.एखाद्या विषयाचा नव्याने अभ्यास सुरू केलेला कोवळा विद्यार्थी असो की संशोधनात गुंतलेला एखादा पीएच.डी. किंवा एम.फील. चा विद्वत्तेची झालर प्राप्त झालेला अध्यापक असो, संदर्भाच्या खाणीत गेल्याशिवाय विषयाला खोली आणि समृद्धी लाभणं अवघडच. संदर्भासाठी 'पावले चालती ग्रंथालयाची वाट' आणि 'बोटे चाळिती पुस्तकांची पानं' हे नेहमीचच. एरवी महाविद्यालय प्रशासनात व्यस्त झालेल्या प्राचार्यांचीही अध्यापन आणि संशोधनाशी असलेली नाळ कायम असते. मग संदर्भांसाठी केबिनमध्ये ग्रंथ मागवणं, किंवा काही वेळा चक्क केबिन सोडून ग्रंथालयात जाऊन बसणं ज्यांना चुकलं असे प्राचार्य असणं दुर्मिळच. संदर्भ हे पुस्तकाच्या किंवा माणसाच्या माध्यमातून उपलब्ध होणं ही विसाव्या शतकापर्यंतची परंपरा आज एकविसाव्या शतकातही तशीच, तेवढच महत्व असलेली दिसून येते. जेव्हा एखादा संदर्भ पुस्तकात सापडत नाही तेव्हा हमखास एखाद्या अनुभवी ज्ञानवंताला दुरध्वनी करायचा, किंवा अगदी भेटायला जाऊन त्यांचा सल्ला घ्यायचा हे नेहमीच घडतं. असं न घडता डॉक्टरेट पदरात पडलेला संशोधक सापडणार नाही. पुस्तक आणि माणसं ह्या संदर्भाच्या दोन आद्य स्त्रोतांमध्ये आता भर पडली आहे ती वेबची अर्थात इंटरनेटची. पुस्तकं ही साधी सरळ, गरीब स्वभावाची, गंभीर, काहीशी पोक्त आणि आज्ञाधारक विद्यार्थ्यांसारखी असतात. संदर्भ देऊन ती पळून जात नाहीत. किंवा, संदर्भ देताना थट्टामस्करी करून अवसानघात करत नाहीत. त्यांची ही अशी खात्री देता येत असल्याने पुस्तकांतल्या संदर्भांवर अवलंबून राहता येतं.\nपण वेब उर्फ इंटरनेट नामक संदर्भस्त्रोत हा पुस्तकाच्या अगदी उलटा वाटतो. वेब म्हणजे खट्याळ स्वभावाचा, काहीतरी संदर्भ दिला आणि तो संदर्भासहित वेबसाईटच गायब झाली हा अनुभव अशक्य नसतो. चुकीचे संदर्भ छातीठोकपणे देऊन नंतर पुढे त्यात परस्पर दुरूस्ती अपलोड करून टाकणं हे पुस्तकांत घडणं अशक्य, पण वेबमध्ये सर्रास घडू शकतं. कुणातरी तिसर्‍याच्या नावे चौथ्याने काहीतरी संदर्भ सांगून टाकून वेबवर थरार निर्माण करून थट्टामस्करी करणार्‍या साईटस् आणि ब्लॉगची तर रेलचेलच असते. अशा ह्या वेबच्या संदर्भांवर किती अवलंबून रहायचं. हा मोठाच प्रश्न संदर्भाच्या ग्राहकांपुढे असतो.\nसंदर्भ ही एक वस्तू (कमोडिटी) मानून ह्या प्रश्नाचा विचार केला तर त्यातून थोडा मार्ग सापडतो. संदर्भाची मग एक बाजारपेठ कल्पनेत तयार होते. बाजारपेठ म्हंटलं की मग निरनिराळे प्रवाह असणार हे ग्राहकाला गृहित धरायचच असतं. पुस्तकांतील संदर्भ ही एक बाजारपेठ आणि वेबवरील संदर्भ ही दुसरी वेगळी बाजारपेठ धरून विचार करीत थो़डं आणखी पुढे गेलं की काही मुद्दे स्पष्ट होऊ लागतात. पुस्तकांच्या बाजारपेठेतही काही उत्पादने दर्जाच्या दृष्टीने निकृष्ट मानून त्यातून संदर्भ उचलणं आपण टाळत असतो. हे इतकं अंगवळणी पडून गेलेलं असतं की त्या बाबतीत हंसाचं नीरक्षीरविवेकाचं तंत्र आपण नकळत अवलंबत असतो. त्यात आपली सहसा चूक होत नाही. वेबच्या बाबतीत मात्र चूक होते. याचं कारण पुस्तकांची आणि आपली ओळख पिढ्या न पिढ्यांची आहे, आणि वेबचं कार्ट आपल्या टेबलावर काल-परवाचं आलय. त्याची आपली तेवढी घसट नाही. त्यात पुन्हा त्याची वरवर दिसणारी लक्षणं काही ठीक नाहीत. त्यामुळे त्याच्याकडून काही संदर्भ उचलायचे तर आपल्यापुढे भरपूर प्रश्नचिन्ह असतात. काही वेळा ती प्रश्नचिन्ह इतकी नको वाटतात की वेबच्या संदर्भांवर नकळत अघोषित बहिष्कार टाकून आपण केवळ पुस्तकांतील संदर्भांवर गुजराण करतो. ते सोयीचही असतं आणि खात्रीचंही असतं.\nपण वेबला संदर्भांच्या बाबतीत असं वाळीत टाकणं एकविसाव्या शतकात परवडणारं राहिलेलं नाही. वेब लायब्ररीयनची संकल्पना आता रूजली आहे. लायब्ररी म्हणजे फक्त पुस्तकं ही पारंपारिक संकल्पनाही आता नदीचं पात्र विशाल व्हावं तशी प्रचंड रूंदावलेली आहे. लायब्ररीत आता ईबुक्स, सीडीज, डीव्हीडीज स्थिरावल्या आहेत. त्यांची उपयुक्तता स्वीकारली गेली आहे. त्या ईबुक्स, सीडीज आणि एकूणच ईसंदर्भांचं मूळ बीज आपल्याला वेबवर कुठेतरी सापडतं. लायब्ररीतली एकूणच ईसामग्री वेबच्या ऐरणीवर ठाकून ठोकून पाहून तपासणं शक्य असतं. वेब हे द्वाड कार्ट असलं तरी ते फार हुशार, प्रचंड स्मरणशक्तीची क्षमता असलेलं, रोजच्या रोज येऊन पडणारी नवनवी माहिती आत्मसात करून ती ज्ञानदूताच्या भूमिकेतून उपलब्ध करणारं असं गुणी पोरंही आहे. प्रश्न इतकाच की त्यातला द्वाडपणा पारखून आणि ज्ञानाची शक्तीस्थळे ओळखून त्याला संदर्भाच्या कामाला नेमकं कसं लावायचं\nप्रिंट बुक आणि ईबुकचा विषय नेहमी निघतो. तो निघाला की पहिला मुद्दा मी तरी मांडतो तो हा की प्रिंट बुक्स म्हणजे मुक बधिर विद्वानासारखी आहेत. तुमचं काही ऐकून घ्यावं किंवा तुमच्याशी काही संवाद साधावा यासाठीची इंटरॅक्टीव्ह क्षमता त्यांच्याकडे नाही. छापिल पुस्तकांतील पानं ही जुन्या तोफा आणि रणगाड्यांसारखी. ईबुक्समधील ऑडिओ, व्हिडिओ आणि सर्चची क्षमता आजच्या अत्याधुनिक दूर पल्ल्याच्या अचूक क्षेपणास्त्रांसारखी. त्यांना जोड रोजच्या रोज अपडेट होणार्‍या वेबची. अशा ह्या अफाट शक्तीमान तंत्रज्ञानाच्या मुसक्या बांधून त्याला आपल्या संदर्भाच्या कामासाठी लावणं, आणि ते काम त्याच्याकडून पूर्ण विश्वासार्हतेनं करून घेणं हे आजचं आव्हान आहे. वेबचं संदर्भशास्त्र Referology किंवा Science of Web Referencingहा त्यामुळेच आजचा एक स्वतंत्र आणि आव्हानात्मक विषय आहे. हे काम केवळ वेब लायब्ररीयनवर सोपवून मोकळं होणं ही चूक ठरेल. कारण वेब लायब्ररीनच्या कामाचा आवाकाही काही कमी नाही. वेबवर येणारं सारं केवळ गुगल सारख्या सर्च इंजिनवरूनच शोधून मिळेल हा भोळा समज आहे हे आता आपल्या लक्षात येतय. गुगलला मानवी मेंदूचे म्हणजे वेब लायब्ररीयनचे हात लागणं आवश्यकच आहे. त्यातून सुटका नाही. गुगल सारखी सर्च इंजिन्स ही ज्ञानप्रलयाचे लोंढे आपल्यावर आणून आदळत असतात. आपण त्या पाण्यातून विशिष्ट शिंपले आणि मोती शोधू पहात असतो, पण होतं असं की ज्ञानप्रलयाचा लोंढा इतका भीषण असतो की त्यात आपणच वाहून जातो. शिंपले, मोती तर कुठल्या कुठे जातात. ह्या लोंढ्यातून आपल्याला सावरण्याचं काम वेब लायब्ररीयन बरच करू शकेल. पण त्याच्या शक्तीलाही मर्यादा पडणारच. कुठे काय आहे, हे तो सांगेल. पण कुठलं विश्वासार्ह आहे, ते तपासण्याचे मार्ग कोणते, संदर्भाचे शोध घेण्याच्या नवनव्या क्लृप्त्या कोणत्या, तंत्रज्ञान कोणतं हे संदर्भशास्त्रज्ञ सांगू शकेल.\nमाझ्यापुढे lii.org नावाची वेबसाईट आहे. Librarians Index to Internet म्हणजे L I I. ही साईट संदर्भशास्त्राच्या दिशेने काम करणारी एक नमुना वेबसाईट आहे असं मला वाटतं. संदर्भाची खाण म्हणून तर ती काम करतेच. पण जगातले अनेक क्रियाशील वेब लायब्ररीयन्स मिळून वेबवरील विश्वासार्ह संदर्भस्थळे जोखतात आणि ती आपल्यापुढे पेश करतात, अशी ह्या साईटची भूमिका आहे. उद्याच्या वेब संदर्भशास्त्राच्या सुरूवातीच्या धड्यांची ही केवळ सुरूवातीची पाने आहेत. त्यात अनेक बदल होत जातील. नवनवी तंत्रे त्यात येऊन मिळतील. वेबवरील 'पॉझिटीव्ह ग्लोबल ग्रुपिझम' केवळ लिनक्ससारखी ऑपरेटींग सिस्टमच तयार करू शकेल असं नाही, तर तो विश्वासार्ह संदर्भस्थळांची मांदियाळीही निर्माण करू शकेल. उद्या असं होऊ शकतं याची जाणीव आज ठेवणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. महाविद्यालयातले अध्यापक आणि ग्रंथपाल काही विद्यार्थी हाताशी धरून आणि वेबसारखे जगव्यापक माध्यम कामाला लावून ह्या दृष्टीने लहान मोठे प्रकल्प आपल्या स्तरावर हातात घेऊ शकतात. वेबचे संदर्भशास्त्र आकार घेण्यासाठी असे प्रकल्प फार उपयुक्त ठरतील यात शंका नाही. वेबचे संदर्भशास्त्र जेवढे आणि जेवढ्या त्वरेने आकार घेईल तेवढे तेथील संदर्भ मानवाच्या कामी येऊ लागतील. वेबच्या आजच्या ज्ञानप्रलयात हिरे-माणकंही वहात आहेत, आणि गटारगंगेचे प्रवाहही उसळ्या घेत आहेत. संदर्भाच्या बाजारपेठेत आज मंदीचे नाही खरे आव्हान तेजीचे आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nमराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग\nघरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी साईट\n१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या\n'क्रोमा' तुझा रंग कसा\nमहाविद्यालय आणि मास कम्युनिकेशन\nओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी\nमहाविद्यालय पातळीवरील ' युनिकोड '\nप्रिंट व्हॉट यू लाईक…\nसुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर\nब्लुक वर एक लूक\nद. आशियाई दहशतवादाचा माहिती कोश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020823-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-doctor-success-save-indias-first-22-week-child-73623", "date_download": "2018-11-17T00:37:14Z", "digest": "sha1:IJPR5L4MR3NGFFDDA5MXJQFNYF53IIFY", "length": 14782, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Doctor success to save India's first 22-week child भारतात 22 आठवड्यांच्या बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश | eSakal", "raw_content": "\nभारतात 22 आठवड्यांच्या बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश\nशुक्रवार, 22 सप्टेंबर 2017\nमुंबई: 610 ग्रॅम वजनाच्या 22व्या आठवड्यात जन्माला आलेल्या निर्वाण बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तब्बल चार महिन्यांच्या लढ्यानंतर निर्वाणला रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.\nमुंबई: 610 ग्रॅम वजनाच्या 22व्या आठवड्यात जन्माला आलेल्या निर्वाण बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तब्बल चार महिन्यांच्या लढ्यानंतर निर्वाणला रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.\nसर्वसाधरण प्रसूतीसारख्या कळा रितिका त्रिवेदी (नाव बदललं आहे) हिला सुरू झाल्या. रितिकाची परिस्थिती पाहून तिला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. बाळाच्या प्रकृतीला फायदा होईल यासाठी स्टेरॉइड्स किंवा इतर उपचार करण्यासाठी वेळच नव्हता. अशी 22 आठवड्यांची गरोदर असलेल्या रितिकाची नैसर्गिक प्रसूती झाली. बाळ जन्माला आले त्यावेळी 610 ग्रॅम वजन आणि 32 सेंटीमीटर उंचीच होतं. बाळाची फुप्फुस जन्मजातच कमी विकसित असल्याने त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होते.\nउपचारांदरम्यान निर्वाणच्या फुप्फुसांभोवती हवा साचणे, मेंदूत रक्तस्त्राव होणे अशा दोन मोठ्या तक्रारी निर्माण झाल्या होत्या. त्यावरही निर्माणने मात केली. निर्माणची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. हरी बालकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत निर्वाणची प्रकृती चमत्कारिकरित्या चांगली आहे. त्याची शारिरीक वाढ, बौद्धिक वाढ चांगली आहे. या बाळांमध्ये दिसणारे चेतासंस्थेशी निगडीत आजार, मेंदूतील कमतरता, फुप्फुसाचे आजार अशी तक्रारी नाहीत. बाळाचा चांगला विकास झाल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी बोलताना डॉ. नंदकिशोर काब्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिमॅच्युअर मुलांपेक्षा मुलींच्या जगण्याची शक्यता अधिक असते. गर्भावस्थेच्या केवळ 22 व्या आठवड्यात जन्मलेला आणि परिस्थितीवर मात करुन जीवंत राहिलेला हे भारतातील सर्वात लहान बाळ आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बाळाला ऑक्सिजनची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.\nतसेच यावेळी बोलताना त्यांनी प्रिमॅच्युअर बाळ हे कलंक नाही. या बाळांमध्ये अत्यंत हुशार बाळ असू शकतात, असे आवर्जून सांगितले. निर्वाणवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी निर्वाणचं नाव निर्वाण द फायटर निर्णाण द वॉरिअर असे ठेवले.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nराहुल गांधी हेच आमचे 'स्टार प्रचारक'\nनवे रोजगार 60 टक्‍क्‍यांनी घटले\nहॅलो, तुमचे डेबिट कार्ड बंद होणार आहे\nराणे-दाऊद संबंधांबाबत खुलासा करा: अमित शहा\nशिवसेनेचा अल्टीमेटम हा 'जोक'च- सुप्रिया सुळे\nएक लाख 60 हजार इमारती 30 वर्षांपूर्वीच्या\nअठरापगड जातींसोबत रंगतो भवानीचा नवरात्र सोहळा\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\nविलास मुत्तेंमवारांना \"फटाके' नागपूर : पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. त्यांना...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020823-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/BJP-s-Virat-Melawa-issue-in-Bangalore/", "date_download": "2018-11-17T00:50:34Z", "digest": "sha1:MW4RKETCFZ2TXXV4PLMVO6PYDE2KVUWK", "length": 3790, "nlines": 19, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्नाटक काँग्रेसमुक्‍त होणारच : नरेंद्र मोदी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कर्नाटक काँग्रेसमुक्‍त होणारच : नरेंद्र मोदी\nकर्नाटक काँग्रेसमुक्‍त होणारच : नरेंद्र मोदी\nकाँग्रेसमुक्‍त कर्नाटकचे काऊंट डाऊन सुरू झाले असून काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी भाजप सर्वशक्‍तीनिशी प्रयत्न करीत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्य काँग्रेसमुक्‍त होईल, असा द‍ृढ विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्‍त केला. येथे रविवारी भाजपच्या विराट मेळाव्यात मोदी यांनी पक्षाच्या प्रचाराचा बिगुल वाजवला. ते म्हणाले, आर्थिकद‍ृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी भाजप कार्य करीत आला आहे. यापुढेही दुर्बल घटक व शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी भाजप वचनबद्ध राहील. सर्वसामान्य जनतेचे जीवन सुखकर कसे होईल, याकडे लक्ष देऊन कार्य करत आहोत.\nराज्याचा सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय आहे. धोरण, कर्तृत्व, सुधारणा या त्रिसूत्रीतून जनकल्याणासाठी कटिबद्ध आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. केंद्राकडून मंजूर झालेल्या योजना राज्यातील काँग्रेस सरकारने जनतेपर्यंत पोहोचविलेल्या नाहीत. केंद्र सरकारने साडेतीन वर्षांत 2 लाख कोटींहून अधिक निधीतून योजना राबविल्या आहेत. केंद्राने राज्याला दिलेल्या अनुदानाचा काँग्रेस सरकारने दुरूपयोग केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. मोदी यांचे सकाळी कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर ‘भारत माता की जय, भाजपचा विजय असो,’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020825-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Wrestling-was-fought-in-the-Amrai-grounds/", "date_download": "2018-11-17T00:37:27Z", "digest": "sha1:MQVXAH33XXFD3O3R5DKVPRJ3URS6LCOV", "length": 5572, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोशीच्या मातीतील कुस्तीचा गंध हरवतोय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मोशीच्या मातीतील कुस्तीचा गंध हरवतोय\nमोशीच्या मातीतील कुस्तीचा गंध हरवतोय\nमोशी : श्रीकांत बोरावके\nलाल मातीशी इमान सांगणारी काही गावे कोल्हापूरबरोबरच पुणे जिल्ह्यातही उदयास आली. त्यात पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी गाव आघाडीवर असले तरी मोशीचेही नाव यात प्रामुख्याने घेतले जायचे.थोडक्यात गेल्या दोन दशकांपूर्वी मोशी व कुस्ती हे एक अजोड समीकरणच बनले होते. परंतु यंदाची यात्रेतील आखाड्याची स्थिती पाहता या गावची लाल मातीशी जुळलेली नाळ तुटली की काय असा प्रश्न उपस्थित होतो. अवघा तास दोन तासभर भरलेला कुस्ती आखाडा त्यात दूरवरून आलेल्या पैलवानांना कुस्ती सादर करण्यासाठी न मिळालेली संधी. मल्लांपेक्षा वस्तादांची संख्या अधिक अशी यंदाच्या यात्रेतील कुस्तीच्या आखाड्यातील स्थिती होती.\nशुक्रवारी (दि.16) रोजी आमराई मैदानात आखाडा पार पडला. या आखाड्यात केवळ सुरुवातीच्या दोन तीन कुस्त्या वगळता संपूर्ण आखड्यात गोंधळ, नियोजनाचा अभाव दिसून आला. म्हणाव्या तशा कुस्त्या न झाल्याने कुस्ती शौकिन नाराज झाले. लाखोंची उलाढाल असलेल्या नागेश्वर महाराजांच्या यात्रेत केवळ परंपरा म्हणून साध्यापद्धतीने आखाडा भरविला गेला.\nइनामी कुस्त्या ठेवण्यात आल्या नव्हत्या की जाहीर पद्धतीने इनाम ठेवण्यात आले नव्हते. यामुळे गेली अनेक वर्षे मोशीतील आखाड्यात येऊन आपली कुस्ती सादर करणारे अनेक मल्ल नाराज दिसत होते. सर्वच नामांकित मल्लांनी या आखाड्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत होते.\nगावचा ऐतिहासिक वारसा कुस्तीबाबत समृद्ध असून गावात चार ते पाच तालमी आहेत. तेव्हाच्या काळात प्रत्येक घरटी एक पैलवान तालमीत असे. परंतु, आज मितीला याच गावातील पोरं तालमीपेक्षा जीमला प्राधान्य देत असून तालमीला कट्ट्याचे स्वरूप आले आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020825-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/theft-in-Pune-city-increased/", "date_download": "2018-11-17T00:36:54Z", "digest": "sha1:SMZMAVSI2WEMT4A72OZAYHDGQPVH5FML", "length": 7409, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लुटमार आणि सोनसाखळी चोरीने पुणेकर हैराण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › लुटमार आणि सोनसाखळी चोरीने पुणेकर हैराण\nलुटमार आणि सोनसाखळी चोरीने पुणेकर हैराण\nपुणे : पुष्कराज दांडेकर\nव्यावसायिकांना हप्त्याची मागणी करत लुटणे, सहज दुकानात किंवा घरात घुसून रस्त्याने जाणार्‍यांचे मोबाईल हिसकावणे आणि रस्त्यात अडवून लुबाडणार्‍या चोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याबरोबरच वाढलेल्या घरफोड्यांमुळे त्रस्त झालेले पुणेकर आता लुटमार आणि सोनसाखळी चोरीनेही हैराण झाले आहेत. मागील तीन महिन्यात 81 लुटमारीच्या घटना तर 40 सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी महिला व ज्येष्ठांना विशेषत: लक्ष्य केले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.\nमागील आठवड्यात पुण्यात दोन मोठ्या लुटीच्या घटना घडल्या. एका घटनेत कामगारानेच लुटीचा बनाव केल्याचे उघड झाले. तर दुसर्‍या घटनेत पेट्रोल पंपावरील 27 लाख रुपये लुटल्याची घटना घडली. या प्रकरणात अद्यापही पोलिसांना सुगावा लागलेला नाही. शहरात व्यासायिक, दुकानदारांना धमकावून लुटल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तर पानटपरी, दुकान चालविणार्‍या महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुबाडल्याच्या दोन घटना सलग दोन दिवस हडपसर व सातारा रस्त्यावर घडल्या आहेत. पुण्यात सरासरी दररोज एक लुबाडल्याची घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.\nपुणे रेल्वे स्थानक परिसरात केक आणण्यासाठी गेलेल्याचा मोबाईल हिसकावला. चार दिवसांपूर्वी स्वारगेट परिसरातील एका पानटपरीचालकाला हप्ता मागत लुटले. त्यानंतर रस्त्यात नागरिकांचे मोबाईल हिसकावण्याचेही प्रकारही उघडकीस आले. मागील अनेक दिवसांपासून चोरटे पुणेकरांच्या कष्टाच्या कमाईवर घरफोडी करून डल्ला मारत आहेत.\nमागील तीन महिन्यात पुण्याच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये घडलेल्या लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ‘प्रिवेंशन’ हेच ‘डिटेक्शन’ या तत्त्वाप्रमाणे मागील वर्षी सोनसाखळी चोर्‍या कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना पकडत गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी केले होते. त्यानंतर पुन्हा सोनसाखळी चोरटे पुण्यात सक्रिय झाले आहेत. तर दिवसेंदिवस लुटण्याच्या घटनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांपुढे आता लुटीच्या गुन्ह्यांच्या तपासाचे आव्हान आहे.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020825-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/farmer-try-suicide-rejecting-crop-loan-135627", "date_download": "2018-11-17T00:50:01Z", "digest": "sha1:7O7QMKIRXK2RUBSUXT6FTG2JISQFMYCW", "length": 11637, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer try to suicide for rejecting crop loan पीककर्ज नाकारल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nपीककर्ज नाकारल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nविहामांडवा : विहामांडवा (ता. पैठाण) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पिककर्ज नाकारल्याने शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.\nशनिवारी (ता. 4) सकाळी दहा वाजता ही घटना घडली. मधुकर सुदाम आहेर (वय 47) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे. या घटनेनंतर या शेतकऱ्यास तात्काळ विहामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, असुन मधुकर आहेर यांची प्रकृती गंभीर आहे.\nबॅंकेतील अधिकाऱ्यांनी आहेर यांना जातिवाचक बोलून अपमानित केले आणि पिक कर्ज ही न दिल्याने आहेर यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात सुरू आहे.\nविहामांडवा : विहामांडवा (ता. पैठाण) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पिककर्ज नाकारल्याने शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.\nशनिवारी (ता. 4) सकाळी दहा वाजता ही घटना घडली. मधुकर सुदाम आहेर (वय 47) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे. या घटनेनंतर या शेतकऱ्यास तात्काळ विहामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, असुन मधुकर आहेर यांची प्रकृती गंभीर आहे.\nबॅंकेतील अधिकाऱ्यांनी आहेर यांना जातिवाचक बोलून अपमानित केले आणि पिक कर्ज ही न दिल्याने आहेर यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात सुरू आहे.\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nमुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाची निविदा\nजुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रात जलपर्णीची वाढ होवु लागल्याने नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसु लागले आहेत. जलपर्णीमुळे डास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020825-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/mitaki-metallic-fm-8gb-mp3-player-pink-price-pjS5yS.html", "date_download": "2018-11-17T00:49:18Z", "digest": "sha1:BRCIHX7MZ3OSB6BVIRIAU2WGDR22W4TN", "length": 13709, "nlines": 318, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nमिटकी पं३ प्लायर्स & इपॉड्स\nमिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक\nमिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक\nमिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये मिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक किंमत ## आहे.\nमिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक नवीनतम किंमत Sep 14, 2018वर प्राप्त होते\nमिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nमिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 449)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया मिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 6 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक वैशिष्ट्य\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स MP3, WMA\nरिचार्जे तिने 90 Mins\nप्लेबॅक तिने Upto 4 Hrs\nड़डिशनल फेंटुर्स Double Earphones\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 10 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 42 पुनरावलोकने )\n( 42 पुनरावलोकने )\n( 42 पुनरावलोकने )\n( 211 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 36 पुनरावलोकने )\nमिटकी मेटॅलिक फट ८गब पं३ प्लेअर पिंक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020825-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/1969-mumbai-ranich-bag", "date_download": "2018-11-17T00:57:11Z", "digest": "sha1:MIVKCA6QT5KLXXGVCIXGMDV5CBPYV6YR", "length": 7709, "nlines": 151, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nपरदेशातून आणलेल्या पेंग्विन मुळे मुंबईतील राणीच्या बाग पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. आता हे पेंग्विन पाहण्यासाठी तसेच बागेत\nसफर करण्यासाठी पर्यटकांना दहापट प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nअसल्याचे चित्र दिसत आहे. कारण, पेंग्विन व्यतिरीक्त इतर कोणतेही प्राणी इथे नाहीत.\nयापूर्वी या राणीच्या बागेत पुरेसे प्राणी होते. मात्र, महापालिकेकडून केवळ आता फायबरचा वापर करत प्राणी दाखवून सौंदर्य वाढविण्यात\nआले आहे. विविध प्राण्यांचे निर्जीव पुतळे राणीच्या बागेत ठेवण्यात आले आहेत.\nपर्यटकांची संख्या वाढत असतांना मात्र लहान मुलांना पाहायला मिळेल असे प्राणी राणीच्या बागेत उरलेले नाहीत.\nपेंग्विन वगळता एक ही प्राणी पर्यटकांना पहायला मिळत नाही. त्यात झालेली ही दहापट शुल्क वाढ यावर आता पर्यटकांनी नाराजी व्यक्त\nअसे आहेत राणीच्या बागेतील नविन प्रवेश शुल्क\n3 ते 12 वर्षांपर्यंत मुलं - 25 रु.\n12 वर्षांवरील प्रौढ व्यक्ती - 50 रु.\n12 वर्षांवरील 2 प्रौढ व्यक्ती आणि 3 ते 12 वर्षांवरील 2 मुलं - 100 रु.\nशैक्षणिक सहलींसाठी गटानं येणाऱ्या खासगी शाळांतील 3 ते 12 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी - 25 रु.\nमहापालिका शाळांतील विद्यार्थी - विनामूल्य\nपरदेशी अभ्यागत 3 ते 12 वर्षांपर्यंत मुलं - 200 रु.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nअल्पवयीन मुलांकडूनच 14 वर्षीय मुलावर वर्षभरापासून सामुहिक लैंगिक अत्याचार\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020826-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/G-Go-Jadhav-Charitable-Trust-Department-of-Journalism-and-Degree-courses-for-the-students-of-the-Departure-ceremony/", "date_download": "2018-11-17T00:14:51Z", "digest": "sha1:MQLHEAZP2BLBZH2TURLQDF3PSMCKAGEB", "length": 6369, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अनुभवासारखा दुसरा गुरू नाही : प्रताप पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अनुभवासारखा दुसरा गुरू नाही : प्रताप पाटील\nअनुभवासारखा दुसरा गुरू नाही : प्रताप पाटील\nअनुभवासारखा दुसरा गुरू नाही, म्हणून प्रत्येक क्षेत्रातील अनुभवाचा संचय करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ संचलित पत्रकार ग. गो. जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्या वृत्तपत्रविद्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुक्‍त विद्यापीठाचे कोल्हापूर विभागप्रमुख प्रा. दादासाहेब मोरे होते.\nमाध्यमांमध्ये बरीच प्रगती होत असल्याने ज्ञान मिळवण्याबरोबरच लोकांचा वेळही वाचत असल्याचे सांगून पाटील म्हणाले, लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी पत्रकारांच्या अंगी अनुभवाची शिदोरी हवी. विद्यापीठातील पदवी आणि पदवीकामधील ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वासाठी वापर करावा व नाव कमवावे. मुक्‍त विद्यापीठाचे विद्यार्थी हे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अनुभवाची शिदोरी घेऊन घडत असतो. तसेच ‘लिखित माहिती, अनुभव व निरीक्षण करणे म्हणजेच ज्ञान मिळवणे होय. याचा पत्रकारितेत प्रत्येकाने वापर करायला हवा.\nदै. ‘पुढारी’ने गेल्या 80 वर्षांत फक्‍त छपाई माध्यमापुरते मर्यादित न राहता रेडिओ, वेब आणि ट्रस्टच्या माध्यमातून अनुभवाच्या जोरावर सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. उत्तुंग भरारी घेतली आहे. प्रत्येकाने आपल्या घेतलेल्या अनुभवरूपी शिक्षणाची नाळ तशीच जोडलेली ठेवून पत्रकारिता करायला हवी. सहकाराच्या क्षेत्रात याला खूप संधी आहेत, असे पाटील म्हणाले.\nदीपप्रज्वलनानंतर अभ्यासकेंद्राचेे प्रमुख अ‍ॅड. वसंत सप्रे यांनी प्रास्ताविकात केंद्राची व अभ्यासक्रमाची माहिती दिली. तर अ‍ॅड. मेघा ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य नारायणन, केंद्राचे समंत्रक राजेंद्र मांडवकर, प्रा. शिवाजी जाधव, मारुती पाटील, महादेव बन्ने व पदवी- पदविकेचे विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रा. प्रशांत जाधव यांनी मानले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020826-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Ration-black-market-Seven-people-arrested/", "date_download": "2018-11-17T00:14:38Z", "digest": "sha1:NZKHDEIRE2QPKQ4DTOBBUB5QM3RBXVDG", "length": 6464, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेशन काळाबाजार करणार्‍या सातजणांना रंगेहाथ पकडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रेशन काळाबाजार करणार्‍या सातजणांना रंगेहाथ पकडले\nरेशन काळाबाजार करणार्‍या सातजणांना रंगेहाथ पकडले\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nसरकारमान्य रेशन दुकानांसाठी वितरित केलेल्या तांदूळ आणि रॉकेलचा साठा काळ्या बाजारासाठी लंपास करणार्‍यांवर पुरवठा अधिकारी दीपक कुळये यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील रेशन दुकानावरील माल शुक्रवारी मध्यरात्री नेला जात असताना धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. सातजणांना अटक करण्यात आली असून रेशन दुकानमालक पळून गेला आहे. तांदूळ आणि रॉकेल नेण्यासाठी आणलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.\nचाफे येथील संजय सागवेकर यांच्या रास्त धान्य दुकानातील माल मध्यरात्री बाहेर काढला जाणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी दीपक कुळये यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने पाळत ठेवली. टाटा कंपनीची एक गाडी (एमएच-08/डब्ल्यू-4899) त्या दुकानाजवळ थांबली होती आणि माल हलवण्याच्या बेतात असतानाच छापा मारण्यात आला. पकडलेल्या व्यक्तींसह वाहन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.\nपानवळ येथे राहणार्‍या सुरेश लक्ष्मण घवाळी, गणपत गोपाळ घवाळी, रामचंद्र जानू घवाळी, सुधाकर सोना घवाळी, कृष्णा घवाळी, रामचंद्र शंकर घवाळी आणि धामणसे येथील लोकेश सुधाकांत जाधव यांना अटक करण्यात आली. दुकानमालक संजय सागवेकर यांचा शोध घेतला जात आहे. जयगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कांबळे याप्रकरणी तपास करीत आहेत.\nछाप्यात पकडलेल्या गाडीत प्रत्येकी 50 किलो वजनाची तांदळाची 20 पोती आढळून आली आहेत. त्याची किंमत 20 हजार रुपये असून 250 लिटर रॉकेलही सापडले आहे. सात कॅनमध्ये प्रत्येकी 35 लिटर रॉकेल भरून घेण्यात आले होते. जीवनावश्यक कायदा कलम 3 व 7 अन्वये जयगड पोलिसांनी कारवाई केली आहे.\nकोकण किनारपट्टीवरही ‘ओखी’ वादळाचा धोका\nरेशन काळाबाजार करणार्‍या सातजणांना रंगेहाथ पकडले\nदेवरूखचे उपनगराध्यक्ष शेट्येंचा काँग्रेसला रामराम\nउबदार थंडीने आंबा बागायतदारांत उत्साह\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020826-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Rumors-maintain-peace-without-faith/", "date_download": "2018-11-17T00:41:23Z", "digest": "sha1:3RHGC5TUK4DACHHVP3R4W3OFNDYOU4OZ", "length": 7440, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखा\nअफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखा\nअफवांवर विश्‍वास ठेवू नका. शांतता आणि सलोख्याचे वातावरण कायम राखा. तुमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगा, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ, महापौर हारुण शिकलगार, पोेलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण आदिंनी केले. बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विविध संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते.\nभीमा- कोरेगाव येथील घटनांच्या निषेधार्थ सांगलीत पुकारलेल्या आजच्या बंद वेळी काही संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यातून दोन गटांत तणाव निर्माण झाला. त्यात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. बैठकीस विविध संघटना, शिवसेना, शिवप्रतिष्ठान आदी संघटनांचे कार्यकर्त्यांंना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी महापौर हारुण शिकलगार, माजी महापौर विवेक कांबळे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, मनसेचे प्रियानंद कांबळे, सचिन सव्वाखंडे, शिवसेनेचे बजरंग पाटील, संदीप सुतार आदि उपस्थित होते.\nसांगलीत आज झालेला प्रकार हा दुर्दैवी असून तो कसा आणि का झाला यावर चर्चा न करता यापुढील काळात शांतता कशी राहील, यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. बैठकीनंतर आमदार गाडगीळ आणि पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, अपवाद वगळता सांगलीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. ज्या ठिकाणी अशा किरकोळ घटना घडल्या, त्यातील दोषींवर कायद्यानुसार कारवाई करू. आजच्या बैठकीत झालेल्या प्रकाराचा सर्वच संघटनांनी निषेध केला आहे. असा प्रकार पुन्हा होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वांनी मान्य केले.\nते म्हणाले,भीमा- कोरेगाव प्रकरणाची सरकार न्यायालयीन चौकशी करीत आहे. त्यावर विश्‍वास ठेवण्याचे सर्वांनी मान्य केले आहे. नागरिकांची सुरक्षा सर्वोच्चस्थानी असून, सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. जनतेने आणि राजकीय पक्षांनी समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू नये.\nअधिकारी, ठेकेदार नगरसेवकांनी शहराला लुटले\nखुनीहल्ला : चौघेजण ताब्यात\nअफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखा\nविट्यात कडकडीत बंद; दलित संघटनांचा मोर्चा (व्‍हिडिओ)\nसांगलीत संभाजी भिडेंच्या फलकावर दगडफेक (Video)\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020826-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/increasing-accidents-in-sugar-season/", "date_download": "2018-11-17T00:31:33Z", "digest": "sha1:GLN4KGJDG27BYLFGDGVXOTEJNOAHHER5", "length": 5532, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेफिकीर ऊस वाहतुकीने वाढते अपघात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › बेफिकीर ऊस वाहतुकीने वाढते अपघात\nबेफिकीर ऊस वाहतुकीने वाढते अपघात\nकवठेपिरान : संजय खंबाळे\nमिरज पश्‍चिम भाग हा हुकमी ऊस पट्टा म्हणून राज्यात ओळखला जातो. आता या सार्‍या भागात ऊस तोडणीची धांदल धूमधडाक्यात सुरू आहे. मात्र बेफिकीरीने ऊस वाहतूक करणारी वाहने अपघातांना आमंत्रण देणारी ठरू लागली आहेत. दरम्यान, याबाबत संबंधित यंत्रणा मात्र डोळेझाक करत असल्याने तीव्र नाराजी उमटू लागली आहे.\nसांगली - कवठेपिरान, आष्टा - दुधगाव, दुधगाव - कवठेपिरान या मार्गांवर ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र विशेषत: रात्रीच्या वेळी ऊस भरलेले अनेक ट्रॅक्टर रस्त्यावर बेधडक उभे केले जात आहेत. यातील अनेक ट्रॅक्टरना रिफ्लेक्टर बसविलेला नाही. त्यामुळे ही वाहने रात्रीच्या वेळी दिसत नाहीत. त्यामुळे मोटारसायकलस्वार या ट्रॅक्टरना धडकून जीवघेण्या अपघाताच्या दुर्घटना घडत आहेत.\nयात गांभिर्याची गोष्ट म्हणजे ऊस वाहतूक करणारी अनेक वाहने भरधाव चालविली जातात. तर अनेकदा रस्त्यांच्या मधूनच ही वाहने चालविली जातात. आपलाच रस्ता आहे, अशा थाटात चालक बर्‍याचवेळा ही वाहने चालवित असल्याने अन्य वाहनचालकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. त्या ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी सुरू असतात. अनेकवेळा त्यामुळेच अपघात घडत आहेत. मात्र यावर पोलिस नियंत्रण ठेवू शकले नसल्याचे चित्र आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणचे कमालीची जोखीम ठरू लागली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पण हे अपघात कधीही जीवघेणे ठरू शकतात. या भागामध्ये वाहतूक पोलिसांचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. वाहतूक पोलिसांनी मोठा अपघात होण्याअगोदरच या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020826-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/dr-shrikant-shinde-wins-best-youth-leader-award/", "date_download": "2018-11-17T01:18:30Z", "digest": "sha1:LHSIKIOQM24VMNESFYODUL4R2YIML2E7", "length": 11172, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठरले बेस्ट युथ लीडर...!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nखासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठरले बेस्ट युथ लीडर…\nमुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : कल्याण लोकसभा क्षेत्राचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना नुकताच प्रतिष्ठेचा India Unbound Excellency चा Best Youth Leader चा पुरस्कार मिळाला. तात्याराव लहाने, उज्वल निकम, धनराज पिल्ले, IAS प्रावीण दराडे, IAS आश्विनी जोशी, IPS रवींद्र सिंघल , BSE चे आशिष चोहान, पत्रकार अलका धुपकर आदींना देखील वेगवेगळ्या प्रकारातून पुरस्कृत करण्यात आले. या पुरस्काराबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.\nसार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये कल्याण लोकसभा क्षेत्रातून निवडून आलेले हे युवा खासदार त्यांच्या अफाट कामाच्या व जनसामान्यांच्या लोकसंपर्काच्या बाबतीत सर्वच अनुभवी खासदारांना मागे सोडताना दिसून येत आहेत. आपल्या लोकसभा क्षेत्रात अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचणारे खासदार म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे. खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांची अवस्था पूर्वीसारखीच असताना डॉ. श्रीकांत यांनी दत्तक घेतलेल्या कल्याण मधील नागाव या गावाचा , गावाच्या शाळेचा त्यांनी केलेला कायापालट त्यांच्या कार्यक्षमतेचीच पावती देतो. तसेच त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील हेमाडपंथी प्राचीन शिवमंदिराचा , त्या परिसराचा केलेला चमत्कारिक कायापालट राजकीय इच्छाशक्तीची जाणीव करून देतो. तेथील आर्ट फेस्टिव्हल भारतातील उत्तम आर्ट फेस्टिव्हल म्हणून नावाजला देखील जाऊ लागला आहे.\nमतदारांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. श्रीकांत नेहमीच अग्रभागी दिसून येत आहेत. ठाकुर्ली सारख्या रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण, रेल्वेच्या सुट्टीकरिताच्या अतिरिक्त गाड्यांचे थांबे , कल्याण-ठाणे जलमार्गासाठी स्वतः पुढाकार घेऊन केलेले सर्व्हे, कल्याण-कळवा मार्गे नवी मुंबई करीता नव्या रेल्वे ट्रॅक ची आग्रही मागणी, ठाणे – कल्याण – भिवंडी मेट्रो तसेच तळोजा मेट्रो डोंबिवली पर्यंत आणण्यासाठीचे प्रयत्न आदी बाबींच्या कामातून ते थेट सामान्य नागरिकांच्या अभिनंदनास पात्र ठरत आहेत. सरकारी रुग्णालयात उपलब्ध करून दिलेले वेगवेगळी आधुनिक साधने, रुग्णवाहिकासह इतर आरोग्य सेवांचा त्यांनी घेतलेला वसा त्यांच्या डॉक्टर असण्याला साजेशाच आहे.\nशिवसेनेचा सुशिक्षित आणि तितकाच कार्यतत्पर चेहरा म्हणून हा युवा खासदार पुढे येत आहे. त्यांच्या सारखा लोकसभा क्षेत्रात जमिनीवर काम करणारा युवा खासदार खूप क्वचितच पाहायला मिळतो. वडीलांच्या पायावर पाय ठेवून जनमानसांच्या दुःखाचा अंत करण्यासाठी हा डॉक्टर आपलं भरीव योगदान देत आहे, म्हणून त्यांचा हा झालेला गौरव उचितच आहे असे विरोधकांसह सर्वच मान्य करतात.\nबेरोजगारी संपवण्यासाठी शिवसेनेचा हा ‘फंडा’\nआपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली; उदयनराजेंच्याच स्टाईलमध्ये पवारसाहेबांचा टोला\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन…\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर केलेली टीका शिवसेनेला…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020826-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/savitribai-phule-pune-university-vice-chancellor-dr-appointment-anil-kakodkar-committee/", "date_download": "2018-11-17T01:15:18Z", "digest": "sha1:FOQ6J33C5JFHR2SCFQPR7CYUYWGVAUFS", "length": 7149, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू नियुक्तीसाठी डॉ. अनिल काकोडकर समिति", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nPune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू नियुक्तीसाठी डॉ. अनिल काकोडकर समिति\nपुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष तसेच अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत करण्यात आली आहे.\nजयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. उदयकुमार यारगट्टी तसेच सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे या कुलगुरु निवड समितीचे सदस्य असतील.\nडॉ काकोडकर यांचेसह समितीच्या सदस्यांनी राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली.\nविद्यमान कुलगुरु प्रो. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ १५ मे २०१७ रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी ही निवड समिती गठित केली आहे.\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : ओबीसी, एससी, एसटी अशा कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारच अशी घोषणा…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020826-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/950", "date_download": "2018-11-17T01:20:55Z", "digest": "sha1:FK4445YTELVRTM3O5AYTLS7SL67BSAVL", "length": 3956, "nlines": 42, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला शिक्षक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमला शैलेश सर या नावाने ठाण्यात ओळखतात. मी सर जे.जे.स्कूल ऑफ अॅप्लाईड आर्टमधून बी.एफ.ए. ही डिग्री घेऊन कमर्शियल आर्टिस्ट झालो. मी चित्रकला विषय कॉलेजच्या फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्षापासून शिकवत आहे. शिक्षक होणे हे काही माझे स्वप्न नव्हते, पण घडले असे, की वडिलांच्या ओळखीचे व घरोब्याचे संबंध असणारे डॉ. विद्याधर कामत यांनी मला, त्यांची मुलगी स्वाती आणि तिच्या सोबत असणारे काही विद्यार्थी यांना ‘तू चित्रकला शिकवणार का’ असे विचारले. त्यामुळे माझा पहिला वर्ग त्यांच्याच घरात सुरू झाला. कॉलेज सुटले, की मी त्यांच्याकडे जात असे. माझ्यात आणि माझ्या विद्यार्थ्यांत वयाच्या दृष्टीने सात वर्षांचे अंतर होते. विद्यार्थी मला शैलेशदादा म्हणत. मला त्या वर्गात चित्रकला शिकवण्यातील गंमत कळली तसेच आनंदही मिळाला आणि हो फी देखील\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020826-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/user/6018", "date_download": "2018-11-17T01:23:56Z", "digest": "sha1:UMH3DM3PDY3URFIMKCBNYZXEOTKERGBL", "length": 2319, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "धनश्री बोरसे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nधनश्री बोरसे जळगाव येथे राहतात. त्यांनी डॉ. जी. डी. बेंडाळे महाविद्यालय, जळगाव येथून बी.कॉमची पदवी 2017 मध्ये मिळवली. बोरसे मास मिडियाचा अभ्यास करत आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020827-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-hotel-business-maharashtra-cm-devendra-fadnavis-72798", "date_download": "2018-11-17T01:00:35Z", "digest": "sha1:OWHPEVFUMTW3TMXF6KDDYFCXBI4AMUDF", "length": 12857, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news hotel business maharashtra cm devendra fadnavis हॉटेल उद्योगांच्या परवान्यांत सुलभता आणावी - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nहॉटेल उद्योगांच्या परवान्यांत सुलभता आणावी - मुख्यमंत्री\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nमुंबई - हॉटेल उद्योगाला लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्याबरोबर त्यामध्ये सुलभता आणण्याबरोबरच मुंबईसारख्या ठिकाणी फूड ट्रक सुरू करण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नॅशनल रेस्टॉरंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली. या वेळी खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या.\nमुंबई - हॉटेल उद्योगाला लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्याबरोबर त्यामध्ये सुलभता आणण्याबरोबरच मुंबईसारख्या ठिकाणी फूड ट्रक सुरू करण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नॅशनल रेस्टॉरंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली. या वेळी खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या.\nहॉटेल उद्योगातून दरवर्षी 35 हजार कोटींची उलाढाल एकट्या मुंबई शहरात होते आणि या माध्यमातून पाच लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. हॉटेलसाठी परवाना घेताना विविध विभागांशी संबंध येतो. यासाठी एक संस्था हवी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली. मुंबई महापालिकेने या संदर्भात परवान्यांची संख्या कमी करण्यासाठी पावले उचलली असून, जवळपास 29 प्रकारच्या परवानग्या कमी करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. फूड ट्रॅक ही उत्तम संकल्पना असून, कार्यालये, पर्यटनस्थळे या ठिकाणी गरमागरम खाद्यपदार्थ मिळू शकतील. याकामी स्वयंसाह्यता बचत गटांनादेखील फायदा मिळू शकतो. फूड ट्रकसाठी विशेष धोरण तयार करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी हॉटेल व्यवसायाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020827-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/glorious-history/day-specail/republic-day", "date_download": "2018-11-17T00:23:54Z", "digest": "sha1:5RWA4UJHBMGAPSQCDKPVR6JXX3BMP6HP", "length": 21851, "nlines": 244, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "प्रजासत्ताकदिन Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > इतिहासातील सोनेरी पाने > दिनविशेष > प्रजासत्ताकदिन\nस्वदेशी वस्तू वापरा आणि देशाभिमान जागवा \nविदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक छातीचा कोट करून रोखणारा हुतात्मा बाबू गेनू, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वा. सावरकर आदी देशभक्तांनी स्वदेशीविषयी जागृती करण्यासाठी केलेल्या त्यागाचे विस्मरण होऊ देऊ नका स्वदेशी वस्तूच वापरा \nप्रवचन : २६ जानेवारी\nविद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपल्याला सगळ्यांना सण साजरा करायला आवडते. आपण अगदी उत्साहाने ते साजरे करतो. गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी हे जसे आपले धार्मिक सण आहेत, तसेच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे आपले राष्ट्रीय सण आहेत. Read more »\nCategories प्रजासत्ताकदिन, प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा\nराष्ट्राभिमान जागृत करणार्‍या कृती करून खर्‍या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करूया \n‘माघ शु. ३, कलियुग वर्ष ५११३ या दिवशी प्रजासत्ताक दिन आहे. या निमित्ताने राष्ट्राभिमान जागृत करणार्‍या कृती अन् आदर्श प्रजासत्ताक राज्य येण्यासाठी करावयाच्या मागण्या या लेखात मांडल्या आहेत. Read more »\n२६ जानेवारी : गुणवत्तापूर्ण प्रजासत्ताकासाठी\nभारतीय राज्य घटनेनुसार मनुष्याला जन्मत:च मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या राज्य सरकारची असते. Read more »\nदेशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. Read more »\nBrowse Catrgories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी (183) अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha (41) ऋषीमुनी (3) गुरु-शिष्य (14) देवता (24) श्री गणेशाच्या गोष्टी (3) श्रीरामाच्या गोष्टी (2) हनुमानाच्या गाेष्टी (3) बोधप्रद लघुकथा (21) अन्य लघुकथा (10) तेजस्वी राजांच्या लघुकथा (2) देवतांच्या लघुकथा (2) राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारकांच्या लघुकथा (3) संत अन् गुरु-शिष्यांच्या लघुकथा (3) राजे (7) राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक (32) स्वामी विवेकानंद (8) संतांच्या गोष्टी (41) अन्य (1) असामान्य बालक (1) आदर्श बालक (151) अभ्यास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (5) शोध (1) सहभागी व्हा (5) शोध (1) सहभागी व्हा (1) साद – प्रतिसाद (1) स्तोत्रे आणि अारती (350) आरत्या (34) इतर आरत्यांचा संग्रह (11) गणपतीची आरती (1) तुळशीच्या आरत्यांचा संग्रह (5) दत्ताच्या आरत्यांचा संग्रह (6) देवीच्या आरत्यांचा संग्रह (2) पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह (3) मारुतीची आरती (1) रामाची आरती (1) शंकराची आरती (1) श्रीकृष्णाची आरती (1) श्रीगुरूंची आरती (1) नामजप (4) भगवद्‍गीता (अर्थासह) (18) मंत्र (8) श्लोक (33) मनाचे श्लोक (10) श्लोक (अर्थासहित) (5) संतांचा उपदेश (234) गीताई (18) गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) (55) चतुःश्लोकी भागवत (57) ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) (16) दासबोध (20) श्री एकनाथी भागवत (19) श्री गजानन विजय (21) संतांचे अभंग (27) स्तोत्रे (19) अन्य देवतांची स्तोत्रे (2) गणपतीची स्तोत्रे (3) दत्तस्तोत्र (2) देवीची स्तोत्रे (5) मारुतिस्तोत्र (1) शिवाची स्तोत्रे (3) श्रीकृष्णस्तोत्र (2) श्रीरामस्तोत्र (1)\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020827-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-government-scraps-sugar-export-duty-maharashtra-6727", "date_download": "2018-11-17T01:22:13Z", "digest": "sha1:GJFOZBLNNLL6JOYRCNNLJWPK42IJDLN2", "length": 20892, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, government scraps Sugar export duty, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर निर्यात शुल्क हटविले\nसाखर निर्यात शुल्क हटविले\nबुधवार, 21 मार्च 2018\nकोल्हापूर: साखरेच्या निर्यातीवर असणारे वीस टक्के शुल्क हटविल्याची घोषणा वित्तराज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ला यांनी मंगळवारी (ता. २०) संसदेत केली. या निर्णयाचे स्वागत साखर उद्योगाने केले असले, तरी उशिरा निर्णय घेतल्याचे आणि निर्यातीसाठी अर्थसाह्य करण्याची मागणी केली आहे.\nकोल्हापूर: साखरेच्या निर्यातीवर असणारे वीस टक्के शुल्क हटविल्याची घोषणा वित्तराज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ला यांनी मंगळवारी (ता. २०) संसदेत केली. या निर्णयाचे स्वागत साखर उद्योगाने केले असले, तरी उशिरा निर्णय घेतल्याचे आणि निर्यातीसाठी अर्थसाह्य करण्याची मागणी केली आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून साखरेच्या किमती घसरत आहेत. अतिरिक्त उत्पादन होण्याच्या शक्‍यतेने शिल्लक साखरेचा बोजा उद्योगावर पडून किमती घसरत असल्याने हा कोटा कमी करण्यासाठी केंद्राने निर्यात शुल्क हटवावे, अशी मागणी होत होती. हा निर्णय पंधरवड्यापूर्वीच निश्‍चित झाला होता. याबाबतचा प्रस्ताव अन्न मंत्रालयाने महसूल विभागाकडे पाठविला होता. परंतु महसूल खात्याने त्रुटी काढल्याने तो काही काळ रेंगाळला. अखेर मंगळवारी (ता.२०) निर्यात शुल्क हटविल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर साखर उद्योगात समाधान पसरले.\nनिर्यात शुल्क हटविले असले तरी अद्याप साखर कारखान्यांना निर्यातीसाठी कोटा ठरवून देणे व निर्यात साखरेवर अनुदान देणे याबाबतच्या निर्णयाबाबत स्पष्टता करण्यात आली नाही. अनुदानाबाबत केंद्राकडे सध्या तरतूद नसल्याने याबाबतचा निर्णय एप्रिलनंतर होण्याची शक्‍यता आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात आहे. एप्रिलनंतर जरी निर्यात वेगाने झाली तरी साखरेचा स्टॉक बऱ्यापैकी कमी होण्याची शक्‍यता साखर उद्योगांतून व्यक्त होत आहे.\nकेंद्राचे निर्णयाचे स्वागत करताना राज्य सहकारी साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ म्हणाले, की शून्य टक्के निर्यात शुल्क करणे हे, केंद्र सरकारचे स्वागतार्ह पाऊल आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही सरकारकडे यासाठी पाठपुरावा करत होतो, फार अगोदरच हा निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, सध्याचे अांतरराष्ट्रीय दर पाहता केवळ या निर्णयाने साखर उद्योग तत्काळ सावरणार नाही. याकरिता साखर कारखान्यांना आर्थिक साह्य सरकारने जाहीर करायला हवे.\nआज ३५६.६० डॉलर प्रति एफओपी आहे, भारतीय चलनात हा दर २३ हजार १८९ रुपये होतो. साखरेचा उत्पादन खर्च ३६ हजार ४ रुपये आहे, उत्पादन खर्च आणि आंतरराष्ट्रीय दरात मोठी तफावत आहे. शेतकऱ्यांना एफआरपी देताना कारखान्यांना आर्थिक साह्य सरकारला द्यावे लागेल. याकरिता तातडीने निर्णय घ्यावे लागतील. यात वाहतूक खर्च, उत्पादन खर्च, किमान दराची निश्‍चिती, कोटा पद्धत आदी उपाययोजांद्वारे सरकार कारखान्यांना सरकार आर्थिक साह्य करू शकते.\nहंगाम सुरू झाल्यापासून साखर दरात घसरण सुरू होती, अशाच निर्धारित ऊस गाळप आणि साखर उत्पादन यांचे प्रमाण वाढून अंदाजही कोसळले. ६५० लाख टन ऊस गाळप अपेक्षित असताना ८६० लाख टन गाळप झाले आहे. अंदाजीत गाळपापेक्षा हे २१० लाख टन जास्त आहे. साखर उत्पादनही ७२ लाख टन निर्धारित होते, तेही ९५ लाख टनापर्यंत आज पोचले आहे. अशा वेळी जोपर्यंत साखर निर्यात होत नाही, तोपर्यंत दर नियंत्रण होणार नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कारखान्यांनी काही भार उचलल्यास एफआरपी शेतकऱ्यांना देणे शक्य होणार आहे.\nजून २०१६ मध्ये साखरेचे उत्पादन घटल्यानंतर निर्यात शुल्क लावले होते. पण त्यांनतर २०१७ पासून साखरेचे उत्पादन वाढण्यास सुरवात झाली. उत्पादन अतिरिक्त होत असतानाही केंद्राने याकडे गांभीर्याने न पाहिल्याने पेच प्रसंग निर्माण झाला. त्यामुळे साखर महासंघ या उद्योगातील विविध संघटना यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला होता. अखेर निर्यातीच्या शुल्क कपातीबाबत यश आल्याने या संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.\nया निर्णयाने तातडीने साखरेचे दर वाढतील अशी शक्‍यता नसली तरी साखर बाहेर जाऊन शिल्लक साठा कमी होण्यास मदत होईल. याचा परिणाम हळूहळू साखर दर वाढण्यावर होईल. यामुळे हा निर्णय समाधानकारक आहे. यावर तातडीने कार्यवाही अपेक्षित आहे.\n- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक,\nराष्ट्रीय सहकारी साखर महासंघ, नवी दिल्ली\nनिर्णयाचे स्वागत आहे, पण सध्याचे अांतरराष्ट्रीय दर पाहता केवळ या निर्णयाने साखर उद्योग तत्काळ सावरणार नाही. अजूनही उत्पादन खर्च आणि आंतरराष्ट्रीय दरात तफावत आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी आर्थिक साह्य सरकारने जाहीर करायला हवे.\n- संजय खताळ, कार्यकारी संचालक, राज्य सहकारी साखर संघ, मुंबई\nसाखर मंत्रालय महसूल विभाग विभाग खत सरकार भारत ऊस साखर निर्यात संघटना\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020828-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/malegaon-nashik-news-tanishka-bhagini-support-10-children-78985", "date_download": "2018-11-17T00:44:46Z", "digest": "sha1:RYSFN4O3433XTQZEPQ33KT3WG752SYWE", "length": 13210, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "malegaon nashik news tanishka bhagini support to 10 children 'तनिष्का' भगिनींचा दहा चिमुकल्यांना आधार | eSakal", "raw_content": "\n'तनिष्का' भगिनींचा दहा चिमुकल्यांना आधार\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nमालेगाव - अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहीर तलावात ट्रॅक्‍टर उलटल्याने सात शेतमजूर महिलांना आपले प्राण गमवावे लागले. यापैकी पाच महिलांची चिमणी पाखरे उघड्यावर आली आहेत. मातृछत्र हरपलेल्या वडेल येथील या दहा चिमुकल्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या शिक्षक फोरमने उचलला आहे.\nमालेगाव - अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहीर तलावात ट्रॅक्‍टर उलटल्याने सात शेतमजूर महिलांना आपले प्राण गमवावे लागले. यापैकी पाच महिलांची चिमणी पाखरे उघड्यावर आली आहेत. मातृछत्र हरपलेल्या वडेल येथील या दहा चिमुकल्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या शिक्षक फोरमने उचलला आहे.\nनैसर्गिक आपत्ती वा दुर्घटना घडल्यास \"तनिष्का' मदतीसाठी धावून जातात, याची प्रचिती पुन्हा वडेलच्या दुर्घटनेनंतर आली. या दुर्घटनेत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रोजीरोटीची लढाई लढणाऱ्या सात शेतमजूर महिलांचा बळी गेला. यातील उषाबाई भदाणे यांची मुले दीपाली (इयत्ता दुसरी), दिव्या, नीलेश (बालवाडी), रंजना महाले यांचा मुलगा जयदेव (अकरावी), संगीता महाजन यांची मुले आशिष (अकरावी), गायत्री (आठवी), संगीता भदाणे यांची ओम (दुसरी), साई (पहिली), रोहिणी शेलार यांची अनिता (आठवी), अमर (पाचवी) अशा दहा चिमुकल्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी तनिष्का व्यासपीठाच्या शिक्षक फोरमच्या मालेगावप्रमुख प्रतिभा अहिरे व सदस्यांनी घेतली आहे.\nमालेगाव शहर तनिष्का प्रतिनिधी नीलिमा पाटील व तनिष्का सदस्यांनी आज सकाळी सामान्य रुग्णालयात जाऊन दुर्घटनेतील जखमी महिलांची विचारपूस केली. या वेळी सौ. अहिरे, प्रतिभा पवार, नयना चौधरी, कल्पना सूर्यवंशी, कुसूम बच्छाव आदींसह सदस्या उपस्थित होत्या.\nरोजीरोटीची लढाई लढणाऱ्या महिलांचे प्राण गेल्याने समाजमन हेलावले. मातृछत्र हरपलेल्या 10 चिमुकल्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी आम्ही घेत आहोत. \"सकाळ'च्या प्रेरणेतून हे बळ मिळाले.\n- प्रतिभा अहिरे, प्रमुख, तनिष्का व्यासपीठ शिक्षक फोरम\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nकोरड्या तलावात धरणे आंदोलन\nबीड - दुष्काळी उपाययोजना सुरू करा, या मागणीवर लक्ष वेधण्यासाठी पिंपरगव्हाण (ता. बीड) व परिसरातील ग्रामस्थांनी शुक्रवारी पिंपरगव्हाण येथील कोरड्या...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117020828-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2018-11-17T00:17:22Z", "digest": "sha1:CGZ24HOP7CH37Q2YIYW75SEMAKVNUFHM", "length": 8200, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ठाण्यातील कृष्ण मंदिरातून 45 लाखांची चोरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nठाण्यातील कृष्ण मंदिरातून 45 लाखांची चोरी\n6 चोरट्यांना अटक; मुद्देमाल जप्त\nठाणे – ठाणे शहरातील एका कृष्ण मंदिरातून 45 लाख रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र पोलिसांनी तातडीने हालचाली करून चोरट्यांना पकडले आणि चोरीचा मुद्देमालही परत मिळवला आहे. ठाण्यातील जांबली नाका परिसरातील गोपाल कृष्ण मंदिरामध्ये ही चोरी झाली. मूर्तीवरील दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 45 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून त्यामध्ये एका दाम्पत्याचाही समावेश आहे.\nचोरट्यांनी शनिवारी रात्री मंदिराच्या मागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील कपाटात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम पळवली असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. रविवारी सकाळी मंदिर व्यवस्थापनाच्या लक्षात आले, असे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त सत्या नारायण यांनी पत्रकारांना सांगितले.\nमंदिराच्या आवारात बसवलेले सीसीटिव्ही कॅमेरे चोरट्यांनी बंद केले होते. मात्र मंदिराच्या परिसरातील अन्य सीसीटिव्हीचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे आणि त्याच्या आधारे प्रमुख आरोपी संतोष कांबळे याला रविवारी दिवा येथील शिल फाटा येथून अटक करण्यात आली आहे.\nत्याच्याकडील माहितीच्या आधारे पोलिसांनी कांबळेची पत्नीसह 5 आरोपींनाही अटक केली. हे सर्वजण चोरीच्या मुद्देमालासह पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी 44.76 लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिने असा मुद्देमाल जप्त केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएलईडी प्रकल्पातून ‘टाटा’ला हटविणार\nNext articleएटीएमचा गैरवापर करून लाखोंचा अपहार\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nशाहिद आफ्रिदीचे ‘ते’ वक्तव्य योग्यच – राजनाथ सिंह\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021441-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-garbage-question-will-be-resolved/", "date_download": "2018-11-17T01:01:50Z", "digest": "sha1:J2VUUAVKRZTPBWGFHT4ET3RGCNZH37JA", "length": 10068, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूरचा कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी; 44 कोटींच्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूरचा कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी; 44 कोटींच्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी\nकोल्हापूरचा कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी; 44 कोटींच्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी\nकोल्हापूर : सतीश सरीकर\nकोल्हापूर शहरात दररोज निर्माण होणार्‍या कचर्‍याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठीच्या 43 कोटी 91 लाखांच्या आराखड्याला (डीपीआर) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने मंगळवारी (6 मार्च) तांत्रिक मंजुरी दिली. त्यामुळे महापालिकेला तब्बल 44 कोटींचा निधी मिळणार असून, शहरातील अत्यंत गंभीर बनलेल्या कचर्‍याचा प्रश्‍न कायमचा मिटणार आहे. लाईन बझार येथील कचर्‍याचा डोंगर हलविण्यासह इतर कामासाठी तब्बल 16 कोटी 59 लाखांची तरतूद प्रस्तावात करण्यात आली आहे.\nस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कोल्हापूर महापालिकेने 36 कोटींचा आराखडा तयार करून पाठविला होता. ‘निरी’ या संस्थेकडून आराखड्याची छाननी झाली. त्यानंतर त्यात बदल सुचविण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे तांत्रिक मंजुरीसाठी आराखडा पाठविण्यात आला होता. प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनीही त्यात काही बदल सुचविल्यानंतर त्यानुसार बदल करून 43 कोटी 91 लाखांचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला होता.\nकोल्हापूर शहरात दररोज सुमारे 180 टन कचरा जमा होता. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात यंत्रणा नाही. परिणामी, झूम प्रकल्पावर कचरा नेऊन टाकला जात आहे. झूम प्रकल्पावर तब्बल पाच लाख टनाहून जास्त कचर्‍याचा डोंगर झाला आहे. त्याबरोबरच शहरात रोज जमा होणार्‍या कचर्‍यामुळे हा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. परिणामी, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांर्गत कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी निधी मिळविण्याकरिता महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले होते.\nत्यानुसार कन्सल्टिंग कंपनीकडून महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन विकास आराखडा तयार करून घेतला होता. आराखड्यानुसार कोल्हापूर शहराची भविष्यात होणारी लोकसंख्या वाढ विचारात घेऊन 223 टन कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यात भविष्यातील लोकसंख्या वाढीबरोबरच कचर्‍याच्या प्रमाणात होणारी वाढ व त्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी अनुषंगिक घनकचरा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.\nआराखड्यात कर्मचार्‍यांना मास्क, ग्लोव्हज, बूट घेण्याबरोबरच इतर संरक्षक बाबींचा समावेश केला आहे. तसेच प्रत्येकी 6 लाख किमतीची 93 छोटी वाहने (ऑटो टिपर) घेण्यात येणार आहेत. त्यासाठी 5 कोटी 58 लाखांची तरतूद केली आहे. कचरा प्रक्रियेसाठीही सुमारे दहा कोटींच्यावर तरतूद केली आहे. आराखड्यांतर्गत शहरातील प्रत्येकी पाच टन क्षमतेचे दोन बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. शहरातील 22 भाजी मार्केटमध्ये जमा होणार्‍या दररोजच्या कचर्‍यासाठी 20 टन क्षमतेचा स्लरी प्लँट बांधण्यात येणार आहे. त्याबरोबरच सध्या टाकाळा येथे लँडफिल साईट असली तरीही आणखी एक लँडफिल साईट डेव्हलप करण्यासाठी निधी गृहीत धरला आहे. झूम प्रकल्पावरील कचरा व इनर्ट मटेरियल हलविणे, त्याचे विलगीकरण करणे आणि भूमीभरण क्षेत्र माती टाकून बंदिस्त करणे आदी कामांसाठी 16 कोटी 59 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.\nउच्चस्तरीय समितीपुढे आज सादरीकरण...\nस्थानिक स्वराज्य संस्थांकडील प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची मंजुरी मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानंतर राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे प्रस्ताव जातो. त्यानुसार महापालिकेचा प्रस्ताव शासनाच्या नगरविकास विभागाकडे गेला आहे. या विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर गुरुवारी प्रस्तावाचे सादरीकरण होणार असून अंतिम मंजुरीवर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर निधीचा मार्ग मोकळा होईल.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021441-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/jalana-news-bjp-should-not-allow-narayan-rane-enter-deepak-kesarkar-73779", "date_download": "2018-11-17T01:11:11Z", "digest": "sha1:OHXVWFFL7DAXGXYA26GKKRKWPGV5REMP", "length": 13608, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalana news BJP should not allow Narayan Rane to enter: Deepak Kesarkar नारायण राणेंना भाजपने प्रवेश देऊ नयेः दीपक केसरकर | eSakal", "raw_content": "\nनारायण राणेंना भाजपने प्रवेश देऊ नयेः दीपक केसरकर\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nजालनाः नारायण राणे यांच्या सारख्या अपप्रवृत्तीच्या लोकांना भाजपने प्रवेश देऊ नये. भाजप हा चांगला पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी चांगल्या लोकांना प्रवेश द्यावा, असा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपला दिला.\nजालना येथे नितीन कटारिया खून प्रकरणी आज (शनिवार) भेट देण्यासाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर जालना येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.\nजालनाः नारायण राणे यांच्या सारख्या अपप्रवृत्तीच्या लोकांना भाजपने प्रवेश देऊ नये. भाजप हा चांगला पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी चांगल्या लोकांना प्रवेश द्यावा, असा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपला दिला.\nजालना येथे नितीन कटारिया खून प्रकरणी आज (शनिवार) भेट देण्यासाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर जालना येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.\nते म्हणाले की, 'नारायण राणे यांना जनतेने दोन-तीन वेळा झटका दिला आहे. त्यातून ही ते सुधारले नाहीत. आपण महाराष्ट्राला काय दिलं, त्यापेक्षा मला काय मिळणार होतं, ते नाही मिळालं तर मी काय करू शकतो, अशी राणे यांना पैशांची गुर्मी होती. ती गुर्मी जनताच उतरवू शकते. ते सतत पैशांच्या जोरावर बोलत होते. देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शून्य करप्शन घोषणा केली आहे. त्याच वेळी भाजप नारायण राणे यांना पक्ष प्रवेश देत असेल तर भाजप आमचा मित्र पक्ष, या नात्याने आम्ही त्यांना सांगू की, राणे यांना प्रवेश देऊ नका. कारण केवळ गाडी ओहर टेक केली म्हणून ज्येष्ठ नागरिकांना मारहाण केली जाते. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आरेतूरेची भाषा वापरली जाते. ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. त्यामुळे अशा अपप्रवृत्तीला आम्ही कोकणातून हद्दपार केले आहे. त्यामुळे आता भाजपने अशा अपप्रवृत्तीला प्रवेश देऊन थारा देऊ नये.'\n'आज महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत, त्यामुळे आशा लोकांना भाजपने पक्ष प्रवेश देण्याची गरज नाही. जर प्रवेश दिला तर भाजपने अशा अपप्रवृत्तींना राजमान्यता दिली, असे होईल. त्यामुळे भाजप एक चांगला पक्ष आहे. त्यांनी चांगल्या लोकांना पक्षात प्रवेश द्यावा, अशा लोकांना प्रवेश देऊ नये,' असा सल्ला केसरकर यांनी दिला.\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nरेगेकडील पिस्तुलाचा हत्येशी संबंध नाही\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून जप्त केलेल्या पिस्तुलाचा हत्येशी संबंध...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021441-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-grampanchayat-election-76770", "date_download": "2018-11-17T01:05:15Z", "digest": "sha1:UM33GZWXIUZOWS6X26HKEB2Q6OIAPAJ5", "length": 17456, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Grampanchayat Election निवडणूक गावची; धुरळा पुणे-मुंबईत! | eSakal", "raw_content": "\nनिवडणूक गावची; धुरळा पुणे-मुंबईत\nबुधवार, 11 ऑक्टोबर 2017\nगडहिंग्लज - तालुक्‍यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वातावरण तापत चालले आहे. एकेक मत मिळवण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू आहे. तालुक्‍यातील निवडणूक जाहीर झालेल्या बहुतांशी गावातील मतदार रोजगारानिमित्त पुणे-मुंबई स्थित आहेत. ही मते कॅश करण्यासाठी उमेदवार आतापासूनच धडपड करीत असून, मते फिक्‍स करण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. यामुळे गावच्या निवडणुकीचा धुरळा पुणे-मुंबईतही उडत आहे.\nगडहिंग्लज - तालुक्‍यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वातावरण तापत चालले आहे. एकेक मत मिळवण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू आहे. तालुक्‍यातील निवडणूक जाहीर झालेल्या बहुतांशी गावातील मतदार रोजगारानिमित्त पुणे-मुंबई स्थित आहेत. ही मते कॅश करण्यासाठी उमेदवार आतापासूनच धडपड करीत असून, मते फिक्‍स करण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. यामुळे गावच्या निवडणुकीचा धुरळा पुणे-मुंबईतही उडत आहे.\nसार्वत्रिक निवडणुकीपेक्षा गावच्या निवडणुकीत लक्षणीय चुरस असते. नात्यागोत्यातील लढाईही या निमित्ताने रंगतदार ठरते. या निवडणुकीमध्ये एकेका मताला महत्त्व असते. सात सदस्यीय गावात शंभर ते दोनशे मतांचा एक प्रभाग तर मोठ्या गावात दोनशे ते पाचशे मतांचा एक प्रभाग असतो. दोन, तीन किंवा अधिकाधिक चार उमेदवार एकेका वॉर्डात उभे असतात. यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या मतावर विजयाचे गणित अवलंबून असते. म्हणूनच रिंगणातील उमेदवार ही मते फिक्‍स करण्यासाठी विशेष परिश्रम घेत असतात.\nवॉर्डातील कोणता मतदार कुठे आहे, याची माहिती मिळविली जात आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या वातावरणात व्हॉटस्‌ ॲप, फेसबुकद्वारे त्या मतदारांशी संपर्क साधण्याची धडपड तर सुरू आहेच; याशिवाय त्या मतदाराला मतदानासाठी कसे खेचून आणायचे, याची गणितेही आतापासूनच मांडली जात आहेत. तालुक्‍यातील निवडणूक जाहीर झालेल्या महागाव, तावरेवाडी, हरळी खुर्द, येणेचवंडी, सरोळी, काळामवाडी, डोणेवाडी, हिडदुग्गी, हडलगे, जखेवाडी, बटकणंगले, कौलगे, कुमरी, बेकनाळ, करंबळी, खमलेहट्टी, नेसरी, सांबरे, हसूरवाडी, तारेवाडी, बिद्रेवाडी, वैरागवाडी, कुंबळहाळ, शिप्पूर तर्फ नेसरी, बड्याचीवाडी, कडगाव, भडगाव आदी गावांतील बहुसंख्य तरुण व प्रौढ मतदार रोजगारानिमित्त पुणे, मुंबई, कोल्हापूर, बेळगाव, गोवा आदी भागात आहेत. विशेष करून पुणे व मुंबईतच अधिक मतदारांचा भरणा आहे.\nसंबंधित गावांतील बाहेर असलेल्या तरुण मतदारांचा व्हॉटस ॲपवर स्वतंत्र असा ग्रुप कार्यरत आहे. त्या माध्यमातूनही रिंगणातील पॅनेल, उमेदवाराचा प्रचार सुरू आहे. या निमित्ताने मुंबई, पुणे येथील मतदारांच्या ग्रुपमध्ये गावच्या निवडणुकीचीच चर्चा रंगत आहे. विजयापर्यंत पोचण्यासाठी एकेक मत महत्त्वाचे असल्याने त्यासाठी उमेदवार बाहेरच्या मतांवर डोळा ठेवून त्यादृष्टीने नियोजन करीत आहे. यासाठी नातेगोते, मित्रमंडळींचा या मतांसाठी वापर केला जात आहे.\nमुंबई, पुण्यातील लोकांना विविध कामांसाठी गावात आपल्या हक्काचा माणूस लागतो. त्यासाठी ‘आपला माणूस’ म्हणून कोणाला ग्रामपंचायतीत पाठवायचे, याची ताकद या मतदारांत आहे. छोट्या गावातील सरपंचपदाचा निकालही बाहेरच्या मतांवर अवलंबून आहे म्हटल्यासही वावगे ठरणार नाही. म्हणूनच या मतांचे मोल जाणून पहिल्यांदा संपर्क साधण्यासाठी रिंगणातील उमेदवार या मतदारांचा पाठलाग करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.\nनिवडणूक जाहीर झालेल्या गावांमध्ये सर्रास पाच ते पंचवीस टक्‍क्‍यांपर्यंतचे मतदार बाहेरगावी आहेत. यामुळे ही मते आपल्या पदरात पाडून घेण्याची व्यूहरचना आखली जात आहे. यासाठी साम, दाम, दंड, भेदचा वापर केला जात आहे. काही गावांतील पॅनेलप्रमुख, उमेदवारांनी संबंधित मतदारांशी संपर्क साधून येण्याजाण्याच्या प्रवास खर्चाची रक्कमही त्यांच्या बॅंक खात्यावर आरटीजीएस पद्धतीने जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा आहे. याशिवाय या मतदारांना खूश करण्यासाठी विविध सवलतीही दिल्या जात असल्याचे समजते.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nपुणे शहरात नीचांकी तापमान\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021441-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/capsules-tablets/expensive-capsules-tablets-price-list.html", "date_download": "2018-11-17T01:19:36Z", "digest": "sha1:FWT4ALIGJ3C4GIP62LWF5UYHT2TWDBXS", "length": 11462, "nlines": 238, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग कॅप्सूल्स & टॅब्लेट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive कॅप्सूल्स & टॅब्लेट्स Indiaकिंमत\nExpensive कॅप्सूल्स & टॅब्लेट्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,245 पर्यंत ह्या 17 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग कॅप्सूल्स & टॅब्लेट्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग कॅप्सूल & टॅबलेट India मध्ये हेअलटाइड मेलॅटोनीन ३म्ग 30 टॅब्लेट्स Rs. 975 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी कॅप्सूल्स & टॅब्लेट्स < / strong>\n3 कॅप्सूल्स & टॅब्लेट्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 747. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,245 येथे आपल्याला हेअलटाइड मॅच ५००म्ग Equivalent 60 टॅब्लेट्स उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10 कॅप्सूल्स & टॅब्लेट्स\nताज्या कॅप्सूल्स & टॅब्लेट्स\nहेअलटाइड मॅच ५००म्ग Equivalent 60 टॅब्लेट्स\nहेअलटाइड मिल्क थिस्थळे ५००म्ग Equivalent 30 टॅब्लेट्स\nहेअलटाइड मेलॅटोनीन ३म्ग 30 टॅब्लेट्स\nऑरगॅनिक इंडिया तुलसी स्वीट रोसे 18 टॅबलेट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021441-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://vikramedke.com/blog/kadhi-kadhi/", "date_download": "2018-11-17T00:08:50Z", "digest": "sha1:6TE7WPYFSYWMYEP6TNE6ESLX3QBLLGT3", "length": 4528, "nlines": 113, "source_domain": "vikramedke.com", "title": "कधी कधी | Vikram Edke", "raw_content": "\nकधी कधी रात्र विरताना,\nदिवस उगवायाचा असतो अजून,\nसूर्य उमलायाचा असतो अजून\nचंद्राचं इंधन पुरतं संपलेलं नसतं आणि\nलुकलुकत असतात ताऱ्यांचे लाखो पलिते,\nकुणीतरी साखरझोपेत कूस बदलतो,\nकुणाची मिठी घट्ट होते\nकुठे कुरकुरत असतो पंखा तर\nकुठे स्वप्नांची होडी पैल होते\nमी टक्क जागा असतो,\nकधी सुटलेले हात आठवत,\nतर कधी मिटलेली दारे साठवत\nतू विचारलं होतंस, ‘विसरणार तर नाहीस ना मला’\nआणि ‘मला विसर, माझं लग्न ठरलंय’,\nहेदेखील तूच म्हणाली होतीस\nमला तेव्हाही उत्तर सुचलं नव्हतं,\nमला तेव्हाही उत्तर सुचलं नाही\nत्या एकांत प्रहरी मात्र,\nसुचत राहातात सारीच न दिलेली उत्तरे,\nआणि त्यावरच्या न आलेल्या प्रतिक्रिया\nथेंब थेंब झरणारे चांदणे आटत जाते\nआणि रात्रही लागलेली असते सरू,\nपण दिवस उगवायाचा असतो अजून,\nसूर्य उमलायाचा असतो अजून,\nकधी कधी रात्र विरताना\n— © विक्रम श्रीराम एडके\nमुकम्मल ग़ज़ल : ९६ October 5, 2018\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम October 3, 2018\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण September 26, 2018\nआठवणींच्या गल्लीबोळांतून August 23, 2018\nमुकम्मल ग़ज़ल : ९६\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021532-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-tries-suicide-electricity-connection-ahmednagar-6784", "date_download": "2018-11-17T01:09:20Z", "digest": "sha1:QSCE7QI2N5636TXMX3O2UIQNDPSBQ4XQ", "length": 16032, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farmers tries suicide for electricity connection in Ahmednagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\nवीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nनगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही वीजजोडणीसाठी सहा वर्षांपासून विद्युत खांब टाकले जात नसल्याचा संताप अनावर झाल्याने रांजणी (ता. नगर) येथील शेतकऱ्याने गुरुवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी व पत्रकारांनी संबंधित शेतकऱ्यास रोखल्याने अनर्थ टळला. सखाराम लक्ष्मण ठोंबे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.\nनगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही वीजजोडणीसाठी सहा वर्षांपासून विद्युत खांब टाकले जात नसल्याचा संताप अनावर झाल्याने रांजणी (ता. नगर) येथील शेतकऱ्याने गुरुवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी व पत्रकारांनी संबंधित शेतकऱ्यास रोखल्याने अनर्थ टळला. सखाराम लक्ष्मण ठोंबे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.\nरांजणी (ता. नगर) येथे ठोंबे यांची चार एकर शेती आहे. तेथे नवीन वीज जोडणीसाठी ठोंबे यांनी १० मार्च २०१२ रोजी रीतसर अर्ज करून पैसेही भरले. मात्र, अजूनही त्यांना महावितरणकडून रीतसर वीजजोडणी मिळालेली नाही. शेजारील शेतकरी त्यांच्या शेतात विजेचे खांब रोवण्यासाठी प्रतिबंध करीत आहेत, तसेच त्यांनी रस्ताही अडविल्याची ठोंबे यांची तक्रार आहे.\nत्या संदर्भात ठोंबे यांनी पाच मार्चला महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व सहा मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आत्मदहन आंदोलनाची कल्पना दिली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करण्यात आल्याने ठोंबे यांनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आत्मदहनाचा प्रयत्न केला.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर सोबत आणलेल्या ड्रममधील रॉकेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच वेळी तेथे उपस्थित पोलिस कॉन्स्टेबल वसीम पठाण व सचिन गोरे, तसेच खासगी कामानिमित्त आलेले प्रेस क्‍लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख व ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज यांनी तत्काळ शेतकऱ्याच्या हातातून रॉकेलचा ड्रम हिसकावला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शेतकऱ्याच्या खिशात तीन काड्यापेट्या आढळून आल्या. एखादी काडेपेटी निकामी झाल्यास दुसरी कामी येईल, अशी त्यामागे अटकळ होती.\nनगर वीज जिल्हाधिकारी कार्यालय रॉकेल महावितरण आंदोलन पोलिस पत्रकार\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021532-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/video/1778-dhule-brutal-murder-caught-on-camera-man-struck-27-times-with-swords", "date_download": "2018-11-17T00:20:55Z", "digest": "sha1:P5HTYVEHTDOIL7OCZUWOISLPI4Z5BC24", "length": 4689, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "धुळ्यातील कुख्यात गुंड्याच्या हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nधुळ्यातील कुख्यात गुंड्याच्या हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद\nरांगोळीच्या माध्यमातून शहीद भदाणेंना मानवंदना\nअन् त्या पाच जणांची ठेचून हत्या...\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nपत्नीची गळा आवळून पतीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021532-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Ramesh-jarakiholi-first-time-Bitter-fight-in-the-Gokak-constituency/", "date_download": "2018-11-17T01:15:44Z", "digest": "sha1:GS5EQSDLOHPR2GVTLDICHEIQ666L7O46", "length": 6123, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जारकीहोळींना पुजारींनी फोडला घाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जारकीहोळींना पुजारींनी फोडला घाम\nजारकीहोळींना पुजारींनी फोडला घाम\nजिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना विजयासाठी गोकाक मतदारसंघात प्रथमच कडवी झुंज द्यावी लागली. भाजपच्या अशोक पुजारी यांनी त्यांना शेवटपर्यंत झुंजवले. यामुळे जारकीहोळी यांना विजय मिळेपर्यंत घाम फुटला होता.जारकीहोळी यांना 90 हजार 249 तर पुजारी यांना 75 हजार 969 मते मिळाली.\nगोकाक मतदारसंघ जारकीहोळी बंधूंचा हक्‍काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. येथून रमेश जारकीहोळी पंचवीस वर्षापासून सातत्याने निवडून येतात. त्यांच्यासमोर प्रबळ उमेदवार नसल्यामुळे त्यांचा विजय सहज होत असे. मात्र यावेळी भाजपने निदजचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अशोक पुजारी यांना उमेदवारी देऊन आव्हान दिले होते. त्यांच्या प्रचारासाठी येडियुराप्पा यांची सभा गोकाकमध्ये घेऊन जोरदार वातावरण निर्मिती केली होती. यामुळे जारकीहोळी यांना विजय मिळविताना कसरत करावी लागली.\nजारकीहोळी यांनी पुजारी यांचा 15 हजार मतांनी पराभव केला. मतमोजणीला सुरुवात होताच पुजारी यांनी आघाडी घेतली होती. यामुळे जारकीहोळी समर्थकांमध्ये घबराट पसरली होती. शेवटपर्यंत जारकीहोळी, पुजारी यांच्यात लढत रंगली होती. विजयासाठी जारकीहोळी यांना अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.\nजारकीहोळी मागील पाच वेळा येथून विजयी झाले आहेत. या काळात त्यांचे विकासकामाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप मतदारांतून करण्यात येत आहे. यातून त्यांच्याविषयी असमाधान पसरले आहे. त्याला हेरून भाजपने पुजारी यांच्यामाध्यमातून तगडा उमेदवार दिला. यामुळे जारकीहोळी यांना विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अ‍ॅड. पुजारी यांनी निजदतर्फे यापूर्वी जारकीहोळी यांच्याशी लढत दिली होती. मात्र इतके मताधिक्य त्यांना मिळविता आले नव्हते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी जारकीहोळींसमोर कडवे आव्हान उभे केले होते. त्याला बळ देण्याचे काम भाजपने केले. जारकीहोळी यांना यापुढे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-grampanchayat-election-76454", "date_download": "2018-11-17T00:38:59Z", "digest": "sha1:KY25PHID2FH7YTRTQXXQSI7K3NPKNMYD", "length": 20661, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg news Grampanchayat Election सावंतवाडीत तिरंगी लढत | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nसावंतवाडी - तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने गावातील वातावरण तापले आहे. जो तो आपल्याच पॅनलचा उमेदवार निवडून येणार आहे, असा दावा करीत आहे; मात्र सद्यस्थिती लक्षात घेता तालुक्‍यात ८९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. पाच ग्रामपंचायतीसह कलंबिस्त सरपंच बिनविरोध झाला आहे. तरिही आता तालुक्‍यात शिवसेना, भाजपा आणि समर्थ विकास पॅनल अशी तिरंगी लढती होणार आहेत. काही मोजक्‍याच ठिकाणी काँग्रेस आपले उमेदवार आजमविण्याचा प्रयत्न करीत आहे.\nसावंतवाडी - तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने गावातील वातावरण तापले आहे. जो तो आपल्याच पॅनलचा उमेदवार निवडून येणार आहे, असा दावा करीत आहे; मात्र सद्यस्थिती लक्षात घेता तालुक्‍यात ८९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. पाच ग्रामपंचायतीसह कलंबिस्त सरपंच बिनविरोध झाला आहे. तरिही आता तालुक्‍यात शिवसेना, भाजप आणि समर्थ विकास पॅनल अशी तिरंगी लढती होणार आहेत. काही मोजक्‍याच ठिकाणी काँग्रेस आपले उमेदवार आजमविण्याचा प्रयत्न करीत आहे.\nदरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या केलेल्या नाहीत. तर गावात मात्र पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेच्या नावाने सामोरे जाणार आहे. दुसरीकडे समर्थ विकास पॅनलसह भाजपाने या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या सर्वात मात्र समर्थ विकास पॅनलच्या माध्यमातून राणे समर्थक संजू परब यांनी पाच ग्रामपंचायती बिनविरोध ताब्यात घेवून तुर्तास तरी बाजी मारल्याचे चित्र आहे.\nतालुक्‍यात निवडणुकीत तिन्ही पक्षाने जास्त ग्रामंपचायतीवर आपला दावा केला असून ५२ ग्रामपंचायतीपैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून यातील पाच ग्रामपंचायतीत समर्थ विकास पॅनेलने खाते खोलले आहे. तरीही उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणुकित शिवसेना व भाजपने जोर लावल्याने कोणाच्या पारड्यात किती ग्रामपंचायत येणार हे निकालावरूनच स्पष्ठ होणार आहे.\nसर्वच पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचारात वेगवेगळया क्‍लृप्त्या वापरतांना दिसत आहेत. आश्‍वासनाची खैरातही पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सरपंच पदाच्या रिंगणात असलेल्या उमेदवाराला ग्रामस्थांच्या मागण्यालाही सामोरे जावे लागत आहे. तालुक्‍यातील सद्यस्थिती लक्षात घेता गावातील वेगवेगळे विषय काढुन शितयुध्दे रंगविली जात आहे. भाजपने या वेळेस जास्तीत जास्त ग्रामपंचायतीत पॅनेल उभे केले आहे. त्यामुळे त्याचा फटका समर्थ विकास पॅनेनला बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nभाजप प्रदेश सरचिटणीस व तालुकाध्य महेश सारंग यांनी निवडणूकीच्या आधी गावागावात केलेली मोर्चेबांधणी त्यांना फायदेशीर ठरणार आहे. तर माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांची राणे समर्थकांवर असलेली पकड व गावागावात उत्तम प्रकारे असलेली राणे समर्थकांची फळी यावरून परब हे काय चमत्कार घडवून आणतील हे सांगता येणार नाही. या दोघामध्ये शिवसेना निवडणूकीच्या प्रक्रियेत शांत असली तरी पालकंमत्री केसरकर हे शेवटच्या क्षणी चित्र बदलण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nतिरोडा, नाणोस, गुळदूवे मध्ये शिवसेनेच्या पॅनेलचा जोर आहे. सातार्डा, साटेली तर्फे सातार्डा, किनळे याठिकाणी राणे समर्थक समर्थ पॅनेल बाजी मारू शकतात तेथे भाजपही जोर लावण्याची शक्‍यता आहे. न्हावेली, सोनुर्ली, वेत्ये गावात समर्थ पॅनेल व शिवसेना पुरस्कृत पॅनेल यांच्यात जोरदार लढत होणार आहे. निरवडेमध्ये समर्थ विकास पॅनेल बाजी मारणार आहे. तर सर्वाचे लक्ष लागून राहीलेल्या माजगाव ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. याठिकाणी काँग्रेस, शिवसेना व समर्थ विकास पॅनेलचे सरपंच पदाच्या उमेदवारांनी एकमेकांना आव्हान निर्माण केले आहे. याठिकाणी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असेच चित्र पाहायला मिळणार आहे. ओटवणेमध्ये काँग्रेस, समर्थ विकास पॅनेल व शिवसेनेने पॅनेल उभे केले आहे. याठिकाणी सध्यातरी काँग्रेसच्या पॅनेलचे पारडे जड दिसत आहेत.\nतांबुळी, ओवळीये, पडवे-माजगाव, कोनशी, देवसू दाणोली मध्ये भाजप व शिवसेना पॅनेलचे पारडे जड आहे, तर कारिवडे, कुणकेरी, आंबेगावमध्ये शिवसेना व भाजपाच्या पॅनेलमध्ये जोरदार लढत होणार आहे. यात कुणकेरी ग्रामपंचायतमध्ये राणे समर्थक, समर्थ विकास पॅनेल बाजी मारू शकतो. सावरवाड, शिरशिंगे आदी ठिकाणी राणे समर्थकाचें पारडे जड आहे. त्यामुळे तिरंगी होणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकित कोणाचे पारडे जड राहणार यावरच सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे.\nतालुक्‍यात ५२ पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर कंलबिस्त ग्रामंपचायत सरपंच बिनविरोध झाला आहे. उर्वरित ४६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १३५ जण आपले नशिब अजमावणार आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचात सरपंच पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. काही ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी पाच उमेदवार रिंगणात आहेत.\nथेट सरपंच पदाच्या या ग्रामपंचायत निवडणूकीत ६३६ जण सदस्यपदासाठी निवडणूक लढविणार आहेत. बऱ्याच ठिकाणी बिनविरोध सदस्य निवडून आल्याने ही संख्या कमी असली तरी काही ठिकाणी एकाच जागेसाठी तिन तीन उमेदवार रिंगणात आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे यावर्षी अर्ज बाद ठरण्याचे प्रकार जास्त घडल्याने बिनविरोध निवडणून आलेल्यांची संख्या जास्त आहे. महिलांना पन्नास टक्के आरक्षणानुसार तालुक्‍यातील ६३ ग्रामपंचायतीपैकी ३२ ग्रामपंचायतीत आता महिला सरपंच दिसणार आहे.\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nमुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/thousands-of-womens-atharvshirsh-paathan-about-dagdusheth-halwai-ganapati-1751214/", "date_download": "2018-11-17T00:42:42Z", "digest": "sha1:CKJ4CVTN3NIIVWM5HN3OYY4T7DVH4VRU", "length": 12076, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Thousands of women’s Atharvshirsh Paathan, about DagduSheth Halwai Ganapati | ॐ नमस्ते गणपतये! त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nपहाटे चार वाजल्यापासूनच पारंपरिक पेहराव आणि नथ परिधान केलेल्या महिलांनी उत्सव मंडपामध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली.\nऋषिपंचमीचे औचित्य साधून शुक्रवारी पहाटे हजारो महिलांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण केले.\nदगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांचे अथर्वशीर्ष पठण\n’.. हजारो महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठण सुरू झाले आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर मंत्रोच्चारणाने शुक्रवारी ऋषिपंचमीच्या पहाटे पवित्र वातावरणाची अनुभूती साऱ्यांनी घेतली. आदिशक्तीच्या विराट स्वरूपाने बुद्धीची देवता असलेल्या गणरायाची अथर्वशीर्ष पठणातून पूजा बांधली.\nपहाटे चार वाजल्यापासूनच पारंपरिक पेहराव आणि नथ परिधान केलेल्या महिलांनी उत्सव मंडपामध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची शतकोत्तर रौप्यमहोत्सवपूर्ती आणि अथर्वशीर्ष पठणाच्या उपक्रमाची त्रिदशकपूर्तीचे औचित्य साधून ऋषिपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये महिलांच्या गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला. फिनोलेक्सच्या रितू छाब्रिया, वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पं. वसंत गाडगीळ, एमएनजीएलचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण या वेळी उपस्थित होते. महाआरती आणि इंधन वाचवाचा संदेश देत महिलांनी जागर केला.\nपुण्याचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे याची प्रचिती परदेशी पाहुण्यांमुळे आली. अथर्वशीर्ष पठणाला सहवास संस्थेच्या माध्यमातून फ्रान्स, इस्रायल, इटली, मेक्सिको, पोलंड, तुर्कस्तानमधील तीसहून अधिक परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली. या पाहुण्यांनी गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम कॅमेऱ्यामध्ये टिपला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-agril-diploma-8836", "date_download": "2018-11-17T01:14:22Z", "digest": "sha1:5B325VFDO5SKPH6MCOJJJJOYRXJXL3SF", "length": 28204, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on agril diploma | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘कृषी पदविकेत‘ हवा काळानुरूप बदल\n‘कृषी पदविकेत‘ हवा काळानुरूप बदल\nशुक्रवार, 1 जून 2018\nकृषी तंत्र पदविकेचा सध्याचा अभ्यासक्रम खूपच मोठा आहे. या अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष सर्वांना समान ठेवून दुसऱ्या वर्षी वेगवेगळे विषय निवडण्याची मुभा द्यावी. असे झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी त्या क्षेत्रात थेट काम सुरू करू शकेल.\nएकीकडे जैव तंत्रज्ञानातील नवनवीन शोध; ड्रोन, रोबोटिक्स, सेन्सर्स आदींचा शेतीतला वाढता उपयोग; हायड्रोपोनिक्स, प्रिसिजन फार्मिंगसारखी नियंत्रित शेतीची नवीन तंत्रे या सर्वांमुळे शेतकरी तांत्रिकदृष्ट्या साक्षर असणे आवश्यक झाले आहे; तर दुसरीकडे शेतकऱ्यांची शिकलेली मुले शेती सोडून शहरांकडे जाताना दिसत आहेत. त्यातील अनेक जण १० वी किंवा १२ वी जेमतेम पास झाले असतात आणि शहरात पडेल ते काम करताना दिसतात. त्याऐवजी अशा युवकांना त्यांना समजेल अशा पद्धतीने आधुनिक शेतीतील तंत्रांचे शिक्षण दिले गेले तर ते आपापल्या गावी स्वतःच्या शेतात किंवा एखाद्या कृषी उद्योगात उत्तम काम करू शकतील. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊनच राज्य शासन, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (एमसीएईआर) आणि चारही कृषी विद्यापीठे राज्याच्या सर्व जिल्ह्यांत २ वर्षांचा कृषी तंत्र पदविका (कृषी पदविका) अभ्यासक्रम चालवितात. १० वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले, साधारण १६ ते १८ या वयोगटातील मुले व मुली या अभ्यासक्रमासाठी पात्र असतात. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात फारसा रस नसतो आणि लवकर स्वावलंबी व्हायची इच्छा असते अशांसाठी हा अभ्यासक्रम खूपच उपयुक्त आहे. तसेच राज्य सरकारच्या कृषी विभागातील कृषी सहायक या महत्त्वाच्या पदासाठीही ही पदविकाच पात्रता म्हणून धरली जाते.\nआज शेतीतील उच्चशिक्षणाची काय स्थिती दिसून येते बहुतेक सर्व कृषी पदवीधर शहरातील नोकरीच्या मागे लागलेले दिसतात. त्यांनी नोकरी करू नये असे अजिबात म्हणायचे नाही, पण मग खेड्यापाड्यात, शेताशेतात नवीन तंत्रज्ञान, नवी दृष्टी कोण घेऊन जाणार बहुतेक सर्व कृषी पदवीधर शहरातील नोकरीच्या मागे लागलेले दिसतात. त्यांनी नोकरी करू नये असे अजिबात म्हणायचे नाही, पण मग खेड्यापाड्यात, शेताशेतात नवीन तंत्रज्ञान, नवी दृष्टी कोण घेऊन जाणार तीन वर्षांचा कृषी तंत्रज्ञान पदविका केलेले बहुसंख्य तरुणही पुढे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन तीच वाट पकडताना दिसतात. अशा परिस्थितीत हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम हाच शेती क्षेत्रासाठी आशेचा किरण म्हणून दिसतो आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाला तोच मुळी कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार व्हावे या दृष्टीने तीन वर्षांचा कृषी तंत्रज्ञान पदविका केलेले बहुसंख्य तरुणही पुढे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन तीच वाट पकडताना दिसतात. अशा परिस्थितीत हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम हाच शेती क्षेत्रासाठी आशेचा किरण म्हणून दिसतो आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाला तोच मुळी कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार व्हावे या दृष्टीने असे युवा मनुष्यबळ जे कृषी क्षेत्रातील प्रगतीचे वाहक ठरू शकतील, जे कृषी आधारित उद्योगांचे जाळे निर्माण करू शकतील, जे स्वत:च्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाची जोड देऊन यशस्वी शेती व्यावसायिक होऊ शकतील. पण हा हेतू जर यशस्वी करायचा असेल, तर काळानुरूप बदल या अभ्यासक्रमात होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासन, एमसीएईआर, कृषी विद्यापीठे आणि हा अभ्यासक्रम राबविणारी कृषी विद्यालये या सर्वांनीच आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत.\nगेल्या ३ वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात असलेल्या ज्ञान प्रबोधिनी कृषी तंत्र विद्यालय, हराळी येथे अनुभव शिक्षणाचे विविध प्रयोग चालू आहेत. शेतावरील प्रात्यक्षिकांच्या जोडीने यशस्वी शेतकऱ्यांच्या आणि शेती उद्योजकांच्या मुलाखती; विविध कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, कृषी उद्योग यांना भेटी, विद्यालयाच्या शेतीवर होत असलेल्या प्रयोगांमध्ये सहभाग; शेतीमाल विक्री आदी अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात. सुटीच्या काळात ‘कमवा आणि शिका’ योजना राबविली जाते. याशिवाय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी निवासी शिबिरे, साहस सहली, इंग्रजी संभाषण वर्ग, गटचर्चा, प्रेरणादायी चरित्रांचे वाचन आदी उपक्रम घेतले जातात. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. परंतु गेली काही वर्षे या अभ्यासक्रमाला मिळणारा प्रतिसाद कमी होत चालला आहे. या अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेता त्याच्या कारणांचा अभ्यास करून वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. मुळात या वयोगटातील ग्रामीण मुलांना या अभ्याक्रमाविषयी आणि तो पूर्ण केल्यावर कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी फारशी माहिती नसते. या विषयीचे मार्गदर्शन प्रत्येक गावात आणि शाळेत उपलब्ध करून दिले पाहिजे. मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या भागात, जिथे अजूनही शेती हेच उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे अशा ठिकाणी योग्य मार्गदर्शनच महत्त्वाचे आहे, अन्यथा तरुण मुले सरकारी किंवा खासगी नोकरीच्या आशेने अनेक वर्षे वाया घालविताना दिसून येतात.\nदुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कृषी तंत्र पदविका हा अभ्यासक्रम १२ वी समकक्ष धरला जात नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचे मार्ग खुंटतात (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बीएससी ॲग्री हा कोर्स मात्र करता येतो). तसेच आजकाल बहुसंख्य नोकऱ्यांसाठी १२ वी उत्तीर्ण ही पात्रता धरली जाते, तेथेही या विद्यार्थ्यांना तोटा होतो. राज्य शासन आणि विद्यापीठाने एकत्र प्रयत्न केले तर अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करून त्याला १२ वी समकक्ष करणे शक्य आहे. नियमित १२ वी शक्य नसेल, तर ‘राष्ट्रीय मुक्त विद्यालय’च्या धर्तीवर प्रस्तावित असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय’ या अंतर्गत अशी समकक्षता देणे सहज शक्य होईल.\nया पदविकेचा सध्याचा अभ्यासक्रम खूपच मोठा आहे. विद्यार्थांना शेतीतील सर्वच गोष्टींची थोडीफार माहिती व्हावी असा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु त्याचा परिणाम असा झाला आहे की विद्यार्थ्यांना कुठल्याच विषयातली अपेक्षित कौशल्यपातळी गाठणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून या अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष सर्वांना समान ठेवून दुसऱ्या वर्षी वेगवेगळे विषय निवडण्याची मुभा द्यावी. उदा. उद्यानविद्या, मृदा व जलसंधारण, कीड व रोगनियंत्रण, सेंद्रिय शेती, नियंत्रित शेती, पशुपालन, शेतीमाल प्रक्रिया व काढणी पश्चात तंत्रज्ञान, शेती अवजारे व यांत्रिकीकरण, शेतीमाल विपणन आदी. यातील कुठलाही एक विषय निवडून तो प्रात्यक्षिके आणि प्रकल्प या माध्यमातून वर्षभर शिकल्यास बाहेर पडणारा विद्यार्थी त्या क्षेत्रात थेट काम सुरू करू शकेल. जिथे प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडते अशा अनेक आधुनिक शेती उद्योगांत या विद्यार्थ्यांना थेट नोकऱ्याही मिळू शकतील. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे. थोडा पुढचा विचार केला तर याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. महाराष्ट्राच्या अनेक खेड्यांमध्ये विविध कारणांमुळे महिलांचा शेतीतील सहभाग वाढत चाललेला दिसतो. हा अभ्यासक्रम केलेल्या युवती जर पुढे घरची शेती बघू लागल्या तर एक वेगळा प्रभाव दिसून येईल. तसेच महिलांना गावातल्या गावात उद्योग सुरू करण्यासाठीही याची मदत होऊ शकते. हा विचार करून सरकारने ग्रामीण मुलींना हा अभ्यासक्रम करण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे आवश्यक आहे असे वाटते.\nभविष्यातील शेतीसमोर नवनवी आव्हाने उभी राहणार आहेत. बदलते तंत्रज्ञान, हवामानबदल, जागतिक आर्थिक धोरणांचा शेतीवर परिणाम, विक्री आणि विपणनाच्या नव्या संधी या सगळ्यांचा अभ्यास करून शेती पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील. शेतीतील समस्या सोडविण्यासाठी एकट्याने नाही तर गटाने काम करायला शिकायला लागेल. या सर्व कौशल्यांचा पाया कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमात घातला गेला पाहिजे. राज्य शासन व कृषी विद्यापीठांनी या अभ्यासक्रमाकडे निम्नस्तर कृषी शिक्षण असे न बघता ग्रामीण शिक्षणातील एक पायाभूत अभ्यासक्रम असा विचार करावा. अभ्यासक्रमात योग्य ते बदल करून त्याची काळानुरूप रचना केल्यास हा अभ्यासक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरू शकेल.\n(लेखिका ज्ञान प्रबोधिनी कृषी तंत्र विद्यालय, हराळी, जि. उस्मानाबाद येथे प्राचार्य आहेत.)\nड्रोन रोबो रोबोटिक्स शेती यंत्र machine आधुनिक शेती modern farming शिक्षण education कृषी उद्योग महाराष्ट्र कृषी शिक्षण कृषी विद्यापीठ सरकार government कृषी विभाग विभाग पदवी उस्मानाबाद खत fertiliser उपक्रम विकास यशवंतराव चव्हाण तोटा जलसंधारण अवजारे equipments महिला\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/142-wari-yatra-2018/7204-insurance-for-pandharpur-wari-devotees", "date_download": "2018-11-17T00:06:38Z", "digest": "sha1:AUVLNUBLPANZT5XYMRIUSB2CNJVWCJX6", "length": 6255, "nlines": 121, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "विठुरायाच्या भाविकांसाठी आता विमा कवच - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nविठुरायाच्या भाविकांसाठी आता विमा कवच\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nआषाढी यात्रेच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्य भरातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात.\nवारीमध्ये येणारा प्रत्येक भाविक हा सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील असल्याने मंदिर समितीने भाविकांना विम्याचे कवच दिले आहे.\nयात्रेच्या काळात पंढरपूर शहर व परिसरात भाविकाचा अपघाती मृत्यु झाल्याने मंदिर समितीच्या वतीने भाविकाच्या वारसाला 2 लाख रुपयांचा विमा दिला जाणार आहे. अपाघातात कायम स्वरुपी अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये तर जखमी भाविकास 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.\nभाविकांसाठी विम्याचे कवच देणारे विठ्ठल मंदिर देवस्थान हे राज्यातील एकमेव ठरले आहे. यासाठी मंदिर समितीने न्यू इंडिया विमा कंपनीकडे 3 लाख रुपयांचा प्रियीयम भरला असून यात्रा काळात किमान 100 भाविकांना विम्याचा लाभ मिळणार आहे.\nतसेचं यात्रा काळात भाविकांना स्वच्छ व शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मंदिर समितीने यावर्षी 15 लाख लिटर मिनरल वॉटरचे वितऱण करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.\nयाशिवाय दर्शनदरबारी स्वच्छता यावर मंदिर समितीने लक्ष केंद्रीत केले आहे. वारीमध्ये भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी 15 ठिकाणी एलएडी स्क्रीनस बसविण्यात येणार आहेत.\nज्ञानेश्वर माऊलीच्या अश्वाचं निधन...\nसंत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान...\nविराट कोहलीच्या दाढीचा विमा के.एल राहूलच्या व्हिडीओला विराटचं उत्तर\nसंत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान...\nपंढरपुरात महापूजेचा मान हिंगोलीच्या दांम्पत्यांना; सीएमची 'वर्षा'वर विठ्ठलपूजा\nतिसऱ्या श्रावण सोमवारी शिवभक्तांची अलोट गर्दी\n' श्रावणात भाविकांची फसवणूक...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/4707-thane-ukka-parlor", "date_download": "2018-11-17T01:01:31Z", "digest": "sha1:IICKN5RMHOPTGQDNGVLWQX6T4LJUAWAA", "length": 4391, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "ठाण्यातल्या हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nठाण्यातल्या हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड\nजय महाराष्ट्र न्यूज, ठाणे\nठाण्यातल्या विनापरवाना हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकलीय. वीला दी बे या हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकलीय.\nयाप्रकरणी 16 ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस आयुक्त अमित काळेंनीही माहिती दिलीय.\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/7451-twitter-lite-app-now-in-ndia", "date_download": "2018-11-17T00:03:20Z", "digest": "sha1:V4TKOETF6YE72SXBSUNJNWEZTGPJJQTP", "length": 5982, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "ट्विटर लाइट अॅप आता भारतातही उपलब्ध... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nट्विटर लाइट अॅप आता भारतातही उपलब्ध...\nट्विटरने आपल्या डेटा-फ्रेंडली ट्विटर लाइट या एंड्रॉयड अॅपला आणखी 21 देशांमध्ये उपलब्ध केले आहे.\nयामध्ये भारताचे नावदेखील आहे. या अॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करू शकणार आहात.\nट्विटर लाइट या अॅपला 2G आणि 3G नेटवर्क लक्षात ठेवून बनवण्यात आले आहे. ज्याचा वापर देशतील अनेक भागात केला जातो. ट्विटर लाइटची इंस्टॉलेशन साइज 3MB आहे.\nया अॅपमुळे डेटा आणि स्पेसचीही बचत होते. तसेच ट्विटर लाइट अॅप स्लो नेटवर्कमध्येही जलदगतीने लोड होते. ट्विटर लाइट गुगल प्ले स्टोरवर आता 45 देशासांठी उपलब्ध आहे.\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\nसोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nम्हणून आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार...\nसतत स्टेट्स अपडेट करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-washes-sanitizers/top-10-dettol+hand-washes-sanitizers-price-list.html", "date_download": "2018-11-17T00:47:17Z", "digest": "sha1:3GF2NLXZLEQ5VFGLE375ICS7QFHOLSRM", "length": 11025, "nlines": 240, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 देत्तोल हॅन्ड वॉशेस & सानिटीझर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 देत्तोल हॅन्ड वॉशेस & सानिटीझर्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 देत्तोल हॅन्ड वॉशेस & सानिटीझर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 देत्तोल हॅन्ड वॉशेस & सानिटीझर्स म्हणून 17 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग देत्तोल हॅन्ड वॉशेस & सानिटीझर्स India मध्ये देत्तोल नो तौच हॅन्ड वॉश चुकंबर स्प्लॅश रिफील Rs. 149 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10देत्तोल हॅन्ड वॉशेस & सानिटीझर्स\nताज्यादेत्तोल हॅन्ड वॉशेस & सानिटीझर्स\nदेत्तोल नो तौच हॅन्ड वॉश चुकंबर स्प्लॅश रिफील\nदेत्तोल इन्स्टंट हॅन्ड सानिटीझर\nदेत्तोल नो तौच Liquid हॅन्ड वॉश रिफील चुकंबर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=2005&list=pages&filter=meta&sort=edit", "date_download": "2018-11-17T00:25:20Z", "digest": "sha1:TR4MQTHHTQJMJOG5OFV25GADCAIBX7UX", "length": 14112, "nlines": 168, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "2005 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n23 44 17 k 17 k 17 k विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १\n7 16 1.1 k 1.1 k 3.7 k विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ\n1 11 8.4 k 8.3 k 8.2 k विकिपीडिया:निर्वाह\n5 9 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:आवश्यक चित्रे\n5 8 2.2 k 2.2 k 2.2 k विकिपीडिया:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ\n1 8 955 955 955 विकिपीडिया:सदर/जून २००५\n2 7 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/मे ८\n1 7 3.6 k 3.6 k 3.6 k विकिपीडिया:सदर/मे २३\n3 6 2 k 2 k 2 k विकिपीडिया:पारिभाषिक संज्ञा\n2 5 1.5 k 1.5 k 1.5 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १२\n2 5 971 1.5 k 971 विकिपीडिया:दिनविशेष/जून ८\n2 4 1 k 1020 1020 विकिपीडिया:दिनविशेष/मे ११\n2 4 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ८\n2 4 1.2 k 1.4 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/मे ९\n2 4 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १०\n2 4 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १९\n1 4 2.8 k 2.8 k 2.8 k विकिपीडिया:मराठी-इंग्लिश पारिभाषिक संज्ञा\n1 4 1 k 1 k 1 k विकिपीडिया:नवीन माहिती/जून १३, २००५\n1 4 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:नवीन माहिती/मे २००५\n1 4 1.3 k 1.4 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/जून ६\n1 4 773 773 773 विकिपीडिया:नवीन माहिती/जून २००५\n1 4 157 163 157 विकिपीडिया:प्रबंधक\n2 3 16 k 15 k 15 k विकिपीडिया:दिनविशेष/जुलै\n1 3 14 k 14 k 14 k विकिपीडिया:दिनविशेष/जून\n2 3 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १३\n2 3 778 778 778 विकिपीडिया:चावडी\n1 3 3.3 k 3.7 k 3.3 k विकिपीडिया:सदर/जून १३, २००५\n1 3 2.5 k 2.4 k 2.4 k विकिपीडिया:सदर/जून ६, २००५\n1 3 1 k 1.9 k 1 k विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ५\n1 3 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/जून १७\n1 3 1.2 k 1.3 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २१\n1 3 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/जून १६\n1 3 891 891 891 विकिपीडिया:नवीन माहिती/मे २३, २००५\n1 3 672 834 672 विकिपीडिया:दिनविशेष/जून ९\n1 3 585 585 585 विकिपीडिया:नवीन माहिती/मे ८\n1 3 62 68 62 विकिपीडिया:दिनविशेष/जून 9\n1 3 307 365 307 विकिपीडिया:कसेकरायचे\n1 2 14 k 14 k 14 k विकिपीडिया:दिनविशेष/मे\n2 2 1.6 k 1.5 k 1.5 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २७\n2 2 1.5 k 1.5 k 1.5 k विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ६\n2 2 1.3 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जून १५\n2 2 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १७\n2 2 901 969 901 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ४\n2 2 652 652 652 विकिपीडिया:साहाय्य:अपूर्ण लेख\n1 2 1.8 k 1.8 k 1.8 k विकिपीडिया:सदर/जुलै ४, २००५\n1 2 1.5 k 1.5 k 1.5 k विकिपीडिया:दिनविशेष/जून १\n1 2 1.5 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १४\n1 2 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/जून २३\n1 2 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १८\n1 2 1.3 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जून ७\n1 2 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २५\n1 2 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २०\n1 2 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २०\n1 2 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:नवीन माहिती/मे १६, २००५\n1 2 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जून १४\n1 2 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जून २\n1 2 1 k 1022 1022 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ७\n1 2 841 937 841 विकिपीडिया:सदर/मे १६\n1 2 829 829 829 विकिपीडिया:नवीन माहिती/जुलै ४, २००५\n1 2 267 267 267 विकिपीडिया:नवीन माहिती/मे ७, २००५\n1 2 221 221 221 विकिपीडिया:सदर/मे २००५\n1 2 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 26\n1 2 61 61 61 विकिपीडिया:दिनविशेष/जून 1\n1 1 16 k 16 k 16 k विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर\n1 1 3.5 k 3.4 k 3.4 k विकिपीडिया:सदर/मे ३०\n1 1 2.2 k 2.1 k 2.1 k विकिपीडिया:सदर/जून २०, २००५\n1 1 1.6 k 1.6 k 1.6 k विकिपीडिया:दिनविशेष/जून १२\n1 1 1.6 k 1.5 k 1.5 k विकिपीडिया:दिनविशेष/जून ३\n1 1 1.5 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २४\n1 1 1.5 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २२\n1 1 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/जून ३०\n1 1 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २८\n1 1 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/जून २१\n1 1 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/जुलै १\n1 1 1.4 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १५\n1 1 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/जून २६\n1 1 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २१\n1 1 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/जून ५\n1 1 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/जून ४\n1 1 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ९\n1 1 1.3 k 1.3 k 1.3 k विकिपीडिया:दिनविशेष/जुलै १०\n1 1 1.3 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जून २२\n1 1 1.3 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:निवेदन/जून १२,२००५\n1 1 1.3 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जून २०\n1 1 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जून २७\n1 1 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/मे ३१\n1 1 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जून ११\n1 1 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:नवीन माहिती/मे ३०, २००५\n1 1 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जून २९\n1 1 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/जून २५\n1 1 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २९\n1 1 1.2 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/मे १६\n1 1 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/जून १८\n1 1 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २६\n1 1 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/मे २३\n1 1 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/जून १०\n1 1 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/जून १३\n1 1 1.1 k 1 k 1 k विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ३\n1 1 1 k 1 k 1 k विकिपीडिया:दिनविशेष/जुलै २\n1 1 879 879 879 विकिपीडिया:दिनविशेष/जून २४\n1 1 764 764 764 विकिपीडिया:दिनविशेष/मे ३०\n1 1 553 553 553 विकिपीडिया चर्चा:समाज मुखपृष्ठ\n1 1 545 545 545 विकिपीडिया:नवीन माहिती/जून ५, २००५\n1 1 539 539 539 विकिपीडिया:नवीन माहिती/जुलै २००५\n1 1 502 502 502 विकिपीडिया:सदर/जुलै २००५\n1 1 192 192 192 विकिपीडिया चर्चा:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १\n1 1 157 157 157 विकिपीडिया:आगामी साप्ताहिक सदर/जुलै ११, २००५\n1 1 103 103 103 विकिपीडिया:आगामी साप्ताहिक सदर/जून १३, २००५\n1 1 89 89 89 विकिपीडिया:आगामी साप्ताहिक सदर/जून २०, २००५\n1 1 87 87 87 विकिपीडिया:नवीन माहिती/मे १६\n1 1 84 84 84 विकिपीडिया:नवीन माहिती/मे ३०\n1 1 84 84 84 विकिपीडिया:नवीन माहिती/जून ५\n1 1 84 84 84 विकिपीडिया:नवीन माहिती/मे २३\n1 1 84 84 84 विकिपीडिया:नवीन माहिती/मे ७\n1 1 78 78 78 विकिपीडिया:दिनविशेष/मे ७\n1 1 67 67 67 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै 10\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 4\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै 7\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै 3\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै 4\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै 8\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै 6\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै 5\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जुलै 9\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 29\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 10\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 18\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 20\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 21\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 22\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 17\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 11\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 14\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 13\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 15\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 12\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 16\n1 1 65 65 65 विकिपीडिया:सदर/जून २०\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 23\n1 1 65 65 65 विकिपीडिया:सदर/जून १३\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 30\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 25\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 27\n1 1 64 64 64 विकिपीडिया:दिनविशेष/जून 24\n1 1 61 61 61 विकिपीडिया:दिनविशेष/जून 8\n1 1 61 61 61 विकिपीडिया:दिनविशेष/जून 3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/when/", "date_download": "2018-11-17T00:14:28Z", "digest": "sha1:RQ2C2KCMLZQKNLIPQIPX3UPK4ECH4SP5", "length": 11108, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "When- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nराहुल गांधी नेते नाहीत, ते शिकत आहेत - काँग्रेसच्या नेत्याचा घरचा आहेर\n'राहुल गांधी यांना अजुनही पद मिळालेलं नाही त्यामुळं त्यांचं नेतृत्व सिद्ध व्हायचं आहे.'\nचीनला गेलेल्या इमरान खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, लोकांनी घेतला क्लास\n...जेव्हा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रवी शास्त्री दिसतात\nआणखी एका 'अवनी'ची हत्या, गावकऱ्यांनी ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले\nबाप-मुलाच्या भूमिका बदलल्या, म्हणतायत नितू कपूर\nमी घटनास्थळावरून पळून गेले नाही - नवज्योत कौर\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, माकड आणि मौलाना\nकेंद्राच्या इंधन कपातीच्या निर्णयाला दोन राज्यांचा नकार\n...म्हणून अर्जन सिंग ढसाढसा रडलेला, धोनीच्या चाहत्याने सांगितले त्यामागील कारण\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nहॉटेल स्टाफच्या गायिकीवर शंकर महादेवन झाला फिदा, शेअर केला व्हिडिओ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agriculture-goods-plantation-134484", "date_download": "2018-11-17T01:01:16Z", "digest": "sha1:FTZK5MBX4DNVRMXCTVVGB6Y7NF7B57QW", "length": 26302, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "agriculture goods plantation किमतीच्या अभ्यासानुसार विक्रीचे नियोजन महत्त्वाचे | eSakal", "raw_content": "\nकिमतीच्या अभ्यासानुसार विक्रीचे नियोजन महत्त्वाचे\nडॉ. अरुण प्र. कुलकर्णी\nसोमवार, 30 जुलै 2018\nज्या किमतीला मागणी व पुरवठा समान होतो, ती किंमत उत्पादकाला मिळते आणि ग्राहकाला द्यावी लागते. हे झाले पुस्तकातील विधान. प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठा किती आहे, हे कोणालाच माहिती नसते; त्याविषयी फक्त अंदाज असतात. हे अंदाज जसे बदलतात, तशा किमती वर-खाली होतात. त्याचा अभ्यास सध्याच्या काळात महत्त्वाचा आहे.\nज्या किमतीला मागणी व पुरवठा समान होतो, ती किंमत उत्पादकाला मिळते आणि ग्राहकाला द्यावी लागते. हे झाले पुस्तकातील विधान. प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठा किती आहे, हे कोणालाच माहिती नसते; त्याविषयी फक्त अंदाज असतात. हे अंदाज जसे बदलतात, तशा किमती वर-खाली होतात. त्याचा अभ्यास सध्याच्या काळात महत्त्वाचा आहे.\nमहाराष्ट्रात या वर्षी बहुतेक ठिकाणी समाधानकारक पाऊस होत आहे; देशातही मॉन्सून सरासरीइतका असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे पीक उत्पादनाला फायदा मिळेल, असा अंदाज आहे. आता येत्या काळात शेतमालाला चांगला भाव कसा मिळेल, याचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थशास्त्रीय नियमानुसार बाजारातील किंमत मागणी आणि पुरवठा यावर ठरते. ज्या किमतीला मागणी आणि पुरवठा समान होतो, ती किंमत उत्पादकाला मिळते आणि ग्राहकाला द्यावी लागते. हे झाले पुस्तकातील विधान. प्रत्यक्ष मागणी व पुरवठा किती आहे, हे कोणालाच माहीत नसते; त्याविषयी फक्त अंदाज असतात. हे अंदाज जसे बदलतात, तशा किमती वर-खाली होतात.\nशेतकऱ्यांना दोन कालावधींसाठी किमतींचा अंदाज करावा लागतो. एक म्हणजे कापणीनंतर लगेच आपणास किती किमत मिळेल आणि दुसरा अंदाज म्हणजे कापणीनंतर काही महिन्यांनी आपण शेतमाल विकला, तर किती किंमत मिळेल याचा. आपण कोणते पीक किती क्षेत्रावर घ्यावयाचे. त्यानंतर त्या पिकावर किती खर्च करावयाचा, वर्षाचा जमा-खर्च कसा सांभाळायचा, हे बघण्यासाठी पहिला अंदाज उपयोगी ठरतो. दुसरा अंदाज आलेल्या पिकापासून आपले उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी उपयुक्त ठरतो. खरीप पिकासाठी पहिला अंदाज शेतकरी मे-जूनपासून करावयास लागतात. या वेळी कोणालाच पाऊस किती पडेल, देशातील पुढील वर्षात उत्पादन किती होईल किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी असेल, याची माहिती नसते. अशा वेळी शेतकरी गेल्या वर्षी आपणास काय दर मिळाला, त्यानंतर भावात किती बदल झाला, एकूण बाजारात भावाची काय चर्चा आहे, हे विचारात घेऊन आपल्यापुरता एक अंदाज करतो. पुष्कळ वेळा हा अंदाज तो मनात ठेवतो. त्यानंतर हळूहळू पावसाचे एकूण चित्र लक्षात येते, शासनाचे हमी भाव जाहीर होतात आणि त्याचे अंदाज तो बदलत जातो.\nकाही वेळा पीक काढण्याअगोदरच व्यापारी शेतकऱ्यांशी बोलणी करू लागतात. त्यांनी पुढे केलेले भाव स्वीकारायचे की नाही, या विषयी तो द्विधा अवस्थेत असतो. जर, ते स्वीकारले आणि नंतर भाव वाढले, तर होणाऱ्या नुकसानीची त्याला भीती वाटते. बरेच शेतकरी त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याची वाट पाहतात. बाजारातील किमती अपेक्षेपेक्षा कमी असतील व हमी भाव अधिक असतील, तर शासनाकडे धाव घेतात, खरेदी केंद्रे उघडण्याची मागणी करतात. मग त्यांच्या लक्षात येते, की शासन ‘सर्व साधारण प्रतीच्या’ शेतमालाचीच उचल करण्यासाठी बांधिल आहे. त्यासाठी थांबणे आले, शेतमाल स्वच्छ करणे आले. थोडक्यात, किमतींचे व विक्रीचे नियोजन आपण नीट करीत नाही. त्यामुळे आपला आयत्या वेळी गोंधळ होतो.\nपीक घेण्यापूर्वी आपण पिकांच्या किमतींचा अभ्यास करावा. मुख्यत्वे हा अभ्यास दोन गोष्टींसाठी करावा लागतो. एक म्हणजे किमतींतील गेल्या पाच ते सात वर्षांतील कल. हा कल वाढता आहे का दर वर्षी तो किती टक्क्यांनी वाढतोय दर वर्षी तो किती टक्क्यांनी वाढतोय सर्व साधारण किमती जर सहा टक्क्यांनी वाढत असतील, तर आपल्या शेतमालाच्या किमती यापेक्षा जास्त दराने वाढावयास हव्यात. ज्या शेतमालाचा कल जास्त असेल, त्याची लागवड वाढविणे गरजेचे आहे.\nआपण किमतींतील चढ-उतारांचा अभ्यास करावा. यासाठी गेल्या पाच-सात वर्षांतील मासिक किंवा साप्ताहिक किमती विचारात घेऊन त्यातील चढ-उतार मोजावेत. ज्या शेतमालात चढ-उतार जास्त त्यात जोखीम अधिक. असे पीक लागवडीखाली आणताना थोडी काळजी घ्यावी. सर्वच क्षेत्र अशा पिकांच्या लागवडीखाली आणणे टाळावे, अशा अभ्यासाच्या मदतीने आपण पुढील काही महिन्यांच्या किमतींचे अंदाज अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करू शकतो.\nअर्थशास्त्र व संख्याशास्त्र यांच्या मदतीने काही तंत्रे यासंबंधी विकसित केली गेली आहेत. ही तंत्रे वापरून व तज्ज्ञांची मते घेऊन असा अभ्यास आणि किमतींचे अंदाज करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत भारतीय कृषी विपणन माहिती व विश्लेषण केंद्राची( CIAMI ) पुण्यात सुरवात झाली आहे. हे केंद्र एप्रिल २०१६ मध्ये स्थापन झाले. जून २०१६ पासून ते नियमितपणे मासिक किमतींचा अहवाल व किमतींचा पुढील काही महिन्यांसाठी अंदाज प्रसिद्ध करीत आहे. सध्या हे केंद्र सोयाबीन, मका, कापूस, तूर, हरभरा, कांदा व टोमॅटो या पिकांसाठी अशी माहिती पुरवीत आहे. पुढील कालावधीत अधिक पिकांचा यात समावेश होईल. (अधिक माहितीसाठी http://macp.gov.in संकेतस्थळ पाहावे )\nजेव्हा बाजारात आपला शेतमाल आणायचा तेव्हा तो प्रतवारी करून आणि स्वच्छ करूनच आणावा. फ्युचर्स व्यवहारात किंवा शासनाच्या खरेदी केंद्रांवर मालाची जर डिलिव्हरी द्यावयाची असेल, तर हे अनिवार्य आहे. त्यासाठी शेतावर किंवा गावात अशी व्यवस्था करावी. लिलावातसुद्धा प्रतवारी केलेल्या शेतमालाला अधिक किमत मिळते; वाहतुकीतील खर्च वाचतो. शेतमालाच्या प्रतवारीनंतर राहिलेल्या घटकांची विल्हेवाट अधिक चांगल्या प्रकारे करता येते.\nशक्य असेल, तर जवळच्या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद बनावे. सर्वांनी मिळून आपला शेतमाल प्रतवारीनुसार एकत्र करावा. त्याची विक्री कंपनीच्या (किंवा इतर) संकेतस्थळाच्या मदतीने करावी. यामुळे सर्वाधिक खरेदीदारांना मालाची माहिती मिळते. अधिक भाव मिळण्याची शक्यता असते. पिकाची काढणी करावयाच्या अगोदरसुद्धा अशी विक्री करता येते. नवीन इ-नाम लिलावातही अशा तऱ्हेने शेतमाल विकता येईल.\nआंतरराष्ट्रीय पातळीवर किमतींचा परिणाम\nशेतमालांच्या किमतीमधील वाढते चढउतार हा आंतरराष्ट्रीय काळजीचा विषय झाला आहे. जागतिक अन्न व कृषी संघटनेने याबाबत पुढाकार घेऊन, प्रमुख राष्ट्रांच्या (त्यात भारताचा समावेश आहे) मदतीने कृषी व्यापार माहिती पद्धती ( AMIS) हे केंद्र रोममध्ये स्थापन केले आहे. यामध्ये गहू, मका, भात व सोयाबीन या पिकांची सद्य:स्थिती व अंदाज मासिक पत्रकाद्वारे (AMIS Market Monitor) प्रसिद्ध केले जातात. शेतकऱ्यांनी ते आवर्जून नियमितपणे अभ्यासावेत. (http://www.amis-outlook.org/).\nअमेरिकेतीतील कृषी खात्यातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती साधारणतः प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आसपास प्रसिद्ध केली जाते. त्याचा अभ्यास करावा. (https://www.usda.gov/media/agency-reports).\nकाही शेतमालाचे फ्युचर्स व्यवहार एनसीडीइएक्स आणि एमसीएक्समध्ये चालू आहेत. दररोज या शेतमालांच्या फ्युचर्स किमतींची माहिती तपासावी. हे एक प्रकारे भविष्यातील किमतींचे अंदाजच असतात. जर, फ्युचर्स किमती आपणास योग्य वाटल्या, तर आज किमत ठरवून डिलिव्हरी भविष्यात देण्याचे करार करण्यासाठी या भावांचा आपण उपयोग करू शकतो. त्याशिवाय, आपण या किमती आपल्या शेतमालाला भविष्यात मिळाव्यात म्हणून हेजिंगदेखील करू शकतो. यामुळे किमतीमधील चढउतारापासून आपण स्वतःस वाचवू शकतो.\nउदाहरणार्थ, आपणास आपले सोयाबीन डिसेंबर २०१८ मध्ये विकायचे आहे. १२ जुलै, २०१८ रोजी सोयाबीनचा डिसेंबर फ्युचर्स प्रतिक्विंटल भाव ३,४०० रुपये होता. याचा अर्थ व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार डिसेंबरमध्ये ३,४०० रुपये हा भाव असेल. शासनाचा हमी भाव ३,३९९ रुपये आहे. यामुळे सध्या आपण काही केले नाही तरी चालेल. पण, जर काही दिवसांनी हाच फ्युचर्स भाव ३,८०० रुपये झाला आणि आपणास, कमिशन वजा जाता, तो योग्य वाटला, तर आपण सोयाबीन लगेच या भावाने फ्युचर्समध्ये विकून हेजिंग करू शकतो. त्यामुळे डिसेंबरमध्ये बाजारातील भाव काहीही असला, तरी आपणास मात्र भाव ३,८०० रुपये (उणे कमिशन) मिळेल.\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/199/Ali-Bai-Panchim-Rangachi.php", "date_download": "2018-11-17T01:17:00Z", "digest": "sha1:XNU4OURDH4VZSNFYKPCICWK2L4BUHK7D", "length": 8010, "nlines": 145, "source_domain": "www.gadima.com", "title": "Ali Bai Panchim Rangachi | आली बाई पंचिम रंगाची | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nमागता गे न मिळे,टाळल्याने ना टळे,\nजीवमात्रा सोडिना हे, जन्म-मृत्यूचे जुळे.\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nआली बाई पंचिम रंगाची\nसंक्रांतीला भेटू ऐसी केली होती बोली\nपुनव फाल्गुनी होऊन गेली तेव्हा स्वारी आली\nअशा या वायदेभंगाची, आली बाई पंचिम रंगाची\nआला तैसे जा परतून\nराया मजला चोळी आणा, आणा भिंगाची\nआली बाई पंचिम रंगाची\nउरी जिव्हारी तुमचे रूप\nशमेल लाही अंगाची, ग बाई अंगाची\nआली बाई पंचिम रंगाची\nजोडी कमळण भृंगाची, ग बाई दोघांची\nआली बाई पंचिम रंगाची\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nअंगणी गंगा घरात काशी\nअसा कुणी मज भेटावा\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-taluka-administration-ignores-tankar-demand-satara-maharashtra-8298", "date_download": "2018-11-17T01:10:13Z", "digest": "sha1:MMYUH4DCB2CJPZABJFKVNFRVLR2LFW37", "length": 17232, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, taluka administration ignores tankar demand, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात टॅंकर मागणी प्रस्तावांकडे केले जातेय दुर्लक्ष\nसातारा जिल्ह्यात टॅंकर मागणी प्रस्तावांकडे केले जातेय दुर्लक्ष\nगुरुवार, 17 मे 2018\nसातारा : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत २९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज ७० खेपांद्वारे ३७ हजार ६९५ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे यावर्षी टॅंकरची संख्या कमी असल्याचे महसूल विभागाकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात टॅंकर मागणीचे प्रस्ताव येऊनही त्याकडे तहसील पातळीवर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.\nसातारा : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत २९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज ७० खेपांद्वारे ३७ हजार ६९५ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे यावर्षी टॅंकरची संख्या कमी असल्याचे महसूल विभागाकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात टॅंकर मागणीचे प्रस्ताव येऊनही त्याकडे तहसील पातळीवर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.\nगेल्या दोन ते चार वर्षांत झालेल्या जलयुक्त शिवारअंतर्गत कामांमुळे जिल्ह्यातील टॅंकरग्रस्त गावेही जलस्वयंपूर्ण झाली आहेत. त्यामुळे एरव्ही दोनशे ते अडीचशे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. पण यावर्षी मे महिन्यात आतापर्यंत केवळ २९ टॅंकर सुरू झाले आहेत.\nजलयुक्त शिवार तसेच स्वंयसेवी संस्थांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे पुढील वर्षी जिल्हा टॅंकरमुक्‍तीच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्‍यता आहे. सध्या खटाव, माण, कोरेगाव व खंडाळा तालुका वगळता उर्वरित महाबळेश्‍वर, पाटण, वाई, जावळी तालुक्‍यात झालेल्या पावसाचे पाणी अडविले नसल्याने डोंगर उतारावर असलेल्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.\nत्यामध्ये महाबळेश्‍वर तालुक्‍यातील दोन, वाई तालुक्‍यातील तीन, पाटण तालुक्‍यातील दोन तर जावळी तालुक्‍यातील आठ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईची सर्वाधिक झळ माण तालुक्‍याला बसत आहे. या तालुक्‍यात १२ गावे व ६४ वाड्यावस्त्यांवर आठ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.\nपाणी संरक्षित करण्यासाठी १५ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माण तालुक्‍यातील चार, खटाव तालुक्‍यातील एक, वाई तालुक्‍यातील एक, जावली तालुक्‍यातील पाच, महाबळेश्‍वरमधील चार विहिरींचा समावेश आहे. जलसंधारणांच्या कामांमुळे यावर्षी टॅंकरची संख्या कमी असली तरी उष्णतेत वाढ झाल्याने पाणीटंचाईत वाढ होऊ लागली आहे.\nयामुळे अनेक गावांकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव येत आहेत. मात्र जलसंधारणाच्या कामांचा परिणाम दिसावा यासाठी तहसील पातळीवर या प्रस्तावांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. तालुकानिहाय टॅंकरची संख्या ः माण ८, खटाव ३, कोरेगाव ४, खंडाळा १, वाई ३, पाटण २, जावली ७, महाबळेश्‍वर १.\nपाणी जलसंधारण महसूल विभाग जलयुक्त शिवार खंडाळा सातारा पाणीटंचाई\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/266/Dhund-Yeth-Mee.php", "date_download": "2018-11-17T01:19:55Z", "digest": "sha1:KNQJDB3WDCTTI6QJCQA2EX4AK4OZCR5L", "length": 11096, "nlines": 153, "source_domain": "www.gadima.com", "title": "Dhund Yeth Mee -: धुंद येथ मी : BhavGeete (Ga.Di.Madgulkar|Sudhir Phadke|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nएक धागा सुखाचा,शंभर धागे दु:खाचे\nजरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nधुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले\nयाच वेळि तू असशिल तेथे बाळा पाजविले\nयेथ विजेचे दिवे फेकती उघड्यावर पाप\nज्योत पणतिची असेल उजळित तव मुख निष्पाप\nमाझ्या कानी घुमती गाणी, मादक मायावी\nओठांवरती असेल तुझिया अमृतमय ओवी\nमाझ्यावरती खिळली येथे विषयाची दृष्टी\nमत्पूजेस्तव असशिल शोधित सखे, स्वप्‍नसृष्टी\nकनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली\nविरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली\nतुझे नि माझे अंतर व्हावे कसे एकरूप \nशीलवती तू, पतिव्रते मी मूर्तिमंत पाप \nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nजा बाळे जा सुखे सासरी\nका असा गेलास तू\nकशी मी सांगु वडिलांपुढे\nकिती वयाचे धराल भय हे\nलपविलास तू हिरवा चाफा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.historicalmaharashtra.info/2018/11/Avtar-Meher-Baba.html", "date_download": "2018-11-17T00:49:46Z", "digest": "sha1:622HMNOEV427CAUZCLG3RYMZB66JT7S7", "length": 8835, "nlines": 65, "source_domain": "www.historicalmaharashtra.info", "title": "अवतार मेहेर बाबा / Avtar Meher Baba - महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास", "raw_content": "\nअवतार मेहेर बाबा / Avtar Meher Baba\nमेहेर बाबा हे एक गूढ सिद्ध पुरुष होते. आयुष्यातील बरेच वर्ष ते एकांतात मौन साधना करत राहिले. मेहेर बाबांच्या भक्तांनी त्यांना भगवंताचे अवतार मानले.\n25 फेब्रुवारी रोजी त्यांचा जन्म पुण्यातील एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव मेरवान एस. ईरानी (मेरवान शेरियर ईरानी) असे होते. ते एस. मुंदेगर ईरानी यांचे दुसरे पुत्र होते. त्यांचे शिक्षण लहानपणी पुण्यातील ख्रिश्चन हायस्कूल व डेक्कन कॉलेजमध्ये झाले.\nमेहेर बाबा हे एक चांगले कवि व वक्ते होते. त्यांना कितीतरी भाषांचे ज्ञान होते. 19 वर्षांचे असतांना त्यांची भेट महिला संत हजरत बाबाजान यांच्याशी झाली. तेथूनच त्यांचे जीवन बदलले. त्यानंतर त्यांनी नागपुर येथील हजरत ताजुद्दीन बाबा, केडगाव येथील नारायण महाराज, शिर्डी चे साईबाबा आणि साकोरी येथील उपासनी महाराज या पाच महत्वपूर्ण अर्थात संतांना गुरु मानले.\nउपासणी महाराज यांच्याकडून 7 वर्षे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केल्यानंतर ते इराणी अध्यात्माच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले. त्यांच्या भक्तांनी त्यांना मेहेर बाबा हे नाव दिले. मेहेर म्हणजे दयाळू पिता असा अर्थ होतो.\nउत्तरप्रदेशच्या हमिरपूर जिल्ह्यात त्यांचे भक्त परमेश्वरी दयाल पुकर यांनी 1964 मध्ये भव्य अशा मेहेर मंदिराची बांधणी केली. 18 नोव्हेंबर 1970 मध्ये मंदिरात मेहेर बाबांच्या मूर्तिची स्थापना करण्यात आली. याठिकाणी दरवर्षी 18-19 नोव्हेंबर दरम्यान मेहेर प्रेम यात्रेचे आयोजन करण्यात येते. याशिवाय इतर अनेक ठिकाणी मेहेर बाबांची मंदिरे आहेत. मेहेर बाबा यांनी सहा वेळेस विदेशात प्रवास केला.\nत्यांचा विशालकाय आश्रम महाराष्ट्रातील अहमदनगर शहाराजवळ असलेल्या मेहेराबाद येथे आहे. हा आश्रम मेहेर बाबांच्या भक्तांच्या चळवळीचे प्रमुख ठिकाण आहे. याच ठिकाणी मेहेर बाबांची समाधी आहे. त्यापूर्वी मुंबई येथेही त्यांचा एक आश्रम होता. शेवटी एकांतात तपश्चर्या व उपवास करत असतांना मेहेर बाबा यांनी 31 जानेवारी 1969 रोजी मेहेराबाद येथे प्राण सोडले.\n(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)\nतानाजी मालुसरे / Tanaji Malusare\nझाशीची राणी लक्ष्मीबाई / Rani Lakshmibai of Jhansi\nमहान स्वातंत्र्य योद्धा वीर उमाजी नाईक / Veer Umaji Naik\nCopyright © महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61296", "date_download": "2018-11-17T00:46:41Z", "digest": "sha1:RPMULNPBXRFTEYKDD7OAAY4MD2NKZAZY", "length": 5405, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बंड्याचे अदभुत प्रकरण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बंड्याचे अदभुत प्रकरण\nशिक्षणमंत्री शाळेच्या दौऱ्यावर आले होते.\nएका वर्गात जाऊन ते गुरुजींशी बोलले.\n\" मास्तर, तुमच्या वर्गात सर्वात हुशार विद्यार्थी कोण आहे\nमास्तरांनी तिसऱ्या रांगेत बसलेल्या बंड्याकडे बोट दाखवले.\nत्याला पुढे बोलवण्यात आले.\nशिक्षणमंत्र्यांनी कोतुहल म्हणुन त्याला एक प्रश्न विचारला.\n\" बर..मला सांग बाळा...\nबंड्या एका क्षणाचा बिलंब न लावता म्हणाला.\n\" काहो, मास्तर तुम्ही तर म्हणालात कि हा सर्वात हुशार आहे...\n\"अहो साहेब.. पुर्ण वर्गात हाच मिळतं जुळतं उत्तर देतो...बाकिच्यांना विचारलत तर 100 च्या वरचाच आकडा सांगतात\"\nशिक्षणमंत्र्यांना त्यांच्या शाळेची आठवण झाली राव...\nबंड्याला तर आदर्श विद्यार्थ्याचा पुरस्कारच दिला...\nगुलमोहर - विनोदी लेखन\nकुठे तरी वाचला होता हा जोक .\nकुठे तरी वाचला होता हा जोक .\nशेवटच्या २ ओळींनी घोळ केला..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://vikramedke.com/blog/category/comics/", "date_download": "2018-11-17T00:39:55Z", "digest": "sha1:PJGU7I77TFAFPYN246AVWNXBUBQ65ZCU", "length": 4103, "nlines": 80, "source_domain": "vikramedke.com", "title": "Comics | Vikram Edke", "raw_content": "\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण\nकलियुग हे आसुरी शक्तींचं युग आहे. त्रेता आणि द्वापारातच आसुरी शक्तींनी प्रचंड उच्छाद मांडलेला असताना, कलीत त्या शक्ती चरमसीमेवर नसतील तरच नवल अशीच एक प्राचीन कृष्णशक्ती पृथ्वीवर आलीये. मागच्या अनेक युगांतरी तिचा ब्रह्मांडावर नियंत्रण मिळवण्याचा डाव फसला होता. परंतु हे युग काळीम्याला पोषक आहे. यावेळी चूक होणेच शक्य नाही. सबंध विश्वावरच नव्हे तर सगळ्यांच मितींमध्ये आपलं काळं साम्राज्य पसरायचं असेल, तर एका चेहऱ्याची गरज आहे. कुठे मिळणार तो चेहरा अशीच एक प्राचीन कृष्णशक्ती पृथ्वीवर आलीये. मागच्या अनेक युगांतरी तिचा ब्रह्मांडावर नियंत्रण मिळवण्याचा डाव फसला होता. परंतु हे युग काळीम्याला पोषक आहे. यावेळी चूक होणेच शक्य नाही. सबंध विश्वावरच नव्हे तर सगळ्यांच मितींमध्ये आपलं काळं साम्राज्य पसरायचं असेल, तर एका चेहऱ्याची गरज आहे. कुठे मिळणार तो चेहरा दुसरीकडे नागराजचा काका असलेला सैतानी नागपाशा अमृतप्राशन केल्यामुळे अमर आहे, परंतु तरीदेखील तो नागराजपुढे वारंवार हरतच आलाय. तो का प्रत्येकवेळी हरतो, याचे कारण शोधून त्याच्या कुटील गुरूंनी एक आगळाच प्रयोग आखलाय …Read more »\nमुकम्मल ग़ज़ल : ९६ October 5, 2018\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम October 3, 2018\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण September 26, 2018\nआठवणींच्या गल्लीबोळांतून August 23, 2018\nमुकम्मल ग़ज़ल : ९६\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9B%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97-2/", "date_download": "2018-11-16T23:58:12Z", "digest": "sha1:EEO3T7D5QLOVQS7EJOBI47NVLICLAFLH", "length": 7330, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिलेचा छळ; पतीसह सासूवर गुन्हा दाखल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहिलेचा छळ; पतीसह सासूवर गुन्हा दाखल\nसातारा – माहेरहून सोने व पैसे घेऊन येण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. विवाहितेने पती, सासूच्या विरोधात तक्रार दिली आहे.\nमुळची पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथील असलेल्या युवतीचा साताऱ्यातील पिल्लेश्‍वरी नगर, शाहूपुरी येथील श्रेणिक काळे याच्यासोबत झाला. त्यानंतर श्रेणिक व त्याची आई निर्मला यांनी तुझ्या माहेरहून श्रेणिकला दिवाळीला अंगठी घेऊन ये, असे सांगितले. त्यावेळी विवाहितेने माझ्या माहेरची परस्थिती नाही, असे सांगितले. त्यानंतर चिडलेल्या सासू व पती श्रेणीक याने वारंवार छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nकाही दिवसांपुर्वी श्रेणीक याने तक्रारदार महिलेला माहेरी सोडले होते. त्यानंतर तो तिच्या संपर्कात राहत नव्हता. म्हणून त्याला फोन केला असता त्याने तू माहेरहून पैसे व अंगठी घेऊन ये तरच तूला नांदवतो, असे सांगितले. नंतर त्या विवाहितेने या घटनेची माहिती माहरेच्या लोकांना दिल्याने चिडलेल्या श्रेणीक व त्याच्या आईने कॅनॉलमध्ये ढकलण्याची धमकी दिली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात श्रेणीक काळे, निर्मला काळे (दोघे रा. पिल्लेश्‍वरी नगर, सातारा) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेरळमध्ये बचाव कार्यासाठी सॅटेलाईट फोनचा वापर\nNext article#टिपण: दिखाऊ घोषणांचा सुकाळ चालूच\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\nतेव्हा तुम्ही काय करत होता \nशहरातील जर्जर रस्त्यांची पुन्हा खणाखणी\nनगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराची दूरवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%94%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-17T00:17:49Z", "digest": "sha1:ZT7SCP2TJSJC76HNGQQLDGQRFCI3WTWA", "length": 7087, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "र्औद्योगिक उत्पादन घटल्याने चिदंबरम यांनी सरकारला घेरले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nर्औद्योगिक उत्पादन घटल्याने चिदंबरम यांनी सरकारला घेरले\nनवी दिल्ली – देशातील औद्योंगिक उत्पादन घटल्याच्या वृत्ताने ज्येष्ठ कॉंग्रेस नेते चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टिका करण्याची संधी घेतली आहे. केवळ औद्योगिक उत्पादनच घटले आहे असे नव्हे तर किरकोळ वस्तुंच्या महागाईनेही कळस गाठला असल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. महागाईचा हा दर गेल्या पाच महिन्यातील उच्चांकी पातळीवर गेला आहे.\nमे महिन्यातील आकडेवारीनुसार ओैद्योगिक उत्पादनाचा दर 3.2 टक्‍के इतका घसरला असून गेल्या सात महिन्यातील तो एक नीचांक आहे.अशा सगळ्या वातावरणात लवकरच अच्छे दिन येतील असा टोमणाही चिदंबरम यांनी मारला आहे.\nसरकारच्या मावळत्या आर्थिक सल्लगारानेही नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात मंदीचे वातावरण निर्माण झाल्याचे मान्य केले होते हेही चिदंबरम यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. नोटबंदीमुळे देशाचा जीडीपी दीड टक्‍क्‍यांनी कमी होईल असे भाकित आम्ही केले होते ते खरे ठरले आहे असेहीं त्यांनी नमूद केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअंबानी आशिया खंडात सर्वाधिक श्रीमंत\nNext article“नाणार’चा पेच कायम…\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nलोकसभेत विलास मुत्तेमवार यांचा पत्ता होणार कट\nराजस्थानात भाजपकडून 43 आमदारांचा पत्ता कट\n… तर सव्वाशे कोटी भारतीयांची नावे बदलून राम ठेवा – हार्दिक पटेल\nभाजपचे ‘ते’ राष्ट्रवादी, इच्छुकांचे समर्थक\nभाजप पदाधिकाऱ्यांवर प्रभागाची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T01:04:34Z", "digest": "sha1:BINHAUMMCKFBQOWI35VL626C6SLPLMAS", "length": 8381, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हेरल्ड प्रकरणी स्मृती इराणींची राहुल गांधींवर टीका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहेरल्ड प्रकरणी स्मृती इराणींची राहुल गांधींवर टीका\nनवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी प्राप्तीकर विभागाला 2011-12 सालचे विवरण दाखवण्यास विरोध करणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार टीका केली आहे. संसदेमध्ये पंतप्रधानांना आलिंगन देण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या राहुल गांधी हे प्राप्तीकर अधिकाऱ्यांपासून मात्र दूर पळत आहेत, असे त्या म्हणाल्या. प्राप्तीकराची विवरणे दाखवल्यावर राहुल गांधी यांना अनेक प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत, असा शेराही इराणी यांनी लगावला.\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरणी प्राप्तीकराची विवरणे दाखवण्यास विरोध करणारी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. त्या पार्श्‍वभुमीवर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत इराणी बोलत होत्या. राहुल गांधी यांच्या प्राप्तीकर विवरणांमध्येच कॉंग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार दडलेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.\nप्राप्तीकर विभागाची नोटीस कोणीही भारतीय नागरिक नाकारू शकत नाही. मात्र राहुल गांधी प्राप्तीकर अधिकाऱ्यांपासून दूर पळत आहेत. पंतप्रधानांना आलिंगन देण्यासाठी तत्पर असलेले राहुल गांधी प्राप्तीकर अधिकाऱ्यांपासून दूर का पळत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. “यंग इंडिया’ या बिगरव्यवसायिक कंपनीकडून “असोसिएटेड जर्नल्स लि.’ ही व्यवसायिक कंपनी कशी विकत घेतली जाते. या कंपनीचे 90 कोटी रुपयांचे कर्ज केवळ 50 लाख रुपयांना कसे स्वीकारले जाते, याबाबतही इराणी यांनी शंका उपस्थित केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगुंगीचे औषध देऊन मराठी चित्रपट अभिनेत्रीवर बलात्कार करणाऱ्याला पोलीस कोठडी\nNext articleअंधेरीतील मधू इंडस्ट्रियल इस्टेटला आग\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/unfortunate-death-mother-help-mother-child-134678", "date_download": "2018-11-17T00:51:23Z", "digest": "sha1:6KO6IL2HCS5ADBCAOGK4CFMJ7TMZAGXL", "length": 12242, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "The unfortunate death of the mother with the help of mother & child गाडी घसरल्याने विहिरीत बुडून आईसह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू | eSakal", "raw_content": "\nगाडी घसरल्याने विहिरीत बुडून आईसह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू\nमंगळवार, 31 जुलै 2018\nतळेगाव दिघे (नगर) - गतीरोधकावरून दुचाकी (स्कुटी) स्लीप होत आई व चिमुकला विहिरीत फेकला गेल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. प्रियंका महेश देशमुख (२२) व सोहम महेश देशमुख (2) अशी मृत माय लेकराची नावे आहेत. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास जवळेकडलग (संगमनेर) येथे ही घटना घडली.\nतळेगाव दिघे (नगर) - गतीरोधकावरून दुचाकी (स्कुटी) स्लीप होत आई व चिमुकला विहिरीत फेकला गेल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. प्रियंका महेश देशमुख (२२) व सोहम महेश देशमुख (2) अशी मृत माय लेकराची नावे आहेत. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास जवळेकडलग (संगमनेर) येथे ही घटना घडली.\nविरगाव (ता. अकोले) येथून प्रियंका महेश देशमुख या दुचाकीवरून (स्कुटी) जवळेकडलग येथे घराकडे परतत असताना त्यांची दुचाकी स्लीप झाली आणि गतीरोधकावरून घसरली. दुचाकीवरील त्यांच्या सासू छाया दगडू देशमुख या रस्त्याच्या बाजूने फेकल्या गेल्या. तर स्कुटी चालविणारी प्रियंका महेश देशमुख व सोहम महेश देशमुख हे दोघेही रस्त्याच्याकडेच्या विहिरीत फेकले गेले. पाण्यात बुडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री नऊच्या सुमारास ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.\nपोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलिस ठाण्यातमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर माय लेकराच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://savedanaa.blogspot.com/2016/05/blog-post_13.html", "date_download": "2018-11-17T01:33:14Z", "digest": "sha1:KSCUJJMTT4MHEHFYD6S5DE6MA72SWRBM", "length": 4919, "nlines": 66, "source_domain": "savedanaa.blogspot.com", "title": "संवेदना", "raw_content": "\nही वाट दुर जाते....\nआज अभिचा वाढदिवस. सकाळपासून घातलेला बुरखा आता विरा...\nआणी तो क्षण आला ज्यासाठी मला आज वेळ मिळालाय.सगळं ज...\nमुडी(हे माझ्यापेक्षा माझा नवरा जास्त चांगलं सांगेल) जे मनात आले ते बोलुन टाकले.असे आहे माझे बघा. कोणत्या गोष्टीने मी भारावुन जाईन हे सांगणे जरा कठीणच. विश्वाच्या पसार्‍यातला एक साधा जीव असणारे आपण स्वत: विषयी केवढे ग्रह करुन जगतो नाही. अनुभवातुन वाचनातुन तुमच्या सारख्यांच्या प्रतिक्रीयांतुन शिक्षण सतत चालु आहे.जे जे वाटले ते ते इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाहितीपर नवीन काही (5)\nवाट्टेल ते मनातले काहिही. (7)\nशुक्रवार, मे १३, २०१६\nआज अभिचा वाढदिवस. सकाळपासून घातलेला बुरखा आता विरायला आला जशी रात्र झाली तशी.लहानपणापासूनच हा माझा प्रॉब्लेम आहेच जरा दुर्लक्षीत झाले की वाईट वाटायला लागते.काय करणार.आज अभि असता तर.....ह्या जरतरला काही अर्थ नाही हे कळतय पण ...... हा पण फार वाईट .....आहे मनोहर तरी.....अशी मनाची झालेली कातर अवस्था ...... हयातून कधीतरी बस्ट होण्याची भीती.... संध्याकाळपर्यंत मूड बरा होता.आता काय झाले न कळे .खूप काम पडले तरी राग येतो .नाही करू दिले तर डावलल्याची भावना .कसे व्हायचे माझे .बर आता मनाचे नखरे सांभाळायला नवरा ही नाही हक्काचा .असो.....\nआता वहीत तर हे रडगाणे रोज गातेच .आता जालिय रडगाणेही ही बया गाणार का काय असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे म्हणा .पण असे होऊ नये याची काळजी घायचा नक्की प्रयत्न करेन.\nद्वारा पोस्ट केलेले संवेदना येथे शुक्रवार, मे १३, २०१६\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/dapoli-shivajinagar-village-got-2nd-number-11567", "date_download": "2018-11-17T01:00:22Z", "digest": "sha1:E6PAXDCACAZ5MVQQBKSBGOKX4GII6NUD", "length": 14030, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dapoli Shivajinagar village Got 2nd Number दापोलीचे शिवाजीनगर गाव राज्यात दुसरे | eSakal", "raw_content": "\nदापोलीचे शिवाजीनगर गाव राज्यात दुसरे\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nचिपळूण- दापोली तालुक्‍यातील शिवाजीनगर गाव संततुकाराम वनग्राम योजनेत राज्यात दुसरे आले आहे. शुक्रवारी\n(ता.29 ) नागपूर येथे या गावाचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी विकास जगताप यांनी \"सकाळ‘ला दिली.\nचिपळूण- दापोली तालुक्‍यातील शिवाजीनगर गाव संततुकाराम वनग्राम योजनेत राज्यात दुसरे आले आहे. शुक्रवारी\n(ता.29 ) नागपूर येथे या गावाचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी विकास जगताप यांनी \"सकाळ‘ला दिली.\nदापोली शहरापासून 5 किमीवर जैवविविधतेने नटलेले शिवाजीनगर गाव आहे. 1100 लोकवस्तीचे पाच वाड्यांमध्ये विभागलेल्या या गावात समृद्ध वनसंपदा आहे. वन विभागातर्फे 2013 मध्ये गावात संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. 22 सदस्य संख्या असलेल्या या समितीत 9 महिलांचा समावेश आहे. या समितीतर्फे सन 2013-14 मध्ये 25 हेक्‍टर क्षेत्रावर ग्रामस्थांच्या मदतीने विविध कामे करण्यात आली. शिवाजीनगरचे ग्रामस्थ आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनक्षेत्राची हद्द स्वच्छ करण्यात आली. बुरूज दुरुस्ती, जाळरेषा, वनाचे संरक्षण व संवर्धन, अवैध तोड, शिकार, चराईला प्रतिबंध करणे, वनक्षेत्रावरील अतिक्रमणास प्रतिबंध करणे, वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वनातील पाणवठ्यांची स्वच्छता करणे, कच्चे बंधारे बांधणे ही कामे श्रमदानातून करण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीने वनसंरक्षणाचे काम वन विभागाकडून सुरू आहे.\nविपूल नैसर्गिक वनसंपदेने असलेल्या या गावात बिबट्या, मोर, ससा, खवलेमांजर, रानमांजर, वानर, मुंगुस, सालींदर, कोल्हा, तरस, रानडुक्कर, चौशिंगा गवे, भेकर, सांबरसह वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी आहेत. गावात क्षेत्रपाल हे ऐतिहासिक 300 वर्षापूर्वीचे जागृत देवस्थान आहे. गावचे भौगोलिक क्षेत्र 536.91.4 हेक्‍टर आहे. त्यात 86.55 हेक्‍टर वनक्षेत्र आहे. साग, एैन, किंजळ, नाना, आंबा, उंबर, सावर, भेळा, हेद, गेळा, आसाना, बिवळा, सात्वीण, पळस, हिरडा, शिरस, करक, आपटा, जांभूळ, कुंभा, कैर, आवळा, बांबू आदी प्रजातीचे वृक्ष आणि वेली मोठ्या प्रमाणावर आहेत.\nसंत तुकाराम वनग्राम योजनेचे सर्व निकष पूर्ण केलेल्या या गावाची 2014-15 साली जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी निवड झाली होती. त्यानंतर राज्यस्तरीय क्रमांकासाठी गावाची निवड झाली होती. त्यात शिवाजीनगरला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nशेतकऱ्यांना भरावे लागणार मुद्रांक शुल्क\nपुणे - विशेष नगर वसाहतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना विकसकाबरोबर करार केल्यानंतर आर्थिक अथवा भागीदारी स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्यावरदेखील आता...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nराज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक\nपरभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/49391", "date_download": "2018-11-17T01:13:52Z", "digest": "sha1:5MGTTGKPEC6QZHLM7SUC6MHNZMAHMYZP", "length": 11469, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शुभ्र...सुंदर ?? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शुभ्र...सुंदर \nपुन्हा एकदा क्रोचेट ...\nअवल च्या मार्गदर्शनानुसार हा स्कर्ट करायला घेताना मोठ्या उत्साहात घेतला...पण धागा निवडताना केवळ आवडला ...म्हणुन घेतला,इतक्या छोट्या धाग्याचा स्कर्ट पुर्ण व्हायला किती वेळ लागेल याचा विचारच केला नाही . विणत असताना खुपदा पेशन्स संपल्यात जमा..पण अवल ने मधे मधे प्रोत्साहन सुरु ठेवले..आणि हुश्शः...झाला एकदाचा\nझाला म्हणजे ....बनत आलाय हे दिसल्यावर तो घालण्याच्या प्रबळ इच्छेमुळे त्याची ठरलेली डिझाइन न विणताच संपवला. आणि वाढ्दिवसाला 'माझी मलाच भेट' ...म्हणुन घालुन मिरवला\nगुलमोहर - इतर कला\nमस्त झाला आहे. वाढदिवसाच्या\nमस्त झाला आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nअतिशय सुंदर .... वाढदिवसाच्या\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nखुप खुप मस्त.....हॅप्पी बड्डे\nखुप खुप मस्त.....हॅप्पी बड्डे च्या हार्दिक शुभेच्छा\nखुप मस्त .. असाच एक मी\nखुप मस्त .. असाच एक मी महाबळेश्वर मध्ये घेतलाय पण थोडा लाँग होईल ..\nसुरेख झालाय. ते प्रश्नचिह्नं\nते प्रश्नचिह्नं काढून टाका.\nअप्रतिम ..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nअ प्र ति म \nअ प्र ति म \nप्रचंड मेहेनत करुन विणलेला आहेस आणि तुझी मेहेनत पूर्ण सार्थकी लागलीये\nजेव्हा जेव्हा तू हा स्कर्ट घालशील.... चर्चे तो हो के ही रहेंगे\nवॉव.. सुर्रेख झालाय आणी सुंदर\nवॉव.. सुर्रेख झालाय आणी सुंदर दिस्तोय\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nचक्क हाताने विणलेला स्कर्ट... ग्रेट\nशुभेच्छांबद्द्ल अनेक आभार सर्वांना\nसुंदर. किती दिवस लागले\nसुंदर. किती दिवस लागले करायला\nधन्यवाद सगळ्याना. @ मनीमोहोर\n@ मनीमोहोर >>किती दिवस लागले करायला\nआठ्वड्याचे ५ दिवस ..एक ते दिड तास रोज ....यातही मधे मधे अनेक कारणांमुळे खंड .. (मुलांची शाळा, तब्बेत ) कधी कधी १५ दिवस / आठ्वड्याचे आउटिंग( भारतातुन आई -बाबा आल्यामुळे) ....यामुळे सलग वेळ किती हे नाही सांगता येणार...पण हे सर्व करुन ६-७ महीने लागले.\nसुंदर झाला आहे स्कर्ट. क्रोशे\nसुंदर झाला आहे स्कर्ट. क्रोशे एक्सपर्ट ज्ये.नांना पण दाखवला, त्यांना पण खूप आवडला\nवाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढच्या. वाढदिवसाच्या साठी असाच काही जिगरबाज प्रकल्प हाती घ्या.त्यासाठीही खुप शुभेच्छा .स्कर्ट मस्तच ह.\nसुरेख एकदम. अवलचही कौतुक.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/node/2505", "date_download": "2018-11-17T01:21:06Z", "digest": "sha1:XMD24BZVHHRBIAVXVUHFOBPPJMSMKKC7", "length": 23566, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शुभांगी साळोखे - कृषी संशोधक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशुभांगी साळोखे - कृषी संशोधक\nडॉक्टरकी, इंजिनीयरिंग, विमानसेवा, अंतराळभ्रमण, कॉम्प्युटर, आयटी... भारतीय नारी सगळ्या क्षेत्रांमध्ये स्थिरावली आहे. ती नवनवीन क्षेत्रे धुंडाळत आहे. परंतु भारत देशाचा पारंपरिक आणि सर्वात मोठा व्यवसाय म्हणून जो ओळखला जातो त्या शेतीमध्ये मात्र आधुनिक शिक्षण घेणाऱ्या स्त्रिया संख्येने कमी आहेत. खरे तर, स्त्रियाच प्रत्यक्ष शेतीमध्ये पेरणी, निंदणी, खुरपणी इत्यादी बहुतांश कामे करत असतात. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर शेती कशी करता येईल, शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा दर्जा वाढवता कसा येईल याचा विचार करणाऱ्या स्त्रिया दुर्मीळ आहेत. डॉ. शुभांगी साळोखे या शेतीमध्ये संशोधन करून डॉक्टरेट मिळवणाऱ्या विदर्भामधील पहिल्या महिला आहेत. त्यांना ‘मराठाभूषण’ हा सन्मान मिळाला आहे. त्‍यांनी त्यांचे संशोधनकार्य मांजरी येथील ‘वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट’मध्ये पूर्ण केले.\nशुभांगी यांचा जन्म १२ मे १९६६ रोजी अकोला जिल्ह्यात राजंदा येथे झाला. त्या पूर्वाश्रमीच्या शुभांगी जानोलकर- उत्तम व प्रतिभा जानोलकर यांच्या कन्या. शुभांगी यांच्या माहेरी शैक्षणिक, प्रगतीवादी वातावरण होते. त्यांचे आईवडील, दोघे प्राध्यापक होते. त्यांच्या आईला, प्रतिभातार्इंना विदर्भातील राजकारण, समाजकारण यांमध्ये मानाचे स्थान आहे. प्रतिभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तसेच त्या ‘जनता कमर्शियल को.ऑप.बँक, (अकोला)’ येथे महिला शाखेचे अध्यक्षपद भूषवत आहेत. त्यांचे वडील, उत्तमराव अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात बडनेर-गंगाई येथील महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आहेत. उत्तमरावांनी अकोल्यात शाळा काढली. लहानग्या शुभांगीनेदेखील पहिल्या बॅचसाठी मुले मिळवण्याच्या कामात आईला मदत केली होती. वडिलांनी सुरू केलेल्या ‘ज्योती शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेची शाळा आणि महाविद्यालयही उभे राहिले. शुभांगी यांचे बालपण, दहावीपर्यंतचे शिक्षण वडनेरमध्येच झाले.\nशुभांगी आणि त्यांची भावंडे शिक्षणामध्ये कायम पहिल्या तीन क्रमांकांत असत. त्यांचे कबड्डी, बॅडमिंटन यांसारख्या खेळांमध्येही प्रावीण्य होते. शुभांगी सांगतात, “आमचे घर सुधारणावादी. माझ्या आईची आईदेखील इंग्रजी सहावी शिकलेली होती. माझ्या आईने लग्नानंतर शिक्षण पूर्ण केले. आई आणि मी, दोघी बरोबरच अभ्यास करत असू. मी बारावीला असताना आई एम.ए. करत होती.” डॉ. शुभांगी यांची मोठी बहीण डॉक्टर, भाऊ कॉम्प्युटर इंजिनीयर, तर धाकटा भाऊ एम.सी.एम. झाला आहे.\nशुभांगी सांगत होत्या, “मी बारावी झाल्यानंतर काय करायचं याचा घरात विचार सुरू झाला. आमच्या घरात शेती होतीच. आम्ही सुट्टीत दोन-तीन महिने आजोबांकडे गावी जायचो. तेव्हा जेवणसुद्धा शेतातच घेत असू. मला शेतकी शाखेला जायचं होतं. घरातून विरोध झाला. परंतु मी निश्चय केला होता, की शेतकी कॉलेजमध्येच प्रवेश घ्यायचा. तेव्हा ‘अकोला कृषी विद्यापीठा’ची मुलींना प्रवेश देणार म्हणून प्रथमच जाहिरात आली होती. मी प्रवेश घेतला. माझ्याबरोबर चार-पाच मराठी मुलीदेखील होत्या. पण त्या मुली बी.एससी.पर्यंत जाऊ शकल्या नाहीत.”\nशुभांगी यांनी एम.एससी.नंतर पीएच.डी.साठी ऊतिसंवर्धन (टिश्यू कल्चर), जनुकशास्त्र आणि झाडाची उत्पत्ती याचा संबंध शोधण्यासाठी संशोधन केले. तो विषय ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा’त नव्हता. त्यामुळे त्यांनी मुंबईच्या ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’मधील ऊतिसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. पी.एस. राव यांचे मार्गदर्शन मिळवले. त्यांचे ‘अकोला विद्यापीठा’तील को-गाईड होते डॉ. राऊत. शुभांगी यांनी काम अकोल्यात आणि मार्गदर्शन मुंबईला असे संशोधन केले. शुभांगी साळोखे या त्या विषयात डॉक्टरेट मिळवणाऱ्या ‘अकोला विद्यापीठा’च्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत.\nशुभांगी यांचा विवाह त्यांचे प्रबंधलेखन सुरू असताना १९९२ मध्ये सुनील साळोखे यांच्याशी झाला. सुनील कोल्‍हापूरचे. त्‍यांनी प्लॅस्टिक इंजिनीयरिंगमध्ये एम.ई. केले आहे. त्यामुळे शुभांगी यांना सुनील यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य लाभले; एकूणच, त्यांना साळोखे कुटुंबीयांकडून शिक्षण व करियर यासाठी भरघोस पाठिंबा मिळाला. मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास ही शुभांगी यांच्या यशाची त्रिसूत्री आहे. शुभांगी यांचा आणखी एक विशेष गुण म्हणजे उत्तम व्यवस्थापन\nशुभांगी यांना केवळ करिअरमध्ये नव्हे; तर अनेकविध गोष्टींमध्ये रस आहे. पेंटिंग, कलरिंग, सिरॅमिक्स, एम्बॉसिंग, ग्लासपेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, थर्मोकोल वर्क अशा अनेक कलांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. त्यांच्या घरातील भिंती त्यांच्या कलानैपुण्याची साक्ष देतात.\nशुभांगी त्यांना पीएच.डी. मिळण्याआधीच ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’मध्ये ज्युनिअर रिसर्च असिस्टंट म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांना संस्थेत ऊसाच्या संवर्धनाच्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. त्या तेथेच संशोधक म्हणून १९९६ साली कायम झाल्या.\nशुभांगी सांगत होत्या, “ऊसाचं चांगल्या दर्ज्याचं बेणं शेतकऱ्यांना कसं पुरवता येईल यावर संशोधकांचा आमचा संच विचार करत होता. आम्ही चांगलं बेणं, मूलभूत बेणेमळा तयार करताना उतिसंवर्धित रोपांचा वापर सुरू केला. त्या रोपांच्या वापरामुळे ऊसाचे उत्पादन आणि साखरेचा उतारा वाढवण्यासाठी मदत झाली. त्याचबरोबर ऊसाचा दर्जासुद्धा सुधारला. ऊसाचे नवीन वाण तयार करण्यासाठी संशोधन सतत सुरू आहे.\nनवीन तंत्रज्ञान विकसित करताना, सामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीवर जाऊन प्रात्यक्षिक करून दाखवावे लागते. ते जेव्हा संस्थेत येतात तेव्हादेखील सतत त्यांच्याशी त्या विषयावर बोलावे लागते. सुधारित बियाण्यांची रोपे शेतकऱ्यांना कमीतकमी पैशांत कशी देता येतील यावरही सतत विचार चालू असतो. अर्थात ते टीमवर्क असते.” शुभांगी सांगत होत्या.\nशुभांगी यांनी वैयक्तिक पातळीवर ऊसाला पर्याय म्हणून ‘शुगर बीट’चे वाण तयार केले आहे. त्यांचे ते काम दोन-तीन वर्षांपासून चालू आहे. त्यांनी ‘शुगर बीट’चा प्रोटोकॉल तयार केला आहे. त्यांचे शुगर बीट बरोबरच केळी, जर्बोरा यांच्यावरील संशोधन पूर्ण होत आले आहे. संस्थेने त्यांच्यावर टाकलेली ती वैयक्तिक जबाबदारी होती.\nशुभांगी यांनी प्रायोगिक पातळीवर शेतकऱ्यांचे प्लॉट घेऊन, त्यामध्ये नवे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना त्यांचे महत्त्व पटवून दिले. सुरूवातीला प्रॉडक्शन युनिट सुरू केले तेव्हा त्या सांगत होत्या, “पहाटे चारला उठून जावं लागे. शिवानी तेव्हा चार महिन्यांची, तर शुभम तीन वर्षाचा होता. रात्री आठला शिफ्ट संपायची. तेव्हा मिस्टरांची खूप मदत होई. सासुबार्इंनीही वेळोवेळी मुलं सांभाळली.\nशुभांगी यांनी 'मिटकॉन' या शैक्षणिक संस्थेत डीन आणि अॅग्रीबिझिनेस अँड बायोटेक्नॉलॉजी मॅनेजमेंट विभागाची प्रमुख म्हणून २००८ ते २०१५ या काळात धुरा सांभाळली. त्‍या आज पुण्यातील 'सिम्बॉयसिस इन्स्टिटयूट ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस' या आंतरराष्ट्रीय संस्थेत प्राध्‍यापक म्हणून कार्यरत आहेत.\nशुभांगी यांनी पूरक शिक्षणही घेतलेले आहे. उदा. हळद, मिरची यांसारख्या वस्तूंमधील पदार्थांतील भेसळ शोधणे या विषयात सर्टिफिकेट कोर्स केला आहे. तसेच, त्यांनी बिझनेस कसा करायचा, सर्व्हे कसा करायचा, कॉस्टिंग कसे काढायचे या संदर्भात entrepreneurship development in agro based products याचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे शोधप्रबंध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत.\nचक्का बांधल्यानंतर जे पाणी बाहेर पडते त्यात भरपूर प्रमाणात पोषणमूल्ये असतात. त्यापासून शीतपेये बनवण्याचा प्रोजेक्ट शुभांगी यांनी तयार केला होता. त्यासाठी त्यावेळचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते त्यांना बक्षीसही मिळाले होते.\nशुभांगी यांना अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे ‘मराठाभूषण’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.\nअंजली कुलकर्णी या पुण्‍याच्‍या कवयित्री. त्‍यांनी आतापर्यंत काव्‍यसंग्रह, ललित लेखसंग्रह, संपादीत अशी एकूण बारा पुस्‍तके लिहिली आहेत. त्‍यांनी लिहिलेले 'पोलादाला चढले पाणी' हा रशियन कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्‍यांनी अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद केले आहेत. त्‍यांच्‍या लेखनाला आतापर्यंत महाराष्‍ट्र राज्‍य शासन, यशवंतराव प्रतिष्‍ठान यांसारख्‍या संस्‍थांकडून अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.\nधनंजय पारखे - चित्रकलेतील सामाजिक कार्यकर्ता\nसंदर्भ: चित्रकार, कुर्डूवाडी गाव\nअरुणा सबाने – बाईमाणूस अन् बापमाणुसही\nसंदर्भ: स्त्री उद्योजक, उद्योजक\nजीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ - पर्यावरण रक्षणाचा गौरव बिंदू\nकवितेचं नामशेष होत जाणं...\nशेती हा व्यवसाय; जीवनशैली नव्हे\nमाधव बर्वे – विषयवार वृक्षबागांचा अधिकारी माणूस\nसंदर्भ: शेती, शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, कोठुरे गाव, निफाड तालुका, सेंद्रीय शेती, वृक्षारोपण, Nasik, Niphad Tehsil, फळ लागवड\nदादा बोडके - पपई बागेचा प्रणेता\nसंदर्भ: शेतकरी, शेती, प्रयोगशील शेतकरी, फळ लागवड, मोहोळ तालुका, रोपवाटिका\nशेतकरी आणि क्रांती – प्रतिक्रांती\nबबन पवार यांची पुराणकथेत शोभेल अशी यशोगाथा\nसंदर्भ: कापसे वाडी, शेती, शेतकरी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-trichogramma-sp-use-pest-control-12042?tid=167", "date_download": "2018-11-17T01:20:37Z", "digest": "sha1:YOTRN7YQPTKXP3JCCI62JM4GYUCNIXK5", "length": 21716, "nlines": 185, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, trichogramma sp. use for pest control | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअळी नियंत्रणासाठी मित्रकीटक ट्रायकोग्रामा उपयुक्त\nअळी नियंत्रणासाठी मित्रकीटक ट्रायकोग्रामा उपयुक्त\nडॉ. शिवाजी तेलंग, डॉ. खिजर बेग\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nविविध किडींचे शत्रू निसर्गामध्ये कार्यरत असतात. ते शेतकऱ्यांसाठी मित्र कीटक असून, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत. आवश्यकता भासल्यास शेतीमध्ये असे कीटक, त्यांची अंडी सोडणे असे पर्याय वापरावेत. अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या ट्रायकोग्रामा या मित्र कीटकाची माहिती घेऊ.\nट्रायकोग्रामा हा एक परोपजीवी कीटक आहे. तो अळी वर्गीय कीटकांचे अंडे नष्ट करतो.\nविविध किडींचे शत्रू निसर्गामध्ये कार्यरत असतात. ते शेतकऱ्यांसाठी मित्र कीटक असून, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत. आवश्यकता भासल्यास शेतीमध्ये असे कीटक, त्यांची अंडी सोडणे असे पर्याय वापरावेत. अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या ट्रायकोग्रामा या मित्र कीटकाची माहिती घेऊ.\nट्रायकोग्रामा हा एक परोपजीवी कीटक आहे. तो अळी वर्गीय कीटकांचे अंडे नष्ट करतो.\nप्रामुख्याने कापसावरील बोंड अळ्या म्हणजेच ठिपक्‍यांची बोंड अळी, हेलिकोवर्पा (अमेरिकन बोंड अळी) आणि गुलाबी बोंड अळी यांच्या अंडी नाश करतो.\nतुरीवरील शेंगा पोखरणारी अळी\nटोमॅटो, भेंडी, वांग्यावरील फळ पोखरणारी अळी\nभात, ज्वारी, मका या पिकांवरील येणारे पतंगवर्गीय किडींचा नाश करतात.\nअन्य धान्ये, भाजीपाला आणि फळझाडावरील कीटकांच्या अंड्याचा नाश ट्रायकोग्रामाच्या विविध प्रजाती करतात.\nट्रायकोग्रामा हा गांधील माशीसारखा दिसायला असून अतिशय सूक्ष्म आकाराचा (०.४०-०.७० मिमि) असतो.\nट्रायकोग्रामा हा आपल्या शेतातील पिकांचे कुठलेही नुकसान करीत नाही तर हा सूक्ष्म किडा शेतात फिरुन बोंड अळ्यांचे अंडे शोधून काढतो. किडीच्या अंड्यामध्ये स्वतःचे अंडे टाकतो.\nट्रायकोग्रामाची अंडी अवस्था १६-२४ तास असते.\nत्यानंतर त्यातून अळी बाहेर पडते. अळी अवस्था २-३ दिवस असते. ही अळी किडीच्या अंड्यातील घटकांवर जगते. त्यामुळे त्यातून किडीची उत्पत्ती होऊ शकत नाही.\nत्यानंतर अळी कोषावस्थेत जाते. कोषावस्था २-३ दिवस असते.\n७ व्या किंवा ८ व्या दिवशी ट्रायकोग्रामा प्रौढ किडीच्या अंड्यातून बाहेर पडतो.\nप्रौढ पुढे २ ते ३ दिवस शेतात फिरुन अळीवर्गीय किडीच्या अंड्यांचा शोध घेऊन, त्यात आपली अंडी घालतो. अशा पद्धतीने हा शेतकऱ्यांना कीड नियंत्रणात मदत करतो.\nट्रायकोग्रामाच्या प्रजाती ः आपल्याकडील वातावरणात ट्रायकोग्रामा चिलोनिस, ट्रायकोग्रामा जापोनिकम आणि ट्रायकोग्रामा बॅक्‍ट्री उपयुक्त ठरतात.\nभुईमूग, कापूस, तूर, भात, सूर्यफुल, ऊस, वांगी, ज्वारी, मका या पिकावरील येणारे पतंगवर्गीय किडींचा नाश करतात. इत्यादी पिकांवर एकरी २-३ कार्डस दर १०-१५ दिवसांनी २ ते ३ वेळा लावावे. पीक ४०-५० दिवसाचे झाल्यावर पहिल्यांदा कार्ड लावावे. -टोमॅटो, भेंडी, वांगे अशा भाजीपाला पिकामध्ये दहा दिवसांनी एकरी २ कार्ड लावावे.\nउसावरील सर्व प्रकारच्या खोडकिड्यावर ट्रायकोग्रामा चिलोनिस एकरी १-२ कार्डस दर दहा दिवसांनी ८-१० वेळा लावावे. हे कार्ड उसाला ४५ दिवसांपासून वापरावे. ट्रायकोग्रामा खोडकिड्याचा नायनाट करतो.\nकापूस पिकावरील तिन्ही बोंड अळ्यांसाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस आणि ट्रायकोग्रामा बॅक्‍ट्री वापरावे. पेरणीपासून ४०-४५ दिवसांपासून ट्रायकोकार्ड लावायला सुरवात करावी. एकरी २-३ कार्ड दर १० दिवसांच्या अंतराने ४-५ वेळा लावावे. गुलाबी बोंड अळीचा अंडावस्थेमध्येच नाश करता येतो.\nमका, ज्वारी पिकावर एकरी १-२ कार्डस दर दहा दिवसांच्या अंतराने पेरणीपासून ४०-४५ दिवसांनी लावावे.\nभातावरील खोडकिड्यासाठी ट्रायकोग्रामा जापोनिकमचे १-२ कार्डस सहा आठवडे लागोपाठ लावावे. परत रोवणी केल्यानंतर ३० दिवसांपासून कार्ड लावायला चालू करावे.\nट्रायकोकार्डचे प्रसारण केल्यानंतर रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा.\nट्रायकोकार्डस हे चांगल्या प्रतीचे असावेत.\nउत्तम प्रतीचे निकष - १ c.c. चे कार्ड असावे. त्यावरील पॅरासिटीझमचे प्रमाण ८० ते ९० टक्के असलेच पाहिजे.\n-ट्रायकोकार्ड हे काळ्या रंगाच्या अंड्याचे दिसेल.\n-हे कार्ड तयार झाल्यापासून ३५-४० दिवसांपर्यंतच वापरावे. कारण तोपर्यंत ट्रायकोग्रामा पूर्णपणे बाहेर पडतो.\nनिसर्गात आढळणारे अन्य मित्रकीटक\nक्रायसोपा, मॅलाडा, लेडीबर्ड बिटल (ढालकिडा), ब्रॅकॉन, अपेंटेलीस, पेंटॅटोमिड ढेकूण, मॅंटीड, भक्षक कोळी, क्रिप्टोलेमस, सिरफीड माशी, कॅम्पोलेटीस, कॅरोप्स, इक्‍निमोनीड, रोगस, सुत्रकृमी असे अनेक मित्र किटक निसर्गात आढळून येतात. या मित्र कीटकांची ओळख करून घ्यावी. त्यांची उपस्थिती शेतामध्ये असल्यास किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांचा पर्याय शक्यतो टाळावा.\n- डॉ. शिवाजी तेलंग, ९४२१५६९०१८\n(कापूस संशोधन केंद्र, नांदेड.)\nनिसर्ग शेती farming बोंड अळी bollworm गुलाब rose भुईमूग groundnut कापूस तूर ऊस अॅग्रोवन कीड-रोग नियंत्रण\nअळी नियंत्रणासाठी मित्रकीटक ट्रायकोग्रामा उपयुक्त\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nखपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...\nआंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...\nफळबागांमध्ये आच्छादन करा; संरक्षित पाणी...सेंद्रिय आच्छादनाने जमिनीचा पोत सुधारतो. पाणी...\nद्राक्षबागेतील समस्यांवरील उपाययोजनासध्या द्राक्षबागेतील वेली या वाढीच्या विविध...\nपीक व्यवस्थापन सल्लारब्बी ज्वारी ः पीक उगवणीनंतर ८ ते १०...\nकपाशीवरील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक...पिठ्या ढेकूण ही कीड पिकात शिरल्यानंतर त्याचे...\nगुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी गंधसापळेएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी विविध नियंत्रण...\nफळबागेत आच्छादन, हलकी छाटणी आवश्यक...फळबागेत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्लॅस्टिक...\nकृषी सल्लामका अवस्था - काढणी १) कणसे पक्व झाल्यास त्याची...\nस्टेम गर्डलर बीटलसाठी एकात्मिक कीड...सध्या द्राक्ष पट्ट्यात खोडास रिंग करून नुकसान...\nजुना डाऊनी, भुरी प्रादुर्भाव वाढणार...हवामान अंदाज सर्वच द्राक्ष विभागांमध्ये...\nकांदा पिकासाठी अवस्थानुरूप सल्लासध्या रब्बी कांद्याची रोपे रोपवाटिकेत आहेत, तर...\nद्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या...द्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा...\nअवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nहुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...\nढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-government-declare-stability-fund-milk-issue-maharashtra-9298", "date_download": "2018-11-17T01:15:11Z", "digest": "sha1:VOYLPPIASRJXBEVZXE6XMQKDMTZHHA6Y", "length": 19676, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, government declare stability fund for milk issue, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूधप्रश्नी सरकारचा स्थिरता निधीचा उतारा\nदूधप्रश्नी सरकारचा स्थिरता निधीचा उतारा\nशुक्रवार, 15 जून 2018\nमुंबई : दूध दरातील चढउतारामुळे उत्पादक शेतकऱ्यांना होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘दूध दर स्थिरता निधी’ची नवी मात्रा लागू केली आहे. कृश काळात सहकारी संस्थांना दूध व्यवसायातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नातून दुधाच्या पुष्टकाळात होणाऱ्या आर्थिक तोट्याची भरपाई करणे शक्य व्हावे, यासाठी सहकारी दूध संघांनी ‘दूध दर स्थिरता निधी’ उभा करावा, असे आदेश सरकारने जारी केले आहेत.\nमुंबई : दूध दरातील चढउतारामुळे उत्पादक शेतकऱ्यांना होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘दूध दर स्थिरता निधी’ची नवी मात्रा लागू केली आहे. कृश काळात सहकारी संस्थांना दूध व्यवसायातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नातून दुधाच्या पुष्टकाळात होणाऱ्या आर्थिक तोट्याची भरपाई करणे शक्य व्हावे, यासाठी सहकारी दूध संघांनी ‘दूध दर स्थिरता निधी’ उभा करावा, असे आदेश सरकारने जारी केले आहेत.\nदरम्यान, या शासकीय निर्णयाद्वारे सरकार स्वतःवरची जबाबदारी झटकत असून, अशा तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी शेतकऱ्यांना सरळ अनुदान द्यावे, अशी मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीने केली आहे. दूध उत्पादकांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने तिसऱ्यांदा उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरवातीला सरकारने दूध पावडर बनविण्यासाठी संघांना एक महिन्यासाठी लिटरमागे ३ रुपयाचे अनुदान जाहीर केले.\nपावडर उत्पादनात यामुळे २० टक्क्यांनी वाढ होऊन प्रश्न मार्गी लागेल असे राज्य सरकारला वाटले होते. प्रत्यक्षात आता अनुदानाची महिनाभराची मुदत संपत आली आहे. तरीही या उपायामुळे दूध दरात फरक पडलेला नाही. त्यानंतर सरकारने संघांना ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ गुणवत्तेच्या दुधाऐवजी ३.२ फॅट व ८.३ एस.एन.एफ गुणवत्तेचे दूध खरेदी करण्यास सांगितले. अशा दुधाला किमान २६ रुपये १० पैसे इतका दर द्यावा असेही सांगण्यात आले आणि आता स्थिरता निधीची तिसरी उपाययोजना सरकारने केली आहे.\nराज्य सरकारने बुधवारी (ता. १३) रोजी ‘स्थिरता निधी’ स्थापन करण्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. दूध संघ आणि शेतकरी यांच्यात परस्पर आर्थिक समन्वय राखणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. शासन आदेशानुसार कृश काळात सहकारी संस्थांना दूध व्यवसायातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नामधून दुधाच्या पुष्टकाळात तोट्याची आर्थिक भरपाई करणे शक्य व्हावे व दूध व्यवसायात दूध खरेदी दरात स्थिरता राहावी, यासाठी सहकारी संघांनी संकलित केलेल्या दुधामागे सहकारी दूध संघ व दूध सभासद यांनी प्रत्येकी प्रतिलिटर वाजवी रक्कम ‘दूध दर स्थिरता निधी’ उभा करावा असे म्हटले आहे. त्यासाठी ही रक्कम वेगळ्याने स्वतंत्र बँक खात्यात जमा करावी व पुष्ट काळात होणाऱ्या आर्थिक तोट्याची भरपाई करण्यासाठी या निधीचा उपयोग करावा, असा आदेश सहकारी संस्थांना दिला आहे.\nमात्र, सहकारी संस्थांनी कृश काळात यासाठी किती निधीची कपात करावी याबाबत स्पष्ट उल्लेख आदेशात देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आदेशानुसार नाममात्र जुजबी रक्कम कपात करून संस्था आदेशाचे पालन केल्याचे दाखवू शकतात, अशी शक्यता शेतकरी संघर्ष समितीकडून व्यक्त होत आहे. तसेच हा आदेश फक्त सहकारी दूध संघांसाठी आहे, यात खासगी संघांवर कोणतेही बंधन नाही, याकडेही लक्ष वेधले जात आहे.\nशेतकऱ्यांना सरळ अनुदान द्या..\nसरकारने हा आदेश काढून पुन्हा एकदा दूधप्रश्नी निरुपयोगी मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थिरता निधी स्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी सहकारी संस्थांवर सोपवून सरकारने अंगाला झळ लागू न घेता ‘विश्वामित्री’ पवित्रा घेतला आहे. सरकार या स्थिरता कोषात काडीचेही योगदान देणार नाही, हे आदेशातून स्पष्ट होत आहे. सरकारच्या या आदेशाचा दूध प्रश्न सोडविण्यासाठी काडीचाही उपयोग होणार नाही. शेतकऱ्यांच्या जखमेवर या अशा निरुपयोगी उपायांमुळे मीठच चोळले जात आहे. सरकारने अशा निरुपयोगी मलमपट्ट्या थांबवाव्यात व शेतकऱ्यांना सरळ प्रतिलिटर अनुदान देऊन तातडीने ठोस दिलासा द्यावा, अशी मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीचे अजित नवले यांनी केली आहे.\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8-2/", "date_download": "2018-11-17T00:33:43Z", "digest": "sha1:3NELGZF32CKE6KYWZNCXMPH4YPDXQJUW", "length": 11770, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“त्या’ कंत्राटी कामगारांना न्याय कधी? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“त्या’ कंत्राटी कामगारांना न्याय कधी\nकिमान वेतन फरकाची प्रतिक्षा : न्यायालयाच्या आदेशाकडे कामगारांचे लक्ष\nपिंपरी – कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम 20 जून 2018 पर्यंत देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असताना कामगारांच्या हातात अद्याप काहीही पडले नाही. ज्या कामगारांनी काम केले आहे. त्याची यादी ठेकेदारांनी सादर करावी, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यावर येत्या मंगळवारी (दि. 17) सुनावणी होणार असून न्यायालयाच्या भुमिकेकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधात कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत कायम करावे व कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, याबाबत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पालिकेविरोधात सन 2001 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सन 2004 मध्ये या याचिकेवर निर्णय झाला आणि त्यामध्ये कंत्राटदार बदलले तरी कामगारांना सेवेत कायम ठेवावे. तसेच अतिरिक्त आयुक्त कामगार विभाग यांनी दिलेल्या निर्णयानुसार समान काम समान वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात यावे. सन 1198 पासून 2004 पर्यंत किमान वेतनाच्या फरकाची कर्मचाऱ्यांची यादी व रक्कम 16 कोटी 80 लाख 2 हजार 200 रुपये देण्याबाबतचेही निर्देश देण्यात आले होते. मात्र, या निकालाविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्यावर स्थगितीचे आदेश आणले. तसेच सर्व कामगारांना सेवेतून काढून टाकले.\nदरम्यान, या याचिकेवर 12 जानेवारी 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत महापालिकेची याचिका फेटाळली. त्यानुसार, या निकालाची अंमलबजावणी करावी, यादीतील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या नावे धनादेश द्यावेत व 572 कामगारांना कामावर घ्यावे, याची मागणी होत असताना महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी न झाल्याने श्रमिक आघाडी ऑक्‍टोबर 2016 मध्ये महापालिकेविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची याचिका फेटाळली व उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यानुसार 572 सफाई कामगारांना फरकाची एकूण रक्कम रुपये 16 कोटी 80 लाख 2 हजार 200 रुपये व त्यावरील 18 टक्के सन 2005 पासूनचे 15 वर्षाचे व्याज 45 कोटी 36 लाख 5 हजार 940 रुपये असे एकूण 65 कोटी 16 लाख 8 हजार 140 रुपये एवढी रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. तसेच 20 जून 2018 च्या आत या कामगारांची रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, कामगारांना अद्याप एकही रुपया मिळाला नाही.\nकंत्राटदारांनी काम केलेल्या सफाई कामगारांची यादी द्यावी, त्यानुसार किमान फरकाची रक्कम अदा करता येईल, अशी भूमिका महापालिकेने न्यायालयासमोर मांडली आहे. याप्रकरणी येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते पावसाळी अधिवेशनासाठी गेल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.\nकंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन फरकाची रक्कम अदा करण्याबाबत न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. त्यामध्ये कामगारांच्या यादीची पडताळणी पुर्ण न झाल्याने रक्कम अदा करता आली नसल्याचे कारण देत ठेकेदारांनी कामगारांची यादी द्यावी, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. न्यायालयाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. 2001 मध्येच महापालिकेला ही यादी देण्यात आली होती. फरकाची रक्कम अदा करण्याबाबत महापालिका चालढकल करत आहे. कामगारांना न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा आहे.\n– यशवंत भोसले, अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशहरात सोनसाखळी चोरीच्या दोन घटना\nNext articleभोसरीतील डब्ल्यू.टी.ई. कंपनीची “पर्यावरण वारी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7704-congress-sangharsh-yatra-start-from-today", "date_download": "2018-11-17T00:59:10Z", "digest": "sha1:PJ3D5OOKBF23AR4FTBERDUNFDJAPIZUB", "length": 6455, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सरकारविरोधात काँग्रेसची आजपासून जनसंघर्ष यात्रा, कोल्हापुरातून सुरूवात - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसरकारविरोधात काँग्रेसची आजपासून जनसंघर्ष यात्रा, कोल्हापुरातून सुरूवात\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, कोल्हापुर\t 31 August 2018\nसरकारविरोधात काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची आजपासून कोल्हापुरातून सुरूवात झाली आहे.\nही यात्रा 4 टप्यात होणार आहे. पुण्यात 8 सप्टेंबरला त्याची सांगता होणार आहे.\nविरोधी पक्षनेते विखे पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाचे आजी माजी आमदार-खासदार, यांच्यासह सर्व नेते उपस्थित आहेत.\nसरकारच्या ध्येय धोरणाविरोधात या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून आवाज उठवण्यात येणार आहे.\nयासोबतच आगामी निवडणुकीची तयारीही याद्वारे काँग्रेसकडून केली जात आहे.\nरिझर्व्ह बँक म्हणजे झिंगलेलं माकड, सामनामधून उद्धव ठाकरेंचा हल्ला\nकोल्हापुरात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमलात, 19 जणांचं नगरसेवक पद रद्द\n... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील\nगरजू आणि गरीब विद्यार्थ्याएवजी मंत्र्यांची मुले बनली परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nशिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने \nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Modi-promises-were-lost-to-his-own-MP-says-Sachin-Sathe/", "date_download": "2018-11-17T00:17:41Z", "digest": "sha1:WLPBP2WOCHOZOQHGAOU5PNHWIC5OVX4E", "length": 5806, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोदींच्या आश्‍वासनांचा त्यांच्याच खासदारांना विसर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मोदींच्या आश्‍वासनांचा त्यांच्याच खासदारांना विसर\nमोदींच्या आश्‍वासनांचा त्यांच्याच खासदारांना विसर\nमागील लोकसभा निवडणूकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांच्या पक्षाच्या खासदारांना विसर पडला असला तरी भाजपची सर्व आश्वासने जनतेच्या लक्षात आहेत. असा टोला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी हाणला आहे\nपिंपरीत शनिवारी खा. अमर साबळे यांनी ‘मोदींनी प्रत्येक नागरीकांच्या खात्यात 15 लाख देऊ असे आश्वासन दिले नव्हते’ असे वक्तव्य केले त्याचा साठे यांनी समाचार घेतला आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी खा. साबळे यांनी पळ काढला. मात्र पंतप्रधान मोदींचे 15 लाखांबाबतचे आश्वासन व्हिडीओसह सोशल मिडीयात अद्यापही उपलब्ध आहे.\nलोकसभा निवडणूकीनंतर भाजपा सरकारने चार वर्षात एकही आश्वासन पुर्ण केलेले नाही. त्यामुळे पत्रकारांनी साबळे यांना विचारले असता मोदींनी प्रत्येक नागरीकांच्या खात्यात 15 लाख देऊ असे आश्वासन दिले नव्हते असे उत्तर त्यांनी दिले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मोदींच्या आश्वासनांबाबत प्रश्न विचारल्यावर तो ‘चुनावी जूमला’ होता असे उत्तर देतात. तर पिंपरीत त्यांचेच खा. अमर साबळे हे मोदींसह शहांना देखील खोटे ठरवत दिशाभूल करणारे उत्तर देतात. केंद्रातील भाजपाचे हे सरकार त्यांचा कालावधी पूर्ण\nहोईपर्यत जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण करणार नाही.\nउलट पत्रकारांना व जनतेलाच खोटे ठरवतील. मोदींची प्रतिमा जगभर ‘फसवा पंतप्रधान’ म्हणून तयार झाली असताना त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अशी वक्तव्य करुन त्याला दुजोरा देत आहे. अशा पंतप्रधानांना आणि भाजपाला पुढील वर्षात होणार्या लोकसभा निवडणूकीत मतदार राजा घरी बसवल्या शिवाय राहणार नाही असे साठे यांनी म्हटले आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/lasun-2/", "date_download": "2018-11-17T01:10:21Z", "digest": "sha1:NDPU44EA4CQBTYXSZMOWJXE3UQ6UD7AR", "length": 5004, "nlines": 47, "source_domain": "socialmarathi.com", "title": "उपाशी पोटी लसणाची पाकळी खाल्यावर काय होते : पहा फोटोवर क्लिक करून - Social Marathi", "raw_content": "\nउपाशी पोटी लसणाची पाकळी खाल्यावर काय होते : पहा फोटोवर क्लिक करून\nलसणामध्ये असे अनेक गुणकारी घटक आहेत जे आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवतात. त्यामुळे बहुतेक लोकांना भाज्याच्या एवजी खाली पेट लसूण खाणे आवडतं. आज आम्ही तुम्हाला सकाळी उपाशी पोटी लसणाची पाकळी खाल्यावर होणारे असे फाहिदे सांगणार आहोत, जे पाहून तुम्ही हैराणच व्हाल.\nलसणाची पाकळी खाण्याचे फायदे-\nहृदयाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी देखील लसूण अत्यंत फायदेशीर आहे. लसूण खाल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते.\n– पोटाच्या आजारापासून ठेवते दूर\nपाणी उकळून त्यात लसणाची पाकळी टाका आणि उपाशी पोटी ते पाणी प्या. ह्यामुळे पोटा संबधी आजार कमी होतात जसे कि डायरिया पासून आराम मिळतो. त्याचबरोबर लसूण पोटात असलेले विषारी पदार्थ पण साफ करते.\n– सर्दी आणि खोकल्यापासून ठेवते दूर\nसर्दी-खोकला, अस्थमा, निमोनिया सारख्या आजाराच्या उपचारांमध्ये लसूण आर्युवेदिक औषधासारखे काम करतो.\n– दातदुखीस ठेवते दूर\nजर तुमचे दात दुखत असतील तर एक लसणाची पाकळी बारीक करून त्या ठिकाणी लावा. थोड्याच वेळात तुम्हाला दातदुखीस पासून आराम मिळेल.\n– उच्च बीपीपासून दूर राहा\nरक्ताभिसरण नियंत्रित करण्यासाठी लसूण खूपच उपयुक्त आहे. म्हणूनच, उच्च बीपी समस्येमुळे ग्रस्त लोकांना रोज रोज लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.\nरात्री उशिरा झोपल्यामुळे होतात हे फायदे, शारीरिक संबंधात होतात हे बदलाव\nजर तुम्हीही सकाळी उपाशी पोटी पाणी पित असाल तर हे वाचा नाहीतर पस्तावाल….\nकानात गोम गेल्यास किंवा चावल्यास काय करायचे उपचार, जाणून घ्या कधी कोणाच्या कामी पडेल सांगता येत नाही…\nPrevious Article दररोज गरम पाणी प्या आणि नंतर बघा कमाल, शेवटचा फाहीदा जाणून घेणे तुमच्यासाठी खूपच महत्वाचे\nNext Article ह्या फोटोमागचे सत्य जाणल्यावर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल : पहा काय घडलं होतं नेमकं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-113354.html", "date_download": "2018-11-17T01:16:02Z", "digest": "sha1:7EVKKNSCKZKXQ76M2NT2Q5WOG2KOHGDY", "length": 18878, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आवड...गरज आणि गॅजेट्स", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n- अमृत्ता दुर्वे, सीनिअर एडिटर प्रॉड्यूसर,IBN लोकमत\nगेल्या दोन आठवड्यात तीन व्यक्तींसोबत नवीन मोबाईल फोन घेण्यासाठी जाणं झालं. तीनही व्यक्ती वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या गरजा आणि वापर असणाऱ्या. पहिल्या होत्या बँकेतून रिटायर झालेल्या एक मावशी. फोन घ्यायचाय, असं सांगायला फोन आला तेव्हाच त्यांनी मला ठासून सांगितलं, 'स्मार्टफोन' घ्यायचाय. दुसरा होता नोकरी करणारा, बहुतेक सगळी कामं इंटरनेटवर करणारा, भरपूर ट्रॅव्हल करणारा तरूण, तर तिसरी वर्किंग वुमन.\nतुमच्या गरजा नेमक्या काय आहेत, कशाकशासाठी त्या फोनचा वापर होणार हे लक्षात घेऊन त्यानुसार फोन घेणंच योग्य. ज्या गोष्टी आपण वापरणार नाही, त्याचे पैसे कशाला द्यायचे नुसतं मिरवण्यासाठी हाय-एन्ड फोन घेण्यात अर्थ नाही. फोन घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी - ज्याप्रमाणे सर्वगुणसंपन्न सून किंवा जावई मिळणं शक्य नाही, त्याचप्रमाणे सर्वगुणसंपन्न - सगळी फीचर्स चांगली असणारा आणि आपल्या बजेटमध्ये बसणारा फोन मिळणं अशक्य आहे. त्यामुळे आपल्याला हव्या त्या गोष्टी चांगल्यात चांगल्या कोणत्या फोनमध्ये आहेत, ते शोधायचं. प्रत्येक फोनमध्ये कोणती ना कोणती उणीव असणारंच. आता गरजांनुसार फोन कसा घ्यायचा ते पाहू. या तिघांच्या गरजा आणि बजेट वेगवेगळं होतं. म्हणून मग खरेदी त्याप्रमाणे झाली.\nपहिल्या मावशींच्या बाबतीत फोनचा वापर मर्यादित होता. कॉल्स घेणं - करणं, कधीकाळी ईमेल्स, परदेशातल्या नातवंडांसोबत वीक-एन्डला स्काईप आणि लेकासोबत अधल्या-मधल्या चॅटिंगसाठी व्हॉट्स अ ॅप . इतका मर्यादित वापर असेल तर मग फोनही तसाच शोधायला हवा. वय हा देखील तुमचा फोन घेतानाचा महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. म्हणून इथे आम्ही थोडा मोठा स्क्रीनवाला फोन घेतला. म्हणजे आयकॉन्स आणि फॉन्ट्स दिसायला - वाचायला टपटपीत. फोनचा इंटरफेस वापरायला सोपा हवा. वाय-फाय - ३जी कनेक्टिव्हिटी आणि निवडक अप्स डाऊनलोड करायला पुरेशी मेमरी स्पेस. ५ मेगापिक्सेलचा कॅमेराही पुरेसा. व्हिडिओज पाहणं, किंवा फार जास्त इंटरनेट सर्फिंग या फोनवरून होणार नव्हतं, म्हणून मग AMOLED किंवा Gorilla Glass स्क्रीनसाठी पैसे घालवण्यात अर्थ नाही.\nदुसरी व्यक्ती होती नोकरी करणारी. ही व्यक्ती ब्लॅकबेरीवरून या नव्या टचफोनवर शिफ्ट होणार होती. सतत येणारे ईमेल्स, फोन कॉल्स, ऑन द गो चॅटिंग आणि मेसेजिंग, बाहेर जाताना लागणारं मॅप्स अप्लिकेशन, यूट्यूबचे व्हिडिओ पाहणं आणि डिसेंट कॅमेरा अशा इथे गरजा होत्या. फोनचा जास्तीत जास्त वापर इमेल्ससाठी होता. म्हणजे फोनचा प्रोसेसर आणि बॅटरीलाईफ चांगलं असायला हवं. व्हर्च्युअल कीपॅडचा वापर ईमेल्स टाईप करायला होणार म्हणजे तो किती वेल स्पेस्ड आहे तेदेखील महत्त्वाचं. म्हणजे त्यासाठी स्क्रीनसाईजही पुरेशी हवी.\nतिसरी देखील नोकरी करणारी. ऑफिसमध्ये असतानाचे १०-१२ तास फोन तिच्या हातात आणि घरी आल्यावर तिच्या ३-४ वर्षांच्या लेकीच्या ताब्यात. इमेल्स कनेक्टिविटी हवीच. पण लेकीचे मूड्स टिपून ठेवण्यासाठी चांगला कॅमेरा हवा. शिवाय तिच्यासाठीची गाणी आणि इतर अप्लिकेशन्स आणि गेम्स डाऊनलोड करता यावेत म्हणून मग मेमरी स्पेसही महत्त्वाची. म्हणून फोन घेताना असा घेतला ज्याचा स्टिल कॅमेरा तर चांगला होताच पण ज्याने HD व्हिडिओजही शूट करता येतील. शिवाय लहान मुलाच्या हातात फोन असणार म्हणजे तो पडणं आलंच. म्हणून मग फोन घेताना असा घेतला की ज्याची बॉडी मजबूत असेल आणि पडण्याने बॅक कव्हरला लगेच तडा जाणार नाही.\nफोन घेताना बजेटसोबतच या गोष्टीदेखील पाहणं महत्त्वाचं आहे. नुसतंच इम्प्रेस होऊन मोठी स्पेसिफेकेशन्स वाला फोन घेण्याऐवजी आपल्याला हवी तेवढ्या गोष्टी चांगल्यात चांगल्या पाहून घेणं महत्त्वाचं आहे. पहिल्याच फेरीत जाऊन फोन घेऊन येण्यापेक्षा एकदा मोठ्या स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला आवडलेला फोन हाताळून पहा. कारण अनेकदा इंटरनेटवरचे व्हिडिओ आणि कागदावरची स्पेसिफेकेशन्स पाहून हातात घेतलेला फोन आपल्याला आवडत नाही. त्यामुळे फोन हाताळून पहा. टाईप करायला, धरायला जमतंय का ते पहा. कॅमेरा क्वालिटी चेक करा आणि मगच तुमचा फोन विकत घ्या\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\n#AmritsarTrainTragedy नियमांच्या अवमानाचे बळी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/apply-new-sand-sand-auction-policy-chandrakant-patil/", "date_download": "2018-11-17T00:29:13Z", "digest": "sha1:3N5S4ON2QR55WAJDNWXJUZA3PRX7ADQ2", "length": 10712, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नवीन वाळू लिलाव धोरण लागू - चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनवीन वाळू लिलाव धोरण लागू – चंद्रकांत पाटील\nमुंबई : राज्य शासनाने सुधारित वाळू धोरणास मंजुरी दिली असून नव्या धोरणामुळे राज्यातील अवैध वाळू उत्खननास आळा बसणार आहे. तसेच वाळू लिलावातील 25 टक्के रक्कम ही ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेतल्यामुळे गावांच्या विकासाला चालना मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.\nराज्यातील वाळू उत्खननामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालून राज्याच्या महसुलात वाढ होण्यासाठी हे नवीन धोरण उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नव्या धोरणानुसार, वाळू लिलावातील स्वामित्वधनाची रक्कम वजा करून उर्वरित रकमेपैकी लिलावाच्या रकमेनुसार 10 ते 25 टक्क्यापर्यंतची रक्कम त्या भागातील ग्रामपंचायतीस मिळणार आहे. यामुळे वाळू उत्खननावर ग्रामपंचायतीचे लक्ष राहणार असून गावांच्या विकासासाठी हा निधी वापरता येणार आहे. तसेच वाळू उत्खननास विरोध कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामसभेने 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान वाळू लिलावासाठी शिफारस घेण्यात येणार आहे. ग्रामसभेने वाळू उत्खननास / लिलावास परवानगी नाकारल्यास त्या ठिकाणच्या वाळू उपशास परवानगी न देण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला आहे.\nतसेच शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध प्रकल्प, रस्ते, महामार्ग, पाटबंधारे प्रकल्प या सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी वाळू साठे राखीव ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांना गती मिळण्यास मदत होणार आहे, असेही महसूल मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.श्री. पाटील यांनी सांगितले, अवैध प्रकारांवर कारवाई करताना बंदोबस्त घेणे, धाडीच्या वेळी खासगी वाहने भाड्याने घेणे, जप्त वाहनांची वाहतूक करणे यासारख्या प्रशासकीय कामांसाठी खनिज विकास निधीतून खर्चास परवानगी देण्यात आली आहे.\nयामुळे अवैध वाळू उत्खननावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना मदत होणार आहे. वाळू/रेती लिलावासाठी हातची किंमत (अपसेट प्राईस) ही मागील वर्षीच्या रकमेच्या 15 टक्क्यांनी वाढत होती. त्यामुळे लिलावदारांचा प्रतिसाद कमी येत होता. हे लक्षात घेऊन या धोरणामध्ये ही वाढ केवळ 6 टक्के इतकी करण्यात आली आहे. यामुळे वाळूसाठे घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारी होणार असून लिलावास मदत होणार आहे.\nवाळू लिलाव करत असताना गावातील पारंपरिक व्यावसायिकांचाही विचार या धोरणामध्ये करण्यात आला आहे. हातपाटी, डुबी व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांसाठी वाळू साठे राखीव ठेवण्यात येणार आहेत. यामुळे या व्यवसायांना चालना मिळणार आहे.\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/otherwise-sleeping-tablets-have-to-be-eaten-shivsena-shouted-the-bjp/", "date_download": "2018-11-17T01:00:17Z", "digest": "sha1:QWP4X7FAZL3JIQSDUTBGRQYRGZNWGCY6", "length": 15267, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...नाहीतर झोपेच्या गोळ्या खाऊन जगावे लागेल; शिवसेनेने भाजपला फटकारले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…नाहीतर झोपेच्या गोळ्या खाऊन जगावे लागेल; शिवसेनेने भाजपला फटकारले\nमुंबई : देशात १४ ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकींमध्ये भाजपला चांगलाच फटका बसला. ‘आपण लोकप्रियतेच्या शिखरावर आहोत असे ज्यांना वाटते त्यांनी त्या आभासातून लवकरात लवकर बाहेर पडावे. नाहीतर मानसिक आजाराचे मनोरुग्ण म्हणून आयुष्यभर झोपेच्या गोळ्या खाऊन जगावे लागेल.’ असे फटकारे आजच्या सामानातून भाजपवर ओढण्यात आले आहेत.\nयापुढील पन्नास वर्षे फक्त भाजपचेच राज्य राहील असा समज निर्माण करण्यात आला आहे व तसा प्रचार सुरू आहे. प्रत्यक्ष जमिनीवरील हकिकत वेगळी आहे व प्रत्येक पोटनिवडणुकीत मोदी किंवा भाजपची लोकप्रियता सपाटून मार खात आहे. आपण लोकप्रियतेच्या शिखरावर आहोत असे ज्यांना वाटते त्यांनी त्या आभासातून लवकरात लवकर बाहेर पडावे. नाहीतर मानसिक आजाराचे मनोरुग्ण म्हणून आयुष्यभर झोपेच्या गोळ्या खाऊन जगावे लागेल.\nदेशभरातील पोटनिवडणुकांचे निकाल लागले, जय पराजयाचा शिमगा झाला. पण कवित्व उरले आहे. २०१९ साली लोकसभेच्या ४०० जागा स्वबळावर जिंकण्याचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात तर अमित शहा हे स्वदेशात फिरत आहेत. देशातले वातावरण भाजपसाठी अनुकूल आहे व पुन्हा मोदी यांच्याच नेतृत्वाखाली दिल्लीचे राज्य येईल, असे स्वप्न या मंडळींना पडले आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय, गरिबीरेषेखालील जनता मोदी राजवट आल्यापासून इतकी सुखात आहे की त्या सुखाचे अजीर्ण होऊ नये म्हणून सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव भरमसाट वाढवून ठेवले. यापुढील पन्नास वर्षे फक्त भाजपचेच राज्य राहील असा समज निर्माण करण्यात आला आहे व तसा प्रचार सुरू आहे. प्रत्यक्ष जमिनीवरील हकिकत वेगळी आहे व प्रत्येक पोटनिवडणुकीत मोदी किंवा भाजपची लोकप्रियता सपाटून मार खात आहे. अगदी पालघर किंवा भंडारा-गोंदियाचेच उदाहरण पहा. २०१४ मध्ये या दोन्ही जागा भाजपने पन्नास टक्क्यांवर मताधिक्य मिळवून जिंकल्या होत्या. म्हणजे विजय हा निर्विवादच म्हणावा लागेल. मात्र आता दोन्ही ठिकाणी भाजपचे मतदान किमान ८ ते १० टक्क्यांनी घसरले.\nहे चित्रलोकप्रियतेचा बाण वर जात असल्याचे नक्कीच नाही. कैराना लोकसभा मतदारसंघ भाजपने २०१४ साली ५१ टक्के मते मिळवून जिंकला होता. आता तेथे दारुण पराभव झाला व भाजपचे मताधिक्यही प्रचंड घसरले. निवडणुकांत हार-जीत होतच असते. मात्र सर्व विरोधक एकत्र आल्याने त्यांची मते वाढली व पराभव झाला, पण आमचा मतांचा आकडा किंवा टक्का कायम राहिला असे अभिमानाने सांगता येईल अशीही परिस्थिती भाजपची राहिलेली नाही. ज्या पालघरमध्ये चारेक लाखांच्या मताधिक्याने भाजप २०१४ साली विजयी झाला तेथे संपूर्ण सरकार मैदानात उतरूनही जेमतेम २०-२५ हजारांचे मताधिक्य मिळाले. पुन्हा त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी ज्या खटपटी, लटपटी केल्या त्या महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणाऱ्या नाहीत. कैरानाची निवडणूक हातची जात आहे हे लक्षात येताच तेथे हिंदू-मुस्लिम वादाचा भडका उडवून दिला. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील महंमद अली जीनांच्या फोटोवरून वाद निर्माण केला व त्या वादाचे रूपांतर दंगलीत होऊन त्याचा कैराना निवडणुकीत प्रभाव पडेल असे पाहिले, पण प्रत्यक्षात ‘गन्ना’ (ऊस) विरुद्ध ‘जीना’ हे नाटय़ रंगले नाही व कैरानातील हिंदू मतदारांनीहीभाजपविरोधात मतदान केले व तेथे दिवंगत खासदारांची कन्या उमेदवार असतानाही विजयी होऊ शकली नाही.\nकैरानात २०१४ साली ५२ टक्के मतदान होते ते दहा टक्क्यांनी खाली आले. निवडणुकीत अर्धा टक्का मतांचा फरकही देशाचा निर्णय बदलत असतो. ४०० जागांचे स्वप्न स्वबळावर पाहणाऱ्या भाजपचे मतदान ८ ते १० टक्क्यांनी घसरले आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचे हे लक्षण नाही. मतांसाठी जीनांचा वापर करण्यापेक्षा या मंडळींनी वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा केली असती तर समस्त हिंदू मतदार भाजपच्या मागे ठाम उभा राहिला असता. पण मतांसाठी यांना जीना व पाकिस्तान लागते तेवढे वीर सावरकर लागत नाहीत. जीनांचा पाकिस्तानी रुपया कैरानात चालला नाही व भाजपचा पराभव तेथेही झाला. उत्तर प्रदेशसारख्या मोठय़ा राज्यातील हा तिसरा पराभव आहे. गोरखपूर, फुलपूर व आता कैराना. बसपा व समाजवादी पार्टी एकत्र आल्यामुळे भाजपचा पराभव झाला हे मान्य, पण तुमचा स्वतःचा जनाधार ज्या उत्तर प्रदेशात पन्नास टक्के होता तो घसरून हिंदुस्थानी रुपयाप्रमाणे एकदम लुडकला आहे. आपण लोकप्रियतेच्या शिखरावर आहोत असे ज्यांना वाटते त्यांनी त्या आभासातून लवकरात लवकर बाहेर पडावे. नाहीतर मानसिक आजाराचे मनोरुग्ण म्हणून आयुष्यभर झोपेच्या गोळ्या खाऊन जगावे लागेल.\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/they-kept-shouting-and-we-were-elected/", "date_download": "2018-11-17T00:28:58Z", "digest": "sha1:KE7MPZXDZEVAPN4NDO75ZAIB6TIBPY6X", "length": 8425, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ते ओरडतच राहिले आणि आम्ही निवडून आलो : चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nते ओरडतच राहिले आणि आम्ही निवडून आलो : चंद्रकांत पाटील\nहा प्रकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे सारखच\nटीम महाराष्ट्र देशा : शुक्रवारी सांगली आणि जळगाव महापालिका निवडणूकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. या महापालिकेच्या निवडणुकीत जनतेने दोन्ही कॉंग्रेसला स्पष्ट नाकारत भाजपला कौल दिला. तरीदेखील आता कॉंग्रेस ईव्हीएमवर शंका घेत आहे. हा प्रकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे सारखच आहे अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील टोला लगावला. या दोन्ही महानगरपालिकेत भाजपलाच स्पष्ट बहुमत आहे. यापार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील हे सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.\nसरकारने बळाचा वापर केला, पैसे वाटण्यात आम्ही कमी पडलो, ईव्हीएममध्ये घोळ आहे असे आरोप आता हस्यास्पद वाटू लागले आहेत असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मागील चार वर्षात लोकसभेची पोटनिवडणूक असो वा नगरपालिकेची भाजप हरणार असा कांगावा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमी करत आली. मात्र ते ओरडतच राहिले आणि आम्ही निवडून आलो असा टोला ही यावेळी त्यांनी लगावला.\nइतकेच नाही तर इतर पक्षातल्या लोकांचे भाजपात येत आहे असा प्रश्न विचारला असता, चांगली माणसे जोडणे हे उत्तम संघटकाचे कौशल्य आहे असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले. सगळीकडे भाजपाविरोधी वातावरण आहे असा आभास निर्माण करण्यात आला. पण जनता आमच्या सोबत आहे. सरकार आपले काम वेगळ्या पद्धतीने करते आहे. भाजपावर लोकांचा अजूनही विश्वास आहे. असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.\n‘भाजप लागलंय लुटायला पीएमपीएल काढलीय विकायला’\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/speech/videos/", "date_download": "2018-11-17T00:37:24Z", "digest": "sha1:LM4VYFAODOAKS4WGP2RLSHCX37K35OSM", "length": 11217, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Speech- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVIDEO : लोकसभेतलं हिना गावितांचं संपूर्ण भाषण\nमी आदिवासी समाजातून आलेली खासदार आहे म्हणून काल धुळ्यात मराठा आंदोलनाकांनी माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी अॅट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार हिना गावित यांनी केली. तसंच माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार केला जातोय ही अत्यंत शर्मेची बाब आहे. पोलीस जर एखाद्या महिलेला सुरक्षा देऊ शकत नसेल तर तेथील पोलीस अधिकाऱ्याची बदली करावी अशी मागणीही त्यांनी केली.\n'उदयनराजे हे रयतेचे राजे'\n'उदयनराजे रयतेसाठी अहोरात्र झटतात'\n'रयतेचा विचार करणारे उदयनराजे'\n'मोदींचं भाषण पूर्णपणे राजकीय'\n'आवडे-शेट्टी एकत्र आले तर सदाभाऊंचं काय व्हायचं\n'रोहिंग्या मुस्लीम देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक'\nराज ठाकरेंची मोदींवर टीका\n'मी केंद्रात जाणार नाही'\nमोदींचं भाषण म्हणजे 'नो डेडलाईन,ओन्ली हेडलाईन', काँग्रेसची टीका\n'राज्यघटनेत बदल करणं शक्य'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43228991", "date_download": "2018-11-17T00:51:55Z", "digest": "sha1:EBDDD4NRC4JH252U7L2W3ZCGODMY5ZEN", "length": 11389, "nlines": 128, "source_domain": "www.bbc.com", "title": "सोशल : 'शेतकऱ्यांना हमीभाव द्या, आरक्षणाची गरज नाही' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसोशल : 'शेतकऱ्यांना हमीभाव द्या, आरक्षणाची गरज नाही'\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nआर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण द्यायचं असेल तर शेतकरी घटक ग्राह्य धरून त्यांना आरक्षण द्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.\nमुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील 82 टक्के शेतकऱ्यांजवळ दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असून 70 ते 72 टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही.\nशेतकरी घटक ग्राह्य धरल्यास मराठासह सर्व जाती आणि धर्मांतील लोकांना आरक्षणाचा फायदा होईल. यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे आग्रह धरावा, असं पवारांनी म्हटलं आहे.\nत्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की, शरद पवारांनी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांनाही आरक्षण देण्यात यावं का यावर वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.\n... म्हणून श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nराष्ट्रीय विज्ञान दिवस : या ८ शोधांनी आपलं जग बदलून टाकलं\nकडाक्याच्या थंडीनं युरोप गोठलं, पारा उणे 30 अंशांच्या खाली\nश्रीधर हळदणकर लिहितात, \"७० वर्षें झाली तरी आपण सगळे आरक्षणावरच बोलतो. का तुम्ही स्वतः कृषी मंत्री होतात. तुमच्याकडे एवढी पॉवर होती, तरी का नाही झालं हे साध्य तुमच्या कडून. मी कुठल्याही सरकारच समर्थन करत नाही. तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही हे 100% करू शकत होतात.\"\nतर निवडणूक जवळ आल्यानं शेतकरी कार्ड खेळलं जात असल्याची प्रतिक्रिया प्रकाश पोतदार यांनी दिली आहे.\n\"आणि मग असंघटित शेतमजूरांचं काय त्यांना कोणी वाली आहे की नाही त्यांना कोणी वाली आहे की नाही\" असा प्रश्न विचारला आहे भरत माने यांनी.\nश्रद्धानंद कदम यांनी रोखठोक मत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, \"आरक्षण या शब्हात काही राहिलं नाही. सगळे खेळ राजकारणी करतात. हा शब्द वापरल्याशिवाय राजकारणी जेवण करत नसतील.\"\nसंजय राजपूत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी दोन सवाल उपस्थित केले आहेत.\nसंविधानात वर्गाधारीत आरक्षणाची तरतूद आहे का तंसच जातीधारीत संघर्ष तीव्र असतांना पवारांना आता वर्गाधारीत संघर्ष उभा करायचा आहे का तंसच जातीधारीत संघर्ष तीव्र असतांना पवारांना आता वर्गाधारीत संघर्ष उभा करायचा आहे का असे सवाल त्यांनी विचारले आहेत.\nसागर यादवही म्हणतात की आरक्षणासाठी इतर घटकांचाही विचार करावा लागेल. ते लिहितात, \"कमी वेतन असणारा माणूस पण शिक्षण, घर, गाडी यासाठी कर्ज घेतो. त्याला कधी सूट दिल्याचं आठवत नाही.\"\n\"पवार साहेबांना या गोष्टी सत्ता गेल्यावरच का सुचतात इतक्या वर्षांनी बरा शेतकरी आठवतोय इतक्या वर्षांनी बरा शेतकरी आठवतोय सत्तेत असताना शेतकरी का आठवला नाही सत्तेत असताना शेतकरी का आठवला नाही\" असं मयूर पाटील यांनी लिहिलं आहे.\n\"शेतकऱ्यांना हमीभाव द्या, आरक्षणाची गरज नाही,\" असं लिहिलं आहे महेशकुमार तांबे यांनी.\nत्याच्या खाऊच्या डब्यात निघालं विषारी सापाचं पिलू\nयेडियुरप्पा : लिंगायत मतांसाठी मोदींनी मोडला स्वतःचा नियम\n' : आसाममधल्या लाखों मुस्लिमांचं नागरिकत्व धोक्यात\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nतृप्ती देसाईंचा लढा खरंच महिला हक्कांसाठी की फक्त पब्लिसिटी स्टंट\nमराठा आरक्षणाचा हा मसुदा तरी कोर्टात टिकू शकेल का\nअमेरिकेच्या दारावर पोहोचला स्थलांतरितांचा पहिला जत्था\nहे तंत्रज्ञान तुमच्याकडून काहीही वदवून घेऊ शकतं\nदिल्लीत वायू प्रदूषण वाढलं आणि त्याबरोबर सरंक्षक मास्कचा धंदाही\nवाघाच्या तीन बछड्यांच्या मृत्यू, नेमकी जबाबदारी कुणाची\nब्रेक्झिट मसुद्यावर पुन्हा वाटाघाटी नाही: युरोपीय नेत्यांची स्पष्टोक्ती\nशेख हसीना की खालिदा झिया, बांगलादेशी मतदार कुणाला निवडणार\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/grossteils", "date_download": "2018-11-17T01:16:36Z", "digest": "sha1:5H34R7XOE22A3V4P4HLQH5WXMWZBYLCX", "length": 7025, "nlines": 139, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Großteils का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\ngroßteils का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे großteilsशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nकभी कभी इस्तेमाल होने वाला großteils कोलिन्स शब्दकोश के 30000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\ngroßteils के आस-पास के शब्द\n'G' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'großteils' से संबंधित सभी शब्द\nसे großteils का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Responses' के बारे में अधिक पढ़ें\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/2857-eqbal-kaskar-shoking-news", "date_download": "2018-11-17T00:07:47Z", "digest": "sha1:6CX47PO653F22BNVC5LFSH57VUQ5QWYT", "length": 6315, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "इकबाल कासकर बाबतीत आणखी एक धक्कादायक बातमी उघडकीस - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nइकबाल कासकर बाबतीत आणखी एक धक्कादायक बातमी उघडकीस\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nखंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या इकबाल कासकरबाबत तपासणी दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.\nइकबाल कासकरचे जीमेल अकाऊंट असल्याची माहिती समोर आली आहे. 2003 मध्ये इकबालच्या मुलानं त्याला हे जीमेल अकाऊंट उघडून दिलं होतं. या अकाऊंटचा पासवर्ड विसरल्याचे इकबालने सांगितले आहे.\nमात्र, याबाबत ठाणे पोलीस प्रशासन गुगलकडे चौकशी करणार आहेत. तर, दाऊदची प्रकृती ठीक असून काही दिवसांपूर्वी दाऊद पाकिस्तानातील आगा खान रुग्णालयात उपचारासाठी आला होता आणि दाऊदला किडनीचे आजार असल्याची माहितीदेखील तपासणीदरम्यान समोर आली आहे.\nरचलेल्या सरणावर ठेवणार इतक्यात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; नागपुरातील विचित्र घटना\n...म्हणून जन्मदात्या मातेनेच घेतला जुळ्या मुलांचा जीव\nभाजप आमदाराच्या अरेरावीचा आणि शिवीगाळीचा व्हिडिओ व्हायरल\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nविद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे शिक्षक सापडले हुक्का पार्लरमध्ये\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Life-imprisonment-accused-in-murder-of-a-minor-girl/", "date_download": "2018-11-17T00:23:15Z", "digest": "sha1:QRR2DECAVFCIIH342M5DXPTS5SQ6BFSL", "length": 7029, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अल्पवयीन मुलीचा खून करणार्‍या आरोपीस जन्मठेप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अल्पवयीन मुलीचा खून करणार्‍या आरोपीस जन्मठेप\nअल्पवयीन मुलीचा खून करणार्‍या आरोपीस जन्मठेप\nलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या अल्पवयीन मुलीचा खून केल्याप्रकरणी आरोपी बाबासाहेब मिठू शिंदे (वय 32, रा. कात्रड शिवार, राहुरी, जि. नगर) यास येथील जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी जन्मठेप व 50 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.\nयाबाबत सविस्तर हकीगत अशी की, 27 फेब्रुवारी 2016 रोजी कात्रड शिवारातील गुंजाळे तलावाच्या बाजूला डोंगराजवळ आशाबाई बाबाजी आवारे यांची जमीन आहे. त्या विहिरीवर मोटार पाहण्यासाठी बाबाजी आवारे गेले असता, त्यांना विहिरीत पाण्यात मुलीचे प्रेत तरंगताना आढळून आले. आवारे यांनी ही माहिती राहुरी पोलिसांना दिली. या प्रकरणी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सहाय्यक फौजदार श्रीधर पालवे यांनी तपास केला.\nऔरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केले असता, सदर अल्पवयीन मुलीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. डोक्यात टणक वस्तूने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत टाकल्याने वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले होते. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. आरोपी बाबासाहेब शिंदे हा या मुलीसोबत कोपी करून राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. मूलबाळ होत नसल्याने शिंदे सतत या मुलीशी भांडणतंटा करत असे. त्यातून हा प्रकार घडला. तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी शिंदेविरुद्ध 302, 201, 376, 363, 366 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.\nपोलिस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. यात मुलीच्या आई-वडिलांची साक्ष महत्त्वाची ठरली. वैद्यकीय अहवाल, तपासी अधिकारी यांच्या साक्षीही महत्त्वपूर्ण ठरल्या. आरोपी शिंदेविरुद्ध खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा सिद्ध झाला. खुनाबद्दल जन्मठेप व 40 हजार रुपये दंड तर पुरावा नष्ट केल्याबद्दल भादंवि कलम 201 प्रमाणे आरोपीस 3 वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/congress-criticize-bjp-karnatakafloortest-117641", "date_download": "2018-11-17T00:39:13Z", "digest": "sha1:NZ5QIGNSHEJTJFZ6C2NGO2UPCU2ZSVNV", "length": 11477, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress criticize BJP on #KarnatakaFloorTest येडियुरप्पा यांच्या मुलाने काँग्रेस आमदारांना ठेवले डांबून | eSakal", "raw_content": "\nयेडियुरप्पा यांच्या मुलाने काँग्रेस आमदारांना ठेवले डांबून\nशनिवार, 19 मे 2018\nकाँग्रेस नेता व्ही. एस. उग्रप्पा यांनी केलेल्या आरोपात म्हटले आहे, की भाजप नेते बी. वाय. विजयेंद्र यांनी काँग्रेस आमदाराच्या पत्नीला फोन करून येडियुरप्पा यांना मतदान करण्यास सांगितले. त्याबदल्यात त्यांना 15 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.\nबंगळूर - कर्नाटकमध्ये विश्वासदर्शक ठरावाची वेळ जवळ येत असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता काँग्रेसने आमच्या दोन आमदारांना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मुलाने डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे आमदार आनंद सिंह आणि प्रताप गौडा पाटील यांना बंगळूरमधील हॉटेल गोल्डन फिंचमध्ये बंधक बनवून ठेवले आहे. या प्रकरणी बंगळूर अतिरिक्त पोलिस आयुक्त सीमानाथ कुमार सिंह आपल्या पथकासह हॉटेलमध्ये पोहचले असून, शोध घेण्यात येत आहे. हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.\nकाँग्रेस नेता व्ही. एस. उग्रप्पा यांनी केलेल्या आरोपात म्हटले आहे, की भाजप नेते बी. वाय. विजयेंद्र यांनी काँग्रेस आमदाराच्या पत्नीला फोन करून येडियुरप्पा यांना मतदान करण्यास सांगितले. त्याबदल्यात त्यांना 15 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/15864", "date_download": "2018-11-17T00:44:36Z", "digest": "sha1:BAVR6A5OOB6K6EECYFQSYIC2Z7BZ7ULX", "length": 3573, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मेक्सिकन् : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मेक्सिकन्\nEnchilada (एंचिलाडा) - मेक्सिकन मेनू (फोटोसहित)\nRead more about Enchilada (एंचिलाडा) - मेक्सिकन मेनू (फोटोसहित)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/boy-missing-body-found-gobargas-pothole-121065", "date_download": "2018-11-17T00:50:42Z", "digest": "sha1:6UPCGNABZOEETNL4MPGU6TX72YQNITUJ", "length": 10203, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Boy Missing body found in Gobargas pothole बेपत्ता बालकाचा मृतदेह सापडला गोबरगॅसच्या खड्ड्यात | eSakal", "raw_content": "\nबेपत्ता बालकाचा मृतदेह सापडला गोबरगॅसच्या खड्ड्यात\nशनिवार, 2 जून 2018\nगेले पाच दिवस त्याचा शोध सुरू होता. गुरूवारी पोटे मळ्यातील विहिरीत त्याचा शोध घेण्यात आला होता. पण तो न सापडल्यामुळे त्याचे अपहरण झाल्याची नोंद शहापूर पोलीसानी केली होती. पण शनिवारी त्याचा मृतदेह सापडला.\nबेळगाव : येथील मलप्रभानगर मधून 29 मेपासून बेपत्ता असलेल्या गणेश होसमनी या मुलाचा मृतदेह शनिवारी पोटे मळा येथील गोबरगॅसच्या खड्ड्यात सापडला.\nगेले पाच दिवस त्याचा शोध सुरू होता. गुरूवारी पोटे मळ्यातील विहिरीत त्याचा शोध घेण्यात आला होता. पण तो न सापडल्यामुळे त्याचे अपहरण झाल्याची नोंद शहापूर पोलीसानी केली होती. पण शनिवारी त्याचा मृतदेह सापडला.\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nजळगाव - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रोत्साहनाने खानदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात जिनिंगची संख्या वाढली, परंतु जिनिंगकडे हवा...\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra-manoranjan/salman-will-be-pulaka-pakistan-raj-12990", "date_download": "2018-11-17T00:42:10Z", "digest": "sha1:XBMX6BTA526FCXY6BQL3J7PPOPP5E7GP", "length": 15441, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Salman will be pulaka, but to Pakistan: Raj सलमानला पुळका असेल, तर पाकला जावे: राज | eSakal", "raw_content": "\nसलमानला पुळका असेल, तर पाकला जावे: राज\nशनिवार, 1 ऑक्टोबर 2016\nमुंबई : \"बजरंगी भाईजान‘सारख्या चित्रपटातून पाकिस्तानबरोबर मैत्रीचा सल्ला देणाऱ्या सलमान खानने या चित्रपटाचे चित्रिकरण भारतातच केले. एवढाच मैत्रीचा पुळका असेल, तर सलमानने पाकिस्तानलाच जावे,‘ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) हिंदी चित्रपटसृष्टीच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्यास येथील चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांच्या संघटनेने बंदी घातली आहे. यावर सलमान खानसह काही कलाकारांनी नाराजीचा सूर लावला होता.\nमुंबई : \"बजरंगी भाईजान‘सारख्या चित्रपटातून पाकिस्तानबरोबर मैत्रीचा सल्ला देणाऱ्या सलमान खानने या चित्रपटाचे चित्रिकरण भारतातच केले. एवढाच मैत्रीचा पुळका असेल, तर सलमानने पाकिस्तानलाच जावे,‘ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) हिंदी चित्रपटसृष्टीच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्यास येथील चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांच्या संघटनेने बंदी घातली आहे. यावर सलमान खानसह काही कलाकारांनी नाराजीचा सूर लावला होता.\n‘पाकिस्तानमधील कलाकार दहशतवादी नाहीत,‘ असे वक्तव्य सलमान खानने केले होते. या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी आज समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, \"कलाकार आभाळातून पडले आहेत का कलाकारांना सीमा नसतात म्हणे कलाकारांना सीमा नसतात म्हणे कर्नाटक-तमिळनाडूमध्ये पाण्याच्या वाटपावरून वाद झाले, तेव्हा दोन्ही राज्यांतील कलाकार रस्त्यावर उतरले होते. त्यांना त्यांच्या सीमा कळतात. ते स्वत:च्या राज्याच्या पाण्यासाठी उभे राहिले आणि यांना (हिंदी चित्रपटांतील कलाकार) स्वत:च्या देशासाठी उभे राहता येत नाही कर्नाटक-तमिळनाडूमध्ये पाण्याच्या वाटपावरून वाद झाले, तेव्हा दोन्ही राज्यांतील कलाकार रस्त्यावर उतरले होते. त्यांना त्यांच्या सीमा कळतात. ते स्वत:च्या राज्याच्या पाण्यासाठी उभे राहिले आणि यांना (हिंदी चित्रपटांतील कलाकार) स्वत:च्या देशासाठी उभे राहता येत नाही पाकिस्तानच्या ज्या कलाकारांना यांना पुळका आहे, त्यांना खुद्द पाकिस्तानमध्ये तरी किंमत आहे का पाकिस्तानच्या ज्या कलाकारांना यांना पुळका आहे, त्यांना खुद्द पाकिस्तानमध्ये तरी किंमत आहे का ‘पाकिस्तानचे नागरिक चांगले आहेत‘ असा यांचा दावा असतो. पण आमच्यासमोर त्यांचे दहशतवादीच येत असतात. सलमान खानला पाकिस्तानविषयी एवढेच प्रेम असेल, तर ‘बजरंगी भाईजान‘चे चित्रिकरण पाकिस्तानमध्ये जाऊन का नाही केले ‘पाकिस्तानचे नागरिक चांगले आहेत‘ असा यांचा दावा असतो. पण आमच्यासमोर त्यांचे दहशतवादीच येत असतात. सलमान खानला पाकिस्तानविषयी एवढेच प्रेम असेल, तर ‘बजरंगी भाईजान‘चे चित्रिकरण पाकिस्तानमध्ये जाऊन का नाही केले\n‘पाकिस्तानचे काय करावे‘ आणि त्यांच्याशी कसे वागावे, हे ठरवायला पंतप्रधान आणि आपले लष्कर सक्षम आहे. त्यांना इतर कुणी सल्ले देण्याची गरज नाही.\n‘सर्जिकल स्ट्राईक‘नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.\n‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी‘वर पाकिस्तानमध्ये बंदी घातली आहे. हे कसे काय चालते\n‘आयपीएल‘मध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर ‘बीसीसीआय‘ने बंदी घातली आहे. त्यावेळी ‘खेळाडू दहशतवादी नसतात‘ असे कोणताही खेळाडू म्हणाला नाही. मग कलाकारच असे का बोलतात\nफवाद खान पाकिस्तानमध्ये जाऊन सांगतो, की मला माझा देश प्रिय आहे आणि मी निषेध करणार नाही. निषेध करणार नाही, मग इथे काम कसे काय करू शकतो\nउद्या सीमेवरील जवानाने हातातील शस्र खाली ठेऊन ‘पाकिस्तानच्या कलाकरांची मैफल ऐकतो‘ म्हटले, तर देशाची सुरक्षा कोण करणार\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nरेगेकडील पिस्तुलाचा हत्येशी संबंध नाही\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून जप्त केलेल्या पिस्तुलाचा हत्येशी संबंध...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/doch", "date_download": "2018-11-17T00:19:38Z", "digest": "sha1:S6XKBCUGEHP6EB4YVFKNFSH5NYBP2CNO", "length": 10856, "nlines": 226, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Doch का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\ndoch का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे dochशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n doch कोलिन्स शब्दकोश के 1000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nअन्य भाषाओं में doch\nब्रिटिश अंग्रेजी: though /ðəʊ/ ADVERB\nब्राजीली पुर्तगाली: no entanto\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: sin embargo\nअपने पाठ का मुफ्त अनुवाद करे\ndoch के आस-पास के शब्द\n'D' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'doch' से संबंधित सभी शब्द\nअधिक संबंधित शब्दों को देखें\nसे doch का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/gold-silver-and-bronze-medals-for-girls-of-maharashtra/", "date_download": "2018-11-17T00:14:04Z", "digest": "sha1:F5N4YMBFYOLS2WBX2S3DZ4UBFBRI4UWQ", "length": 8071, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्राच्या मुलींची सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकाची कमाई | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या मुलींची सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकाची कमाई\nराष्ट्रीय रॅंकिंग टेबल टेनिस स्पर्धा\nपुणे: महाराष्ट्राच्या मुलींनी राष्ट्रीय रॅंकिंग टेबल टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत (उत्तर विभाग) मुलींच्या ज्युनियर गटात एका सुवर्णासह तीन पदके पटकावून चमकदार कामगिरी केली. स्वस्तिका घोष, मनुश्री पाटील व दिया चितळे यांनी तीन पदकांची कमाई करत छाप पाडली.\nहरयाणातील पंचकुला येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील ज्युनियर मुलींच्या अंतिम सामन्यात स्वस्तिकाने चुरशीच्या लढतीत मनुश्रीला 4-2 अशा फरकाने नमविताना सुवर्णपदक मिळवले. त्यापूर्वी तिने उपान्त्य फेरीत दिया चितळेला पराभूत केले होते. मनुश्री व दियाने अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.यासोबतच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी इतर गटात चमकदार कामगिरी बजावताना आणखीन तीन कांस्यपदकाची कमाई केली.\nपीएसपीबीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सनिल शेट्टीने पुरुष एकेरीतील उपांत्यपूर्वफेरीत अँथनी अमलराजचा 4-3 असा पराभव केला. मात्र त्याला उपान्त्य फेरीत मानव ठक्‍करकडून 2-4 असे पराभूत व्हावे लागले. महिला एकेरीत मधुरिका पाटकरला उपान्त्य फेरीत भारतातील सर्वोत्तम महिला खेळाडू मनिका बात्राकडून 1-4 असे पराभूत व्हावे लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच मुलींच्या यूथ गटात महाराष्ट्राच्या श्रुती अमृतेने आणखी एका कांस्यपदकाची कमाई केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्टीव्ह स्मिथ हाच जगातील अग्रगण्य फलंदाज – पॉन्टिंग\nNext article“कौर’ नावामुळे सनी लिओनची बायोपिक वादात\nअर्णव पापरकर, इकराजू कनूमुरी यांना दुहेरी मुकुटाची संधी\nमुंबई विद्यापीठ विजेता तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपविजेता\nराज्यस्तरीय मिक्‍सबॉक्‍सिंग स्पर्धेत नगरची उत्कृष्ट कामगिरी\nप्रो कबड्डी लीग स्पर्धा : यू मुब्माचा दणदणीत विजय\nजागतिक बिलियर्ड्स स्पर्धा : पंकज अडवाणीने सलग तिसऱ्यांदा पटकावले विजेतेपद\nIPL 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजसिंगला केले करारमुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/sharad-Pawar-tea-on-dhanjay-Mahadik-house/", "date_download": "2018-11-17T00:59:42Z", "digest": "sha1:ZS37XAPDBRYAL4DOTNGY5JGEB2XA23TN", "length": 5996, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खा. महाडिकांच्या घरी पवारांचे चहापान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › खा. महाडिकांच्या घरी पवारांचे चहापान\nखा. महाडिकांच्या घरी पवारांचे चहापान\nराष्ट्रवादी काँग्रेसमधील बेदीलीवरून खा. धनंजय महाडिक आणि आ. हसन मुश्रीफ यांच्यातील वादाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी खा. धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी दिलेली भेट चर्चेचा विषय ठरली. पहिल्या दिवशी खा. पवार यांनी हा कार्यक्रम न घेतल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. रविवारी मात्र मामाच्या गावी भेट देऊन आल्यानंतर खा. पवार यांनी खा. महाडिक यांच्या घरी चहापान घेऊन या चर्चेला पूर्णविराम दिला.\nमहाडिक राष्ट्रवादीचे खासदार असले तरी त्यांचा घरोबा भाजपसोबत वाढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे. लोकसभेच्या रणांगणात कोण कुठल्या पक्षासोबत असणार यावरून सुरू असलेल्या चर्चेत आ. मुश्रीफ यांनी कोणी नसले तरी मीच उमेदवार आहे, असे जाहीर करून प्रा. संजय मंडलिक, खा. महाडिक यांना धक्का दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर खा. शरद पवार यांची खा. धनंजय महाडिक यांच्या घरी भेट होणार का हा चर्चेचा विषय होता. आपल्या सुज्ञ राजकारणाने परिचित असणार्‍या शरद पवार यांनी पहिल्या दिवशी खा. महाडिक यांच्या घरी जाण्याचे नियोजन केले नाही. मात्र, दुसर्‍या दिवशी मामाच्या गावी जाण्यापूर्वी खा. महाडिक यांना घरी जाऊया का अशी विचारणा केल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले. मामाच्या गावातून आल्यानंतर शरद पवार यांनी खा. महाडिक यांच्या घरी चहापान घेणे पसंद केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. हसन मुश्रीफ, आ. श्रीमती संध्याताई कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, आर. के. पोवार, सौ. अरुंधती महाडिक, आदील फरास आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. खा. महाडिक यांच्या निवासस्थानी भाजप ताराराणी आघाडीचे नगरसेवकांनी हजेरी लावली. खा. शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले असता पंचशीलमध्येही हेच चित्र दिसून आले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Kankavali-school-girl-on-rape-case-three-arrest/", "date_download": "2018-11-17T00:31:22Z", "digest": "sha1:QYRGX2JUYHVLGNJCRNQEAG3GG5JHJYYB", "length": 6566, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाळकरी मुलीवर अत्याचारप्रकरणी तिघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › शाळकरी मुलीवर अत्याचारप्रकरणी तिघांना अटक\nशाळकरी मुलीवर अत्याचारप्रकरणी तिघांना अटक\n14 वर्षाच्या शाळकरी मुलीचा मोटरसायकलने पाठलाग करून तिला जबरदस्तीने गाडीवर बसवत शाळेत सोडतो असे सांगून लॉजवर नेवून दोघांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी त्या पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिघांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. ही घटना 7 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत घडली.\nकेतन म्हाडेश्‍वर (29, कसाल), शैलेश शिंदे (30, कसाल), तुषार चव्हाण (22, वायंगवडे-मालवण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघांना सायंकाळी ओरोस जिल्हा न्यायालयात हजर केले असता यापैकी केतन म्हाडेश्‍वर आणि शैलेश शिंदे यांना दोन दिवसांची तर तुषार चव्हाण याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.\nपीडित युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, संशयित केतन म्हाडेश्‍वर हा तिच्या पाठीमागून मोटरसायकलने आला आणि त्याने जबरदस्तीने गाडीवर बसवून शाळेत सोडतो असे सांगून लॉजवर सकाळी 8 वा. नेले. तेथे त्याने दुसरा संशयित शैलेश शिंदे याला आपल्या मोबाईलवरून फोन करून बोलावून घेतले आणि तो आल्यावर दोन्ही आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर संशयित केतन म्हाडेश्‍वर याने आपल्या मोबाईलवर तिचे फोटो काढले.\nतिघाही संशयितांनी आपापल्या मोटरसायकलने ऊसाच्या रसाच्या दुकानात येवून ऊसाचा रस पीडित मुलीला दिला. त्यानंतर केतन म्हाडेश्‍वर शैलेश शिंदे हे निघून गेले. त्यावेळी तिसरा संशयित तुषार चव्हाण याने आपला मोबाईल नंबर कागदावर लिहून पीडित मुलीला दिला आणि तू छान दिसतेच असे सांगून मी तुला नंबर दिला आहे हे कुणाला सांगू नको, सांगितले तर तुला मारणार अशी धमकी देवून गेला.\nया घटनेची फिर्याद सोमवारी रात्री त्या पीडित युवतीने कणकवली पोलिस स्थानकात दिल्यानंतर मंगळवारी सकाळी आरोपींना कणकवली पोलिसांनी अटक केली. सायंकाळी त्यांना ओरोस जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. संशयित आरोपीच्यावतीने अ‍ॅड. उमेश सावंत व अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. याप्रकरणी अधिक तपास कणकवलीचे पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिता पवार करत आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Will-rickshaw-van-transport-be-safe/", "date_download": "2018-11-17T00:15:16Z", "digest": "sha1:QVYDCDMVUW57C7LKDR3YAPTIRMWQK77V", "length": 6137, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिक्षा, व्हॅनची वाहतूक सुरक्षित होणार का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › रिक्षा, व्हॅनची वाहतूक सुरक्षित होणार का\nरिक्षा, व्हॅनची वाहतूक सुरक्षित होणार का\nपोलिसांची वाहतूक शाखा आणि आरटीओ कार्यालयाच्या संयुक्त मोहिमेत बेकायदा, विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर मेमो देऊन वाहने सोडूनही देण्यात आली. रिक्षा, व्हॅनची धोकादायक वाहतूक बंद होणार का असा प्रश्‍न आहे. कारवाई झाली पण त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालाच नाही. या वाहनधारकांकडून सुरू असलेली पालकांची लूटही यानिमित्ताने चर्चेचा विषय बनला आहे.\nआरटीओ कार्यालयाकडील अधिकृत विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसतानाही सांगली, मिरज, तासगाव, विटा, इस्लामपूर यासह ग्रामीण भागात खासगी वाहनांतून सर्रास विद्यार्थी वाहतूक केली जाते. सध्या संयुक्त पथकाने केवळ सांगली, मिरज शहरातील 74 वाहनांवर कारवाई केली आहे. मात्र ग्रामीण भागातही अशाच प्रकारे कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इंधन दरवाढीमुळे त्यांच्याकडूनही दर वाढविले जात आहेत. वाहनांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येवरही कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत नाही. विद्यार्थ्यांना वाहनांमध्ये अक्षरशः कोंबून त्यांची वाहतूक केली जाते. केवळ वर्षांतून एकदा अशी कारवाई करून अशा वाहतुकीला आळा बसणार नाही. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. शिवाय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असलेल्या वाहनांचीही सातत्याने तपासणी करण्याची आवश्यकता आहे.\nनुकतीच कारवाई कऱण्यात आलेल्या वाहनधारकांनी परवान्याची मागणी केली आहे. मात्र त्यांना परवाना देतानाच विद्यार्थी संख्याही ठरवून देण्याची गरज आहे. तरच हे खुराडे बंद होतील. जिल्ह्यात झालेले विद्यार्थी वाहतूक वाहनांचे अपघात पाहता अशा वाहनांवर याआधीच कारवाई होण्याची गरज होती. मात्र उशीरा का होईना पोलिस, आरटीओ प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सातत्य ठेवल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ बंद होण्याची शक्यता आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/uttar-pradeshkanpur-man-replaces-goat-with-dog-301764.html", "date_download": "2018-11-17T00:14:57Z", "digest": "sha1:3DWPKVY7VP5PEAEJJTSVHQWJPHCW3T5U", "length": 12855, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्यापाऱ्याचा केला 'बकरा', हाती सोपवला कुत्रा !", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nव्यापाऱ्याचा केला 'बकरा', हाती सोपवला कुत्रा \n21 आॅगस्ट, कानपूर : उत्तरप्रदेशमधील कानपूरध्ये एक चक्करावून सोडणारी घटना घडलीये. एका व्यक्तीला कुत्रा देऊन बकरा नेण्याची घटना घडलीये. कुत्र्याने भुकल्यानंतर आपली फसगत झाल्याचं कळल्यानंतर अशरफ नावाच्या व्यक्तीने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आलीये.\nमिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या जाजमऊ चुंगी इथं बाजारात बकरी ईद निमित्ताने बोकड विकले जात होते. अशरफ हा आपले बोकड विकण्यासाठी आला होता. त्यावेळी एका व्यक्तीने आपला कुत्रा देऊन बोकड खरेदी केला. हा कुत्रा अगदी हुबेहुब बोकड्यासारखा होता. अशरफला जोपर्यंत कळायलं तोपर्यंत तो व्यक्ती पसार झाला होता.\nकाही वेळानंतर दोरखंडाला बांधलेल्या कुत्र्याने भोंकणे सुरू केलं तेव्हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर अशरफने पोलिसात धाव घेतली. चकोरी पोलीस स्टेशनमध्ये त्याने तक्रार दाखल केली. पोलीसही या प्रकारामुळे गोंधळून गेले. पोलिसांनी बाजारात जाऊन पाहणी केली असता त्यांना असा कोणताही प्रकार आढळला नाही.\nVIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-news-dam-water-agriculture-78693", "date_download": "2018-11-17T01:16:34Z", "digest": "sha1:LLWUUP5HCSZ42KDWFHN6XWKBBQVGJIZ7", "length": 11124, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "beed news: dam water agriculture परतीच्या पावसाने माजलगाव धरण शंभर टक्के भरले | eSakal", "raw_content": "\nपरतीच्या पावसाने माजलगाव धरण शंभर टक्के भरले\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nपरतीच्या झालेल्या दमदार पावसामुळे तसेच जायकवाडी धरणातुन कॅनाॅलव्दारे सुरू असलेल्या पाण्यामुळे माजलगाव धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत गेली. आज (ता. २४) माजलगाव धरणाची पाणी पातळी ४३१.८० मिटर झाल्याने 100 टक्के भरले आहे. या धरणातुन बीड व माजलगाव शहरांसह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो\nमाजलगाव (जि. बीड) - परतीच्या दमदार पावसामुळे माजलगाव धरण आज शंभर टक्के भरले. त्यामुळे माजलगाव शहरासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असुन रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी मिळणार आहे.\nयंदा पावसाळ्याच्या सुरूवातील जुन महिन्यात पाऊस झाला. परंतु, जुलै, आॅगस्ट दोन महिने कोरडे गेल्याने कापुस, सोयाबीन, मुग, उडीद यासह खरिप हंगामतील पिके शेतकऱ्यांच्या हातातुन गेली. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी कापुस पिक जोपासले होते.\nपरतीच्या झालेल्या दमदार पावसामुळे तसेच जायकवाडी धरणातुन कॅनाॅलव्दारे सुरू असलेल्या पाण्यामुळे माजलगाव धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत गेली. आज (ता. २४) माजलगाव धरणाची पाणी पातळी ४३१.८० मिटर झाल्याने 100 टक्के भरले आहे. या धरणातुन बीड व माजलगाव शहरांसह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nकोरड्या तलावात धरणे आंदोलन\nबीड - दुष्काळी उपाययोजना सुरू करा, या मागणीवर लक्ष वेधण्यासाठी पिंपरगव्हाण (ता. बीड) व परिसरातील ग्रामस्थांनी शुक्रवारी पिंपरगव्हाण येथील कोरड्या...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-16T23:58:07Z", "digest": "sha1:OLJY2ILWD2DSWZ7M25HQE6M3Y4HM3TMU", "length": 7950, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीडीपी फोडण्याचा प्रयत्न महागात पडेल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपीडीपी फोडण्याचा प्रयत्न महागात पडेल\nमेहबुबा मुफ्ती यांचा भाजपला इशारा\nश्रीनगर – केंद्र सरकारकडून आमचा पीडीपी पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला तर तो सरकारला महागात पडेल आणि त्याचे परिणामही अत्यंत धोकादायक असतील असा इशारा या पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की आमचा पक्ष बळकट आहे. तथापी आमच्यातही काही मतभेद आहेत. पण हे मतभेद आम्ही आपसात चर्चा करून सोडवू. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने आमच्या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिला.\nत्या म्हणाल्या की राज्यातील 1987 च्या निवडणुकीतील घडामोडीतूनच हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाहउद्दीन सय्यद आणि महंमद यासिन मलिक सारखे नेतृत्व तयार झाले आहे या बाबी दुर्लक्षित करता येणार नाहीत.\nआमच्या पक्षात मतभेद नाहीत असे नाही पण जे काही मतभेद आहेत ते आम्ही सोडवू. याचा लाभ घेऊन पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न होणे धोकादायक ठरेल. केंद्र सरकारच्या सहभागाशिवाय अशी पक्षीय फूट पडू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या प्रतिपादनावर प्रतिक्रीया देताना माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की पीडीपीचे काय होईल त्याच्याशी काश्‍मीरचा संबंध नाहीं. पीडीपीत फूट पडली तरी राज्यात एकही नवीन गनिमी नेता तयार होणार नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोशल मिडीयावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न\nNext articleभेसूर चेहरा (अग्रलेख)\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/gavase-elephant-camp-opposition/", "date_download": "2018-11-17T00:27:41Z", "digest": "sha1:FRSEZ25DU2E4QILSW43JVT3ZDLX5GXCT", "length": 7558, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हत्ती कँप नकोच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › हत्ती कँप नकोच\nगवसे ः गिरीश पाटील\nआजरा तालुक्यात अनेक वर्षांपासून शेतातील पिकांचे मोठे नुकसान करत असलेल्या हत्तींच्या बंदोबस्तासाठी शासनाने ठोस उपाययोजना केली असून, या हत्तींना शिकाऊ हत्तींच्या मदतीने माणसाळून त्यांना घाटकरवाडी (ता. आजरा) या गावाजवळ तयार करण्यात येणार्‍या हत्ती कँपमध्ये ठेवण्याची तयारी चालू केली आहे; मात्र या गावातील ग्रामस्थांनी हत्ती कँपला पूर्णपणे विरोध दर्शविला असून, हा कँप घाटकरवाडी गावावर जबरदस्तीने लादण्यात येत असल्याने वेळप्रसंगी या कँपविरोधात घाटकरवाडीचे ग्रामस्थ धरणे, आंदोलन, उपोषण करण्यातदेखील मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा सरपंच वैजयंता पाटील-अडकूरकर यांनी दिला आहे.\nजिल्ह्यातील जंगली हत्तींचा उपद्रव कमी करण्यासाठी हत्तींना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यासाठी आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे हत्ती कँप साकारला जाणार असून, या कँपचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. पण, भविष्यातील गोष्टींचा विचार करता, या कँपला घाटकरवाडी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. हा कँप घाटकरवाडी येथे होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी शासनदरबारी प्रयत्न चालवले असून, वन विभागाला मागणीचे निवेदन दिले आहे. तसेच खुद्द शासनाकडून हत्तींच्या अभ्यासकालाच या गावातील ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. त्यांनीदेखील हे गाव हत्ती कँपला योग्य नसल्याचे आपले मत व्यक्त केले होते. असे असतानाही ग्रामस्थांच्या मागण्या धुडकावून शासनाकडून हत्ती कँपला अंतिम मंजुरी दिली आहे.\nत्याचा मोठा तोटा या गावातील ग्रामस्थांना भोगावा लागणार आहे. घाटकरवाडीऐवजी चंदगड तालुक्यात कर्नाटकाच्या हद्दीतून हत्ती प्रवेश करतात. त्या तिलारी परिसरात हत्तीचा कँप उपयुक्त ठरला असल्याचे मत या गावातील माजी सरपंच गोविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्ती कँप या गावात घेऊ देणार नसल्याचे मत सरपंच वैजयंता पाटील-अडकूरकर यांनी व्यक्त केले. प्रसंगी यासाठी धरणे, आंदोलने, उपोषणदेखील करण्यात येतील. घाटकरवाडी गावात हत्ती कँप बसविण्याची तयारी काही दिवसातच सुरू होणार आहे; पण ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा कँप वादग्रस्त ठरण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. हा कँप होऊ नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, वन विभागाकडे आपण दाद मागणार असल्याचेही सुरेश पाटील, लहू पाटील, हंबीरराव अडकूरकर, हरी पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.\n‘घातक’ पथकाला बेळगावमध्ये प्रशिक्षण\nप्रदूषणकारी कार्बन कारखाना अन्यत्र हलवा\nदंगलखोरांवरील कारवाईत हस्तक्षेप नाही\nहा तर खेळ आकड्यांचा\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Luizin-Falero-again-in-charge-of-the-Congress-of-seven-states/", "date_download": "2018-11-17T01:09:00Z", "digest": "sha1:B6F5QWYJXF5RJQGDB2KMKOOSBJM73EHU", "length": 5301, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लुईझिन फालेरो पुन्हा सात राज्यांचे काँग्रेसचे प्रभारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › लुईझिन फालेरो पुन्हा सात राज्यांचे काँग्रेसचे प्रभारी\nलुईझिन फालेरो पुन्हा सात राज्यांचे काँग्रेसचे प्रभारी\nमाजी मुख्यमंत्री तथा आमदार लुईझिन फालेरो यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पुन्हा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी नियुक्‍त केले आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे ईशान्य भारतातील आसाम वगळता सात राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी पुन्हा सोपविली आहे. फालेरो यांनी याआधीही 2007-08 पासून सात वर्षे ईशान्य भारतातील या सात राज्यांमध्ये प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर राज्यात परतल्यावर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात काँग्रेसचे तब्बल 17 आमदार निवडून आले होते. स्थानिकांच्या आग्रहामुळे पुन्हा ते निवडणुकीत उतरले व नावेली मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले.\nपूर्वी ईशान्य भारतातील सात राज्यांचे प्रभारी असताना त्यांच्याशी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे 3 सचिव संलग्न होते. यावेळी त्यांच्या दिमतीला 7 सचिव असणार आहेत. अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, मिझोरम, मणिपूर, नागालँड आणि त्रिपुरा या सात राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे पक्षाने सोपवली आहे. मिझोरममध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून तेथे काँग्रेसच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.\nफालेरो यांनी 26 नोव्हेंबर 1998 ते 8 फेब्रुवारी 1999 तसेच 9 जून 1999 ते 24 नोव्हेंबर 1999 असे दोनवेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. गोव्यात प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Bomb-rumor-in-Lokmanya-Tilak-Terminus/", "date_download": "2018-11-17T00:35:09Z", "digest": "sha1:HEZVNM6FFWILE2JGP2AU4JWS2WKD4E4K", "length": 3639, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये बॉम्बची अफवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये बॉम्बची अफवा\nलोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये बॉम्बची अफवा\nलोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने सोमवारी दुपारी प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. सध्या सुट्टीचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती. दोन्ही बॅगची तपासणी केली असता त्यात कपडे आढळल्यानंतर प्रवाशांची सुटकेचा निःश्‍वास सोडला.\nएक अज्ञात प्रवासी आपल्या दोन मोठ्या बॅग टर्मिनल्सजवळील गर्दीच्या रस्त्यावर विसरून गेला होता. याबाबतची माहिती काही प्रवाशांनी पोलिसांना दिली. या बॅगेत बॉम्ब आहे, अशी अफवा रेल्वे प्रवाशांमध्ये पसरली. बॅगेची पाहणी करण्यासाठी श्वान पथक, बॉम्बशोधक पथक दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता दोन्ही बॅगेमध्ये फक्त कपडे आणि इतर वस्तू आढळून आल्या. या बॅगा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-5-years-child-drawn-death/", "date_download": "2018-11-17T00:29:25Z", "digest": "sha1:U7LX2NO6XQWSDDSJ5NFCI6ZVUWNJBUHH", "length": 4708, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : पाण्याच्या टाकीत बुडून ५ वर्षीय बालकाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : पाण्याच्या टाकीत बुडून ५ वर्षीय बालकाचा मृत्यू\nनाशिक : पाण्याच्या टाकीत बुडून ५ वर्षीय बालकाचा मृत्यू\nघराजवळील पाण्याच्या टाकीत पडून पाच वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना टाकळी ड्रीम सिटीजवळ शिवाजी नगर परिसरात घडली. अश्‍विन संतोष कोठुळे (शिवाजी नगर) असे या बालकाचे नाव आहे.\nसिडकोत चार दिवसांपूर्वी पाण्याच्या टाकीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने पाण्याच्या उघड्या टाकींचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अश्‍विन घराजवळ खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडला. टाकीत पाणी असल्याने ही गोष्ट लगेच न समजल्याने अश्‍विनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nनाशिक : पाण्याच्या टाकीत बुडून ५ वर्षीय बालकाचा मृत्यू\nमौजमजेसाठी मॅकेनिकलचा विद्यार्थी बनला चोर\nनाशिक : शिवसेनेकडून मनपा अतिरिक्त आयुक्तांना डस्टबीनची भेट (Video)\nत्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षांना मारहाण; एकजण ताब्यात\nगुंगीचे औषध देऊन जनावरांची वाहतूक\n‘स्वच्छ सर्वेक्षणा’च्या आढाव्यात नाशिक मनपा २१ व्या स्थानी\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-17T01:22:20Z", "digest": "sha1:P3JDXY3IBWRHKRKVWI6INMINAWUUBYI5", "length": 7580, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाठार स्टेशन येथील वाग्देव चौक बनलाय मृत्यूचा सापळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाठार स्टेशन येथील वाग्देव चौक बनलाय मृत्यूचा सापळा\nवाठारस्टेशन ः याच वाग्देव चौकात वाहतुकीची कोंडी होऊन बरेच अपघात झाले आहेत.\nट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करा : ग्रामस्थांची मागणी\nवाठार स्टेशन, दि. 2 (प्रतिनिधी) – वाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. याठिकाणी आतापर्यंत बरेच अपघात झाल्याने हा चौक मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात आहे. याठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्याची गरज आहे.\nवाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात पश्‍चिमेकडून पोलादपूर-पंढरपुर राज्यमार्ग व दक्षिण-उत्तर सातारा ते पुणे राज्यमार्ग मिळतात. चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. जवळच शाळा असल्यामुळे विद्यार्थांची सतत ये-जा सुरू असते. अशा वेळी येणाऱ्या जाणारे प्रवाशी, शाळेतील विद्यार्थी यांच्या जीविताला धोका असल्यामुळे येथे कायम ट्राफिक पोलिसाची गरज आहे. तसेच वाग्देव चौकात आजपर्यंत बरेच अपघात झाले आहेत. तरीही वाठार स्टेशन पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का आहे. अजून किती अपघात होण्याची वाट बघत आहेत असा प्रश्न वाठार स्टेशन पंचक्रोशीतील नागरिकांना व ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना पडला आहे. वाग्देव चौकात लवकरात लवकर वाहतूक पोलिसाची नेमणुक करावी, अशी मागणी वाठार स्टेशन ग्रामस्थ व प्रवाशी वर्गाकडून होत आहे.\nवाग्देव चौक हा वाठार स्टेशन येथील मुख्य चौक असल्याने येथे सतत छोटे मोठे अपघात होत असतात तसेच वाहनांची येथे मोठया प्रमाणावर वर्दळ असते त्यामुळे येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी.\n– सतिश नाळे, माजी उपसरपंच जाधववाडी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलग्नाप्रमाणे आता घटस्फोटलाही उरल्या नाहीत देशाच्या सिमेची बंधने\nNext articleपाणी प्रश्नावर मतभेद बाजूला ठेवून एकत्र या : प्रभाकर देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%AC/", "date_download": "2018-11-17T00:49:40Z", "digest": "sha1:SUX5DE7CNZB5LWSLFPPDJCNMPTBF3YYP", "length": 10659, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पर्यावरणपूरक गणेशोत्सव बैठकीचा फज्जा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपर्यावरणपूरक गणेशोत्सव बैठकीचा फज्जा\nसत्ताधारी नगरसेवकांसह गणेश मंडळे, मूर्तीकारांनी फिरवली पाठ\nसातारा, दि. 12 प्रतिनिधी\nसातारा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी छ. शिवाजी सभागृहात सातारा पालिकेच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला हाताच्या बोटावर मोजन्या इतकेच सत्ताधारी नगरसेवकाची आणि गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकारांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे या बैठकीचा फज्जा उडाल्याची खमंग चर्चा होती. नगरसेवकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची किती आस्था आहे, हे बैठकीवरून स्पष्ट होत आहे.\nशहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा पालिकेने ठराव करुन चांगला निर्णय घेतला परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाहीम्हणून सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी चार दिवसापूर्वी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांना निवेदन दिले होते. बैठक न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनाची दखल घेऊन पालिकेने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला हाताच्या बोटावर मोजता येतील इतपत नगरसेवक आणि गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्याची उपस्थिती ही चर्चेचा विषय होता. या बैठकीत सुशांत मोरे यांनी सुचविलेल्या मुद्यांवर सखोल चर्चा झालीच नाही. सभागृहात केवळ थातूरमातूर चर्चा झाली.\nपावसाळ्यात माकडाला घराची आठवण होते, तशी पालिकेला गणेशोत्सव जवळ आला की, विसर्जन तळ्याची आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याची आठवण होते. परंतु ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. बैठकांचा सिलसिला सुरु होतो मात्र त्यात एकमत होऊन निर्णयाची अंमलबजावणी काय होत नाही.आजच्या बैठकीत अशीच चर्चा झाली. यावर्षीगणेशमूर्तींची उंची, गणेश विसर्जन, गणेश विसर्जन मार्ग, पर्यावरणपूरक उत्सव, सामाजिक शांतता याबाबत नगरपालिकेने तातडीने पाऊले उचलणे आवश्‍यक आहे, मूर्तींची उंचीबाबात कुंभार समाजाची तातडीने बैठक घेणे आवश्‍यक आहे. यावर काहीच सकारात्मक विचार माडलेच गेले नाहीत. त्यामुळे नगराध्यक्षानी बोलावलेली पर्यावरणपूरक गणेशोत्सव बैठक फार्स होती अशी टीका विरोधी नगरसेवकानी पत्रकारांशी बोलताना केली. या बैठकीला उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेविका स्मिता घोडके, नगरसेवक राजू भोसले, मनोज शेंडे, भाजपचे गट नेते मिलिंद काकडे, सिद्धी पवार, धनंजय जांभळे, विजय काटवटे सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने, शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. सारंगकर, शहर वाहतूक स. पो. नि. घाडगे, पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे याच्यासह, वीज मंडळ, प्रदूषण मंडळ अधिकारी उपस्थिती होती.\nसातारा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी छ. शिवाजी सभागृहात सत्ताधारी, विरोधी नगरसेवक, आणि शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. 12 रोजी आयोजित केली होती. दरम्यान बैठकीपूर्वी नगराध्यक्षानी कोणत्याही पदाधिकारी व नगरसेवक, नगरसेविकाची बैठक घेऊन चर्चा केली नव्हती. त्यामुळे या बैठकीला सत्ताधारी नगरसेवकांनी पाठ फिरवली असे दबक्‍या आवाजात बोलले जात होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबोगदा परिसरात भराव कोसळल्याने घबराट\nNext article“सेवा हमी’ अंमलबाजावणीमध्ये जिल्हा परिषदेची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/vinod-tawde-communicating-children-school-12890", "date_download": "2018-11-17T00:47:12Z", "digest": "sha1:K2FOS652A5BQNGJPE42OPLTBQ2SKOV3R", "length": 14805, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "vinod tawde communicating with children in school मी गुंड नव्हे; पोलिस होणार | eSakal", "raw_content": "\nमी गुंड नव्हे; पोलिस होणार\nशुक्रवार, 30 सप्टेंबर 2016\nपुणे - वर्गात मुलांना विचारले की तुम्ही मोठेपणी काय होणार त्यावर कुणी सांगितले डॉक्‍टर, कुणी अन्य काही. पण एक मुलगा म्हणाला, \"मी गुंड होणार, मला मारामारी करायला आवडते.' हे उत्तर धक्कादायक होते. मग मुलांची गटचर्चा घेतली आणि गुंड म्हणजे काय, याचा अर्थ त्या मुलास सांगितला. काही दिवसांनी पुन्हा त्याला काय होणार, असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, मी पोलिस होणार...\nपुणे - वर्गात मुलांना विचारले की तुम्ही मोठेपणी काय होणार त्यावर कुणी सांगितले डॉक्‍टर, कुणी अन्य काही. पण एक मुलगा म्हणाला, \"मी गुंड होणार, मला मारामारी करायला आवडते.' हे उत्तर धक्कादायक होते. मग मुलांची गटचर्चा घेतली आणि गुंड म्हणजे काय, याचा अर्थ त्या मुलास सांगितला. काही दिवसांनी पुन्हा त्याला काय होणार, असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, मी पोलिस होणार...\nरत्नागिरी जिल्ह्यातील संदीप निरवारगे या शिक्षकाचा हा अनुभव. राज्याचा शिक्षण विभाग आणि शांतिलाल मुथा फाउंडेशन यांनी संयुक्तपणे राज्याच्या 34\nजिल्ह्यांत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन हा उपक्रम राबवीत आहेत. यामध्ये मुलांमध्ये पारंपरिक शिक्षणाबरोबरच मूल्ये रुजविली जातात. सुमारे दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या उपक्रमाचा आढावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिरगाव येथील साई मंदिर परिसरातील सभागृहात घेतला. प्रयोगशील शिक्षक त्यासाठी राज्यभरातून आले होते. प्राथमिक शिक्षण मूल्यवर्धन उपक्रमांमुळे शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यात झालेल्या बदलांबाबत तावडे यांनी शिक्षकांशी संवाद साधला. त्यांची मते जाणून घेतली. या वेळी शिक्षकांनी काही अनुभव सांगितले. या उपक्रमामुळे शाळा चार भिंतींच्या बाहेर आली आहे. मुलांना चांगल्या सवयी, शिस्त लागली आहे. शिक्षकही विद्यार्थी होऊन अध्यापनात रस घेऊ लागले आहेत. शिक्षक उड्या मारून, फुगे उडवून शिकवू लागल्याने मुलांशी जवळीक वाढली आहे. आम्ही बदललोय, मुलेही बदलू लागली आहेत, असे अनुभव शिक्षक, शिक्षिकांनी सांगितले.\nकरमाळा तालुक्‍यातील एका शिक्षकाने त्यांचे अनुभव सांगताना, सैराट सिनेमातील मैदान आमच्याच शाळेचे असल्याचे सांगितले. त्यावर, तावडे यांनी त्या शिक्षकाला चित्रपट पाहिला का, विचारले. त्यांनी हो म्हटल्यानंतर, मी अजून बघितला नसल्याचे तावडे म्हणाले. बघा ना सर, असे त्या शिक्षकाने म्हटले. सैराट पाहण्यापेक्षा शाळा बघेल, असा मिश्‍किल टोला तावडे यांनी लगावला.\nशिक्षक हाच मूल्यवर्धित शिक्षणाचा दूत आहे. त्यांनी मूल्ये रुजविली की मुले स्वतःच आयुष्यात आणि समाजात चांगले बदल घडवतील. मूल्यवर्धन हा उपक्रम राज्यभरात जिल्हा परिषदांच्या शाळेत राबविला जात आहे. पारंपरिक शिक्षणाशिवाय मुलांमध्ये मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न आहे.\n- विनोद तावडे, शिक्षणमंत्री\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nपुणे शहरात नीचांकी तापमान\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s31-point-shoot-digital-camera-yellow-price-pNp5Y.html", "date_download": "2018-11-17T00:38:30Z", "digest": "sha1:UAS5JLAMDXSG466PFKDKMJOLU4S7AEVB", "length": 20553, "nlines": 435, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव नवीनतम किंमत Jul 26, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोवगिफिक्स, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 5,950)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 17 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nअपेरतुरे रंगे F3.3 - F5.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.9 inch\nशटर स्पीड रंगे 1/2000-1 s 4 s\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nसेल्फ टाइमर Yes, 10 sec\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,400 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 16:9\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 26 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 1 पुनरावलोकने )\n( 629 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 19 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 42 पुनरावलोकने )\n( 270 पुनरावलोकने )\n( 542 पुनरावलोकने )\n( 1313 पुनरावलोकने )\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/New-bus-station-in-Hingoli/", "date_download": "2018-11-17T00:32:34Z", "digest": "sha1:KHPS3WXJTB47QZXBC4FCSG4VIPF6ALD6", "length": 5442, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हिंगोलीत साकारणार नवीन बसस्थानक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › हिंगोलीत साकारणार नवीन बसस्थानक\nहिंगोलीत साकारणार नवीन बसस्थानक\nवर्षभरापासून हिंगोली बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या प्रस्तावाची चर्चा होती. यासाठी साडेचार कोटींचा निधीही मंजूर झाला होता. परंतु तािंत्रक अडचणींमुळे मागील वर्षभरापासून नवीन बसस्थानकाच्या कामास मुहूर्त मिळला नव्हता. यातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. नवीन बसस्थानक बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून, जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या हॉटेलचालकांना परिवहन विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. लवकरच नव्या बसस्थानकाची टोलेजंग इमारत साकारणार आहे. यासाठी तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.\nमागील वर्षभरापूर्वी हिंगोली बसस्थानकाच्या नवीन इमारतीसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला होता, परंतु कामाला मुहूर्त मिळत नव्हता. विविध तांत्रिक अडचणी व जागेच्या प्रश्‍नामुळे इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव गुलदस्त्यात होता. विभागीय कार्यालय परभणीकडून वारंवार बसस्थानकास भेटी देण्यात आल्या होत्या. हिंगोलीचे बसस्थानक जुने असून अनेक ठिकाणी मोडकळीस आले आहे. सुविधा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. अनेक वषार्र्ंपासून बसस्थानकाची रंगरंगोटी करण्यात आली नव्हती. परिणामी बसस्थानकाला अवकळा आल्याने अनेक प्रवाशी बसस्थानकाकडे येण्यास धजावत नव्हते.\nहिंगोली आगाराचे उत्पन्न चांगले असले तरी इमारत मात्र जीर्ण झाल्यामुळे परिवहन विभागाकडून नूतन इमातरीच्या बांधकामासाठी वर्षभरापूर्वीच साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला होता. जुनी इमारत पाडून नवीन सुसज्ज इमारत बांधली जाणार आहे. यासाठी ई-निविदा व इतर तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/actress-and-director-sudha-karmarkar-of-little-theater-is-pass-away/", "date_download": "2018-11-17T00:18:32Z", "digest": "sha1:E4AK7XWTTU4E6ZQIESTYXYWMOPQKK6L5", "length": 5222, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बालनाट्याच्या जन्मदात्या सुधा करमरकर यांचे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बालनाट्याच्या जन्मदात्या सुधा करमरकर यांचे निधन\nबालनाट्याच्या जन्मदात्या सुधा करमरकर यांचे निधन\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमराठी बालनाट्याच्या जन्मदात्या सुधा करमरकर यांचे निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बालनाट्य चळवळ निष्ठेने चालवून बालरंगभूमिला स्वताचे वेगळे स्थान देण्यात यशस्वी ठरलेल्या त्या महान कलावती होत्या.\nसुधा करमरकर यांची अनेक नाटके अजरामर झाली. त्यापैकीच एक ‘मधुमंजीरी’ हे नाटक विशेष गाजले. त्या लिटील थिएटर ही रंगभूमी सळवळ त्यांनीच स्थापन केली. आविष्कार, छबिलदास या चळवळींमध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय होत्या.\nसुधा करमरकर यांचे घराणे मूळचे गोव्याचे होते. पण त्यांचा जन्म मुंबईतच १९३४ साली झाला. वडील तात्या आमोणकर हे गिरगांव-मुंबईतील साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न होते. त्यामुळे सुधाबाईंना घरातूनच नाट्य कलेचे बाळकडू मिळाले होते.\nसुधाताईंनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर, दामू केंकरे यांनी त्यांना मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्‌समध्ये दाखल करून घेतले. मो. ग.रांगणेकरांच्या ‘रंभा’ या पुनर्जन्मावर आधारित नव्या नाटकात त्यांना नृत्यकुशलनायिकेची, रंभेचीच भूमिका मिळाली, आणि त्यांची ती भूमिका गाजली.\nपुढील नाट्यशिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेत जाऊन 'बालरंगभूमी' या संकल्पनेचा अभ्यास केला. तिथे त्यांनी मुलांची नाटके पाहिली, आणि तिथूनच त्यांनी नाटकांमध्ये मुलांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार हे ठरवूनच त्या भारतात परतल्या.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/169", "date_download": "2018-11-17T00:23:44Z", "digest": "sha1:6DFGQYKY2VW2HQOF5XRL3MRTFLNBBNGI", "length": 5348, "nlines": 100, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "गंऽऽऽ भाजणी | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nचाल: गं साजणी, कुण्या गावाची तू गं राणी\nआहे कशाची तू गं राणी\nथोडी लाजुन माझ्या पानी\nमऊ मऊ झालं अंग\nमऊ मऊ झालं अंग\nयेते वरात मझ्या पानी\nथोडी लाजुन माझ्या पानी\nताजं ताजं दही लोणी\nथोडी लाजुन माझ्या पानी\nSelect ratingGive गंऽऽऽ भाजणी 1/10Give गंऽऽऽ भाजणी 2/10Give गंऽऽऽ भाजणी 3/10Give गंऽऽऽ भाजणी 4/10Give गंऽऽऽ भाजणी 5/10Give गंऽऽऽ भाजणी 6/10Give गंऽऽऽ भाजणी 7/10Give गंऽऽऽ भाजणी 8/10Give गंऽऽऽ भाजणी 9/10Give गंऽऽऽ भाजणी 10/10\n‹ उडून आली माशी अनुक्रमणिका गेलो सासूच्या माहेरी ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-agitation-oppose-petro-diesel-rate-72876", "date_download": "2018-11-17T00:39:41Z", "digest": "sha1:RG2ICJ5OIRI4A332J3F6DMAWGVZ3NXQ7", "length": 17590, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news agitation oppose petro diesel rate गॅस छोडो, चुल्हा जलाओ; मोटार छोडो सायकल चलाओ’ | eSakal", "raw_content": "\nगॅस छोडो, चुल्हा जलाओ; मोटार छोडो सायकल चलाओ’\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - ‘गॅस छोडो, चुल्हा जलाओ, मोटार छोडो सायकल चलाओ, तीन साल में क्‍या किया, मन की बात में वक्त गया’ अशी घोषणाबाजी करीत काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. १८) पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.\nऔरंगाबाद - ‘गॅस छोडो, चुल्हा जलाओ, मोटार छोडो सायकल चलाओ, तीन साल में क्‍या किया, मन की बात में वक्त गया’ अशी घोषणाबाजी करीत काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. १८) पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.\nकाँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात रस्त्यात चूल मांडून सरकारचा निषेध केला. देशात उसळलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘मोदी तेरे शासन में, जनता लूट गयी राशन में’, ‘परेशान जनता करे पुकार.., मत कर मोदी अत्याचार’, ‘गॅस-पेट्रोल-डिझेल दरवाढीचा धिक्कार असो’, ‘वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल.’ ‘भारनियमन रद्द करा, शेतकऱ्यांना मोफत वीज द्या’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.\nमोदींच्या परदेश दौऱ्यांचा खर्च भागविण्यासाठी ही दरवाढ केली गेली आहे, दरवाढीतून मिळणाऱ्या वाढीव उत्पन्नातून हा खर्च भागविण्यात येत आहे, असा आरोप शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी केला. निदर्शनात प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंग सोधी, ज्येष्ठ कार्यकर्ते पृथ्वीराज पवार, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, सुरेखा पानकडे, खालेद पठाण, आतिष पितळे, सचिन पवार, बाबा तायडे, सरताज खान, प्रभाकर मुठ्ठे पाटील, लियाकत पठाण, गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेवक सोहेल खान, ॲड. इकबालसिंग गिल, इब्राहिम पटेल, अब्दुल नवीद, सुभाष देवकर, योगेश मसलगे पाटील, अनिल माळोदे, सत्तार खान, संतोष दीडवाले, अय्युब खान, महिला काँग्रेसच्या अर्चना मुंदडा, सुनीता तायडे, वैशाली तायडे, सुनीता निकम, वर्षा पवार, पंकजा माने सहभागी झाले होते.\nआंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली. परभणी व नांदेड येथील काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱ्यावेळी शहरातून दोन हजार पदाधिकारी नांदेडला गेले होते. जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार व त्यांच्या समर्थकांनी क्रांती चौकातील आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने ते पुन्हा सिद्ध झाले आहे.\nचिकलठाण्यात आज ‘रास्ता रोको’\nयाच विषयावर माजी आमदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली जालना रोडवर केंब्रिज शाळेजवळ मंगळवारी (ता. १९) सकाळी दहा वाजता ‘रास्ता रोको’ व निदर्शने करण्यात येणार आहेत. या वेळी कार्यकर्त्यांनी हजर राहावे, असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामराव शेळके, जगन्नाथ काळे, पंचायत समितीचे सभापती कैलास उकिरडे, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, शेख सोहेल, मोहन साळवे, कारभारी जाधव आदींनी केले आहे.\nपेट्रोल दरवाढीविरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निदर्शने\nऔरंगाबाद - आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑइलचे दर घसरले असतानाही पेट्रोल, डिझेलच्या किमतींत रोज वाढ सुरूच आहे. या विरोधात सोमवारी (ता. १८) दुपारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पैठण गेट येथे निदर्शने करण्यात आली.\nया वेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध करीत ‘भाजप सरकार हाय हाय’ ‘अब की बार जेब पे वार’ अशा जोरदार घोषणा दिल्या.\nया प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक विजय साळवे, प्रदेश सरचिटणीस अभिषेक देशमुख, संदीप शेळके, विक्‍की चावरिया, पंकज जाधव, सुनील क्षीरसागर, विनोद पगारे, किशोर विटेकर, अब्दुल अलिम, जावेद खान, अतुल बीडकर, अनिल जाधव, राजेंद्र वाघमारे, प्रथमेश पाटील, राजेंद्र ढेपले, गजानन पाटील, मोबीन शेख, अक्षय घुले, राज आव्हाड, प्रफुल्ल पाटील, वैभव बेडके, रवी जाधव, विक्‍की बनसोडे, कैलास सुरसे, मयूर चौधरी, नीलेश मताकर, अजित कासार, रामेश्‍वर राठोड सहभागी होते.\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/121-kokan-thane/2676-2017-09-14-11-47-32", "date_download": "2018-11-17T01:14:16Z", "digest": "sha1:B3MYUYQNQ6WYJSTHPP3RWLPMYEVA5Q3O", "length": 5338, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "बुलेट ट्रेनचं थाटात भूमिपूजन झाल असताना पालघर आणि वसईत जोरदार निदर्शनं - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबुलेट ट्रेनचं थाटात भूमिपूजन झाल असताना पालघर आणि वसईत जोरदार निदर्शनं\nजय महाराष्ट्र न्यूज, पालघर\nएकिकडे बुलेट ट्रेनचं थाटात भूमिपूजन झाले. तर, दुसरीकडे याच बुलेट ट्रेनविरोधात आंदोलन करण्यात आले.\nपालघर आणि वसईत बुलेट ट्रेनविरोधात निदर्शनं करण्यात आली. स्थानिकांनी बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला. पालघरच्या बोईसर रेल्वे स्थानकावर त्यांनी आंदोलन केले.\nआदिवासी एकता परिषद आणि शेतकरी संघर्ष समिती बुलेट ट्रेनविरोधात आक्रमक झाली. तर, वसईत आदिवसी नागरिकांनी रास्ता रोको करत मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे बुलेट ट्रेनची सुरू झालेली ही गाडी मध्येच अडकतेय की का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/7213-twitter-followers-numbers-get-decreased", "date_download": "2018-11-17T00:35:44Z", "digest": "sha1:ZZEPYEO5CKC4LMC63OD7NNVIXFHUIA2S", "length": 7123, "nlines": 150, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "ट्विटरची नवी मोहिम, राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सच्या संख्येत घट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nट्विटरची नवी मोहिम, राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सच्या संख्येत घट\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nट्विटरने चालू नसलेली आणि लॉक झालेली अनेक अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्विटरच्या निर्णयामुळे प्रसिध्द व्यक्तींच्या फॉलोअर्समध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली आहे.\nट्विटरच्या या मोहिमेमुळे राजकीय नेत्यांच्या फॉलोअर्ससह सेलिब्रिटींचे फॉलोअर्सच्या संख्येत घट झाली आहे.\nराजकिय नेत्यांचे फॉलोअर्सच्या संख्येत घट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २,८४,७४६ फॉलोअर्स कमी\nपरराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराजचे ७४,१३२ फॉलोअर्स कमी\nकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचे १७,१३२ फॉलोअर्स कमी\nअमित शहा याचे ३३,३६६ फॉलोअर्स कमी\nअरविंद केजरीवाल यांचे ९१,५५५ फॉलोअर्स कमी\nसेलिब्रिटींचे फॉलोअर्सच्या संख्येत घट\nअवघ्या काही मिनिटातच अभिनेता अमिताब बच्चन यांचे ४,२४,००० फॉलोअर्स कमी\nशाहरुख खानचे ३,६२,१४१ फॉलोअर्स कमी\nसलमान खानचे ३,४०,८८४ फॉलोअर्स कमी\nतर अभिनेत्री प्रियंका चोप्राचे ३,५४,८३० फॉलोअर्स कमी\nआणि दीपिका पदुकोनचे २,८८,२९८ फॉलोअर्स कमी\nमहिला क्रिकेटपटू मिताली राजला ट्विटरवरुन ट्रोल\nसारा तेंडूलकरचे फेक ट्विटर अकाऊंट वापरणारा अखेर अटकेत\n\"महिलांच्या नावाने डबल अकाऊंट सुरू करा\" - हार्दीकचा काँग्रेस कार्यकर्त्यांना अजब सल्ला\n\"काहींना अॅसिडीटी, मळमळ...पोटदुखी ही होईल\", आशिष शेलारांचा सेनेला टोला\nशेतकरी मोर्चाला, बॉलिवूडचा पाठिंबा\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/cabinet-approval-mou-for-cooperation-in-agriculture-and-allied-sectors-between-india-and-egypt/", "date_download": "2018-11-17T01:00:46Z", "digest": "sha1:G6JI24UFC7HDQFWXMQAZOWRQG4OTARD2", "length": 9405, "nlines": 74, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "भारत आणि इजिप्त दरम्यान कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nभारत आणि इजिप्त दरम्यान कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि इजिप्त दरम्यान कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करारावरील स्वाक्षरीला मंजुरी दिली.\nया करारांतर्गत सहकार्याच्या क्षेत्रात कृषी पिके (विशेषतः गहू आणि मका), कृषी जैव तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, जल संरक्षण आणि सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानासह सिंचन आणि जल व्यवस्थापन तंत्रज्ञान, ऊर्जा उत्पादनासाठी कृषी कचरा व्यवस्थापन, अन्न सुरक्षा, सुरक्षा आणि गुणवत्‍ता, बागायती, सेंद्रिय शेती, पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्‍स्‍य पालन, चारा उत्‍पादन, कृषी उत्‍पादन आणि मूल्‍यवर्धन, वनस्पती आणि पशु उत्‍पादनांच्या व्यापारा संबंधित स्‍वच्‍छता, कृषी अवजारे आणि उपकरण, कृषी व्यवसाय आणि विपणन, कापणीपूर्व आणि नंतरच्या प्रक्रिया, खाद्य तंत्रज्ञान आणि प्रसंस्‍करण, कृ‍षि विस्‍तार आणि ग्रामीण विकास, कृषि व्‍यापार आणि गुंतवणूक, बौद्धिक संपदा अधिकारसंबंधी मुद्दे आणि परस्पर हिताच्या सहमतीच्या मुद्द्यांचा समावेश आहे.\nसंशोधन वैज्ञानिक आणि तज्ञांच्या आदान-प्रदान, कृषी संबंधी माहिती आणि वैज्ञानिक प्रकाशन (पत्र-पत्रिका, पुस्‍तके, बुलेटिन, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील सांख्यिकी आकडेवारी), जर्मप्‍लाज्‍म आणि कृषि तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान आणि चर्चासत्र, कार्यशाळा आणि अन्‍य घडामोडीच्या माध्यमातून सहकार्य प्रभावी बनवले जाईल.\nया करारांतर्गत एक संयुक्‍त कार्य गट (जेडब्‍ल्‍यूजी) स्थापन केला जाईल जेणेकरून द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा आणि परस्पर हिताच्या अन्य मुद्द्यांवर सहकार्य दृढ करता येईल. सुरुवातीच्या दोन वर्षात संयुक्‍त कार्य गटाची बैठक किमान वर्षभरात एकदा (भारत आणि इजिप्तमध्ये) होईल. यात संयुक्‍त कार्यासाठी कार्यक्रम तयार करणे सुविधा आणि सल्ला पुरवणे आणि विशिष्ट मुद्द्यांसंदर्भात अतिरिक्‍त सहभाग आदी मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.\nindia egypt MoU cooperation agriculture कृषी सहकार्य सामंजस्य करार इजिप्त भारत\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260172:2012-11-07-16-39-04&catid=363:2011-08-09-18-22-46&Itemid=367", "date_download": "2018-11-17T00:58:07Z", "digest": "sha1:U2D647QFENBKPH42ZRTXOS5667RGHUS4", "length": 15034, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "शिक्षणाधिकाऱ्यांची पदोन्नतीद्वारे नियुक्ती थांबविण्याची मागणी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> केजी टू कॉलेज >> शिक्षणाधिकाऱ्यांची पदोन्नतीद्वारे नियुक्ती थांबविण्याची मागणी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nशिक्षणाधिकाऱ्यांची पदोन्नतीद्वारे नियुक्ती थांबविण्याची मागणी\nसरळसेवा भरतीतून येणाऱ्या उमेदवारांना डावलून पदोन्नतीद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी मागणी शिक्षणाधिकाऱ्यांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडे केली आहे.\nराज्यात शिक्षणाधिकाऱ्यांची एकूण १७१ पदे आहेत. त्यापैकी ८५ पदे सरळसेवा भरतीने तर ८६ पदे पदोन्नतीने भरली जातात. २०१० साली शिक्षणाधिकाऱ्यांची ७४ पदे सरळसेवा भरतीने भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली. यात २५१ उमेदवारांना मुलाखतीच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरविण्यात आले. मात्र, काही उमेदवारांनी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने उत्तरतालिकेत दिलेली उत्तरे चुकीची असल्याचा आरोप करीत या परीक्षेला ‘मॅट’कडे आव्हान दिले. सुनावणीनंतर मॅटने आव्हान देणाऱ्या काही उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविले. या निकालाला एमपीएसीने एका वर्षांने आव्हान दिले. त्यामुळे, सध्या ही भरतीप्रक्रिया थांबली आहे.\nन्यायालयात रखडलेल्या या प्रकरणाचा फायदा शिक्षण विभागातील काही अधिकारी घेऊ इच्छित आहेत. आमची पदोन्नतीने भरती करा म्हणून ते सरकारकडे आग्रह धरीत आहेत. हा आमच्यावर अन्याय आहे, असे या उमेदवारांनी म्हटले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D-2/", "date_download": "2018-11-17T00:25:14Z", "digest": "sha1:YA6JGKYXPZLIDW2L4XPMT47YQPEYG5JQ", "length": 12366, "nlines": 203, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#व्हिडीओ: आशियाई क्रीडा स्पर्धा – भारतीय खेळाडूंची कामगिरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#व्हिडीओ: आशियाई क्रीडा स्पर्धा – भारतीय खेळाडूंची कामगिरी\nसुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची नावे\n1) अमित पांघल – बाॅक्सिंग 49 किलो वजनी गट\n2) प्रणब बर्धन आणि शिबनाथ सरकार – ब्रिज स्पर्धा पुरुष दुहेरी गट\n3) नीरज चोप्रा- भालाफेक\n4) भारतीय महिला रिले संघ ( हिमा दास, एम आर पुवम्मा, सरिताबेन गायकवाड आणि विस्मया वेल्लूवा कोरोथ ) -4 बाय 400 मीटर शर्यत\n5) मनजित सिंग- 800 मी शर्यत\n6) जिन्सन जॉन्सनन- 1500 मी शर्यत\n7) तेजिंदर पाल तूर – गोळाफेक\n8) अप्रेंदर सिंग – पुरूष तिहेरी उडी\n9) बजरंग पुनिया- पुरूष कुस्ती\n10) विनेश फोगट – महिला कुस्ती\n11)स्वप्ना बर्मन- हेप्टॉथ्लॉन स्पर्धा\n12) सौरभ चौधरी- 10 मी एअर पिस्टल\n13) राही सरनोबत – 25 मी पिस्टल\n14) नौकानयन संघ ( दत्तू भोकनळ, आोम प्रकाश, स्वर्णसिंह आणि सुखमित सिहं ) – नौकानयन\n15) रोहन बोपण्णा, दिवीज शरण- टेनिस पुरूष दुहेरी\nरौप्यपदक विजेत्या खेळाडूंची यादी\n०१. पी.व्ही. सिंधू ( बॅडमिंटन )- रौप्यपदक\n०२. सुधा सिंग ( ३००० मी. स्टीपलचेस)- रौप्यपदक\n०३ भारतीय महिला हॉकी संघ – रौप्यपदक\n०४. मोहंमद अनास ( ४०० मी धावणे ) -रौप्यपदक\n०५. हिमा दास (४०० मी. धावणे) रौप्यपदक\n०६.फवाद मिर्झा (घोडेस्वारी) रौप्यपदक\n०७. भारतीय घोडेस्वारी संघ ( घोडेस्वारी) रौप्यपदक\n०८. भारतीय महिला कबड्डी संघ ( कबड्डी) रौप्यपदक\n०९. शार्दूल विहान ( नेमबाजी- डबल ट्रॅप) रौप्यपदक\n१०. संजीव राजपूत ( नेमबाजी- ५० मी एअर रायफल) रौप्यपदक\n११. वर्षा शिर्वेगार आणि गौतम (महिला सांघिक -नौकनयनसेलिंग 49 ईआर एफएक्स) रौप्यपदक\n१२. पिंकी बालहार ( कुराश ५२ किलो )- रौप्यपदक\n१३. जिनसन जॉन्सन (८०० मी. धावणे ) रौप्यपदक\n१४. भारतीय पुरुष नेमबाजी संघ – रौप्यपदक\n१५. भारतीय महिला नेमबाजी संघ -रौप्यपदक\n१६. नीना वराकिल( लांब उडी) रौप्यपदक\n१७. दूती चांद ( महिला १०० मी धावणे ) रौप्यपदक\n१८. लक्ष्य शेरॉन ( नेमबाजी- ट्रॅप ) रौप्यपदक\n१९. भारतीय संघ (४०० रिले ) रौप्यपदक\n२०. दीपक कुमार (नेमबाजी- १० मी. एअर रायफल) रौप्यपदक\n०१. साईना नेहवाल ( बॅडमिंटन )- कांस्यपदक\n०२. धरून अय्यासामी ( ४०० मी. अडथळा )- कांस्यपदक\n०३. प्रजनष गुन्नस्वरन ( पुरुष एकेरी – टेनिस ) कांस्यपदक\n०४. रोहित कुमार आणि बलवान सिंग – ( रोईंग- लाईट वेट स्कल ) कांस्यपदक.\n०५. दूष्यांत (रोईंग- लाईट वेट स्कल ) कांस्यपदक.\n०६. भारतीय पुरुष कबड्डी संघ – कांस्यपदक\n०७. नरेंद्र गेरेवाला ( वुशू ६५ किलो)कांस्यपदक\n०८. सूर्य भानू प्रताप सिंग (वुशू ६० किलो )कांस्यपदक\n०९. रोशबीना देवी ( वुशू ६० किलो )कांस्यपदक\n१०. रोशन कुमार ( वुशू ५६ किलो )कांस्यपदक\n११. भारतीय संघ रुगु ( सेपक टकराव ) कांस्यपदक\n१२. भारतीय संघ ( ब्रीज ) कांस्यपदक\n१३. भारतीय मिश्र संघ – ( ब्रीज ) कांस्यपदक\n१४. भारतीय पुरुष संघ ( स्‍क्‍वॉश) कांस्यपदक\n१५. विकास कृष्णन ( बॉक्सींग ७५ किलो वजनी गट ) कांस्यपदक\n१६. वरून ठक्कर, गणपती चेंगप्पा ( पुरुष सांघिक -नौकनयन सेलिंग 49 ईआर एफएक्स)\n१७. हर्षिता तोमर ( नोकानयान – ओपन लेजर)- कांस्यपदक\n१८. मलप्रभा यादव ( कुराश५२ किलो) कांस्यपदक\n१९. भारतीय पुरुष संघ ( टेबल टेनिस) कांस्यपदक\n२०. दीपिका पल्लीकल ( स्‍क्‍वॉश ) कांस्यपदक\n२१. सौरव घोष- ( स्‍क्‍वॉश ) कांस्यपदक\n२२. जोश्ना चिन्नाप्पा – ( स्‍क्‍वॉश ) कांस्यपदक\n२३. हिना सिद्धू (नेमबाजी,१० मी. एअरपिस्तूल ) कांस्यपदक\n२४. अपूर्वा चंदेला आणि रवी कुमार (१० मी. एअर रायफल मिश्र) कांस्यपदक\n२५. अभिषेक वर्मा (नेमबाजी- १० मी. एअर पिस्तूल) कांस्यपदक\n२६. दिव्या करन ( कुस्ती ६८ किलो ) कांस्यपदक\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचार लाखांचे सामान चोरीला\nNext article#स्मरण : पोस्ट बघा पोस्ट…\nअर्णव पापरकर, इकराजू कनूमुरी यांना दुहेरी मुकुटाची संधी\nमुंबई विद्यापीठ विजेता तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपविजेता\nराज्यस्तरीय मिक्‍सबॉक्‍सिंग स्पर्धेत नगरची उत्कृष्ट कामगिरी\nप्रो कबड्डी लीग स्पर्धा : यू मुब्माचा दणदणीत विजय\nजागतिक बिलियर्ड्स स्पर्धा : पंकज अडवाणीने सलग तिसऱ्यांदा पटकावले विजेतेपद\nIPL 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजसिंगला केले करारमुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Ambajogai-suffer-from-pressure-horns/", "date_download": "2018-11-17T00:15:43Z", "digest": "sha1:WL25GVKYSTVOJFANXNMDA35BX6ZBEERE", "length": 8240, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंबाजोगाईकरांना प्रेशर हॉर्नचा त्रास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › अंबाजोगाईकरांना प्रेशर हॉर्नचा त्रास\nअंबाजोगाईकरांना प्रेशर हॉर्नचा त्रास\nअंबाजोगाई शहरातील मंडी बाजारमध्ये सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी व वाहनांच्या कर्णकर्कश असलेल्या प्रेशर हॉर्नच्या आवाजामुळे अनेक व्यापार्‍यांना व दुकानात काम करणार्‍या नोकरांना बहिरेपणा व हृदयाचे ठोके वाढत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बाजारपेठेत नियुक्‍त करण्यात आलेले वाहतूक पोलिस कुचकामी ठरत असल्याने वाहनधारकांना धाक राहिला नसल्याने विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.\nअंबाजोगाई शहरातील मंडी बाजार म्हणजे महत्त्वाची व मोठी बाजारपेठ. आवश्यक असलेल्या सर्व वस्तू मंडी बाजारात मिळतात. नागरिकांची या ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नेहमीच वर्दळ असते. ग्रामदैवत असलेल्या योगेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्त दूर दूरुन येतात. मंडी बाजारात असलेली वर्दळ व दुकांनाची संख्या पाहता एकमेव असलेला रस्ता अत्यंत लहान होत आहे. अरुंद रस्त्यामुळे व्यापारी आधीच परेशान आहेत. त्यातच काही टवाळखोरांकडून महिला, मुली व वृद्धांना त्रास होईल या उद्देशाने अतिउच्च दाबाचे हॉर्न वाजवितात. त्यामुळे सर्व समान्यांसह व्यापायांनाही याचा त्रास होत आहे.\nअंबाजोगाई शांत शहर म्हणून सर्वपरिचित आहे. पुण्यानंतर अंबाजोगाई शहरास शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाते. त्यामुळे विद्यार्थी संख्या हजोरोंच्या घरात आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. मंडी बाजारात सतत वाहनांची कोंडी होते. वाहने रस्त्यावरच आडवी तिडवी उभी केलेली असतात.दुकानासमोर रस्त्यावर व्यापारी आपले बरेच साहित्य विक्रीसाठी ठेवतात. दुकानाच्या पाट्या, हातगाडे, वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. बहुतांश व्यापार्‍यांनी पार्किंग ठेवलेली नाही. शहरातील प्रशांत नगर, बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागांत अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. या कोंडीत सापडलेल्या नागरिकांना मोठ मोठ्या आवाजाच्या हॉर्नचा त्रास सहन करावा लागत आहे. काही टवाळखोर मंडळी रस्ता मोकळा असला तरी कर्णकर्कश हॉर्न वाजवतात. प्रेशर हॉर्नचा वयोवृद्धांना त्रास होत आहे.\nसाधारणतः 90 डेसीबलपर्यंतचा आवाज मानव सहन करू शकतो. कायद्यान्वये 65 डेसीबलपर्यंतचे हॉर्न वाहनाला बसविणे आवश्यक आहे, मात्र शहरात अतिउच्च दाबाच्या हॉर्नची चलती असल्याचे रोडवर ऐकावयास मिळत आहे. परिणामी व्यापार्‍यांना हृदय विकार व बहिरेपणा सारख्या आजारास बळी पडावे लागते आहे. गंमत म्हणजे ग्राहक काय मागतो आहे हे कर्णकर्कश आवाजामुळे किमान तीन वेळा पुन्हा विचारावे लागते. त्यामुळे व्यापारी व ग्राहक यांच्यात अनेकदा गैरसमज होऊन वाद उद्भवत असल्याचे शहरातील व्यापारी विनोद मुथा, आनंद बडेरा,यश बडेरा, अशोक झरकर, भूषण मुथा यांनी सांगितले. ही समस्या दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. त्यामुळे कारवाई नियमितपणे केले तर त्याचा परिणाम दिसून येईल असे व्यापारी सांगत आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Rickshaw-School-Bus-License-issue/", "date_download": "2018-11-17T00:14:25Z", "digest": "sha1:YX7TXOHEPS5MC36ES33Y6MUL6U4TTOXH", "length": 7147, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिक्षांना स्कूलबसचा परवाना कसा? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिक्षांना स्कूलबसचा परवाना कसा\nरिक्षांना स्कूलबसचा परवाना कसा\nशालेय बसला कमीतकमी 13 आसनाचे बंधन असताना 3 आसनी रिक्षांना विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची परवानगी कशी दिली जाते, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून राज्य सरकारला गुरुवारी चांगलेच धारेवर धरले.\nतीन असानी रिक्षांमध्ये तब्बल आठ ते दहा विद्यार्थ्यांना बसविले जाते. विद्यार्थी रिक्षांमध्ये अक्षरश: लटकत असतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. त्यांचा जीव धोक्यात घातला जात आहे, असे स्पष्ट करून नियमात दुरुस्ती करा, अन्यथा आम्ही आदेश देतो, असे खडेबोल न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला सुनावलेे.\nस्कूलबसबाबतच्या नियमांत बदल करून परिवहन विभागाने 19 मे रोजी एका आदेशाद्वारे रिक्षा आणि 12पेक्षा कमी आसनी वाहनांनाही स्कूलबस म्हणून वापरण्यास परवाना दिल्याचेच परिपत्रक अ‍ॅड. रमा सुब्रम्हण्यम यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने सरकारला आणि परिवहन विभागाच्या सहसचिवांना चांगलेच घारेवर धरले.\nन्यायालयाने वारंवार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूलबसबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश आहेत. असे असताना रिक्षांना परवाना देण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून त्यात दुरुस्ती कशी काय केली जाते. स्कूलबसला 13 आसनांचे बंधन असताना त्यात नियमात दुरुस्ती करून 3 आसनी रिक्षांना परवानगी दिलीच कशी जाऊ शकते,असा सवाल केला. याबाबत सरकारी वकील अ‍ॅड. अभिनंदन वग्यांनी यांनी बाजू मांडताना ग्रामीण भागात स्कूलबसचा वापर करणे कठीण असल्याने काही पालक आपल्या मुलांना ने-आण करण्यासाठी रिक्षांचा वापर करता. म्हणून रिक्षा परवाना देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाचे या उत्तराने समाधान झाले नाही. राज्य सरकारला या प्रकरणी धारेवर धरत याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.\nस्कूलबससाठी कमीत कमी 13 आसनांचे बंधन असताना 3 आसनी रिक्षांना परवाना कसा दिला जातो ही स्कूलबसच्या नियमांची पायमल्ली आहे. मुलांच्या सुरक्षेचा विचार करूनच शालेय बसच्या नियमांचे उल्लंघन करून मुलांची सुरक्षा धोक्यात घालणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परवाना दिलेल्या रिक्षांमध्ये 8 ते 10 विद्यार्थी अक्षरश: कोंबले जातात. ते रिक्षांमध्ये लटकत असल्याचे द‍ृश्य असते. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Vehicle-parking-barrier-in-Metro-construction/", "date_download": "2018-11-17T00:39:54Z", "digest": "sha1:R2IWHEIE45XYMUFJ5XCRSBMI4QJBA4XX", "length": 5434, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मेट्रो बांधकामात वाहन पार्किंगचा अडथळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मेट्रो बांधकामात वाहन पार्किंगचा अडथळा\nमेट्रो बांधकामात वाहन पार्किंगचा अडथळा\nवनाझ ते रामवाडे या मेट्रो मार्गिका क्रमांक दोनचे काम सध्या जोमाने सुरू आहे. मेट्रोव्यवस्थापनाकडून या मार्गाला गती देऊन काम लवकर पुर्ण करण्याचे वेळोवेळी बोलले जात आहे.\nमात्र या कामांसाठी कर्वे रस्ता, पौड रस्त्यावरील वाहतुक व्यव्स्थेत काही बदल करण्यात आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही ठिकाणी नो पार्किंग झोन करण्यात आलेला आहे. मात्र व्यवस्थापनाच्या या निर्णयाला नागरिकांकडून हरताळ फासतानाच दिसत असल्याचे चित्र या रस्त्यावर जागोजागी दिसत आहे.\nया मार्गावर सध्या मेट्रो बांढकामासाठी च्या पिलर उभारणीसाठीचे खोदकाम, फाउंडेशन बांधणे अशी अनेक कामे सुरू आहेत. मेट्रो बांधकामा साठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम सुरू असल्यामुळे त्याच्या बाजूने बॅरिकेडस लावण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होत असल्याने काही काळ थोडा वाहतुक कोंडीचा प्रश्‍न भेडसावू शकतो. त्यासाठीच पौड रस्त्यावर, कर्वे रस्त्यावर काही भागात नो पार्किंग करण्यात आलेले आहे. मात्र महामेट्रोच्या व्यवस्थापनाला नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.\nनागरिक ‘नो पार्किंग’ च्या जागी वाहने लावून मार्गस्थ होत आहेत. मेट्रोच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या बांधकामसाहित्याजवळही दुचाकी, चारचाकी पार्क करताना दिसून येत आहे. नागरिकांच्या अशा वागण्यामुळे मेट्रोच्या बांधकामालाही अडथळा होण्याबरोबरच अपघात, वाहतुककोंडीचे प्रश्‍नही वाढणार आहेत. तुर्तास तरी मेट्रोचे काम आणि नागरिकांच्या सोयींचा मेळ घालणे व्यवस्थापनाला दिवसेंदिवस जड जाणार असल्याचेच सध्याचे चित्र आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugar-industries-cant-run-without-subsidy-says-rohit-pawar-7792", "date_download": "2018-11-17T01:12:17Z", "digest": "sha1:AL6IPATFX6BJFBYOGM3EDGWA53NTJUD6", "length": 17850, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sugar industries cant run without subsidy says Rohit Pawar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअनुदानाशिवाय साखर उद्योग चालणे कठीण : रोहित पवार\nअनुदानाशिवाय साखर उद्योग चालणे कठीण : रोहित पवार\nरविवार, 29 एप्रिल 2018\nसोलापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात १९ ते २० रुपयांच्या दरम्यान असलेले साखरेचे दर, आपल्या देशात साखर उत्पादनासाठी प्रतिकिलो येणारा ३४ रुपयांचा खर्च पाहता साखर उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कारखानदारांनी साखर निर्यात करावी यासाठी कारखानदारांना प्रतिकिलो किमान दहा रुपये व शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर केंद्र व राज्य सरकारने थेट अनुदान द्यावे. त्याशिवाय येत्या हंगामात साखर उद्योग चालणे कठीण असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.\nसोलापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात १९ ते २० रुपयांच्या दरम्यान असलेले साखरेचे दर, आपल्या देशात साखर उत्पादनासाठी प्रतिकिलो येणारा ३४ रुपयांचा खर्च पाहता साखर उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कारखानदारांनी साखर निर्यात करावी यासाठी कारखानदारांना प्रतिकिलो किमान दहा रुपये व शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर केंद्र व राज्य सरकारने थेट अनुदान द्यावे. त्याशिवाय येत्या हंगामात साखर उद्योग चालणे कठीण असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.\nउपाध्यक्ष पवार म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर व साखर उत्पादन खर्च यामध्ये १४ ते १५ रुपयांची तफावत आहे. सरकारने जर दहा रुपयांचे अनुदान दिले, तर साखर कारखानदार सध्या किलोला पाच रुपये नुकसान सहन करू शकतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेच्या दरासोबत स्पर्धा करण्याची क्षमता आता देशातील साखर उद्योगाकडे राहिली नाही. निर्यातीसाठी प्रतिकिलो दहा रुपये अनुदान कारखान्यांना दिल्यास येत्या काळात साखरेचे दरही स्थिर राहतील, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला. देशातील साखर उद्योगांकडे शेतकऱ्यांना देय असलेले साधारणतः २१ हजार कोटी रुपये आहेत.\nमहाराष्ट्रातील साखर कारखानदारांकडे साधारणतः अडीच हजार कोटी रुपयांची रक्कम आहे. साखर उद्योगाकडे आणि शेतकऱ्यांकडे पाहण्याची केंद्र व राज्य सरकारची भूमिका उदासीन दिसत आहे. यंदाच्या हंगामात गाळपासाठी मुबलक ऊस असल्याने चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु साखरेचे दर सातत्याने घसरले आहेत. सहवीजनिर्मिती, इथेनॉलच्या दरातही कपात झाली. जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दर देण्याची कारखानदारांची इच्छा असतानाही केंद्र सरकारच्या या धोरणांमुळे हा दर ते देऊ शकले नाहीत. येत्या हंगामापूर्वी सरकारने साखर उद्योगाबाबत ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षाही उपाध्यक्ष पवार यांनी व्यक्त केली.\nदीड वर्षात करावी लागेल ८० लाख टन साखर निर्यात\nसध्या उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याने येत्या हंगामात प्रचंड साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या साखरेपैकी २० लाख टन व पुढील हंगामातील ६० लाख टन साखर येत्या एक ते दीड वर्षात निर्यात करावी लागणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आतापासून नियोजन करणे आवश्‍यक असल्याचेही उपाध्यक्ष पवार यांनी सांगितले.\nसोलापूर साखर साखर निर्यात रोहित पवार महाराष्ट्र ऊस\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/dismissal-of-the-board-of-directors-of-the-market-committees-not-implementing-the-shetmal-taran-yojana/", "date_download": "2018-11-17T00:18:58Z", "digest": "sha1:OBUYKPPZA6LMTRL5DQADT7EMPMMNZ2XV", "length": 8158, "nlines": 74, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करणार\nशेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत शेतमाल तारण योजना राबविली जाते. शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताच्या असलेल्या या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. ज्या बाजार समित्या या योजनेची अंमलबजावणी करणार नाहीत, अशा बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पणन संचालकांना दिले.\nसन 2018 च्या खरीप हंगामातील मूग, उडीद पिकांची आवक बाजारात नुकतीच सुरु होत आहे. या पिकांचा बाजारभाव किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहे याबाबत खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.\nसंबंधित बातमी वाचण्यासाठी: शेतमालास चांगला दर मिळावा यासाठी शासन कटीबद्ध\nसन 2017-18 या वर्षात राज्यातील १३८ बाजार समित्यांनी या योजनेची अंमलबजावणी केली असून सुमारे 2.15 लाख क्विंटल शेतमालाची साठवणूक करुन शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल साठविण्यासाठी संबंधित बाजार समितीशी त्वरित संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने त्यांचा शेतमाल विक्री करु नये. ज्या बाजार समित्या शेतमाल तारण कर्ज देत नाहीत अशा बाजार समित्यांची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हा उप निबंधकांकडे करावी, असे आवाहनही पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.\nshetmal taran yojna subhash deshmukh apmc market comittee शेतमाल तारण योजना सुभाष देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती director संचालक scheme योजना kharif MSP हमीभाव\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-congress-credited-maintaining-democracy-says-nana-patekar-7217", "date_download": "2018-11-17T01:12:05Z", "digest": "sha1:OLIQOWL5YQUH45WDXHH642FBW3XJ7KNH", "length": 17183, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Congress is credited with maintaining democracy says Nana Patekar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलोकशाही टिकविण्याचे श्रेय काँग्रेसला: नाना पाटेकर\nलोकशाही टिकविण्याचे श्रेय काँग्रेसला: नाना पाटेकर\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nपुणे : \"देशावर साठ वर्षे सत्ता केलेल्या काँग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका. इतकी वर्षे देशात लोकशाही टिकली हे श्रेय काँग्रेसचेच आहे,'' असे म्हणत नाना पाटेकर यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनीच टोला लगावला.\nपुणे : \"देशावर साठ वर्षे सत्ता केलेल्या काँग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका. इतकी वर्षे देशात लोकशाही टिकली हे श्रेय काँग्रेसचेच आहे,'' असे म्हणत नाना पाटेकर यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनीच टोला लगावला.\nकाँग्रेसमुक्त भारत, साठ वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने काय केले, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यात नाम फाउंडेशन सहभागी होणार आहे. त्या बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाना म्हणाले, \"\"गेली साठ वर्षे देशात लोकशाही टिकविण्याचे श्रेय कॉंग्रेसला दिले पाहिजे. आपल्या शेजारच्या देशांची काय अवस्था आहे, हे आपण पाहत आहोत.''\nराजकारणातील मराठी नेतृत्वाबद्दल बोलताना ते म्हणाले, \"\"देवेगौडा पंतप्रधान झाले, पण शरद पवार झाले नाहीत. ते राज्यात मुख्यमंत्री झाले. केंद्रात कृषिमंत्री झाले. एक मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, असे आपल्याला वाटतेच की.''\n\"डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे यांचे कार्य मोठे होते म्हणून त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान दिला. खेळातून आणि अभिनयातून पैसे कमविणाऱ्या खेळाडू, नटांना हा सन्मान का दिला जातो आम्ही चित्रपटात काम करतो, पण त्यासाठी पैसे घेतो. ही सेवा नाही. त्यामुळे आम्हाला पद्मश्री सन्मान कशाला,'' असा सवालही पाटेकरांनी उपस्थित केला. \"कायद्यासमोर सर्व समान आहेत,'' असे अभिनेता सलमान खान याला झालेल्या शिक्षेबद्दल त्यांनी सांगितले.\nहमीभाव निवडणुकीचे ट्रमकार्ड नव्हे\nहमीभाव म्हणजे निवडणुकीचे आमिष नाही. हमीभाव हे निवडणुकीत वापरण्याचे ट्रमकार्ड नाही. तो शेतकऱ्यांचा निर्विवाद हक्क आहे. शेतकऱ्यांची हमीभावाची मागणी निश्‍चितच रास्त आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळायला हवा तसाच शेतकऱ्यांनाही त्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. भविष्यात शेती हा रोजगार देणारा व्यवसाय असेल.\nशेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह\nधर्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात नाम फाउंडेशन प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करून सहभागी होईल, अशी माहिती अभिनेते मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले, \"\"हे सर्व धर्मीय विवाह सोहळे असतील आणि यात राज्यातील देवस्थानांचा निधी असेल. यात \"बीसीसीआय'सारखी संस्थाही सहभागी होत आहे.''\nकाँग्रेस नाना पाटेकर भारत सरकार government अभिनेता सलमान खान हमीभाव minimum support price मकरंद अनासपुरे\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/organic-fruits-and-vegetables-importance-for-human-health/", "date_download": "2018-11-17T00:56:06Z", "digest": "sha1:WERJLJ2JJTGRX3N52CUIALSCYME6RWSY", "length": 12410, "nlines": 76, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय भाजीपाला व फळे उपयुक्त", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमानवी आरोग्यासाठी सेंद्रिय भाजीपाला व फळे उपयुक्त\nसिध्दगिरी नॅचरल्स उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nकोल्हापूर: जनतेचे आरोग्य जोपासण्यासाठी सेंद्रीय भाजीपाला व फळे उत्पादने उपयुक्त असून सिध्दगिरी मठाच्या या सिध्दगिरी नॅचरल्स उपक्रमासाठी कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील काही प्रमुख ठिकाणी विक्री केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केले. सिध्दगिरी मठाच्या वतीने सुरु केलेल्या सेंद्रीय भाजीपाला फळे उत्पादन विक्री केंद्र आणि घरपोच फिरत्या विक्री केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आज करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कणेरी मठाचे मठाधिपती काडसिध्देश्वर स्वामी, तानाजी निकम आदी मान्यवर उपस्थित होते.\nसेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देवून सेंद्रीय उत्पादनांना बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यासाठी सिध्दगिरी मठाने घेतलेला पुढाकार महत्वाचा असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सेंद्रीय शेतीमुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ आणि ग्राहकांना सेंद्रीय उत्पादने उपलब्ध होणार असल्याने जनतेची सामाजिक आरोग्य सदृढ राहण्यास मदत होणार आहे. तसेच सिध्दगिरी नॅचरलच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्या बद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाद्वार येत्या डिसेंबरपर्यंत 1 लाख ग्राहकापर्यंत पोहचण्याचा मठाचा संकल्प असून यास निश्चितपणे यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nसिध्दगिरी मठाने सामाजिक परिवर्तनाचे अनेक उपक्रम हाती घेतले असून शाळांमध्ये खेळाचे प्रशिक्षण, गावा-गावात फिरत्या प्रयोगशाळा, शेतकऱ्यांसाठी शेटनेट तसेच सेंद्रीय शेती आणि सेंद्रीय उत्पादने वाढीसाठी घेतलेला पुढाकार मोलाचा असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सिध्दगिरी मठाच्यावतीने सेंद्रीय भाजीपाला, फळे व अन्य उत्पादनांना जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातूनही मागणी वाढणार असून जिल्ह्यात तसेच कोल्हापूर शहरातही सिध्दगिरी मठाच्या सेंद्रीय भाजी पाला विक्री केंद्रांना जागा उपलब्ध करुन देण्यात पुढाकार घेतला जाईल. सिध्दगिरी नॅचरल्स हा उपक्रम कृषी विधायक परंपरा पुढे नेणारा असून यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nयाप्रसंगी बोलताना मठाधिपती काडसिध्देश्वर स्वामी म्हणाले, देशात 2022 पर्यंत दुप्पट शेती उत्पन्न करण्याचा शासनाचा संकल्प आहे. याच विचारधारेवर सिध्दगिरी मठाच्यावतीने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्न वाढीसाठी भाजीपाला उत्पादनावर भर दिला असून भाजीपाला व फलांचे उत्पादन सेंद्रीय पध्दतीने करण्यास प्राधान्य दिले आहे. गेल्या दोन महिन्यात 450 ग्राहक जोडले असून येत्या डिसेंबर अखेर या योजनेतून 1 लाख ग्राहकापर्यंत पोहचण्याचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले. तसेच ग्राहक व शेतकऱ्यांसाठी या योजनेतून 2 लाखापर्यंतचा विमा योजना राबविणार असून 1 लाख ग्राहकांचा टप्पा ओलांडल्यानंतर ग्राहक व शेतकऱ्यांना घरगुती वस्तु 25 टक्के कमी दराने उपलब्ध करुन देण्याचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले.\nप्रारंभी दिवेज पठारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समारंभास सिध्दगिरी मठाचे मान्यवर तसेच अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.\nसेंद्रिय भाजीपाला फळे काडसिध्देश्वर सिध्दगिरी कणेरी मठ कोल्हापूर organic vegetables fruits kadsidheshwar sidhagiri kaneri math kolhapur घरपोच home delivery सिध्दगिरी नॅचरल्स sidhagiri naturals चंद्रकांत पाटील chandrakant patil\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/sonakhat-organic-farm-yard-manure-option-to-chemical-fertilizer/", "date_download": "2018-11-17T00:19:35Z", "digest": "sha1:NAEC73662A3HJGK7W3NK5ALQJOEBCXFS", "length": 9996, "nlines": 75, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "रासायनिक खतांना महा सोनखत हाच उत्तम पर्याय", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nरासायनिक खतांना महा सोनखत हाच उत्तम पर्याय\nपुणे: रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होवून मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. सोनखताच्या वापरामुळे जमिनीसह मानवाच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. रासायनिक खतांच्या बरोबरीने सोनखतामुळे उत्पन्न मिळू शकते त्यामुळे महा सोनखत हे रासायनिक खतांना उत्तम पर्याय असून शेतकऱ्यांनी याचाच वापर करण्याचे आवाहन सूलभ स्वच्छता आणि सामाजिक परिवर्तन चळवळीचे संस्थापक पद्मभूषण बिंदेश्वर पाठक यांनी केले.\nचांडोली, ता. खेड येथील कांदा लसून राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या सभागृहात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटाच्या माध्यमातून विकसित केलेल्या ‘महा सोनखत’ प्रकल्पाचा शुभारंभ व महिला बचतगट सक्षमीकरण कार्यशाळेचे उद्घाटन पद्मभूषण बिंदेश्वर पाठक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. पाठक बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, आमदार सुरेश गोरे, खेड पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर आदी उपस्थित होते.\nश्री. पाठक म्हणाले, पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाला देशभरात लोकचळवळीत परावर्तीत केले आहे. महा सोनखत प्रकल्प स्वच्छ भारत अभियानाचे पुढचे पाऊल असून या माध्यमातून महिला बचत गटांना चांगली रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. देशभरात सुरू असणाऱ्या स्वच्छ भारत अभियानामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्पप्नांची पुर्तता होत आहे.\nडॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, महा सोनखत प्रकल्पामुळे महिला बचत गटांचे सशक्तीकरण होणार आहे. रासायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीसह मनुष्याच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. यामुळे जमिनी नापिक होत असून मानवाला विविध दुर्धर आजारांचा सामना करावा लागत आहे. रासायनिक खतांना सोनखत हा चांगला पर्याय आहे. महिला बचत गटांना प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी मोरोशी येथील प्रगती बचत गटाला महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्यावतीने खताची मागणी नोंदवून त्या बदली त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच महाखताच्या नवीन पॅकिंगचे अनावरण करून महा सोनखताच्या माहिती पत्राचे प्रकाशन करण्यात आले.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-politics-dhairyashil-mane-71829", "date_download": "2018-11-17T00:51:10Z", "digest": "sha1:COT52EMMIIURN6AW7475UQXLOYXABB3L", "length": 17697, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news politics Dhairyashil Mane शेट्टींची भाजपला दिल्लीत सोडचिठ्ठी, जिल्ह्यात प्रेमपत्र | eSakal", "raw_content": "\nशेट्टींची भाजपला दिल्लीत सोडचिठ्ठी, जिल्ह्यात प्रेमपत्र\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर - माजी खासदार कै. बाळासाहेब माने गटाची पुनर्बांधणी करण्याकरिता आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात माजी खासदार निवेदिता माने यांच्याऐवजी आपण उतरणार आहोत. २०१९ ला लोकसभेची निवडणूक आहे. त्यावेळच्या परिस्थितीवर पक्षाबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.\nदरम्यान, खासदार राजू शेट्टी यांची भूमिका म्हणजे ‘दिल्लीत सोडचिठ्ठी आणि जिल्ह्यात प्रेमपत्र’ असा प्रकार असल्याचेही त्यांनी शेट्टींबद्दल बोलताना सांगितले.\nकोल्हापूर - माजी खासदार कै. बाळासाहेब माने गटाची पुनर्बांधणी करण्याकरिता आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात माजी खासदार निवेदिता माने यांच्याऐवजी आपण उतरणार आहोत. २०१९ ला लोकसभेची निवडणूक आहे. त्यावेळच्या परिस्थितीवर पक्षाबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.\nदरम्यान, खासदार राजू शेट्टी यांची भूमिका म्हणजे ‘दिल्लीत सोडचिठ्ठी आणि जिल्ह्यात प्रेमपत्र’ असा प्रकार असल्याचेही त्यांनी शेट्टींबद्दल बोलताना सांगितले.\nजिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी भाजपसोबत आघाडी केली. सध्या त्यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. माने यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.\nते म्हणाले, ‘‘राजकारणात लढाई थांबली की गट थांबतो. गट थांबला की कार्यकर्ताही थांबतो. त्यामुळे राजकारणात शांत राहून चालत नाही. हातकणंगले लोकसभा निवडणुकीत कै. माने यांनी पाचवेळा निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. त्यानंतर श्रीमती निवेदिता माने यांनी पाचवेळा निवडणूक लढविली. त्यामध्ये दोनवेळा त्या विजयी झाल्या. गेल्यावेळी मात्र त्यात खंड पडला. राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा काँग्रेसला दिली. त्यावेळी आम्हाला आश्‍वासन देऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थांबण्याची विनंती केली. त्याप्रमाणे आम्ही थांबलो; पण आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही. पाच वर्षे थांबल्यामुळे माने गटाचे कार्यकर्ते सर्व पक्षांत विखुरले आहेत. त्या सर्वांना एकत्र करत, शेतकऱ्यांसह समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन माने गटाची बांधणी करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकांना अद्याप एक वर्ष आहे. त्यामुळे तयारीला आपणास वेळ मिळणार आहे. उद्यापासून मतदारसंघातील गावांचा दौरा सुरू करणार आहे. वर्षभरात सर्व गावांचा दौरा पूर्ण करणार आहे.’’\nभाजप प्रवेशाबाबत बोलताना श्री. माने म्हणाले, ‘‘माजी खासदार श्रीमती माने या अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. मी पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे; पण सक्रिय कार्यकर्ता नाही. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे अद्याप ठरविलेले नाही. त्याला अजून एक वर्ष अवधी आहे. त्यावेळची परिस्थिती पाहून आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सध्या आमचा लढा अस्तित्वासाठी आहे. कोणत्याही पक्षाला आव्हान देण्याचा किंवा कमी लेखण्यासाठी आपला लढा नाही. आजपर्यंत संघर्षाशिवाय माने गटाला काहीच मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका घेऊन माने गटाच्या विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा मानस आहे.’’\nखासदार शेट्टी यांच्या राजकारणाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘आजपर्यंत त्यांचे राजकारण तडजोडीचेच राहिले आहे. त्यांच्या राजकारणाचा अनुभव मंत्री सदाभाऊ खोत यांना अधिक आल्यानेच सध्या ते संघटनेतून बाहेर आहेत. भाजपवर आरोप करायचे. सरकारमधून बाहेर पडल्याच्या घोषणा करायच्या आणि जिल्हा परिषदेत मात्र त्यांच्यासोबतच राहायचे. त्यांचा हा प्रकार म्हणजे ‘दिल्लीत सोडचिठ्ठी आणि जिल्हा परिषदेत प्रेमपत्र’ असा आहे.’’\nआपल्या मातोश्री निवेदिता माने यांनी आता लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण यापुढे काम करणार अाहे.\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nविलास मुत्तेंमवारांना \"फटाके' नागपूर : पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. त्यांना...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Travel-drivers-increase-bus-ticket-rates/", "date_download": "2018-11-17T00:30:44Z", "digest": "sha1:IUORRHSNZCTH4TFSCV3K72HHYV2L55CS", "length": 5170, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रॅव्हल्स चालकांकडून बस तिकीट दरात वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ट्रॅव्हल्स चालकांकडून बस तिकीट दरात वाढ\nट्रॅव्हल्स चालकांकडून बस तिकीट दरात वाढ\nनववर्ष अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपल्याने 2018 या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सध्या देशी पर्यटकांचा गोव्याकडे ओघ वाढला आहे. या संधीचा लाभ उठवण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी बसच्या तिकीट दरात भरमसाठ वाढ केली आहे.\nमुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळूर येथून येणारे पर्यटक जास्त दर देऊन नववर्ष स्वागताचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात येत आहेत. बंगळूरहून गोव्याला येण्यासाठी काही खासगी बसवाले अडीच हजार रुपयांपर्यंत तिकीट दर आकारत आहेत.\nतिकिटांसाठीची वाढती मागणी लक्षात घेता खासगी बसेसच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. खासगी बससेवेची तिकिटे विकणार्‍या एजंटने दिलेल्या माहितीनुसार, 30 रोजी मुंबईहून गोव्याला येण्यासाठी खासगी बसेसकडून नॉन एसी बसचे तिकीट 1500 ते 1800 रुपये प्रतिव्यक्ती, तर व्होल्वो एसी बसचे तिकीट दर 2,500 ते 2,700 रुपयांपर्यंत आकारले जात आहे.\nयाशिवाय बेंगळूरहून गोव्याला येण्यासाठी नॉन एसी बसचे तिकीट 1800 रुपये तर व्होल्वो एसी बसचे तिकीट दर 2,400 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दरात आणखी वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.\nकर्नाटक भूमिकेबाबत शिवसेनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र\nपणजीत १३०० किलो गोमांस जप्त; युवक अटकेत\nट्रॅव्हल्स चालकांकडून बस तिकीट दरात वाढ\n‘मगो’च्या केंद्रीय समितीला 2 वर्षांच्या मुदतवाढीचा ठराव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Shiv-Sena-MLA-Rajan-Salvi-Arrested-On-Anti-Refinery-Agitation-By-Ratnagari-District-Police/", "date_download": "2018-11-17T00:14:04Z", "digest": "sha1:VJCMJUXDHOTJJUYAXMGFDYX73ZENKDTD", "length": 7841, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिफायनरीला विरोध, शिवसेना आमदाराला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रिफायनरीला विरोध, शिवसेना आमदाराला अटक\nरिफायनरीला विरोध, शिवसेना आमदाराला अटक\nनाणार रिफायनरी प्रकल्पासाठी सौदी अरेबिया सरकारशी केंद्र सरकारने सामंजस्य करार केल्याच्या विरोधात मनाई आदेश भंग करून केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन केल्याप्रकरणी आ. राजन साळवी यांच्यासह 31 जणांना गुरूवारी राजापुरात अटक करण्यात आली. त्यांना राजापूर न्यायालयात हजर केले असता वैयक्‍तिक 5 हजारांच्या जामिनावर मुक्‍तता करण्यात आली.\nनाणारच्या रिफायनरी प्रकल्पावरुन जिल्ह्यात वातावरण तापले आहे. कोकणातील पर्यावरणावर विपरित परिणाम होईल, यामुळे प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. सामंजस्य करारानंतर 2 ते 16 एप्रिल दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी मनाई आदेश लागू केला होता.\nकेंद्र सरकारने सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठ्या ‘अरामको’ या तेल उत्पादन कंपनीशी सामंजस्य करार केला. यामध्ये या कंपनीची 50 टक्के भागीदारी राहणार आहे. या प्रकल्पात या कंपनीशी दीड लाख कोटींची गुंतवणूक राहणार आहे. या प्रकल्पाला शिवसेनेने सुरूवातीपासून तीव्र विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प लादणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अचानक प्रकल्पग्रस्तांना अंधारात ठेवून या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या विरोधात राजापूरचे आ. राजन साळवी यांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आणि शिवसेनेच्या वतीने जोरदार निषेध नोंदवला. मनाई आदेश लागू असताना आदेशाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी आ. राजन साळवी यांच्यासह 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना गुरूवारी पोलिसांनी अटक केली.\nयाप्रकरणी आ. राजन साळवी यांच्यासह शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, माजी सभापती कमलाकर कदम, सभापती सुभाष गुरव, उपसभापती अश्‍विनी शिवणेकर, माजी सभापती व विद्यमान जि. प. सदस्या सोनम बावकर, माजी उपसभापती उमेश पराडकर, सेनेचे उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, प्रफुल्ल लांजेकर, शरद लिंगायत, अभिजीत तेली, शहर प्रमुख संजय पवार, महिला आघाडीप्रमुख योगीता साळवी, प्रमिला कानडे, पौर्णिमा मासये, विशाखा लाड, विश्‍वनाथ लाड, वसंत जड्यार, अजिम नाईक, राजन कुवळेकर, अजित नारकर, राजा काजवे, संतोष हातणकर, संतोष कदम, विवेक मांडवकर, प्रशांत गावकर, करुणा कदम, मधुकर बाणे, बाळकृष्ण हळदणकर, समीर चव्हाण, प्रकाश गुरव व दिनेश जैतापकर यासह 33 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांपैकी दिनेश जैतापकर व योगीता साळवी वगळता उर्वरित एकतीस जणांना राजापूर पोलिसांनी अटक केली. गुरूवारी दुपारी आ. राजन साळवी यांच्यासह 31 जणांना राजापूर प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या वैयक्‍तिक जामिनावर मुक्‍तता केली.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Article-About-Pandharpur-Temple-Token-System/", "date_download": "2018-11-17T01:04:31Z", "digest": "sha1:BJVGLSWUU4GHDFNQ2E46TVMYO2ZQKPMR", "length": 15018, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टोकन दर्शनाचा नवीन जुमला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › टोकन दर्शनाचा नवीन जुमला\nटोकन दर्शनाचा नवीन जुमला\nसवंग आणि लोकप्रिय अशा वारेमाप घोषणा करणार्‍या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने टोकन दर्शन पद्धतीचा नवीन जुमला जाहीर केला आहे. सद्यस्थितीत ऑनलाईन दर्शन बुकिंगची पद्धत अतिशय चांगल्याप्रकारे चालू असताना यात्राकाळात ती यंत्रणा बंद ठेवण्यात येते. मग त्याच प्रकारची टोकन दर्शन पद्धत कशी काय यशस्वी होईल, असा प्रश्‍न वारकर्‍यांपुढे उभा राहिला आहे.\nश्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत आलेले लाखो भाविक मोठ्या यात्राकाळात ऊन, वारा, पाऊस, चिखल याची तमा न बाळगता पदस्पर्श दर्शनाकरिता 18 ते 20 तास रांगेत उभे राहतात. आषाढी यात्रेच्याकाळात एका दिवशी सरासरी 35 ते 40 हजार भाविक 24 तासांत दर्शन करून बाहेर पडतात. या भाविकांना दर्शन रांगेत किमान सुविधा पुरवण्यात मंदिर समितीला आजवर यश आलेले नाही. दर्शन सुलभ व्हावे याकरिता भरीव काही करण्यात अपयश आल्यानंतर मंगळवारी मंदिर समितीने बैठक घेऊन टोकन दर्शन पद्धत राबवण्याचे जाहीर केले आहे.\nत्रिलोक्य सुरक्षा कंपनीला टोकन वितरणाचे काम दिले आहे. सध्या ही कंपनी शिर्डी, तुळजापूर येथे हे काम करीत आहे. त्याकरिता पंढरपुरात 20 ठिकाणी टोकन वितरण यंत्रणा उभा केली जाणार असून भाविकांना टोकन दिल्यानंतर त्यावर त्याच्या दर्शनाची तारीख, वेळ निश्‍चित केली जाणार आहे. वरवर पाहता ही व्यवस्था अतिशय सुलभ वाटत असली तरी पंढरपुरात येणार्‍या 12 ते 15 लाख भाविकांच्या दर्शन वेळेचे नियोजन टोकन पद्धतीने कसे केले जाणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शिर्डी, तुळजापूर, तिरूपती याठिकाणी अशा पद्धतीचा वापर केला जात असला तरी पंढरपूची एकूणच परिस्थिती वेगळी आहे. येथे येणारा भाविक, त्याची खर्च करण्याची क्षमता, पंढरपूर शहरात त्याचा मुक्काम करण्याचा कालावधी, येथील सर्व वारकर्‍यांच्या निवासाची उपलब्ध असलेली व्यवस्था लक्षात घेता टोकन पद्धत यशस्वी होईल, असे दिसत नाही.\nभाविकांच्या सोयीसाठी उदात्त हेतूने मंदिर समितीने ऑनलाईन दर्शन बुकिंग सुविधा सुरू केली आहे. मात्र गेल्या आषाढी यात्रेपासून यात्राकाळातच ही सुविधा बंद ठेवावी लागत आहे. ऑनलाईन दर्शन बुकिंग जगभरात कुठूनही करता येते आणि दर्शन वेळ निश्‍चित केल्यानंतर सोयीने पंढरपुरात येणे भाविकांना शक्य होते. मात्र टोकन दर्शनासाठी त्याला पंढरपुरात यावे लागणार असून इथे आल्यानंतर टोकन घ्यावे लागणार आहे. दररोज 40 हजार भाविक जरी दर्शन घेणार असतील तर 40 हजार टोकन वितरित करावे लागणार आहेत.\nआषाढी, कार्तिकी यात्रेच्या काळातील टोकन मिळवण्यासाठी वारकर्‍यांना किमान आठ दिवस अगोदर पंढरपुरात येऊन टोकन घ्यावे लागणार आहे. अलीकडे पंढरीत येऊन एका दिवसात परत जाण्याचा भाविकांचा ट्रेंड वाढलेला आहे. पूर्वी आषाढी यात्रेच्याकाळात पौर्णिमेपर्यंत राहणारे वारकरी हल्ली द्वादशीच्या दिवशीच गावाकडे परत जातात. राहण्या-जेवण्यापासूनचा खर्च लक्षात घेता सामान्य भाविकांना आता पंढरीत राहणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर टोकन घेऊन दर्शन घेण्यासाठी वारकरी पुन्हा 4 दिवस पंढरपुरात मुक्काम करू शकणार आहेत का, असाही सवाल उपस्थित होत आहे.\nसध्या सुरू असलेल्या ऑनलाईन दर्शन बुकिंग पद्धतीसारखीच टोकन पद्धती आहे. ऑनलाईन दर्शन बुकिंग यात्रेच्याकाळात अलीकडे बंद ठेवण्यात येत आहे. विठ्ठलाचा भाविक कमी शिकलेला, तंत्रज्ञानाची माहिती नसलेला आणि वापर न करणारा असल्याचा समज आहे. मात्र प्रत्येकाच्या हाती सध्या इंटरनेटयुक्त मोबाईल आलेला असून वारकरीसुद्धा आता ऑनलाईन झालेले आहेत. ऑनलाईन दर्शन बुकिंगला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहिला असता हीच यंत्रणा अधिक सक्षमपणे राबवली तर टोकन दर्शनाला चांगला पर्याय ठरली असती. ही ऑनलाईन दर्शन बुकिंग सुविधा सुरू केल्यानंतर पहिल्या आषाढी यात्रेवेळी सुमारे 60 हजारांवर भाविकांनी अगोदर बुकिंग करून विठ्ठल दर्शन घेतले होते. नंतर दोन वर्षे आषाढीसह सर्वच यात्रांच्या काळात हजारो भाविक ऑनलाईन बुकिंग करून निश्‍चित वेळेत विठ्ठल दर्शन घेत होते. परंतु मागील दोन वर्षांपासून चारही प्रमुख यात्रांच्या काळात ऑनलाईन दर्शन बुकिंग बंद ठेवण्यात येत आहे. भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असलेली ऑनलाईन दर्शन बुकिंग व्यवस्था बंद ठेऊन त्याच प्रकारची टोकन दर्शन व्यवस्था पंढरपूरसारख्या ठिकाणी कितपत व्यवहार्य आणि सोयीची ठरणार आहे, असा सवाल भाविकांतून उपस्थित होत आहे.\nऑनलाईन बुकिंग व्यवस्था ठरली उपयुक्‍त\nभाविकांना आपली दर्शन वेळ निश्‍चित करून रांगेत उभे राहणे टाळता यावे यासाठी 5 वर्षांपूर्वी ऑनलाईन बुकिंग व्यवस्था सुरू केली.\nपहिल्याच आषाढी यात्रेच्याकाळात 60 हजारांवर भाविकांनी ऑनलाईन बुकिंग करून दर्शन घेतले होते.\nऑनलाईन बुकिंग करताना पासवर भाविकाचा फोटो, त्याचे नाव, दर्शन तारीख आणि वेळ असल्यामुळे पासचा काळा बाजार करण्यास कसलाच वाव राहिला नव्हता.\nराज्यभरातून ऑनलाईन बुकिंगला खूप चांगला प्रतिसाद मिळात होता. यशस्वी आणि अधिक सुलभ ठरलेली ऑनलाईन दर्शन बुकिंग व्यवस्था मंदिर समिती यात्राकाळात मात्र बंद ठेवते.\nटोकन दर्शन पद्धतीपेक्षा ऑनलाईन बुकिंग व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असताना मंदिर समिती तिकडे दुर्लक्ष करून टोकन व्यवस्था सुरू करू पाहात आहे.\nयात्राकाळात टोकन पद्धत चालणार का \nएकट्या आषाढी यात्रेला किमान 15 लाख भाविक येतात. त्यापैकी 24 तास दर्शनकाळात सुमारे 5 ते 6 लाख भाविक पदस्पर्श दर्शन घेतात. त्यापेक्षा जास्त भाविक मुख दर्शन घेऊन जातात. टोकन घेण्यासाठी भाविकांना पंढरीत यावे लागणार आहे. टोकन मिळाल्यानंतर त्याला दर्शनाची तारीख, वेळ समजणार आहे. गर्दीच्या काळात भाविकांना किमान 4 दिवसांची प्रतीक्षा करावी लागू शकते. टोकनवर भाविकाचे नाव, फोटो नसल्याने त्याचा काळा बाजार आणि वितरणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असून तो काळा बाजार कशा पद्धतीने रोखला जाणार, हा प्रश्‍न निर्माण होत आहे. यात्राकाळात दररोज किमान 30 ते 40 हजार टोकन वापर होणार. त्यामुळे टोकन मिळवण्यासाठी भाविकांची नव्याने रांगा लागण्याची शक्यता आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/first-worlcup-match-of-india-with-s-africa-on-5-june-next-year-288265.html", "date_download": "2018-11-17T00:31:19Z", "digest": "sha1:ZX3EY2DOGJZFLU2U4CDFKXUKSWMAL2PD", "length": 12536, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "क्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला!", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n२०१९ मध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना २ जूनऐवजी ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.\n25 एप्रिल : पुढचं वर्ष म्हणजे 2019 हे क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचं आहे. कारण आहे जागतिक विश्व चषक स्पर्धेचं. २०१९ मध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना २ जूनऐवजी ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना आणि आंतरराष्ट्रीय सामना यात १५ दिवसांचं अंतर असावं, अशी शिफारस लोढा समितीने केली. त्यानुसारच वर्ल्डकपमधील भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.\nकोलकाता येथे आयसीसीची पाच दिवसीय चीफ एक्झिक्युटिव्ह मीटिंग सुरू आहे. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आता १६ जून रोजी मँचेस्टरमध्ये टक्कर होणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nत्यामुळे थोड्या तारखा कळल्या तरी तुम्हाला सुट्टीचा प्लान नक्कीच करता येईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/increased/", "date_download": "2018-11-17T00:52:00Z", "digest": "sha1:SJJNRHZDTS3QQNLGYJ5AYGRMX4LZ7TX4", "length": 11188, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Increased- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nआवक घटल्याने कांद्याच्या भावात तेजी; कांदा उत्पादक खुश\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nपेट्रोल-डिझेलचे दर वाढता वाढे,मुंबईत पेट्रोलचे दर ८८ गाठणार\nइंधनानंतर ताटातलं जेवणही महागलं, घटली भाजीपाल्याची आवक\nएसी, फ्रीज,वाॅशिंग मशिनसह 19 वस्तू महागणार; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू\nया ६ गोष्टी पाकिटात कधीच ठेवू नका, पैसे खर्च होतील\n'करवाढीबद्दल सोशल मीडियावर संभ्रम'\nनालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ\nनागपूरात चाललं तरी काय दोन दिवसाच चार खून आणि तीन एटीएमची लुट\nमुंबईत रिक्षा,टॅक्सी भाडेवाढ होण्याची शक्यता\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/502/Swapnavari-Swapna-Pade.php", "date_download": "2018-11-17T01:18:42Z", "digest": "sha1:KTDVDL2PHKTBMPHV2AU7VV3FCHIHOWLP", "length": 10032, "nlines": 141, "source_domain": "www.gadima.com", "title": "Swapnavari Swapna Pade | स्वप्‍नावरी स्वप्‍न पडे | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nकधिं न चळावे चंचल हें मन\nजोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nस्वप्‍नावरी स्वप्‍न पडे, नीज ना मला\nजागेपणी आठविते सारखी तुला \nप्रीतीचे घोष तुझ्या, कानी ऐकते\nमूर्तीचे चित्र तुझ्या, पदरी झाकिते\nअंतरिचा भाव कधी तुज न उमगला \nभोळी मी पोर तुला दुरून पूजिते\nसांगावे गूज असे रोज योजिते\nकाय करू साधेना कठीण ती कला \nहळूच तुझ्या छायेशी आज बोलते\nशबरीच्या बोरांची शपथ तुला घालते\nभिल्लीणिची भक्‍ती त्या राम समजला \nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nमी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती\nराजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा\nश्रावण आला ग वनी श्रावण आला\nसांग ना मला गडे\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2018-11-17T01:02:59Z", "digest": "sha1:Y4RUEZQVLUKTHNY3B3IQFKSDULHK4VXF", "length": 7240, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रांजणीत जमिनीच्या वादातून दोन गटात मारामारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरांजणीत जमिनीच्या वादातून दोन गटात मारामारी\nमंचर- रांजणी (ता. आंबेगाव) येथे जमिनीच्या वादाच्या कारणावरून दोन गटात भांडणे, मारामाऱ्या झाल्यामुळे दोन्ही गटांतील सुमारे 15 जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन गटातील प्रमुखांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचे पोलिसांनी सांगितले.\nया संदर्भात मंचर पोलीस ठाण्यात बाळासाहेब पांडुरंग भोर (वय 48, रा. रांजणी-माळवाडी, ता.आंबेगाव) यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आरोपी महादु बाबुराव भोर, मारुती बाबुराव भोर, अविनाश महादू भोर, गणेश महादु भोर, नीलेश शंकर भोर, पंढरी बाळु तळेकर, किरण मथू भोर, वैभव बाळू भोर आणि इतर 5 ते 6 मुले (यांची नावे माहीत नाहीत) (सर्व रा. रांजणी) यांनी जमिनीच्या वादाच्या कारणावरून बेकायदा गर्दी जमवून फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून लोखंडी पाइपने, चप्पलने आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या घटनेचा तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुनील शिंदे करीत आहेत. महादु ऊर्फ कारभारी बाबुराव भोर (रा. रांजणी) यांनी विजय पांडुरंग भोर, बाळासाहेब पांडुरंग भोर, प्रदीप बाळासाहेब भोर, संदीप बाळासाहेब भोर, जयदीप बाळासाहेब भोर, गुलाब सखाराम भोर, संतोष दत्तात्रय वायाळ आणि इतर चार-पाच इसम (त्यांची नावे माहीत नाही. सर्व रा. रांजणी) यांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद मंचर पोलिस ठाण्यात दिली आहे.या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कैलास कड करीत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनानवीज येथील खूनप्रकरणी तिघे गजाआड\nNext articleशिक्षकांना मार्चपर्यंत ऑफलाईन वेतन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-revenue-department-ignore-agri-calculation-6599", "date_download": "2018-11-17T01:11:53Z", "digest": "sha1:2Q3OMW6CBR2TRNZIWUSGNV4N74ECVXTC", "length": 19099, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, revenue department ignore to agri Calculation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी गणनेस महसूल विभागाचा खोडा\nकृषी गणनेस महसूल विभागाचा खोडा\nशनिवार, 17 मार्च 2018\nपुणे ः विकासात्मक नियोजन, सामाजिक, आर्थिक धोरण आणि राष्ट्रीय आद्यक्रम ठरविण्यासाठी दर पाच वर्षांनी कृषी गणना घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी महसूल विभागाकडे असलेल्या माहितीचा विचार प्राधान्याने केला जात असून, सर्व माहिती महसूल विभागातील गावात असलेल्या तलाठ्याने भरणे आवश्यक आहे. मात्र, तलाठ्यांनी कृषी गणनेच्या कामावरील बहिष्कारामुळे क्षेत्रीय कामे मागे पडले असून, अजूनही राज्यातील आठ जिल्ह्यांत कामे ठप्प असल्याचे चित्र समोर आले आहे.\nपुणे ः विकासात्मक नियोजन, सामाजिक, आर्थिक धोरण आणि राष्ट्रीय आद्यक्रम ठरविण्यासाठी दर पाच वर्षांनी कृषी गणना घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी महसूल विभागाकडे असलेल्या माहितीचा विचार प्राधान्याने केला जात असून, सर्व माहिती महसूल विभागातील गावात असलेल्या तलाठ्याने भरणे आवश्यक आहे. मात्र, तलाठ्यांनी कृषी गणनेच्या कामावरील बहिष्कारामुळे क्षेत्रीय कामे मागे पडले असून, अजूनही राज्यातील आठ जिल्ह्यांत कामे ठप्प असल्याचे चित्र समोर आले आहे.\nराष्ट्रीय कृषी आयोगाने १९७६ मध्ये शिफारस केल्यानुसार दर पाच वर्षांनी कृषी गणना घ्यावी, असे ठरविण्यात आले आहे. २०१५-१६ या वर्षासाठीची घेण्यात येणारी दहावी कृषी गणना आहे. केंद्र शासनाच्या विहित वेळापत्रकानुसार कृषी गणनेच्या पहिल्या टप्प्याची अंतिम आकडेवारी केंद्र शासनास जून २०१७ अखेर सादर करणे अपेक्षित होते. तथापि, तलाठ्यांच्या कृषी गणना कामावरील बहिष्कारामुळे क्षेत्रीय कामे मागे पडले आहे.\nसध्या राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण कृषी गणनेचे काम प्रगतिपथावर आहेत. तर ठाणे, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, सांगली, रत्नागिरी व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अद्याप कामास सुरवात झालेली नाही. आतापर्यंत देशातील सर्व राज्यांची संपूर्ण कृषी गणना पहिल्या टप्प्यातील वहिती खातेदारविषयक अंतिम आकडेवारी केंद्र शासनास प्राप्त झालेली आहे. मात्र, महाराष्ट्राची आकडेवारी प्राप्त झालेली नसल्याने केंद्र शासनास अंतिम निष्कर्ष प्रकाशित करण्यास अडचणी येत आहेत.\nदेशात कृषी गणनेचा संपूर्ण प्रकल्प हा तीन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पार पाडला जातो. सांख्यिकीदृष्ट्या ते तीन टप्पे हे एकमेंकावर अवलंबून असून, त्यामधून कृषी गणनेशी संबंधित वेगवेगळ्या बाबीची माहिती संकलित केली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये वहिती खातेदारांचे क्षेत्र, सामाजिक गट, लिंग तसेच वहिती खातेदारांचा प्रकार यांची सूची तयार केली जाते. दुसऱ्या टप्प्यामध्ये वहिती खातेदारांची वैशिष्ट्यपूर्ण म्हणजेच पीकरचना, जमिनीच्या वापरानुसार क्षेत्राचे वर्गीकरण, अशी सविस्तर माहिती निवडक गावांमधून संकलित केली जाते. तिसऱ्या टप्प्यामध्ये निविष्ठा वापर पद्धतीबाबत निवडक गावातून व वहिती खातेदारांकडून माहिती संकलित केली जाते. कृषी गणनेची ही संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्षात फक्त गणना नसून, संपूर्ण गणना व नमुना सर्वेक्षण यांचा संयुक्त मिलाप आहे.\nराज्यांमध्ये कृषिगणना २०१५-१६ च्या पहिल्या टप्प्याकरिता एनआयसीमार्फत आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. तसेच नवीन संकेतस्थळ निर्मित करण्यात आले असून, या संकेतस्थळावरून ऑनलाइन माहितीच्या आधारे कृषी गणनेचे क्षेत्रीय काम पूर्ण करण्यात येत आहे. संबंधित जिल्हाधिकारी यांनी तक्ता एक आधारे तालुकानिहाय प्राप्त वहिती खातेदारांची संख्या व क्षेत्र यांची महिती संकंलित करून वहितीखालील संख्या व क्षेत्रांचा तक्ता एक यावर स्वाक्षरी करून कृषी आयुक्तालयाच्या कृषी गणना विभागाच्या उपआयुक्त कार्यालयाकडे पाठवायचा आहे. नव्या कृषी गणनेच्या तुलनेत या (दहाव्या) या कृषी गणनेत दहा टक्के काम असून, आतापर्यंत एकूण अवघे २४ टक्के कामे झाली आहेत.\nमहसूल विभाग revenue department यवतमाळ चंद्रपूर महाराष्ट्र कृषी आयुक्त agriculture commissioner\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\nदुष्काळप्रश्‍नी सरकारला धारेवर धरणार...हिंगोली : दुष्काळ जाहीर करण्याच्या जाचक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-only-13-percent-dams-nashik-district-9294", "date_download": "2018-11-17T01:10:25Z", "digest": "sha1:7C4NTDYUMXIXGVBHPMFZFJIKRLNTB3PN", "length": 16540, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Only 13 percent of the dams in Nashik district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १३ टक्के\nनाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १३ टक्के\nशुक्रवार, 15 जून 2018\nनाशिक : नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात झपाट्याने घट होत असून आजमितीस जिल्ह्यातील १७ मध्यम, ७ मोठ्या अशा एकूण २४ प्रकल्पांत १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर अनेक धरणांनी तळ गाठण्यास सुरवात केली असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ३ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत पाण्याचे टँकर सुरूच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nनाशिक : नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात झपाट्याने घट होत असून आजमितीस जिल्ह्यातील १७ मध्यम, ७ मोठ्या अशा एकूण २४ प्रकल्पांत १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर अनेक धरणांनी तळ गाठण्यास सुरवात केली असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ३ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत पाण्याचे टँकर सुरूच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nजिल्ह्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दलघफू इतकी आहे. सद्यःस्थितीत धरणांत ८ हजार ७८६ दलघफू एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याच पाण्यावर जिल्हावासीयांची पुढील महिन्याची भिस्त अवलंबून आहे.\nगतवर्षी आजपर्यंत १३ टक्के पाणीसाठा होता. गंगापूर, करंजवण, दारणा आणि कडवा या चार प्रकल्पांत गेल्यावर्षापेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तर वाघाड, पुणेगाव, हरणबारी प्रकल्पांतील पाणीसाठा पाच टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यात आजमितीस ९२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्यावर्षी ७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. चक्रीवादळामुळे माॅन्सून लांबण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याने ग्रामीण भागात टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.\nजिल्ह्यात सात धरणे कोरडीठाक पडली आहेत. यात भावली, मुकणे, वालदेवी, भोजापूर, नागासाक्या, माणिकपुंज या धरणांनी तळ गाठला आहे.\nगंगापूर समूहात २२ टक्के पाणी\nशहरवासीयांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात २४ टक्के, काश्यपी ३५ टक्के, गौतमी गोदावरी ९ टक्के तर आळंदीत १२ टक्के असा समूहात एकूण २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत समूहात १५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत समूहात ७ टक्के अधिक साठा असल्याने टंचाई निर्माण होणार नसल्याचा दावा केला आहे.\nजिल्ह्यातील पाणीसाठा : धरण (टक्केवारी) : गंगापूर २४, काश्यपी ३५, गौतमी गोदावरी ०९, आळंदी १२, पालखेड २८, करंजवण १०, वाघाड ०३, ओझरखेड १५, पुणेगाव ०७, तीसगाव ०३, दारणा २९, कडवा १०, नांदूरमध्यमेश्वर ९८, चणकापूर २३, हरणबारी ०३, केळझर ०१, गिरणा १०.\nनाशिक nashik धरण पाणी water प्रशासन administrations ऊस पाऊस गंगा माॅन्सून हवामान आळंदी\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/younginstan/894-chanda-kochar", "date_download": "2018-11-17T00:35:11Z", "digest": "sha1:5JGEAMA3L5YM2KPLOQ4BDBZBI5ZVHE7V", "length": 6238, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "ICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिकेला मिळणार वेतन ऐकून तुम्ही थक्क व्हाल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिकेला मिळणार वेतन ऐकून तुम्ही थक्क व्हाल\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांच्या वार्षिक वेतनात तब्बल 64 टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. त्या सध्या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यान्वित आहेत.\nत्यांना दिवसाला 2 लाख 18 हजार पगार असून, त्यांच्या मूळ वेतनात 15 टक्के वाढ झाली. चंदा कोचर यांना गेल्या आर्थिक वर्षांत एकूण ७ कोटी ८५ हजार रुपये वेतन मिळाले. उत्कृष्ट कामगिरी म्हणून दिल्या जाणाऱ्या लाभांशामुळे कोचर यांचे गेल्या वर्षांत एकूण उत्पन्न कमालीचे वाढले आहे.\nक्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश, हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nअखेर शेतकऱ्यांचा संप मागे, मध्यरात्री चार तास बैठक\nफक्त 70 रुपयांत वर्षभर डेटा; स्वातंत्र्यदिनी रिलायन्सची धमाकेदार ऑफर\nमायक्रोमॅक्सचा इव्होक ड्युअल नोट लॉंच\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Give-substantial-funds-to-the-kolhapur-district/", "date_download": "2018-11-17T00:17:35Z", "digest": "sha1:I6C4JQ2DBFQYXBSZY3JWTYUZ6IC65TSL", "length": 6220, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यासाठी भरीव निधी द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्यासाठी भरीव निधी द्या\nजिल्ह्यासाठी भरीव निधी द्या\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी जिल्ह्यासाठी भरीव निधी द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी केली. ‘टेक्स्टाईल पार्क’बाबतही आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली.\nमुख्यमंत्री फडणवीस यांचे आज दुपारी विमानतळावर आगमन झाले. दुपारी 4.20 वाजता ते संभाजीनगर, जुनी मोरे कॉलनी येथील ना. पाटील यांच्यासह त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. ना. पाटील यांनी सपत्नीक फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी सौ. महाडिक यांनी जिल्ह्यासाठी विकास निधी द्या, अशी मागणी केली.\nआ.हाळवणकर यांनी टेक्स्टाईल पार्कबाबत चर्चा केली. सुमारे पंधरा मिनिटांच्या भेटीत अन्य विषयांवरही चर्चा झाली. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. अमल महाडिक, महापौर सौ. हसिना फरास, समरजितसिंह घाटगे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, बाबा देसाई, संदीप देसाई, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.\nना. पाटील यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री वाहनात बसत होते. यावेळी मुख्यमंत्री वाहनात बसण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकाने त्यांच्या वाहनाचा दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री रक्षकावर संतापले. समोर लोक थांबले आहेत, जरा बघा तरी मी बसलो की नाही ते, मी अजून बसायचा आहे. काय चालले हे अशा शब्दात त्यांनी रक्षकाला सुनावले. यानंतर उपस्थित लोकांची निवेदने स्वीकारत, त्यांना नमस्कार करत फडणवीस ताफ्यातून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.\nगोकुळ’ला बदनाम करणार्‍यांविरोधात निषेध मोर्चा\nतिरडी मोर्चावरून मनपा सभेत बोंबाबोंब\nराजकीय आखाड्यात दोन हात करू\nदूध संघांवरील कारवाई मागे घेऊ\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक\nपर्यायी शिवाजी पुलाचे काम लागणार मार्गी\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Meeting-for-five-hours-in-raging-sunshine/", "date_download": "2018-11-17T00:20:59Z", "digest": "sha1:Y7IKII2APDMXNQBX7H2STXWIUZS6WXJT", "length": 6202, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाच तास रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांची बैठक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पाच तास रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांची बैठक\nपाच तास रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांची बैठक\nमाजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी पंधरा हजारहून अधिक कार्यकर्त्यांच्या साक्षीने शड्डू ठोकला. राजकीय वाटचालीला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर उंडाळकरांचा कराडमध्ये भव्य सत्कार सोहळा पार पडला. कार्यकर्ते रणरणत्या उन्हात सुमारे पाच तासाहून अधिक काळ अक्षरश: ठाण मांडून बसले होते.\nविलासराव पाटील - उंडाळकर यांचा 50 वर्षाचा राजकीय, सामाजिक कार्यकाल, भारत छोडो आंदोलनाचा अमृत महोत्सव आणि रयत संघटनेचा सुवर्णमहोत्सव असा तिहेरी कार्यक्रम रविवारी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झाला असला तरी दुपारी एकपासून कराड दक्षिणसह जिल्ह्याच्या विविध भागातील हजारो लोक कार्यक्रमस्थळी येत होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमस्थळ गावोगावच्या कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. सूर्य देवताही रविवारी भलतीच मेहरबान झाली होती. त्यानंतरही हजारो लोक रणरणत्या उन्हाच्या झळा सोसत जमिनीवर ठिय्या मारून बसले होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.\nप्रत्येकाला कार्यक्रम केव्हा सुरू होणार याची उत्सुकता होती. तहसील कार्यालय परिसर तसेच बाजार समितीच्या मैदानाकडे येणारे सर्व मार्गही वाहनांच्या पार्किंगमुळे जवळपास पूर्णपणे व्यापल्याचे दिसत होते. कार्यक्रम दीड तासाने सुरू होऊन सायंकाळी सातच्या सुमारास संपला. मात्र या पाच तासांच्या कालावधीत कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांना प्रोत्साहन देत होते.\nकाँग्रेस संपणार नाही : सुशीलकुमार शिंदे\nसस्तेवाडीमध्ये शॉक बसून मुलगा जखमी\nराणे, तुमची निष्ठा हंगामी : आ. गोरे\nमी माणसात विठ्ठल पाहिला\nपाच तास रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांची बैठक\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Po%C3%A7o-in-Satara-10-years-valid-for-young-person-in-the-case/", "date_download": "2018-11-17T00:14:29Z", "digest": "sha1:I6SZJTJAS53EWTSFSBNMLUQ7KLPCIQQJ", "length": 5615, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात पोक्सोप्रकरणी युवकाला १० वर्षे सक्‍तमजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात पोक्सोप्रकरणी युवकाला १० वर्षे सक्‍तमजुरी\nसातार्‍यात पोक्सोप्रकरणी युवकाला १० वर्षे सक्‍तमजुरी\nइयत्ता पाचवीमध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी (पोक्सो) जिल्हा व सत्र न्यायाधिश-5 पी.व्ही.घुले यांनी आरोपी अविनाश नवनाथ लकडे (वय 20, रा.पिंपरी ता.कोरेगाव) याला 10 वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 1 वर्ष साधी कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. दरम्यान, दोन वर्षापूर्वी ही घटना घडलेली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, अविनाश लकडे हा पिडीत मुलीचे आई-वडील कामाला गेल्यावर तो मुलीच्या घरी जात होता. अल्पवयीन मुलगी त्यावेळी घरी एकटीच असायची. अवघ्या पाचवीमध्ये शिकत असणार्‍या या मुलीचा तो लैंगिक शोषण करत होता. अविनाश लकडे याने गैरकृत्य केल्याने मुलगी घाबरली होती. तो वारंवार हा प्रकार करु लागल्याने मुलीने घडलेल्या घटनेबाबतची माहिती आईला दिली. आईने घटना ऐकताच तत्काळ पतीला त्याबाबत सांगितले. अखेर २७ जून २०१६ रोजी रहिमतपूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली.\nपोलिसांनी घटना ऐकल्यानंतर अविनाश लकडे याच्याविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केले. या प्रकरणाचा सपोनि व्ही.डी. ढगे व सपोनि श्रीगणेश कानुगडे यांनी तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार व बचाव पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी अविनाश लकडे याला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. महेश कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार पी.के. कबुले, शमशुद्दीन शेख, अजित शिंदे, सुनील सावंत नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे यांनी सहकार्य केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Udayan-Raje-Bhosle-Talking-On-Rape-Cases/", "date_download": "2018-11-17T00:18:30Z", "digest": "sha1:UE5UN6LTS7KMMZJAX5IAEMHYWNAUKHTI", "length": 6642, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘लोकशाही नसती तर बलात्कार्‍याला गोळ्याच घातल्या असत्या’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘लोकशाही नसती तर बलात्कार्‍याला गोळ्याच घातल्या असत्या’\nराजेशाही आणा, मग मी दाखवतो : खा. उदयनराजे\nआज बलात्काराच्या घटना वाढत आहेत, याला अपवाद तुम्ही मान्य केलेली लोकशाही आहे. लोकशाही नसती तर बलात्कार्‍याला गोळ्या घातल्या असत्या. आता एकच करा पुन्हा राजेशाही आणा, मग मी दाखवतो काय करायचे, असे वक्तव्य खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.\nसातारा येथे आरोग्य कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू असून या आंदोलनस्थळी त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. गुरूवारी सकाळी खा. उदयनराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट देवून कर्मचार्‍यांच्या न्याय मागण्यांसंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तुम्ही जनतेने निवडून दिलेले सदस्य, लोकप्रतिनिधी जर तुमचे प्रश्‍न मार्गी लावत नसतील तर काय उपयोग आरोग्य विभागातील मशिनरी कर्मचारी नाहीत म्हणून सडून गेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे, असेही ते म्हणाले.\nसातारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर करण्यात येणारे बेमुदत काम बंद आंदोलन गुरूवारी चौथ्या दिवशीही सुरू होते. दरम्यान, आंदोलनस्थळी खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी भेट देवून आरोग्य कर्मचार्‍यांच्या न्याय मागण्यांसंदर्भात केंद्र व राज्य स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.\nआंदोलनकर्त्यांनी केलेल्या विविध घोषणाबाजीने जिल्हा परिषद कार्यालय परिसर दणाणून गेला होता.काम बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला आहेे.\nदरम्यान, आंदोलनस्थळी आ. शिवेंद्रराजे भोसले, जि.प. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, राजू भोसले, संदिप शिंदे, जि.प. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष काका पाटील, दत्ताजीराव बर्गे, जि.प.अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू शिंदे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी भेट देवून शासन दरबारी मागण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nanded-election-result-2017-devendra-fadnavis-bjp-shiv-sena/", "date_download": "2018-11-17T00:52:46Z", "digest": "sha1:ITWKTJZKU466X7K54QASGUC6UA62GG6W", "length": 7988, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अशोक चव्हाण हे नांदेडचे शिवसेना पक्षप्रमुख – मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअशोक चव्हाण हे नांदेडचे शिवसेना पक्षप्रमुख – मुख्यमंत्री\nमुंबई : लोकसभा निवडणूकीपासून ते अत्ता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींत भाजपे वारू सुसाट सुटले होते पण भाजपच्या या विजयी वारूला नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी लगाम लावली आणि भाजपचा चांगलाच तिळपापड झाल्याच आपण सगळ्यांची पाहिलं. भाजपच्या या पराभवाचा जितका आनंद कॉंग्रेस झाला त्याहून अधिक शिवसेनेला झाल्याच पाहायला मिळाल. शिवसेनेने भाजपच्या या पराभवावर चांगलच तोंडसुख घेतलं पण अद्याप यावर भाजपकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती पण अखेर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला चांगलाच प्रत्युत्तर दिलं आहे.\nमुंबई मध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेला दोन पक्षप्रमुख आहेत, एक राज्याचे प्रमुख आणि दुसरे नांदेडमधील शिवसेनेचे प्रमुख अशोक चव्हाण आहेत.\nदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नांदेड महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना ही काँग्रेसची ‘ब टीम’ असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर नांदेडमध्ये भाजप नव्हे, शिवसेनाच भुईसपाट झाली, असे प्रत्युत्तर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना दिले.\nमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, नांदेड महापालिका निकालाचे नीट विश्लेषण करा, आत्मपरीक्षण करा, असा सल्ला देखील शिवसेनेला दिला.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/chandrakant-patil-completes-their-promise-urmodi-water-wadjal-120084", "date_download": "2018-11-17T01:01:29Z", "digest": "sha1:SOVGL42BHN6G3CJ3TA5JZCIDEOEK45ET", "length": 14264, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "chandrakant patil completes their promise urmodi water in wadjal चंद्रकांत पाटलांची आश्वासनपूर्ती, उरमोडीचे पाणी वडजलमध्ये | eSakal", "raw_content": "\nचंद्रकांत पाटलांची आश्वासनपूर्ती, उरमोडीचे पाणी वडजलमध्ये\nमंगळवार, 29 मे 2018\nमलवडी (सातारा) : मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उरमोडीचे पाणी वडजलच्या शिवारात खळाळले असून आता ढाकणी तलाव भरुन घेण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली.\nमलवडी (सातारा) : मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उरमोडीचे पाणी वडजलच्या शिवारात खळाळले असून आता ढाकणी तलाव भरुन घेण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली.\nअनिल देसाई यांनी सांगितले की चौदा मेला चंद्रकांत पाटील हे श्रमदान करण्यासाठी नरवणे येथे आले असताना मी त्याठिकाणी तीन मागण्या केल्या होत्या. उरमोडीचे पाणी वडजल, धामणी, ढाकणी या टोकाच्या टंचाईग्रस्त गावांना लवकरात लवकर सोडण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी व भाजपातर्फे मी केली होती. दादांनी दहा दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हे पाणी टंचाईतून तसेच चाचणी म्हणून सोडण्यात आले आहे. हे पाणी वडजल येथे आले असून यापुढे ढाकणी तलाव भरुन घेण्यात येणार आहे. जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत हे पाणी सुरुच राहणार आहे.\nमाणचा पाणी प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी भाजप कटिबध्द आहे. कुकुडवाड परीसरातील टंचाईग्रस्त सर्व गावांना पाणी मिळणार आहे. माण मधील शेतकरी टंचाईग्रस्त आहे. येथील शेतकऱ्यांना पाण्यासाठी खर्च करणे शक्य नसल्याने सर्व खर्च विशेष बाब म्हणून शासनानेच करावा अशी मागणी ही आपण केल्याने खास बाब म्हणून टंचाई निधीतून शासन सर्व खर्च करणार आहे. मात्र काही लोक पाणी सोडण्यासाठी पैसै भरावे लागतील असे सांगून शेतकर्यांची दिशाभूल करत आहेत. शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयापर्यंत पैसै गोळा करत असल्याची चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी कोणाकडेही यासाठी पैसै भरु नयेत असे आवाहन ही देसाई यांनी केले. उरमोडीचे पाणी शिवारात खळाळल्यामुळे या भागातील शेतकरी आनंदला आहे.\n\"उरमोडीचे पाणी सोडावे यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा केला असून पाणी उचण्यासाठी माणच्या शेतकऱ्यांकडून कसलीही रक्कम आकारण्यात येऊ नये असे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. जर कोणी पैसै घेतले असतील तर शेतकऱ्यांनी तक्रार करावी. टंचाई परिस्थितीमध्ये वेळोवेळी पाणी सोडण्यासाठी आम्ही चंद्रकांतदादांकडे पाठपुरावा करु.\"\n- अनिल देसाई, उपाध्यक्ष, सातारा जिल्हा भाजप\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी\nऔरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/match/news/", "date_download": "2018-11-17T00:18:50Z", "digest": "sha1:4PT35YQB7KYTBL4HBT624EILYALI5T63", "length": 11606, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Match- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nभारताची विजयी हॅटट्रिक, विंडीजला व्हाईटव्हाॅश\nशिखर धवनची तडाखेबाज ९२ धावा आणि ऋषभ पंतने केलेल्या जिगबाज ५८ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने वेस्ट इंडीजचा सुपडा साफ करत दणदणीत विजय मिळवला\nVIDEO: पाहावे ते नवीनच... बॉल फेकण्यासाठी गोलंदाज फिरला ३६० डिग्री\nIndia vs West Indies 2nd T20 Live Score- भारताची रो'हिट' दिवाळी, टी-२० मालिकाही जिंकली\nIndia vs West Indies T20 Live Score: भारताने फोडले विजयी फटाके, विराटला दिलं बर्थडे गिफ्ट\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nभारताच्या पहिल्या डावात 367 धावा ; पंत, रहाणेचं शतक हुकलं\nरहाणे, पंतची शतकाकडे वाटचाल, सामन्यावर भारताची मजबूत पकड\nवेस्ट इंडिजचा पहिला डाव ३११ धावांवर आटोपला, रोस्टन चेजचे शतक\n...म्हणून अर्जन सिंग ढसाढसा रडलेला, धोनीच्या चाहत्याने सांगितले त्यामागील कारण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\n#INDVsPak क्रिकेटचा खेळ 'देश की इज्जत' का सवाल होतो तेव्हा....\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/451/Raghuveer-Aaj-Ghari-Yenar.php", "date_download": "2018-11-17T01:18:31Z", "digest": "sha1:PJDEHRWCWIQK6IJ7I4UYFRUEJOXQOMCA", "length": 7927, "nlines": 134, "source_domain": "www.gadima.com", "title": "Raghuveer Aaj Ghari Yenar | रघुवीर आज घरी येणार | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nप्रभो, मज एकच वर द्यावा\nया चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nरघुवीर आज घरी येणार\nरघुवीर आज घरी येणार\nकमलफुलांच्या पायघड्यांवर कमलपदे पडणार\nकमलांकित या शय्येवरती कमलनयन मिटणार\nकमलेपरी मी बसून पदांशी कमलचरण चुरणार\nकमलकळ्यांचे अधर प्रभूचे अधरांनी टिपणार\n'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही \nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nप्रिये मी हरवून बसलो मला\nबाई मी विकत घेतला श्याम\nमिळुनी घेऊ संगीत शिक्षण\nमी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती\nयाल कधी हो घरी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-229339.html", "date_download": "2018-11-17T00:46:31Z", "digest": "sha1:XAIGHWLIKWCU67VQL6AICR5IJY47WTPJ", "length": 14177, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हे ब्राम्हण मुख्यमंत्र्यांविरोधात षड्यंत्र -रामदास आठवले", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nहे ब्राम्हण मुख्यमंत्र्यांविरोधात षड्यंत्र -रामदास आठवले\n17 सप्टेंबर : दलितांचे प्रतिमोर्चेच नाहीत तर अति मोर्चे काढू असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलंय.तसंच ब्राम्हण मुख्यमंत्र्यांविरोधात षडयंत्र केलं जातंय. कारण काही जण सत्ता गेल्यानं अस्वस्थ असल्याचा आरोपही आठवलेंनी केलाय.ते नवी मुंबईत बोलत होते.\nमराठा क्रांती मोर्चाने अवघा महाराष्ट्र ढवळून निघालाय. ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी मागणी या मोर्चेकरांनी केली आहे. कालपर्यंत कितीही मोर्चे काढले तरी ऍट्रोसिटी कायदा रद्द होणार नाही अशी ठाम भूमिका केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी मांडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मला हटवून मराठा समाजाचे प्रश्न मिटणार नाही असं सुचकं वक्तव्य केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोण हटवतंय असा प्रश्न निर्माण झालाय. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू घेत विरोधकांवर शरसंधान साधलंय. कोपर्डीनंतर मोर्चे निघणं समजण्यासारखं आहे पण ऍट्रॉसिटीचा उगीच मुद्दा केला जातोय असंही आठवले म्हणाले. मराठा समाजाच्या मुलींवर जेव्हा अन्याय झाला तेव्हा आम्हीही मोर्चे काढले. आता मोर्चे उत्स्फुर्तपणे निघत आहे. पण या मागे राजकीय हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही असंही आठवले म्हणाले.\nविशेष म्हणजे अनेक दलित नेते विशेषत: प्रकाश आंबेडकरांनी प्रति मोर्चांंना विरोध केलाय. एवढंच नाही तर दलितांचे प्रति मोर्चे हे संघाला, भाजपाला हवे आहेत असा दावाही आंबेडकरांनी केलाय. त्यापार्श्वभूमीवर रामदास आठवलेंच्या वक्तव्याला महत्व आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: अॅट्रोसिटीदलित समाजमराठामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरामदास आठवले\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/12045", "date_download": "2018-11-17T01:21:37Z", "digest": "sha1:BGNLQOJR3A662X25U73KZURYP6HF52BA", "length": 25620, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi,Ropale Budruk, Pandharpur, Solapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगाळ, मुरमातून सुधारला जमिनीचा पोत\nगाळ, मुरमातून सुधारला जमिनीचा पोत\nगाळ, मुरमातून सुधारला जमिनीचा पोत\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nशाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता ही महत्त्वाची बाब आहे. हे लक्षात घेऊन रोपळे बुद्रुक (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील डॉ. महावीर राजकुमार शहा यांनी चोपण होत असलेली जमीन मुरूम आणि गाळमातीचा वापर करून सुपीक बनवली. दर्जेदार बेणे निवड, पट्टा पद्धतीने लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, पाचट आच्छादनातून डॉ. शहा यांनी उसाचे उत्पादन ४० टनांवरून ९५ टनांपर्यंत नेले आहे.\nशाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता ही महत्त्वाची बाब आहे. हे लक्षात घेऊन रोपळे बुद्रुक (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील डॉ. महावीर राजकुमार शहा यांनी चोपण होत असलेली जमीन मुरूम आणि गाळमातीचा वापर करून सुपीक बनवली. दर्जेदार बेणे निवड, पट्टा पद्धतीने लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, पाचट आच्छादनातून डॉ. शहा यांनी उसाचे उत्पादन ४० टनांवरून ९५ टनांपर्यंत नेले आहे.\nगेल्या काही वर्षांत सोलापूर जिल्ह्यात उसाचे लागवड क्षेत्र वाढत असले तरी त्यामानाने उत्पादनात फारशी वाढ दिसत नाही. पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक हे ऊस उत्पादकांचे गाव. गावाची सरासरी ऊस उत्पादकता ही एकरी ४५ टनांवर आली होती. काळ्या भारी जमिनीत रासायनिक खते आणि पाण्याच्या अतिवापरामुळे सुपिकता कमी होऊ लागली आहे. त्याचा थेट परिणाम पीक उत्पादनावर दिसू लागला आहे. त्यामुळे शेतीतील नफा कमी होऊ लागला आहे. याच गावातील प्रयोगशील शेतकरी डॉ. महावीर राजकुमार शहा यांनी कमी होत चाललेली जमिनीची सुपिकता आणि ऊस उत्पादन लक्षात घेऊन जमीन सुधारणेसाठी प्रयत्न सुरू केले.\nजमीन सुधारणेबाबत डॉ. शहा म्हणाले, की बीएएमएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन २००० पासून स्वतःचा दवाखाना सांभाळत वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. घटते ऊस उत्पादन लक्षात घेऊन पहिल्यांदा मी परिसरातील प्रयोगशील ऊस उत्पादकांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या ऊस शेतीची पाहणी करून ऊस लागवड आणि व्यवस्थापनातील नवीन तंत्र समजाऊन घेतले. त्यानुसार जमीन सुपिकता आणि ऊस उत्पादनवाढीच्या दृष्टीने नियोजन केले. माझी वडिलोपार्जित साडेसहा एकर शेती आहे. पूर्वीपासून आम्ही ऊस, केळीची लागवड करीत आहोत; परंतु गेल्या तीन वर्षांपासून पाण्याची कमतरता लक्षात घेऊन केळी लागवड बंद करून सहा एकरावर सुधारित पद्धतीने ऊस लागवडीचे नियोजन केले. आमची भारी काळी आणि काही प्रमाणात मुरमाड जमीन आहे. पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड, पाट पाण्याचा वापर आणि अनियंत्रित खत मात्रेमुळे जमिनीचा पोत कमी होऊ लागला, जमीन चोपण होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणजे उसाचे उत्पादन घसरले. त्यामुळे हे पीक परवडेनासे झाले. त्यामुळे मी प्रथम जमिनीच्या सुपिकतेवर लक्ष केंद्रित केले. माती आणि पाणी परीक्षण करून प्रयोगशील शेतकऱ्याच्या सल्ल्याने जमीन सुपिकतेच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले.\nप्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा करताना मला असे लक्षात आले, की पाट पद्धतीने जास्तीचे पाणी दिले जात असल्याने माझ्या जमिनीची सुपिकता कमी झालेली आहे. जमिनीतून पाण्याचा पुरेसा निचरा होत नव्हता. जमीन आणि पाण्याचा सामू वाढला असल्याने त्याचा थेट पीक उत्पादनावर परिणाम दिसत होता. पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड असल्याने अपेक्षित वाढ होत नव्हती. पाचट चाळल्यामुळे जमिनीत पुरेसे सेंद्रिय घटक मिसळले जात नव्हते. या सर्व घटकांचा परिणाम म्हणजे माझे एकरी ऊस उत्पादन ३५ टनांच्यापर्यंत घसरले होते.\nऊस उत्पादनाचा चढता आलेख\nडॉ. महावीर शहा यांनी ऊस उत्पादनवाढीबाबत परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेमध्ये त्यांना पीक व्यवस्थापनातील चुका समजल्या. याबाबत ते म्हणाले, की मी पहिल्यांदा माती आणि पाणी परीक्षण केले. चोपण जमिनीत सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्याच्या सल्ल्याने मी सन २००० पासून साडेसहा एकर जमिनीत टप्प्याटप्प्याने शिफारशीत प्रमाणात मुरूम आणि तलावातील गाळ मिसळण्यास सुरवात केली. सध्या दोन एकरांवर पट्टा पद्धतीने आणि चार एकर क्षेत्रामध्ये चार फुटांची सरी काढून उसाची सलग लागवड आहे. सुरवातीला ट्रॅक्टरने मशागत केल्यानंतर पुढील मशागती बैलचलीत अवजाराने करतो. लागवडीसाठी मी को-८६०३२ जातीचे दर्जेदार बेणे निवडतो. गेल्या पाच वर्षांत मी सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले आहे. त्यामुळे उसाला वाढीच्या टप्प्यानुसार विद्राव्य खतांचा मात्रा दिली जाते. दरवर्षी मी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळून देतो. याचबरोबरीने जिवाणू संवर्धकांचा वापर करतो. यामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढली. जमिनीचा भुसभुशीतपणा वाढला आहे. गेल्या आठ वर्षांपासून मी पाचट आच्छादनास सुरवात केली. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिला. गांडुळांची संख्या वाढली. जमीन भुसभुशीत होऊ लागली. जमिनीचा निचरा सुधारला. त्याचा चांगला परिणाम मला ऊस उत्पादनावर दिसत आहे. मला २००३ मध्ये एकरी ३५ टन उत्पादन मिळत होते ते पुढे पाच वर्षांत ७५ टनांपर्यंत पोहोचले. २०१० मध्ये मला एकरी ८५ टन उत्पादन मिळाले. गेल्या वर्षी मी एकरी सरासरी ९५ टनांपर्यंत पोहोचलो आहे. खोडव्याचे उत्पादन मला एकरी ७० टनांपर्यंत येते. आता एकरी शंभर टनाचे टार्गेट ठेऊन उसाचे व्यवस्थापन ठेवले आहे.\nसंपर्क - डाॅ. महावीर शहा, ९४२१०७६६४५\nडॉ. शहा यांनी भारी काळ्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मुरूम आणि मुरमाड जमीन सुधारण्यासाठी गाळमाती मिसळली आहे. यामुळे जमीन सुधारण्याच्या बरोबरीने ऊस उत्पादनात वाढ मिळू लागली आहे. चोपण जमिनीतील क्षारांचा पुरेसा निचरा होत नाही. त्याचा पीक उत्पादन आणि जमिनीच्या गुणधर्मावर परिणाम होतो. अशा जमिनीत शिफारशीत प्रमाणानुसार मुरूम मिसळल्याने जमिनीची सछिद्रता वाढली. या जमिनीतून आता पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत आहे. जमिनीची सुपिकता वाढल्याने उसाला अन्नद्रव्यांची उपलब्धता झाली. काही प्रमाणात असलेल्या मुरमाड जमिनीत काळी माती मिसळली. यामुळे मातीच्या कणांचे प्रमाण वाढले. या जमिनीत पाणी धरून ठेवण्याचे प्रमाण वाढले. याचाही चांगला परिणाम मुरमाड जमिनीची सुपिकता वाढण्यासोबत ऊस उत्पादन वाढीसाठी झाले. शेतकऱ्यांनी जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षणानुसार सेंद्रिय खते, रासायनिक खतांचा वापर करावा. हिरवळीच्या पिकांची लागवड करावी. एकात्मिक अन्नद्रव्यांचा वापर करावा. याचबरोबरीने जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांची फेरपालट फार महत्त्वाची आहे.\n– डॉ. बी.एस. कदम, ९९६०८४०४१६\n(मृदाशास्त्रज्ञ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)\nपंढरपूर सोलापूर खत fertiliser ठिबक सिंचन सिंचन ऊस रासायनिक खत chemical fertiliser शेती farming शिक्षण education केळी यंत्र\nऊस शेतीमध्ये रमलेले शहा कुटुंबीय.\nउसाची वाढ दाखविताना डॉ.महावीर शहा.\nबांधावर मोसंबीने लगडलेले झाड.\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathisoil-testing-report-status-satara-9267", "date_download": "2018-11-17T01:10:50Z", "digest": "sha1:VOOEKYERK3KJGA2ECBMA77CFWBGPDKQY", "length": 16163, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,soil testing report status, satara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात ४६ हजार माती नमुन्यांची तपासणी\nसातारा जिल्ह्यात ४६ हजार माती नमुन्यांची तपासणी\nगुरुवार, 14 जून 2018\nसातारा : मृदा आरोग्य पत्रिका अभियानात गतवर्षी (२०१७-१८) जिल्ह्यातील ८४७ गावांतील शेतकऱ्यांना एक लाख ३७ हजार ९१० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले होते. जिल्ह्यात गतवर्षी ५६ हजार २३ मृदा नमुने घेण्यात आले. त्यापैकी ४६ हजार ३३२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मृद्‌ सर्वेक्षण व मृद्‌ चाचणी प्रयोगशाळेच्या सूत्रांनी दिली आहे.\nसातारा : मृदा आरोग्य पत्रिका अभियानात गतवर्षी (२०१७-१८) जिल्ह्यातील ८४७ गावांतील शेतकऱ्यांना एक लाख ३७ हजार ९१० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले होते. जिल्ह्यात गतवर्षी ५६ हजार २३ मृदा नमुने घेण्यात आले. त्यापैकी ४६ हजार ३३२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मृद्‌ सर्वेक्षण व मृद्‌ चाचणी प्रयोगशाळेच्या सूत्रांनी दिली आहे.\nवाढता रासायनिक खताचा वापर, चुकीचे पीक नियोजन व पाण्याचा अतिरिक्त वापर यामुळे दिवसेंदिवस शेतजमीन नापिक होण्याची भीती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर मातीची आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता. या अभियानाची सातारा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले होते. मृदा सर्वेक्षण व मृद्‌ चाचणी प्रयोगशाळेमार्फत माती नमुने तपासून जमिनीची आरोग्य पत्रिका देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.\nया अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील ८४७ गावात एक लाख ३७ हजार ९१० जमिन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आले होते. गतवर्षी जिल्ह्यात ५६ हजार २३ मृद्‌ नमुने घेण्यात असून, ४६ हजार ३३२ मृदा नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.\nयामध्ये सर्वाधिक कराड तालुक्‍यातील आठ हजार २९६ नमुने तपासण्यात आले आहे. यानंतर फलटण तालुक्‍यात सात हजार ७७६, खटाव तालुक्‍यात पाच हजार ८००, पाटण तालुक्‍यात पाच हजार ११०, माण तालुक्‍यात चार हजार ७२८, सातारा तालुक्‍यात चार हजार ४३०, वाई तालुक्‍यात तीन हजार ६१२, कोरेगाव तालुक्‍यात तीन हजार १००, खंडाळा तालुक्‍यात दोन हजार १३५, महाबळेश्‍वर तालुक्‍यात एक हजार चार, तर जावळी तालुक्‍यात ३३३ माती नमुने तपासण्यात आले आहेत.\nया अभियानातून शेतजमिनीत असलेले घटक, कोणत्या घटकांची कमरतता, जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाशचे प्रमाण आदी बाबींच्या अनुषंगाने माहिती या आरोग्य पत्रिकेतून मिळणार असल्याने ती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.\nआरोग्य रासायनिक खत शेतजमीन कृषी विभाग सातारा\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/loksatta-carol-series-2-1174771/lite/", "date_download": "2018-11-17T00:38:58Z", "digest": "sha1:V5AU7RAJTNQF2WTVKKNKAIVA7ACSNDCR", "length": 11991, "nlines": 109, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२४८. अबोल संपन्न – Loksatta", "raw_content": "\nबुवांचं म्हणणं हृदयेंद्रला अगदी मनापासून पटलं.\nमंदार गुरव |चैतन्य प्रेम |\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nबुवांचं म्हणणं हृदयेंद्रला अगदी मनापासून पटलं. नेहमीच्या जीवनात सद्गुरूंची जाणीव अचानक निसटते आणि लोकांशी व्यवहार करताना आपली प्रतिक्रियात्मकतेची सवय उफाळून येते.. ज्या ज्या क्षणी सद्गुरूंची जाणीव टिकते त्यावेळी लोकांच्या वागण्या-बोलण्याची प्रतिक्रिया मनात उमटत नाही.. ज्या ज्या वेळी प्रतिकूल परिस्थिती उद्भवली त्या त्या वेळी त्याला अगदी ठामपणे जाणवे की, अनंत कोटी ब्रह्मांड नायक ज्यांना म्हणतो ते पाठिशी असताना कुणाची भीती, कसली चिंता विचारमग्न हृदयेंद्रला बुवा काहीतरी बोलत आहेत, याची जाणीव झाली.. त्यांच्या सांगण्यातलं काहीतरी हुकलंच, या जाणिवेनं त्याला थोडं वाईट वाटलं.. बुवा बोलत होते..\nबुवा – .. तर असं सद्गुरू ध्यान पाहिजे.. जीवनातल्या कोणत्याही प्रसंगात ते ओसरता कामा नये.. पण हे साधावं कसं तर सोपानदेव सांगतात, ‘‘हरि हरि जाला प्रपंच अबोल तर सोपानदेव सांगतात, ‘‘हरि हरि जाला प्रपंच अबोल हरि मुखीं निवा तोचि धन्य हरि मुखीं निवा तोचि धन्य’’ बघा हं.. प्रपंच अबोल झाला, काय सुरेख उपमा आहे पहा’’ बघा हं.. प्रपंच अबोल झाला, काय सुरेख उपमा आहे पहा प्रपंच म्हणजे काय तर पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे जगाकडे असलेली ओढ आणि त्यातून वाढणारी जगाची आसक्ती हाच तर सारा प्रपंच आहे आणि हा आपला प्रपंच बोलका आहे बरं का.. आपण प्रत्यक्षात एकवेळ कमी बोलू, पण अंतर्मनात इतकी बडबड इतकी बडबड सुरू आहे की या आंतरिक बोलण्याला जराही विश्रांती नाही.. एखादा वाईट वागला की कितीतरी दिवस मनात थैमान माजलं असतं.. त्याला पुढल्या वेळी मी असंच बोलीन, चांगलंच ऐकवीन, मग तो जर तसं बोलला तर मी त्याउपर असं असं ऐकवीन.. सगळी आत सुरू असलेली फुकाची बडबड.. प्रत्यक्षातलं बोलणंही परनिंदा आणि आत्मस्तुतीनं भरलेलं.. तोंडालाही निवणं म्हणजे शांत होणं माहीतच नाही जणू..\nअचलदादा – अगदी खरं आहे.. जन्मापासून मरेपर्यंत सगळा शब्दांचा पसारा.. कल्पना असो, विचार असो, चिंता असो.. सारं शब्दांच्या आधारावर सुरू आहे.. हा पसारा आवरण्यासाठीच तर प्रथम शब्दरूपच भासणारं नाम आलं\nबुवा – म्हणूनच तर सोपानदेव सांगताहेत.. प्रपंचाची ही आंतरिक आणि बाह्य़ बडबड थांबवायची तर मुखाला, वाणीला हरिनामातंच गुंतवावं लागेल.. एकदा का हरिनामात मन गोवलं की मग खरी आंतरिक आणि बाह्य़ विश्रांती आहे.. ‘‘हरि हरि जाला प्रपंच अबोल हरि मुखीं निवा तोचि धन्य हरि मुखीं निवा तोचि धन्य’’ मग काय सांगतात’’ मग काय सांगतात तर, ‘‘हरि हरि मन संपन्न अखंड तर, ‘‘हरि हरि मन संपन्न अखंड नित्यता ब्रह्मांड त्याचे देहीं नित्यता ब्रह्मांड त्याचे देहीं’’ या हरिमयतेनं मन अखंड भरून जाईल.. संपन्न होईल.. जगाच्या आसक्तीनं चिंता, काळजीनं पोखरून विपन्नावस्था भोगत असलेलं मन हरिमयतेनं खऱ्या अर्थानं सुखसंपन्न होईल’’ या हरिमयतेनं मन अखंड भरून जाईल.. संपन्न होईल.. जगाच्या आसक्तीनं चिंता, काळजीनं पोखरून विपन्नावस्था भोगत असलेलं मन हरिमयतेनं खऱ्या अर्थानं सुखसंपन्न होईल मग याच देहात.. माउली म्हणतात ना मग याच देहात.. माउली म्हणतात ना ‘‘तें सुख येणेंचि देहें ‘‘तें सुख येणेंचि देहें पाय पाखाळणिया लाहे’’ अगदी त्याप्रमाणे याच हाडामांसाच्या देहात नित्य ब्रह्मांड भरून राहील..\nयोगेंद्र – पिंडी ते ब्रह्माण्डी, असं म्हणतातच ना\nअचलदादा – हो, पण त्याची जाणीव कुठे असते\nहृदयेंद्र – पण बुवा ब्रह्माण्ड हा शब्दही तोकडा वाटत नाही का कारण अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक सद्गुरूच्या ध्यानात जो रमला आहे त्याच्या देहात एका ब्रह्माण्डाची जाणीव नित्य टिकणं, हे थोडं उणंच वाटतं..\nबुवा – तुम्ही फार बारकाईनं शब्दाचा विचार करता.. छान.. इथे ब्रह्माण्ड हा शब्द तोकडा आहे, तरी तो बरोबरच आहे.. कारण अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक अशा सद्गुरूचा मी अंशमात्र आहे, हीच तर खरी जाणीव आहे या जाणिवेनंच सगळी देहबुद्धी लयाला जाते आणि सर्व जीवनव्यवहार व्यापक होतो.. नव्हे कोणताही व्यवहार करताना देहबुद्धी उरतच नाही.. म्हणून तर सोपानदेव म्हणतात, ‘‘सोपान विदेही सर्वरूपी बिंबतु या जाणिवेनंच सगळी देहबुद्धी लयाला जाते आणि सर्व जीवनव्यवहार व्यापक होतो.. नव्हे कोणताही व्यवहार करताना देहबुद्धी उरतच नाही.. म्हणून तर सोपानदेव म्हणतात, ‘‘सोपान विदेही सर्वरूपी बिंबतु’’ विदेहभावानंच सोपानदेव सर्व रूपांमध्ये त्या परमतत्त्वालाच पाहू लागतात आणि ‘‘हरिरूपीं रतु जीव शिव’’ विदेहभावानंच सोपानदेव सर्व रूपांमध्ये त्या परमतत्त्वालाच पाहू लागतात आणि ‘‘हरिरूपीं रतु जीव शिव’’ म्हणजे हरिच्या अर्थात सद्गुरूच्या रूपातच रममाण होतात.. जीव म्हणजे साधक आणि शिव म्हणजे परमात्मा.. हे दोन्ही त्याच एका सद्गुरूरूपाच्याच आधारानं परमसुख भोगत आहेत, या जाणिवेचा हा उच्चार आहे’’ म्हणजे हरिच्या अर्थात सद्गुरूच्या रूपातच रममाण होतात.. जीव म्हणजे साधक आणि शिव म्हणजे परमात्मा.. हे दोन्ही त्याच एका सद्गुरूरूपाच्याच आधारानं परमसुख भोगत आहेत, या जाणिवेचा हा उच्चार आहे ‘सगुणाची शेज’च्या अखेरच्या चरणात माउलीही हीच सद्गुरूमयता मांडताना म्हणतात, ‘‘निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट ‘सगुणाची शेज’च्या अखेरच्या चरणात माउलीही हीच सद्गुरूमयता मांडताना म्हणतात, ‘‘निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट नित्यता वैकुंठ कृष्णसुखें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.kbn10news.com/2016/03/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-17T01:02:45Z", "digest": "sha1:EBWMFBYIBLX4AP3ZYZPB2DCTMYYP2Q4O", "length": 22427, "nlines": 256, "source_domain": "www.kbn10news.com", "title": "शिक्षक झाले, आता शेतकर्‍यांची पिटाई- विधायक कपिल पाटिल . | KBN10 News", "raw_content": "\nपालघर जिला : पालघर गणेश कुंड पर धूम धाम से मनाया गया छठ पूजा पर्व\nराहुल का विवादित बयान, अंग्रजों के आगे हाथ जोड़ रहे थे सावरकर\nवाराणसी में PM मोदी ने देश के पहले मल्टी मॉडल टर्मिनल को राष्ट्र को समर्पित किया\nमिजोरम में 38 मतदान केंद्र ‘अति संवेदनशील’ : चुनाव आयोग\nशरद यादव से मिले उपेंद्र कुशवाहा , तो भड़की JDU, कहा – यह ठीक नहीं\nSC की फटकार : मंजू वर्मा की अब तक गिरफ्तारी क्यों नहीं, DGP को देना होगा जवाब\n3 साल की बच्ची के मुंह में पटाखा फोड़ने वाला गिरफ्तार , बोला ……\nमंगलवार को होगा अनंत कुमार का अंतिम संस्कार , PM मोदी सहित कई नेता होंगे शामिल\nछत्तीसगढ़ विधानसभा चुनाव : पहले चरण का मतदान जारी , CM समेत 190 उम्मीदवार मैदान में\nबाल बाल बचे पवन सिंह , इस वजह से कार्यक्रम में ईंट पत्थरों से हुआ हमला\nHome राज्य महाराष्ट्र शिक्षक झाले, आता शेतकर्‍यांची पिटाई- विधायक कपिल पाटिल .\nशिक्षक झाले, आता शेतकर्‍यांची पिटाई- विधायक कपिल पाटिल .\nजीवघेणा दुष्काळ आणि सरकारची संतापजनक अनास्था यामुळे महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा उद्रेक झाला आहे. हायकोर्टानेच झापल्यामुळे अख्खं राज्य मंत्रिमंडळ मराठवाड्यात दुष्काळी दौर्‍यावर गेलं. तळपत्या उन्हात, सुकलेल्या शेतांच्या बांधावर मंत्र्यांनी उतरावं, किमान आमचं ऐकावं एवढीच तर अपेक्षा होती. तीही पूर्ण झाली नाही, तेव्हा बांध फुटला. उस्मानाबादच्या एका शेतकर्‍याने शिक्षणमंत्र्यांच्या दिशेने दुधाची पिशवीच फेकली, तर माननीय मंत्र्यांना आणि त्यांच्या मुजोर यंत्रणेला काय अपमान वाटला. मंत्र्यांच्या पीएने त्या गरीब शेतकर्‍याला धू धू धुतलं. पोलिसांनी कसं बसं वाचवून त्याला गाडीत नेलं. एका वर्तमानपत्राने मंत्र्यांच्या इशार्‍यावरून ही माराहाण झाल्याचे म्हटलं आहे. तसं नसेल कदाचित. स्वामीभक्त स्वामीपेक्षा स्वामीनिष्ठ असतात; पण त्यांना आवरायला हवं होतं. शिक्षणमंत्र्यांनी त्या शेतकर्‍याला वाचवायला हवं होतं.\nफाळणीच्या वेळी दिल्लीत उसळलेली दंगल शांत करायला देशाचे गृहमंत्री सरदार पटेल स्वत: उतरले होते. दंगलग्रस्तांचं ऐकून घेत होते. सर्वस्व गमावलेला एक दंगलग्रस्त थेट सरदार पटेलांवर थुंकला; पण महात्मा गांधींचे शिष्य असलेले सरदार पटेल ती थुंकी झेलूनही एकनाथासारखे शांत राहिले. ‘या थुंकीतून राग निघून गेला. बरं झालं,’ असं म्हणाले. दिल्ली शांत झाली.\nउस्मानाबादच्या शेतकर्‍याची मात्र पिटाई झाली.\nआजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय, ते या पिटाईच्या पार्श्‍वभूमीवर. न पडणार्‍या पावसाने शेतकरी होरपळलाय आणि सरकार मात्र त्यालाच झोडपतंय. याची दखल मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री बजेटमध्ये घेतीलच. ज्या उद्रेकाला विनोद तावडेंना सामोरं जावं लागलं, तशा संतापाचा सामना अन्य ज्येष्ठ मंत्र्यांनाही करावा लागला; पण लोकांचं ऐकलं पाहिजे, ही संवेदनशिलता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांनी जरुर दाखवली. आजारी असताना आणि डोळ्यांचं ऑपरेशन असूनही एकनाथ खडसे उन्हात फिरले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातल्या कुपोषणाचा प्रश्न स्वत:हून पुढे आणला. जवळपास दोन कोटी लोक रोज अर्धपोटी झोपतात, याची त्यांनी प्रामाणिक कबुली दिली. संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट आधी विरोधकांमधल्या मित्रांशी बोलतात. ही संवदेनशिलता उस्मानाबादेत का हरवली उस्मानाबादेत शेतकर्‍याला झालेल्या पिटाईची किंमत सरकारला चुकवावी लागणार आहे.\nशेतकर्‍याने दुधाची पिशवी तावडे साहेबांनाच का मारली मला वाटत होतं फक्त आमचे शिक्षकच त्यांच्यावर चिडलेले आहेत; पण गावखेड्यातले शिक्षक या शेतकर्‍याच्या घरातले तर असतात. आपल्या मुलांचा होणारा अपमान शेतकरी पाहतातच ना. दुष्काळ आणि शेतकर्‍यांच्या पाठोपाठ या सरकारला येत्या अधिवेशनात राज्यातल्या कोलमडलेल्या शिक्षणाची आणि अपमानित, उपाशीपोटी शिक्षकांची दखल घ्यावीच लागेल. सरकार आल्यापासून शिक्षणमंत्री शिक्षकांनाच रोज धारेवर धरत आहेत. मुलांची संख्या कमी आहे, म्हणून राज्यातल्या शाळा बंद करण्याचा सपाटाच त्यांनी चालवला आहे. प्राथमिक शाळेतली मुलं डोंगरदर्‍या उतरून दूरच्या शाळेत जातील कशी मला वाटत होतं फक्त आमचे शिक्षकच त्यांच्यावर चिडलेले आहेत; पण गावखेड्यातले शिक्षक या शेतकर्‍याच्या घरातले तर असतात. आपल्या मुलांचा होणारा अपमान शेतकरी पाहतातच ना. दुष्काळ आणि शेतकर्‍यांच्या पाठोपाठ या सरकारला येत्या अधिवेशनात राज्यातल्या कोलमडलेल्या शिक्षणाची आणि अपमानित, उपाशीपोटी शिक्षकांची दखल घ्यावीच लागेल. सरकार आल्यापासून शिक्षणमंत्री शिक्षकांनाच रोज धारेवर धरत आहेत. मुलांची संख्या कमी आहे, म्हणून राज्यातल्या शाळा बंद करण्याचा सपाटाच त्यांनी चालवला आहे. प्राथमिक शाळेतली मुलं डोंगरदर्‍या उतरून दूरच्या शाळेत जातील कशी मुलींना तर पालक पाठवणारच नाहीत. जिथं मुलं आहेत, शाळा चांगल्या चालल्या आहेत, तिथले शिक्षक कमी करण्याचा फतवा माननीय शिक्षणमंत्र्यांनी काढला आहे. आता तीन भाषांना एक शिक्षक. गणित आणि विज्ञानाला वेगळा शिक्षक नाही. शाळेत मुख्याध्यापकाची गरज नाही आणि कला, क्रीडा शिक्षकाची बिलकुलच गरज नाही, हे सरकारचं नवं धोरण आहे. शाळा चालणार कशी\nपेन्शन मागायला येणारे तरुण शिक्षक किंवा कर्मचारी, सन्मानाने पगार द्या, असं सांगणारे विनाअनुदानित शिक्षक आणि अंगणवाडीतल्या हजारो ताई, कायम कधी करणार, असा सवाल विचारणारे कंत्राटी शिक्षक आणि कर्मचारी या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं येत्या बजेटच्या अधिवेशनात मिळणार का\nएका वर्षात सगळेच प्रश्न कसे सुटतील असा उलट सवाल भाजपा करू शकेल; पण अवघ्या दीड-दोन वर्षांपूर्वी हेच प्रश्न घेऊन भाजपाने रान उठवलं होतं. शेतकर्‍यांच्या आत्महत्येबद्दल सरकारवर सदोष मनुष्यवधाचा खटला का भरायचा नाही असा उलट सवाल भाजपा करू शकेल; पण अवघ्या दीड-दोन वर्षांपूर्वी हेच प्रश्न घेऊन भाजपाने रान उठवलं होतं. शेतकर्‍यांच्या आत्महत्येबद्दल सरकारवर सदोष मनुष्यवधाचा खटला का भरायचा नाही असा सवाल त्या वेळचे विरोधी पक्षनेते करत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे बैलगाडीभर पुरावे तर खुद्द विनोद तावडे घेऊन गेले होते. आता तेच सत्तेवर आल्यानंतर जरा बरे दिवस येतील, ही शेतकर्‍यांची, कष्टकर्‍यांची आणि शिक्षकांची अपेक्षा कशी नसणार असा सवाल त्या वेळचे विरोधी पक्षनेते करत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे बैलगाडीभर पुरावे तर खुद्द विनोद तावडे घेऊन गेले होते. आता तेच सत्तेवर आल्यानंतर जरा बरे दिवस येतील, ही शेतकर्‍यांची, कष्टकर्‍यांची आणि शिक्षकांची अपेक्षा कशी नसणार लोकांनी वर्षभर वाट पाहिली; पण गेल्या काही महिन्यांत परिस्थितीचा सामन करण्याऐवजी लोकांनाच दोष दिला जाऊ लागला, तेव्हा संतापाचा उद्रेक झाला. किमान संवादाची अपेक्षा होती. माणसांची विचारपूस केली, तरी लोक खूश असतात. विचारपूस राहिली बाजूला, पिटाई सुरू झाली.\nशिक्षक, मुख्याध्यापकांना जेलमध्ये टाकीन, अशी धमकी शिक्षणमंत्री थेट सभागृहात देतात. शिक्षक आपल्या पेशामुळे संयम बाळगतात. शेतकरी कशाला बाळगतील\nपालघर – विद्यार्थीना वाॅट्सअप पडले भारी.. बारावीच्या भूगोलच्या पेपरच्या पोहचले उशीरा.\nपालघर जिल्हा नियोजन समितीमधील 32 अशासकिय सदस्यांचा निकाल आज जाहीर.\nपालघर जिला : पालघर गणेश कुंड पर धूम धाम से मनाया गया छठ पूजा पर्व\nशिवसेना का PM मोदी पर तंज – मोदी वृक्ष पैदा हो गया है , उसके पत्ते…….\nपालघर में आपस मे मोटरसायकिल टकराने के बाद दो समाज मे हुई जमकर पत्थरबाजी , मामला दर्ज\nदहाणु में ओमनी कार में लगी भीषण आग , जलकर खाक हुई कार\nपालघर : दिव्यांगों के साथ बीजेपी सांसद राजेन्द्र गावित ने मनाई दीवाली\nपालघर जिला : मालगाड़ी ट्रेन में आग लगने से वेस्टर्न रेलवे चरमराई , 11 घंटे सेवाए रही ठप्प\nमराठा आरक्षण पर रिपोर्ट 15 नवंबर तक: चंद्रकांत पाटिल\nपालघर पुलिस अधीक्षक ने लगाया जनता दरबार , सैकड़ो मामलों की हुई सुनवाई\nपालघर जिला : पालघर गणेश कुंड पर धूम धाम से मनाया गया छठ पूजा पर्व\nराहुल का विवादित बयान, अंग्रजों के आगे हाथ जोड़ रहे थे सावरकर\nवाराणसी में PM मोदी ने देश के पहले मल्टी मॉडल टर्मिनल को राष्ट्र को समर्पित किया\nमिजोरम में 38 मतदान केंद्र ‘अति संवेदनशील’ : चुनाव आयोग\nशरद यादव से मिले उपेंद्र कुशवाहा , तो भड़की JDU, कहा – यह ठीक नहीं\nपालघर जिल्हाधिकारी मध्यवर्ती कार्यालयाकडे परीवहन मंडळांची मिनी बस सेवा सुरु.\nडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत सफाळ्यात ३६० फळझाडांची लागवड\nपालघर – विद्यार्थीना वाॅट्सअप पडले भारी.. बारावीच्या भूगोलच्या पेपरच्या पोहचले उशीरा.\n“हवा तेज़ है दिनकर राव, टोपी संभालो, उड़ जाएगा” : विनोद व्यंकट जगदाळे\nपालघर जिला : पालघर गणेश कुंड पर धूम धाम से मनाया गया छठ पूजा पर्व\nराहुल का विवादित बयान, अंग्रजों के आगे हाथ जोड़ रहे थे सावरकर\nवाराणसी में PM मोदी ने देश के पहले मल्टी मॉडल टर्मिनल को राष्ट्र को समर्पित किया\nपालघर जिला : पालघर गणेश कुंड पर धूम धाम से मनाया गया छठ पूजा पर्व\nराहुल का विवादित बयान, अंग्रजों के आगे हाथ जोड़ रहे थे सावरकर\nवाराणसी में PM मोदी ने देश के पहले मल्टी मॉडल टर्मिनल को राष्ट्र को समर्पित किया\nमिजोरम में 38 मतदान केंद्र ‘अति संवेदनशील’ : चुनाव आयोग\nशरद यादव से मिले उपेंद्र कुशवाहा , तो भड़की JDU, कहा – यह ठीक नहीं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Various-11-types-of-works-are-being-done-under-the-rich-Maharashtra-Jankalyan-Yojana/", "date_download": "2018-11-17T00:36:31Z", "digest": "sha1:PGJ4A4TY2SRR3D4O5GYHB4TQP3QQEWBE", "length": 6810, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अकरा कलमी कामांना जिल्ह्यात बसली खीळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › अकरा कलमी कामांना जिल्ह्यात बसली खीळ\nअकरा कलमी कामांना जिल्ह्यात बसली खीळ\nबीड : दिनेश गुळवे\nग्रामीण विकासाची जननी आणि मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेतून ग्रामीण विकास, रोजगार, सिंचन आदींसाठी शासनाने महत्त्वपूर्ण असा अकरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत विविध 11 प्रकारचे कामे करण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्याता 28 हजारांवर कामे मंजूर झाली आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असली तरी या कामांचा श्रीगणेशच होत नसल्याने ग्रामीण विकासाला खीळ बसली जात आहे.\nजिल्हा परिषदेतून ज्या विविध योजना राबविल्या जातात त्यामध्ये रोजगार हमी योजना महत्त्वाची आहे. या योजनेतून शेती कामे आटोपल्यानंतर, हंगामी बेरोजगारी असताना वा दुष्काळ परिस्थितीत कामे उपलब्ध करून दिली जातात. ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा, रस्ते व्हावेत, सिंचन व्हावे, वृक्षलागवड केली जावी, शेततळे व्हावेत आदींसाठी शासनाने महत्त्वाकांक्षी अशी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना हाती घेतली आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असला तरी योजनेतील कामांना कासवगतीने मंजुरी मिळत आहे. पाठविलाला प्रस्ताव, कामांची मंजुरी चार-चार महिने मिळत नसल्याने योजनेच्या उद्देशालाच खीळ बसली आहे. या अकरा कलमी कार्यक्रमामध्ये विंधन विहिरी, अमृत शेततळे, भू-संजिवनी कल्पवृक्ष फळबाग, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव, अंकूर रोपवाटिका, नंदनवन वृक्षलागवड आदींमध्ये कामे केली जात आहे.\nया सर्वांमध्ये यावर्षी बीड जिल्ह्यात तब्बल 28 हजार 925 कामे करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या कामांसाठी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती यांनी काही प्रस्तावही पाठविले आहेत, मात्र यातील बहुतेक प्रस्ताव पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे लालफितीत अडकले आहेत. उन्हाळा सुरू होऊन दोन महिने झाले, आता शेती कामेही आटोपली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मजुरांना कामे नाहीत. अशा परिस्थितीत ही कामेही सुरू होत नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात कामे नसल्याने मजूर आता शहरात स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे महत्त्वाकांक्षी अशा या 11 कलमी कार्यक्रमातील कामे सुरू व्हावेत, अशी मजुरांची अपेक्षा आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Party-chief-Uddhav-Thackeray/", "date_download": "2018-11-17T00:17:55Z", "digest": "sha1:7HELGSQKALQ7KGVDJZM2L4GPC2QJJHPS", "length": 7595, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपच्या शतप्रतिशतचे काय? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपच्या शतप्रतिशतचे काय\nमुंबई : खास प्रतिनिधी\nअगदी पूर्वीपासून युती असतानाच भाजपाने शतप्रतिशतची घोषणा दिली होती, मग आता शिवसेनेने स्वबळाची भाषा केली, तर त्यात काय गैर आहे असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. कालच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर मीडियातून झालेल्या टिकेमुळे आज शिवसेनेने सामनातून भूमिका स्पष्ट केली आहे.\nशिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने यापुढच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव मंजूर केला, आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नितीन गडकरी आणि अन्य भाजपा नेत्यांवर टिकेचे प्रहार केले होते. उद्धव यांच्या या भाषणानंतर सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरील चचार्ंमधून शिवसेना टिकेचे लक्ष्य झाली. सत्तेत राहून सेनेने अशी भूमिका घेऊ नये असा सूर या टिकेचा होता. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून आपले म्हणणे स्पष्ट केले आहे.\nभाजपाने शतप्रतिशतचा नारा याआधीच दिला आहे. प्रमोद महाजन यांनी अनेक वर्षांपूर्वी ही गर्जना केली. मात्र काय हो प्रमोदजी, आपली तर शिवसेनेबरोबर युती आणि मैत्री आहे. महाराष्ट्रात व देशातील सत्तेत तुम्ही साथ साथ आहात. तरीही शिवसेनेस टांग मारून शतप्रतिशतचा नारा देणे हा काय प्रकार असे प्रमोद महाजन यांना कुणी विचारले नव्हते, असले दळभद्री प्रश्न शिवसेनेच्याच वाट्याला येत राहिले, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.\nलोकसभेच्या 380 जागा जिंकण्याचा अश्वमेधी घोडा फिरवायला भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आतापासूनच सुरुवात केली आहे. भाजपासोबत जे एनडीएचे घटक पक्ष आहेत त्यांना टांग मारूनच 380 चा गनिमी कावा खेळला जात असेल तर शिवसेनेने लोकसभा, विधानसभेचे स्वबळी रणशिंग फुंकले तर इतकी भिरभिरी यायचे कारण काय, असा सवाल शिवसेनेने भाजपाला विचारला आहे.\nशिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा तयार असून यात नुकसान झाले तर ते शिवसेनेचेच होईल, या भाजपा नेत्यांच्या वक्तव्याला उत्तर देताना आम्हाला राजकीय नफ्या-तोट्यांची चिंता कधीच वाटली नाही. शिवाजी महाराजांनी तेव्हाच्या सरदार, जहागिरदारांचा विरोध पत्करूनही आपले कार्य पुढे नेले. शिवसेनाप्रमुखांनादेखील शिवाजी राजांप्रमाणेच विरोध झाला आणि त्याच विरोधाची शिदोरी आमच्याही हाती पडली आहे. संकटांची व अडथळ्यांची पर्वा आम्हाला नाही, असे या अग्रलेखात म्हटले आहे. महाराष्ट्राचे खायचे व कानडी मुलखात जन्मास येण्याचे स्वप्न पाहणार्‍यांची अवलाद शिवसेनेची नाही, असा टोलाही शिवसेनेने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/category/uncategorized/page/2/", "date_download": "2018-11-17T00:28:44Z", "digest": "sha1:SF3HOVXCMAHGWTXTHWV4G7GF33UKPM44", "length": 8567, "nlines": 67, "source_domain": "socialmarathi.com", "title": "Uncategorized Archives - Page 2 of 6 - Social Marathi", "raw_content": "\nसामना जिंकल्यानंतर रोहितने भारताच्या ऐवजी फडकवला श्रीलंकेचा झेंडा, यामागचे कारण जाणल्यावर तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल\nनव दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमने रविवारी निदाहस टी20 त्रिकोणीय सीरीज च्या अंतिम सामन्यात बांग्लादेशच्या बरोबर रोमांचित विजय मिळवला आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.भारतीय क्रिकेट टीमने बक्षीस पटकवून स्वतःला …\nगुढीपाडवा : जाणून घ्या, का साजरा करतात हा सण आणि याचे ऐतिहासिक व नैसर्गिक महत्त्व \nमराठी नववर्षाचा प्रथम दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असतो. परंतु गुढीपाडव्या विषयी अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात येत असून गुढीपाडवा साजरा न करण्याविषयी सांगण्यात येत आहे. …\nनियमित शारीरिक संबंध ठेवल्याने होणारे फायदे पाहून हैराणच व्हाल.\nरोज व्यायाम करण्याप्रमाणेच शरीरसंबंधसुद्धा माणसाच्या आरोग्यासाठी एक आवश्यक गोष्ट आहे. तसे पाहायला गेले तर आपल्या भारतीय संस्कृतीत याबाबतीत मोकळेपणाने बोलले जात नाही. या विषयाच्या बाबतीत आजही लोक मोकळेपणे बोलायला संकोच …\nमाणसाचे चांगले दिवस येण्याआधी देव देतो हे पाच संकेत\nनमस्कार मित्रांनो. जेव्हा माणसाची चांगली वेळ येऊ लागते तेव्हा त्याला परमेश्वराकडून काही संकेत असे मिळू लागतात कि ज्याने आपल्याला हे कळेल कि आपले आयुष्य आता बदलणार आहे, एका नवीन वळणावर …\nघरच्या अंगणात असेल जर हे रोपटे, तर चुकूनही उपटू नका… \nनिसर्गातील प्रत्येकच गोष्टीत काही न काही विशेष आहे. पण आपण इतके व्यस्त असतो कि या गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही. आपण सगळे दिवसभर एसीमध्ये बसतो पण आपल्या हे लक्षात येत …\nवडिलांनी मुलीच्या लग्नपत्रिकेवर असे काही लिहिले जे वाचून सगळे झाले थक्क \nखरे तर लग्नाची पत्रिका ही खूप खाजगी बाब आहे आणि यात लोक नवरा नवरी यांच्या परिचयाबरोबरच व्यक्तिगत माहितीही सदर करतात. हल्लीच उत्तर प्रदेशात अशी एक लग्नपत्रिका छापली गेली आहे ज्यात …\nलहान सहान गोष्टीमुळे रडणारे असतात खास, तुम्हाला पण येते वारंवार रडू, तर तुमच्याकडे आहेत या खास गोष्टी.\nभावना सगळ्यांनाच असतात. जेव्हा एखादा माणूस कोणत्याही गोष्टीमुळे खुश होतो तेव्हा तो हसतो आणि दुख्ख झाल्यावर रडतो. काहीवेळा लोकांना जास्त आनंदाने आनंदाश्रू येतात. प्रत्येक गोष्टीत रडणाऱ्याना कमजोर हृदयाचे समजले जाते. …\nपुरुषांच्या या गोष्टी पाहूनच स्त्रियां होतात आकर्षित, पहा कोणत्या आहेत त्या…\nहल्लीच्या या काळात स्त्रिया पुरुषांच्या बाबतीत खूप जास्त विचार करताना दिसतात. त्या त्यांच्या आरोग्यावर जास्त भर देतात. स्त्रिया नेहमी त्याच लोकांना जास्त पसंत करतात ज्यांचे आरोग्य चांगले असेल, जे दिसायला …\nरात्री भात खाल्यामुळे होतात असे फायदे की ज्याचा तुम्ही विचार देखील केला नसेल.\nसर्वसाधारणपणे रात्री भात खाणे हे आरोग्यासाठी हानीकरण मानले जाते आणि म्हणूनच जास्त लोक रात्री भात खाण्याचे टाळतात.पण सत्य हे आहे कि रात्री भात खाणे आरोग्यासाठी खूपच फायद्याचे ठरते.हे आम्ही असेच …\nVIDEO: ट्रकच्या खाली आल्या २ मुली, परंतू नंतर जे घडले त्याने सर्वांचेच होश उडले.\nया गोष्टीत तर काहीच दुमत नाही की ही दुनिया बनवणारा स्वतः परमेश्वर आहे. प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तू त्या परमेश्वरानेच या पृथ्वीतलावर पाठवली आहे. आणि यासाठीच परमेश्वर मनुष्याच्या जन्माआधीच त्याच्या …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/article-68585.html", "date_download": "2018-11-17T00:14:45Z", "digest": "sha1:BR5EGT3JXE2UBEJ47C3IHOY3FFSEQMV2", "length": 14298, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुनील गावस्करांची दिलखुलास फटकेबाजी", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nसुनील गावस्करांची दिलखुलास फटकेबाजी\nसुनील गावस्करांची दिलखुलास फटकेबाजी\n23 नोव्हेंबरएकाच पिढीतले क्रिकेटर एकाच व्यासपीठावर आले तर काय धमाल उडते हे काल मुंबईकरांना अनुभवायला मिळाले. माजी क्रिकेटर एकनाथ सोळकर फाऊन्डेशनच्या स्थापनेच्या निमित्ताने सुनील गावसकर, रवी शास्त्री, अजित वाडेकर, गुंडाप्पा विश्वनाथ हे क्रिकेटर एका कार्यक्रमात एकत्र जमले होते. आणि त्यामुळे क्रिकेटर्ससाठी जुन्या आठवणी जागवण्याची एक संधी मिळाली. तर प्रेक्षकांना ऐकायला मिळाला क्रिकेट किस्स्यांचा खजाना. इथंही लिटील मास्टर सुनील गावसकर आघाडीवर होते. आणि सोळकर यांचे एकेक किस्से त्यांनी ऐकवले ते मिमिक्रीसह..\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\n30 नोव्हेंबरनंतर गॅस कनेक्शन होऊ शकतं रद्द\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%B0/news/", "date_download": "2018-11-17T00:42:19Z", "digest": "sha1:6TGLP5EERR4WMTUJIF2ZZW3KAPGR57JI", "length": 11468, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nसाईच्या दरबारातील प्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nराजेंद्र जगताप हे नेहमीच असभ्य वर्तन करतात असा आरोप पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केला आहे.\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nसुसाट... इलेक्ट्रिक बाईकमुळं या खेड्यानं संपवली पेट्रोलची गरज\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nमहाराष्ट्राचं मिनी काश्मिर गजबजलं; कोकण किनारेही घालताहेत पर्यटकांना भुरळ\nनागराजच्या ‘नाळ’ला शनाया देणार टक्कर\n'ठग्स आॅफ हिंदोस्तान'वरच्या टीकेला आमिरनं दिलं 'असं' उत्तर\nकाशिनाथ घाणेकरला प्राईम टाईम शो द्या नाहीतर..., मनसे पुन्हा आक्रमक\nठगानं फसवलं प्रेक्षकांना, तरीही बाॅक्स आॅफिसवर पहिल्या दिवशी रेकाॅर्ड ब्रेक\nलोकप्रिय वाहिनीवर रंगणार आदेश बांदेकर आणि संजय मोनेची अदाकारी\nमहाराष्ट्र Oct 27, 2018\nएकरकमी एफआरपी द्या, नाहीतर संघर्ष अटळ -राजू शेट्टी\nशिवस्मारक समुद्रात नको; राजभवन परिसरात उभारा -पुरुषोत्तम खेडेकर\n'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेवरून अग्निशमन दलाचे कर्मचारी भिडले\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sachin-tendulkar/all/page-3/", "date_download": "2018-11-17T00:13:48Z", "digest": "sha1:XUBDM4V7Z5SU3YDOLIYGYWIRUXF6VDOY", "length": 11139, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sachin Tendulkar- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nविराट, सचिनबद्दल अंजली- अनुष्काला जे गुपित माहित नाही ते इंग्लंडच्या या ड्रायव्हरला माहितीये\nऑस्ट्रेलियाचा संघ मालिका जिंकल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत चेंजिंग रुममध्येच राहायचा\nराज्यसभा सदस्यपदी आता सचिन आणि रेखा नाहीत; या चार जणांची नियुक्ती\nजेव्हा सचिन तेंडुलकरला एकाच दिवशी बसतात दोन धक्के\nसारा तेंडुलकरचे हे 10 'क्युट' फोटो पाहिलेत का\nरॉजरचा त्या क्रिकेट शॉटचा सचिन झाला दिवाना, दिला मोलाचा सल्ला\nया अटीवर सचिनने पाणीपुरी विकणाऱ्या बॅट्समनला दिली त्याची बॅट\n...जेव्हा सचिननं घातली शाहरुखला 'टोपी'\nहम फिट तो इंडिया फिट, सचिन तेंडुलकरनं दिलं फिटनेस चॅलेंज\nएकदिवसीय सामन्यातील दोन नव्या चेंडुंच्या वापराला सचिन तेंडुलकरचा जोरदार विरोध\nसचिनने दिलं घारीला जीवनदान\nअखेर अंडर 19 टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Wappen_Z%C3%BCrich_matt.svg", "date_download": "2018-11-17T00:11:49Z", "digest": "sha1:7FCV7OWFIJ3HGYWN73RTLMIF3STNUZWK", "length": 8826, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Wappen Zürich matt.svg - विकिपीडिया", "raw_content": "\nSize of this PNG preview of this SVG file: ४०६ × ४९२ पिक्सेल. इतर resolutions: १९८ × २४० पिक्सेल | ३९६ × ४८० पिक्सेल | ४९५ × ६०० पिक्सेल | ६३४ × ७६८ पिक्सेल | ८४५ × १,०२४ पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(SVG संचिका, साधारणपणे ४०६ × ४९२ pixels, संचिकेचा आकार: १ कि.बा.)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\n(या संचिकेचा पुनर्वापर करीत आहे)\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\n१८:४५, १७ जानेवारी २०१२ ५१२ × ५९९ (४८७ बा.) Perhelion fix border\n१८:३८, १७ जानेवारी २०१२ ५१२ × ५९९ (३६० बा.) Perhelion Color RAL 5017\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-123518.html", "date_download": "2018-11-17T01:01:50Z", "digest": "sha1:CZAHQ4KT2VHWUKCFFFN675ER2DVRVTN6", "length": 12205, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बॉम्बे हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nबॉम्बे हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू\n12 मे : मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाने दुसर्‍या रुग्णावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय.\nआज (सोमवारी) सकाळी ही घटना घडली. सलाईन लावण्यासाठी वापरण्यात येणार्‍या लोखंडी रॉडनं केलेल्या या हल्ल्यात तीन रुग्ण जखमी झाले. जखमी झालेल्या रुग्णापैकी लीलाबिहारी ठाकूर या रुग्णाचा मृत्यू झाला.\nहल्लेखोर रुग्ण हा मानसिक रूग्ण असल्याचं सांगितलं जातंय. त्याला आता जेजे हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलंय. सकाळी हल्ला झाला त्यावेळी वार्डमध्ये कुणीही सुरक्षा रक्षक नव्हता अशीही माहिती पुढ आल्याने हॉस्पिटलच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bombay hospitalmumbaipatientबॉम्बे हॉस्पिटलमुंबईरुग्णरुग्णाचा हल्ला\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-need-for-federal-cooperation-for-the-development-of-agriculture-sector-union-finance-minister-arun-jaitley/", "date_download": "2018-11-17T00:41:57Z", "digest": "sha1:UURQAWA3R33YCDPQXAC2HW4WHZKABA76", "length": 13275, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषीक्षेत्राच्या विकासासाठी संघराज्य सहकार्याची गरज- केंद्रीय मंत्री अरुण जेटली", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषीक्षेत्राच्या विकासासाठी संघराज्य सहकार्याची गरज- केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला बोलत असताना\nकृषी क्षेत्राच्या विकासासाठी संघराज्य सहकार्याची गरज- केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nयेत्या दोन वर्षात नाबार्डच्या माध्यमातून पाच हजार कृषी उत्पादक संघटना स्थापन होणार- अर्थ राज्यमंत्री\nकृषी उत्पादनांचे प्रभावी पणन करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी संघराज्य सहकार्य व्यवस्थेचा पूर्ण उपयोग होणे गरजेचे आहे असे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले. मुंबईत आज नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या ३७ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या स्थापना दिवसानिमित्त नाबार्डने “शेतकरी उत्पादक संघटना : एकत्रीकरण आणि पणन व्यवस्था” या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.\nभारतात बहुसंख्य छोटे शेतकरी किंवा शेतमजूर आहेत. असंघटित असल्यामुळे त्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळत नाही. यासाठी एफपीओ म्हणजे शेतकरी उत्पादन संघटनांच्या मदतीने त्यांना शेतीसाठीचा कच्चा माल, प्रक्रिया आणि पणन सुविधा उपलब्ध होतील असे जेटली म्हणाले. येत्या दोन वर्षात नाबार्डच्या माध्यमातून पाच हजार एफपीओ तयार होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या एफपीओंना करातून सवलत देण्याच्या घोषणेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी १४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असेही ते म्हणाले.\nभारताने फ्रान्सला मागे टाकत जगातली सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे उदिृष्ट नुकतेच पार केले असून ज्या वेगाने अर्थव्यवस्थेचा विकास दर प्रगती करतो आहे ते पाहता येत्या वर्षभरात भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकतो, अशी आशा केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली. आज जगात भारताची ओळख सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था अशी असली तरीही आपल्या दृष्टीने विकासाचे उद्दिष्ट तेंव्हाच खऱ्या अर्थाने साध्य होईल जेंव्हा आपण गरिबीचे पूर्ण उच्चाटन करु शकू आणि हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी क्षेत्राचा विकास अत्यंत महत्वाचा आहे असे जेटली म्हणाले. ग्रामीण पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर असून त्या दृष्टीने सरकारने गृहनिर्माण, वीज, स्वच्छता, ग्रामीण भागात बँक खाती उघडणे अशा सर्व माध्यमातून ग्रामीण भारतात आमूलाग्र परिवर्तन घडवले आहे. या सर्व उपायांसह सरकारने हमी भाव वाढवण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सर्वंकष विकासाचा परिणाम म्हणून ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे ते म्हणाले.\nत्या आधी या कार्यक्रमाचे उद्‌घाटन करतांना नाबार्डच्या माध्यमातून येत्या दोन वर्षात देशात पाच हजार कृषी उत्पादक संघटना तयार होतील अशी घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केली. सरकारच्या कृषी संबंधित योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात नाबार्डच्या भूमिकेचे कौतुक केले. शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या हमीभावाची रक्कम थेट शेतकऱ्यांना देण्यास आणि २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यास सरकार वचनबद्ध आहे असे त्यांनी सांगितले.\nकृषी क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल यावेळी पाच एफपीओंचा शुक्ला यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकाशनही त्यांनी केले.\nया कार्यक्रमात नाबार्डचे अध्यक्ष हर्षकुमार भानवाला, कृषी सचिव एस.के.पटनायक, रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक सुरेखा मरांडी यांच्यासह बँकिंग आणि कृषी क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=251711:2012-09-23-18-12-57&catid=30:2009-07-09-02-02-22&Itemid=8", "date_download": "2018-11-17T00:58:41Z", "digest": "sha1:Y3ENY3QARTZQQ2KE4TAHKBATP6CLXIE5", "length": 32916, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लालकिल्ला : राजकीय मजबुरीचे पर्व", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लाल किल्ला >> लालकिल्ला : राजकीय मजबुरीचे पर्व\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nलालकिल्ला : राजकीय मजबुरीचे पर्व\nसुनील चावके, सोमवार, २४ सप्टेंबर २०१२\nपरस्परविरोधी भूमिका घेऊन राजकारण करणारे मनमोहन सिंग, ममता बनर्जी, मुलायमसिंह यादव, मायावती आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यात सध्या एक समानता आहे. ती म्हणजे प्रत्येकाची कुठली ना कुठली मजबुरी आहे. सध्या देशाच्या राजकारणात चाललेली उलथापालथ या मजबुरीतूनच उद्भवलेली आहे.राजकीय मजबुरीची शृंखला यापुढेही या सर्वाना भेडसावत राहणार आहे..\nजागतिक अर्थव्यवस्थेत पत घसरत चाललेल्या भारताच्या नाकातोंडात पाणी शिरत असताना निद्रिस्त झालेल्या मनमोहन सिंग सरकारला ‘जाग’ आणली गेली. सहा टक्क्यांवर पोहोचलेल्या वित्तीय तुटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था केराच्या टोपलीत जाण्याच्या शक्यतेमुळे वाढत्या अनुदानांचा बोजा कमी करण्यासाठी तीन वर्षांपासून निष्क्रिय असलेले मनमोहन सिंग सर्वसामान्यांच्या दृष्टीने एकापाठोपाठ एक अप्रिय आणि कटू निर्णय घेऊ लागले. पण लोकानुनयाचा अतिरेक करणाऱ्यांनी मनमोहन सिंग यांची बोलती बंद आणि कृती ठप्प करून ठेवली होती. त्यात केवळ ज्येष्ठतेच्या जोरावर ‘दादा’गिरी करणारे प्रणब मुखर्जी यांच्यासारखे बुजुर्गही सरकारची वेगळ्या पद्धतीने कोंडी करीत होते. पश्चिम बंगालमधील गरिबी दूर करण्याचा कोणताही ठोस रोडमॅप न आखता ममता बॅनर्जीनीही गेल्या सव्वा वर्षांपासून आपल्या व्हेटोने मनमोहन सिंग यांना निष्प्रभ करून टाकले होते. दोन दशकांपूर्वी नरसिंह राव यांच्या दिग्दर्शनाखाली भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याची जबाबदारी मनमोहन सिंग यांनी चोख पार पाडली होती. पण सबसिडीच्या कुपथ्याने गरिबीच्या आजारावर इलाज करण्याचा चंग बांधलेल्या सोनिया गांधींच्या निर्देशांनुसार वर्षांचे शंभर दिवस हमखास रोजगार () देणाऱ्या मनरेगापाठोपाठ सरकारचा खजिना रिकामा करू पाहणाऱ्या गरिबांच्या खाद्यान्न सुरक्षेचे विधेयक मार्गी लावण्यासाठी मनमोहन सिंग यांची सारी शक्ती खर्ची पडत होती. पण मनमोहन सिंग यांचे एक वैशिष्टय़ आहे. देशाचे पंतप्रधान असूनही साऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होत असतानाही त्यांना कधी वैफल्य येत नाही. त्यांच्या निष्क्रियतेमुळे देशवासीय आणि आंतरराष्ट्रीय टीकाकार वैफल्याच्या उंबरठय़ावर पोहोचत असतानाही माहोल बदलण्याची प्रतीक्षा करीत मनमोहन सिंग आपली मजबुरी मुकाटय़ाने सोसत होते. त्यांच्या या असामान्य संयमामुळे शेवटी सोनिया गांधींनाच नरसिंहावतार धारण करावा लागला आणि परिस्थिती बदलताच मनमोहन सिंग यांनी कटु आर्थिक सुधारणांचे ब्रह्मास्त्र बाहेर काढले. अर्थात परिस्थिती कोणतीही असली तरी मनमोहन सिंग सदैव मजबूरच असतात. सलग आठ वर्षे जगविख्यात अर्थतज्ज्ञ पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था डबघाईला येऊन पतमानांकन कवडीमोल होण्याच्या कलंक लागण्याच्या भीतीपोटी मजबूर होऊनच त्यांना डिझेल, गॅस सिलिंडर्स आणि थेट विदेशी गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे लागले. त्यातून सुरू झाली मजबूर निर्णयांची न संपणारी शृंखला. मनमोहन सिंग सरकारने ‘अंधारा’त ठेवून घेतलेल्या या निर्णयांमुळे गरिबाचे जगणे अधिकच असह्य़ होणार या कल्पनेने ममता बॅनर्जीचा तिळपापड झाला. त्यांनी सरकारचे समर्थन काढून घेण्याची धमकी देत सहा दिवस प्रतीक्षा केली. पण सरकारने त्यांच्या निर्वाणीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्षच केले नाही तर किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची अधिसूचना काढत ममतांच्या धमकीला कवडीची किंमत देत नसल्याचे आणि यूपीए-२ मध्ये त्यांना आता स्थान उरलेले नसल्याचे सूचित केले. परिणामी ममतांना यूपीए सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्धार तडीस नेणे क्रमप्राप्तच ठरले. असे करणे त्यांचीही मजबुरीच होती. दुटप्पीपणाने वागणाऱ्या काँग्रेसच्या मदतीशिवाय पुढच्या निवडणुका लढण्याची रणनीती आखणाऱ्या ममता बॅनर्जीना पश्चिम बंगालमध्ये माकपचा सफाया केल्याशिवाय आजवर मिळालेले यश टिकवून ठेवणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी डाव्यांपेक्षाही डावे होण्याचा जुगार खेळणे भाग पडले.\nमनमोहन सिंग आणि ममतांचा काडीमोड झाल्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये नव्या समस्या उद्भवणार आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आघाडीत असलेल्या काँग्रेसमुळे पश्चिम बंगाल विधानसभेत माकपला विनासायास विरोधी पक्षाचा दर्जा लाभला होता. पण आता तृणमूल काँग्रेसपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जा मिळणार आहे. लोकसभेत यूपीएमध्ये काँग्रेसपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसची रवानगी आता विरोधी पक्षांच्या बाकांवर होणार असल्याने त्याचाही फटका माकपलाच बसणार आहे. सोळा खासदारांच्या माकपपेक्षा तृणमूल काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून पहिल्या बाकावर बसणारे वासुदेव आचार्य यांचे आसन मागे ढकलले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद हिरावले आणि लोकसभेतही प्रखर विरोधाच्या भूमिकेत तृणमूल काँग्रेसने मागे टाकले, अशी माकपची स्थिती होणार आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये आपली कामगिरी सुधारेल, या आशेवर माकपला पुढची दोन वर्षे काढता येतील. पण तूर्तास काँग्रेस-तृणमूल काँग्रेसमधील बिघडलेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे. लोकसभेच्या लगेच निवडणुका झाल्या तर पश्चिम बंगालमध्ये ममतांचेच फावणार असल्यामुळे थेट विदेशी गुंतवणुकीला कितीही कसून विरोध करीत असले तरी माकपला निवडणुका टाळायच्या आहेत. ममतांच्या विरोधापोटी मग माकपवरही मूकपणाने मनमोहन सिंग सरकारचे ‘लाभ’ सहन करण्याची वेळ आली आहे.\nविदेशी किराणा दुकानांविरुद्ध आदल्या दिवशी रस्त्यावर उतरून डाव्या पक्षांच्या नेत्यांसोबत भारत बंदमध्ये सामील होणाऱ्या मुलायमसिंह यादव यांच्यापुढेही फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. खरे तर लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका झाल्या तर त्यांच्या पक्षासाठी उत्तर प्रदेशात वातावरण अनुकूल आहे. २०१४ पर्यंत अखिलेश यादव सरकारचे वाभाडे निघालेले असतील.\nपण काँग्रेसचे सरकार मायावतींच्या बसपमुळे आपल्या पाठिंब्याशिवायही तरणार असल्याची जाणीव मुलायमसिंह यादव यांना आहे. मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर मायावती सरकारमध्ये सामील होतील आणि त्यांचे पाच-सहा मंत्री झाले तर उत्तर प्रदेशमध्ये बसपला पुन्हा माहोल तयार करण्याची संधी मिळेल, या शक्यतेने धास्तावलेल्या मुलायमसिंह यादव यांना नाइलाजाने का होईना, स्वत:हूनच मनमोहन सिंग सरकारला पाठिंबा जाहीर करावा लागला. म्हणजे भाजपसारख्या जातीयवादी शक्तींना सत्तेपासून बाहेर ठेवण्याच्या ‘लोकप्रिय’ भूमिकेमागे मुलायमसिंहांचा खरा उद्देश होता तो मायावतींसारख्या प्रबळ विरोधी पक्षाला उत्तर प्रदेशच्या स्थानिक राजकारणात शिरजोर होण्यापासून रोखण्याचा. शिवाय बेहिशेबी संपत्तीच्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणामुळेही काँग्रेसशी वाकडय़ात न शिरणे ही अलीकडच्या काळात मुलायमसिंह यादव यांची आणखी एक मजबुरी ठरली आहे. मनमोहन सिंग सरकारला पाठिंबा देणे ही मायावतींचीही अपरिहार्यता ठरली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव ओढवून घेतल्यानंतर मायावतींची लगेच लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची मानसिकता नाही. अखिलेश यादव यांच्या सरकारचे दिवाळे निघेल तेव्हा त्यांच्या पक्षाचा पर्याय राज्यातील जनतेपुढे सर्वात ठळक झालेला असेल. अशा स्थितीत मुलायमसिंह यादव यांना संधी मिळेल, असेही काहीही करायचे नाही आणि मनमोहन सिंग यांच्याशी जमले तर सौदेबाजी करीत योग्य संधीची प्रतीक्षा करायची या मजबुरीतून मायावतीही सरकारला ‘बिनशर्त’ पाठिंबा देत आहेत.\nयूपीएमधून बाहेर पडण्याच्या ममतांच्या निर्णयामुळे दिल्लीचे राजकारण आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरील पश्चिम बंगालचा प्रभाव तूर्तास पूर्णपणे पुसून निघाला आहे. देशाचे दोन्ही अर्थसंकल्प सादर करण्याची मक्तेदारी गेल्या तीन वर्षांपासून पश्चिम बंगालकडे होती. देशाच्या सव्वाशे कोटी लोकसंख्येला प्रभावित करणारी धोरणे प्रणब मुखर्जी आणि ममता बॅनर्जी ठरवीत होते. त्यात मनमोहन सिंग यांना हस्तक्षेप करण्याची फारशी संधी नव्हती. प्रणब मुखर्जी सर्वात ज्येष्ठ मंत्री असल्यामुळे त्यांना हटकणे शक्य नव्हते. आर्थिक सुधारणांच्या धोरणांशी फटकून असलेल्या ममता बॅनर्जीचा संताप ओढवून सरकार संकटात लोटणे शक्य नव्हते. प्रणब आणि ममतांमुळे सरकार तीन वर्षे फरफटत गेले. मार्च महिन्यात रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना दोघांनी मनमानीचा कळस गाठला. ममतांना विश्वासात न घेता रेल्वे अर्थसंकल्प मांडणारे दिनेश त्रिवेदी यांचा रेल्वे अर्थसंकल्प अल्पजीवी ठरला. त्रिवेदींनी मांडलेल्या रेल्वे बजेटमधील प्रमुख तरतुदी ममतांच्या सांगण्यावरून त्यांचे विश्वासू मुकुल रॉय यांनी पार पुसून काढल्या. प्रणब मुखर्जी राष्ट्रपती होताच त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प मनमोहन सिंग आणि चिदम्बरम यांनी मिळून ‘गार’द केला. मार्च महिन्यात जन्मास आलेल्या रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पांचे ‘श्राद्ध’ घालण्याची वेळ त्याच सरकारवर यावी, हे अघटित स्वातंत्र्योत्तर काळात यापूर्वी कधीही घडले नसेल. पण पश्चिम बंगालच्या सौजन्याने ती वेळ मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुजाण अर्थतज्ज्ञाच्या सरकारवर ओढवली. दोन महिन्यांच्या अंतराने प्रणब मुखर्जी आणि ममता बॅनर्जी सरकारपासून दूर झाल्याने अखेर आपण मजबुरीच्या जोखडातून मुक्त झालो, असेही मनमोहन सिंग यांना वाटत असले तरी राजकीय मजबुरीची ही शृंखला अजून संपलेली नाही.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T00:33:44Z", "digest": "sha1:RYOEZS6OUJ2G2ILAWHOCNEZQ7QHXWP7F", "length": 7199, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कागदी पिशव्या बनविणे प्रशिक्षणाला ओतूरमध्ये उस्फूर्त प्रतिसाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकागदी पिशव्या बनविणे प्रशिक्षणाला ओतूरमध्ये उस्फूर्त प्रतिसाद\nओतूर- संभाजी तांबे प्रतिष्ठान संचलित आस्था महिला महिला मंच यांच्या सहकार्याने स्वयं रोजगार आणि स्वावलंबनासाठी कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दि. 24 ते 28 मे या कायावधीत ओतूर (ता. जुन्नर) येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षणाचे उद्‌घाटन जुन्नर पंचायत समितीच्या सभापती ललिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी मांडवी किनारा नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष संभाजी तांबे म्हणाले की, आस्था महिला मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर म्हणजे प्लॅस्टिकमुक्त ओतूर अभिनयाची सुरुवात आहे. सध्या प्लॅस्टिक बंदीमुळे कागदी पिशव्यांची मागणी वाढत आहे. पर्यावरण संतुलनासाठी याचा उपयोग होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य प्रशिक्षक सुनिल मोरे, ढोरे, आस्था महिला मंच ओतूर, मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था ओतूर यांचे लाभले.\nयावेळी पुणे जिल्हा शिवसेना समन्वयक संभाजी तांबे, ग्रामपंचायत सदस्य आशिष शहा, आस्था महिला मंचाच्या अध्यक्षा नीलिमा तांबे, मालती डुंबरे, ऍड. रोहिणी गाडेकर, रसवंती पानसरे, मोनिका शहा, सुकन्या शहा, डॉ. पुष्पलता शिंदे, ऍड. वृषाली मोरे, शबाना मोमीन, मंजूषा डुंबरे, डॉ. सुनीता वेताळ, प्रतिभा तांबे, वर्षा वल्हवणकर, कविता भोर, डॉ. रश्‍मी घोलप, संदीप बोचरे उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबिजू जनता दलाचे खासदार जय पांडा यांची पक्षाला सोडचिठ्ठी\nNext articleबीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेचा निकाल 11 जूनपर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C-14-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-17T00:41:24Z", "digest": "sha1:FPBG2C3ALVMTSSDFZ6UAMLLBRHM4RSVI", "length": 7873, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "या आठवड्यातील रिलीज (14 सप्टेंबर) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nया आठवड्यातील रिलीज (14 सप्टेंबर)\nकलाकार- कुणाल रॉय कपूर, झीशान कादरी, जयदीप आल्हाट, करिष्मा शर्मा\nकलाकार- जावेद जाफरी, विजय राज, करण आनंद, मीनाक्षी दीक्षित, निकी वालिया, रिचा चढ्ढा\nनिर्माता- हनवंत खत्री, ललित किरी\nकलाकार- तापसी पन्नू, विकी कौशल, अभिषेक बच्चन\nनिर्माता- आनंद राय, अनुराग कश्‍यप\nकलाकार- जॅकी भगनानी, क्रितीका कामरा, प्रतीक गांधी, नीरज सूद, शिवम पारेख\nकलाकार- ललित परिमू, शीतल डिमरी, अभिषेक पांडे, दुर्गा सरकार, अखिलेश पांडे\nकलाकार- आदिल हुसैन, मृणाल ठाकूर, रिचा चढ्ढा, मनोज वाजपेयी, सई ताम्हणकर, फ्रेडा पिंटो, राजकुमार राव, अनुपम खेर, रिया सिसोदिया, डेमी मूर, मार्क डुप्लास, सनी परवार\nकलाकार- सनी पांचोली, अपूर्वा अरोरा, शाहबाझ खान, अवतार गिल, तेज सप्रू, मुकेश रावळ\nकलाकार- शिवम तिवारी, कृतिका मिश्रा, सोफिया सिंह, हेमंत पांडे, राजकुमार कनोजिया, किर्ती सिंह, राहुल देव\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनात्यातील महिलेचा खून करणाऱ्याचा जामीन फेटाळला\nNext articleदुबईला नेण्याच्या अमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन फेटाळला\n‘मुळशी पॅटर्न’चा उत्कंठावर्धक ट्रेलर लॉंच\n‘चीट इंडिया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nबिग बीने दिल्या आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआवडत्या सेलिब्रिटीजसह सोनी ये च्या कार्टून्सची बालदिन विशेष पार्टी\n#फोटो : अखेर दीपवीरच्या लग्नाचे फोटो शेअर; लाईक्‍सचा पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://in.vicksweb.com/mr?start=50", "date_download": "2018-11-16T23:57:27Z", "digest": "sha1:TK5MCOY75OBYNSHUTDQSLWFW7BQZ2CDZ", "length": 23058, "nlines": 49, "source_domain": "in.vicksweb.com", "title": "|ગુજરાતી| |हिंदी| |ಕನ್ನಡ| |മലയാളം| |मराठी| |ਪੰਜਾਬੀ ਦੇ| |தமிழ்| |తెలుగు| |اردو|", "raw_content": "\nवर आपले स्वागत आहे VicksWeb\nविषयी | गोपनीयता | मदत | अटी | अभिप्राय | सुरक्षा | सेवा\nमोदींनी किती जणांना रोजगार दिला\nनेहरूजींच्या प्रयत्नांमुळेच देशात लोकशाही मजबुत झाली - दिलीपकुमार सानंदा\nखामगाव,(प्रतिनिधी)- नेहरु व गांधी परिवाराचा त्याग, निष्ठा व बलीदानाचा इतिहास आहे. भारत देशाबदद्ल मनामध्ये अखंड प्रेम असल्यामुळेच एक समृध्द परिवारात जन्म घेउन सुध्दा पंडित नेहरुजींनी देशप्रेमापोटी अहिंसेच्या मार्गाने लढा उभारुन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळेच देशात लोकशाही मजबुत झाली असे प्रतिपादन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले. 14 नोव्हेंबर रोजी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरु यांची 129 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. या कार्यक्रमाला बुलडाणा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, शहरअध्यक्ष नगरसेवक प्रविण कदम, तालुकाअध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, महिला शहर अध्यक्षा सुरजितकौर सलुजा, शेगांव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, मो.वसिमोद्दिन, विश्‍वपालसिंह जाधव, अशोक मुळे, अर्चनाताई टाले, सुरेशसिंह तोमर, श्रीकृष्ण धोटे, शेख फारूख बिसमिल्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना सानंदा म्हणाले की, नेहरूजी मोठे देश भक्त होते नेहरूंचे विचार आणि त्यांचे धोरणे काळाच्या पटलावर अजरामर झालेली आहे. त्यांनी बालकांमध्ये सतत जोष, उत्साह निर्माण केला.\nआजचे बालक हे उद्याचे उत्तम नागरिक अशी त्यांची रास्त विचारसरणी होती. गांधी आणि नेहरु परिवाराचा इतिहास हा सुवर्ण अक्षरांनी लिहीलेला असुन तो पुसुन टाकण्यासाठी काही जातीयवादी शक्ती प्रयत्न करीत आहेत परंतु त्यात ते कधीही यशस्वी होणार नाही. नेहरुजींचे संपुर्ण जीवन हे दिपस्तंभासारखे असुन आपणही नेहरुजींच्या देषनिश्ठेचा अंगीकार करुन भारतीय संस्कृतीचा,सर्वधर्म समभावाचा विचार जोपासून देशहितासाठी कार्य करण्यास सदैव तत्पर रहावे घ्यावा असे आवाहन सानंदांनी यावेळी केले. याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठनेते विश्‍वपालसिंह जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर अत्यंत कठीन परिस्थितीतुन मागासलेल्या देशाला विकसनशील देशात नेण्याचे काम नेहरुजींनी केले. त्यांनी समृध्द भारताचा पाया रचला. हे सर्व करीत असतांना त्यांनी शांततेचा, अहिंसेचा संदेश पुढे नेत देशाची सक्षम पिढी निर्माण करण्याचे काम चाचा नेहरु यांनी केले. म्हणून आज जगामध्ये सक्षम देश म्हणून भारताकडे पाहिले जाते परंतु नेहरूंचा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न सध्या देशभरात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन काँग्रेेस अल्पसंख्यांक विभागाचे शहरअध्यक्ष बबलु पठाण यांनी तर आभार प्रदर्शन अर्चनाताई टाले यांनी केले.\nस्वस्त धान्य दुकानदानांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nबुलडाणा,(प्रतिनिधी): जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन नवी दिल्ली व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांनी केलेल्या आवाहनानुसार बुलडाणा येथे 15 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील परवानाधारकांच्या समवेत जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना सोबत घेवून थेट लाभ हस्तांतरण, रोख सबसिडीच्या विरोधात 15 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा सुनिल बरडे यांच्या चैतन्यवाडी, धन्वतरी हॉस्पीटल रोड येथील प्लॉटवरून संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे आयोजन राजेश अंबुसकर यांनी केले होते.\nरेशनवर धान्य देण्याऐवजी थेट लाभार्थ्याच्या खात्यात रोख रक्कम जमा करून अन्न सुरक्षा कायदा मोडीत काढावयाचा काय असा सवाल उपस्थित करून रेशन व्यवस्था संपृष्टात आणण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या 21 ऑगस्ट व 29 सप्टेंबरच्या परिपत्रकाचा तिव्र निषेध यावेळी करण्यात आला. दरम्यान अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जळगांव येथील राज्य कार्यकारिणीच्या सभेत याबाबत चर्चा होऊन रोख सबसिडीला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर तहसिल कार्यालयासमोर 22 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्यभरातील सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध करून देण्यात यावे. केरोसीनचे बंद करण्यात आलेले नियतन पुर्ववत सुरू करण्यात यावे. चंदिगढ व पॉण्डेचरी राज्यातील डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर रोख सबसिडी वापर घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्था पुर्णतः लागू करण्यात यावी, देशभरातील परवानाधारकांना 250 ते 300 रूपये प्रतिक्विंटल कमीशन देण्याबाबत किंवा देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना कमीत कमी 30 हजार रूपये महिणा मानधन देण्यात यावे, एईपीडीएस योजनेतंर्गत ऑनलाईन काम व्यवस्थित न झाल्यामुळे ई पॉझ मशीन कार्यान्वीत होत नाही. जिल्ह्यातील ऑनलाईनचे काम पुर्ण करून घेण्यात यावे, यासाह इतर मागण्याचे निवेदन यावेही जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व राजेश अंबुसकर, सुनिल बरडे, मोहनसेठ जाधव, रंगराव देशमुख यांनी केले. यावेळी निलेश देशमुख, राजेश शेगोकार, विलास असोलकर, माणिकराव सावळे, नरेंद्र राजपूत, डि. आर. वानखेडे, उद्वव नागरे, निरंजन जिंतुरकर, भगवान कोकाटे, विश्‍वास पाटील, राजू पाटील, रवी महाले, भानुदास भागे, बाळासाहेब महाले, समाधान पाटील, गंगाराम पाटील यांच्यासह महिला व पुरूष मोठया संख्येने उपस्थित होते.\n'दीपवीर'ला चाहत्यांच्या विनोदी शुभेच्छा\nछ. शिवाजी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न\nश्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, श्री छत्रपती संभाजी विद्यालय व राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर येथुन शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उतुंग भरारी घेतलेल्या दहावी 1995 बॅचचा स्नेहमेळावा विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. छत्रपती संभाजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक जी.जी खोत हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन एन. एस. सोनवणे हे होते.\nयावेळी सी.एन. गोर्डे, सी.आर.गमे, व्ही. के. जेजुरकर, आर. सी .भगत, जी.बी हारदे, व्ही. एन. दिघे, पी. व्ही दिघे, ए.टी. बेल्हेकर, एस. आर. ढोमसे, एम.टी ठवाळ, के. ए. रणशींग, एस. व्ही चांदगुडे, डि.व्ही. मोरे, जी.एम.ठाणगे, टि.एम गाडेकर, बी.एन. चोळके, एस.बी. कातकडे, आर. ए. काळे, एस.व्ही. निळकंठ, पी.के बोठे, दिघे, तेलोरेताई, एस.एच काळे, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह बॅचचे तब्बल 150 विद्यार्थी व विद्यार्थीनी हजर होते. व सर्व 150 विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केली की या मित्रापैकी कुणालाही कधीही काहीही अडचण आली तर एकमेकांना मदत करण्यास सदैव तत्पर राहु.\nकर्मवीर भाऊराव पाटील, सरस्वती, स्व.शंकरराव काळे अशा शिक्षणातील देवतेच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमात आलेल्या मित्रांचा परिचय व सध्या कार्यरत असल्याबद्दल परिचय पार पडला व आपले शाऴेतील अनुभव मित्रांना सांगत जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. पैकी याच बॅचमधील देशसेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये आर्मीतुन निवृत्त झालेले संजय बोरसे, रामनाथ शेलार, बाळासाहेब ढोणे, प्रदिप कोल्हे, विजय कदम, सचिन गोसावी त्याचप्रमाणे निमलष्करी दलातून निवृत्त झालेले प्रकाश थोरात व नेव्हीमधुन निवृत्त झालेले दादासाहेब वाकचौरे यांचा सत्कार तत्कालीन शिक्षकवृंदाकडुन करण्यात आला. यावेळी सी.एन गोर्डे यांनी असे प्रतिपादन केले की, रात्रअभ्यासिका उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना छड्या मारल्याचे दुख आजही मनात वेदना देते. मात्र विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात शाळेचे नाव व आम्हा शिक्षकांचे व्यक्त केलेले ऋण याचा आम्हास सार्थ अभिमान असुन विद्यार्थ्यांचा गर्व वाटत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना भावनाविवश केले.\nजी. जी खोत यांनी अध्यक्षीय भाषणात स्वर्गीय काळे यांनी शाळेला आलेल्या विविध अडचणी व त्यावर मात करण्यासाठी पाठीवर सदैव कौतुकाची थाप टाकली यातुन सक्षम पिढी घडवू शकलो याचा अभिमान वाटतो असे सांगितले. यावेळी तत्कालीन शेख एन.ए यांची सर्व विद्यार्थ्यांनी खुप आठवण काढली त्यांच्या शिस्तीमुळेच आम्ही घडलो अशी प्रतिक्रिया सर्व विद्यार्थ्याकडुन मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालयास रु. 11,000/- ची रोख देणगी सुकदेव काळे यांच्याकडे दिली. त्याचप्रमाणे मुलींच्या बॅचच्यावतीने श्री. छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयास रु, 9500/- ची रोख देणगी जी.जी. खोत यांचेकडे दिली.\nरंजनाताई बेल्हेकर यांना समाजभूषण पुरस्कार\nनेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ.रंजनाताई बेल्हेकर यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिशिंगणापूर येथे झालेल्या कार्यक्रमात समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रसंत हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे, मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील, ना.राम शिंदे, गिरीश महाजन, खा. दिलीप गांधी, आ. शिवाजीराव कर्डीले,आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिका राजळे, आ. भाऊसाहेब कांबळे, संभाजी दहातोंडे यांच्या उपस्थितीत रंजनाताई बेल्हेकर व डॉ.सुरेश बेल्हेकर यांचा यथोचित गौरव करून बेल्हेकर दाम्पंत्याचा सत्कार करून सदरचा समाजभूषण पुरस्कार रंजनाताई बेल्हेकर यांना प्रदान करण्यात आला. व पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह उपस्थितांनी अभिनंदन केले.\nगांधी घराण्याबाहेरचा करून दाखवाच; मोदींचं आव्हान\nरिव्ह्यू: नाळ... मायलेकाच्या भावबंधाची गोष्ट\nहिवाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती\nहिवाळ्याच्या दिवसात विविध आजारांना तोंड द्यावे लागते. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती वाढवल्यास संभाव्य आजारांना दूर ठेवता येते. पाहा व्हिडिओ.\nT20त मिताली 'राज';विराट-रोहितला मागं टाकलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-demands-that-petrol-and-diesel-be-brought-under-gst-immediately-1743849/", "date_download": "2018-11-17T00:41:36Z", "digest": "sha1:EZKNJ75K35IKHXZ44WE6XWLG7HHCYG7J", "length": 12129, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress demands that petrol and diesel be brought under GST immediately | पेट्रोल आणि डिझेल त्वरित जीएसटीच्या कक्षेत आणा- पी चिदंबरम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nपेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणा- पी चिदंबरम\nपेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणा- पी चिदंबरम\nपेट्रोल आणि डिझेल यांचे दर त्यावर असलेल्या करांमुळे वाढत आहेत जर हे दर जीएसटीच्या कक्षेत आणले गेले तर ते कमी होतील असेही चिदंबरम यांनी म्हटले\nपी. चिदंबरम ((संग्रहित छायाचित्र)\nपेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे अशी मागणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत, ते नियंत्रणात आणण्यासाठी जीएसटीच्या कक्षेत आणावेत असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. यासंदर्भातले ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे.\nपेट्रोल आणि डिझेल यांचे दर त्यावर असलेल्या करांमुळे वाढत आहेत. आत्ता असणारे कर कमी करून त्यावर जर जीएसटी लावण्यात आला तर दर नक्कीच कमी होतील आणि सामान्य जनतेला दिलासा मिळेल. त्यामुळे काँग्रेसची ही आग्रही मागणी आहे की केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल हे तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणावे.\nपेट्रोल किंवा डिझेल यांचे दर का वाढले असा प्रश्न विचारण्यात आला की केंद्र सरकार राज्यांकडे बोट दाखवते मात्र त्याला काहीही अर्थ नाही. देशात १९ राज्यांमध्ये भाजपाचेच सरकार आहे मग त्या राज्यांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती का भडकल्या आहेत असाही प्रश्न पी चिदंबरम यांनी उपस्थित केला. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून त्यावर पर्याय काढला पाहिजे असेही त्यांनी सुचवले आहे.\nडॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत घसरली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. या किंमती वाढल्याने महागाई वाढणार हे उघड आहे. त्याचमुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/kdmc-house-corporators-with-weapon-1748856/", "date_download": "2018-11-17T00:38:23Z", "digest": "sha1:G5CABSNI7EVDSFIE6PW5BV4VRGXSBC2W", "length": 12365, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "KDMC house corporators with weapon | कडोंमपा सभागृहात नगरसेवकांची ‘शस्त्र’सोबत! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nकडोंमपा सभागृहात नगरसेवकांची ‘शस्त्र’सोबत\nकडोंमपा सभागृहात नगरसेवकांची ‘शस्त्र’सोबत\nप्रत्येक नगरसेवकाच्या सोबतीला असलेल्या रक्षकांपैकी फक्त एका सुरक्षारक्षकाला पालिकेत प्रवेश आहे.\nकडोंमपाच्या नगरसेवकांच्या वाहनांची पोलिसांनी तपासणी केली.\nसर्वसाधारण सभेतही रिव्हॉल्व्हरसह प्रवेश\nसर्वसाधारण सभेत सोमवारी सत्ताधारी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर नगरसेवकांच्या बेशिस्तीचा आणखी एक नमूना समोर येत आहे. सुमारे ५० ते ६० नगरसेवक पालिकेच्या सभागृहातही कमरेला पिस्तूल लटकवून वावरत असल्याचे समोर येत आहे.\nपालिका सुरक्षा नियमावलीप्रमाणे प्रत्येक नगरसेवकाने महासभेला येताना आपले परवानाधारी अग्निशस्त्र प्रवेशद्वारावरील सुरक्षा दालनात जमा करणे बंधनकारक आहे. प्रत्येक नगरसेवकाच्या सोबतीला असलेल्या रक्षकांपैकी फक्त एका सुरक्षारक्षकाला पालिकेत प्रवेश आहे. अशी नियमावली असताना तीन ते चार नगरसेवक फक्त सुरक्षा दालनात पालिका सुरक्षारक्षकांकडे आपली अग्निशस्त्रे जमा करून सभागृहात प्रवेश करत असल्याचे समोर येत आहे. उर्वरित नगरसेवक रिव्हॉल्व्हर, पिस्तूल घेऊनच सभागृहात बसतात, अशी माहिती पालिकेच्या सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनीच दिली.\nपालिकेतील काही नगरसेवकांमध्ये कट्टर पूर्ववैमनस्य आहे. त्यामुळे एकमेकांवर जरब बसवण्यासाठी हे नगरसेवक अग्निशस्त्र घेऊन सभागृहात शिरतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nकडोंमपाचे तत्कालीन आयुक्त रवींद्रन यांनी नगरसेवकांच्या खासगी सुरक्षारक्षकांच्या वाहनांना पालिकेत प्रवेश बंद केला होता. मात्र, रवींद्रन यांची बदली झाल्यानंतर सुरक्षारक्षकांची मुजोरी पुन्हा वाढली आहे. काही नगरसेवकांकडे १० ते १५ सुरक्षारक्षक आहेत. हे सगळे सुरक्षारक्षक शस्त्रधारी आहेत. काही सुरक्षारक्षक तर स्थायी समितीच्या दालनाबाहेरील खुच्र्यावर बसून असतात.\nपालिका सभागृहात जाणाऱ्या ज्या गेल्या दोन ते तीन वर्षांत कोणत्या नगरसेवकांकडे परवानाधारी शस्त्रे आहेत याची पडताळणी केली जाईल. स्थानिक पोलीस ठाण्यांकडून ही माहिती घेण्यात येईल. त्याप्रमाणे नगरसेवकांकडील शस्त्रे दालनात जमा करण्याची कार्यवाही कठोर केली जाईल.\n– भरत बुळे, साहाय्यक सुरक्षा अधिकारी, कडोंमपा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Plastic-ban-fil-in-Satara/", "date_download": "2018-11-17T00:17:16Z", "digest": "sha1:6XZH6RVW3IGEZGW7A3UENLZJ6I4PPNP5", "length": 8233, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यातील प्‍लास्टिक बंदीचा फज्जा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यातील प्‍लास्टिक बंदीचा फज्जा\nसातार्‍यातील प्‍लास्टिक बंदीचा फज्जा\nसातार्‍यात प्‍लास्टिक बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. सर्वसाधारण सभेचा ठराव बासनात असून नगरपालिकेने प्‍लास्टिक बंदीविरोधात उघडलेली मोहीम अवघ्या दोन वर्षांत गुंडाळण्यात आल्यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.\nराज्य सरकारने प्‍लास्टिक बंदीचा विचार सुरू केला असला, तरी सातारा नगरपालिकेने मात्र दोन वर्षांपूर्वीच शहरात प्‍लास्टिक बंदीचा ठराव केला होता. सातारा शहरातील दुकानदार तसेच किरकोळ विक्रेत्यांना बचतगटांच्या माध्यमातून कापडी, कागदी पिशव्या उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला होता. यादोगोपाळ पेठेपासून या मोहिमेचा दणक्यात प्रारंभ झाला होता. हा उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचावा यासाठी दारोदारी लावलेले स्टिकर आजही प्‍लास्टिकमुक्‍तीची वाट पाहात आहेत. या उपक्रमाचे व्यापारी पेठांमध्ये जाऊन प्रचाराचे जोरजोरात ढोल वाजवण्यास आले होते. सामाजिक संस्थांना सोबत घेऊन त्या वेळच्या पदाधिकार्‍यांनी प्‍लास्टिक बंदीचे आवाहन दुकानदार, विक्रेते, व्यापार्‍यांना केले होते. या उपक्रमाचे फोटोसेशन करून मोठा पब्लिसिटी ड्रामा करण्यात आला. शहरात प्‍लास्टिकच येणार नाही, यावर उपाययोजना करण्यासंदर्भात मोठमोठ्या वल्गना झाल्या होत्या. मात्र, या सार्‍या घटनांचा सवार्र्ंनाच विसर पडला आहे.\nराज्य शासनाने प्‍लास्टिक बंदी केल्यावर सातार्‍यातून किती टन प्‍लास्टिकचा कचरा निर्माण होतो, याचीच चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, सातार्‍यातील प्‍लास्टिक बंदीनंतर दररोज 5 टन निर्माण होणार्‍या कचर्‍याला जबाबदार कोण घनकचरा प्रकल्प चार वर्षांपासून का रखडला घनकचरा प्रकल्प चार वर्षांपासून का रखडला सभेत प्‍लास्टिक बंदीचा ठराव घेऊन पदयात्रा काढून प्‍लास्टिक गोळा करण्यात आले होते. पण, घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे मोहिमेचा फज्जा उडाला आहे. प्‍लास्टिक वापरणार्‍यांवर कारवाई होत नसल्याने या हलगर्जीपणाचा जाब मुख्याधिकारी आणि पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला कोण विचारणार, असा सवाल केला जात आहे.\nप्‍लास्टिकपेक्षा स्वच्छता ठेका महत्त्वाचा\nशासनानेच 50 मायक्रॉनखालील प्‍लास्टिकला बंदी घातली आहे. मात्र, तरीही असे प्‍लास्टिक सातार्‍यात सहज सापडते. सर्रास कारवाई करण्यापेक्षा आरोग्य अधिकारी व भाग निरीक्षक किरकोळ फळविक्रेत्यांवर कारवाई करतात. पालिकेला प्‍लास्टिकपेक्षा कोट्यवधींचा स्वच्छता ठेका कुणाच्या घशात घालायचा हे महत्त्वाचे वाटते, याचेच आश्‍चर्य सातारकरांतून व्यक्‍त होत आहे.\nसातार्‍यातील प्‍लास्टिक बंदीचा फज्जा\nभीषण अपघातात दोन युवक गंभीर\n'एसीबी'कडून सातार्‍यात दुसरी कारवाई\nकराडामध्ये मनसेकडून राज्यमार्गावरील गतीरोधकास विरोध\nभिलारमध्ये रानगवा, सांभराच्या कळपामुळे स्टॉबेरीचे नुकसान\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/good-response-to-the-grape-discussion-organized-by-willowood-at-nashik/", "date_download": "2018-11-17T01:02:28Z", "digest": "sha1:EKUOFMX53TPVVMMY6W2ZD5BEDC4NLCWW", "length": 9117, "nlines": 74, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "नाशिक येथे विलोवुड तर्फे आयोजित द्राक्ष चर्चासत्रास उस्फुर्त प्रतिसाद", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nनाशिक येथे विलोवुड तर्फे आयोजित द्राक्ष चर्चासत्रास उस्फुर्त प्रतिसाद\nनाशिक व पिंपळगाव बसवंत येथे जागतिक दर्ज्याची विलोवुड कंपनीच्या वतीने दिनांक 29 व 30 सप्टेंबर 2018 रोजी द्राक्ष पिकावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते यास द्राक्ष बागायतदार शेतकरी बंधूनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. द्राक्ष पिकात येत असलेल्या अडचणी कीड व रोग आणि सध्याचा बदलत्या वातावरणाचा द्राक्ष पिकावर होणारा विपरीत परिणाम या समस्यावर या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.\nह्या चर्चासत्रात मार्गदर्शक म्हणून विलोवुड कंपनीचे श्री. विवेक रस्तोगी (डी जी एम मार्केटिंग), झोनल मॅनेजर श्री. चंद्रकांत डुमरे, रिजनल मॅनेजर दीपक चिंचवडे पुणे विभाग व ईश्वर पाटील, ओंकार दिग्रसकर, हे उपस्थित होते.\nविवेक रस्तोगी यांनी विलोवुड कंपनीची आत्तापर्यंत ची वाटचाल, GLP लॅब आणि कंपनीचे पेटेंटेड उत्पादने याबद्दल उपस्थिताना सखोल माहिती दिली. चंद्रकांत डुमरे यांनी द्राक्ष बागेतील जमिनीची बिघडत असेलला पोत त्याचे द्राक्ष पिकांवर होणारे दुष्परिणाम आणि त्यावर करावयाची उपयायोजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ईश्वर पाटील यांनी उपस्थित द्राक्ष बागायतदारांना प्रामुख्याने यात द्राक्ष पिकात होणारी मणीगळ, घड जीरणे, उडद्या भुंगेरे व मिलीबग, डाऊनी मिल्ड्यू नियंत्रण यावर विलोवुड कंपनीचे उत्पादने वापरून प्रभावी नियंत्रण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. दीपक चिंचवाडे यांनी फवारणी दरम्यान घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले व काही सुरक्षा कीटचे वितरण केले.\nकार्यक्रमाच्या शेवटी द्राक्ष बागायतदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उपस्थित तज्ञांनी उत्तरे देवून प्रश्नांचे निरसन केले. सदर चर्चासत्रास नाशिक व पिंपळगाव बसवंत भागातील 500 द्राक्ष बागायतदार उपस्थित होते, कार्यक्रमाचे नियोजन श्री. विलास लोढे आणि सूत्रसंचालन ओंकार दिग्रसकर यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासठी मयूर जेऊघाले व टीमने अथक परिश्रम घेतले.\nWillowood विलोवुड grape द्राक्ष Downy mildew डाऊनी मिल्ड्यू\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/38-lakh-farmers-account-direct-amount-deposits-cm-devendra-fadnavis/", "date_download": "2018-11-17T00:00:55Z", "digest": "sha1:DDHNRBGDX2RP6VVNAMVD2LG2KEZL7WHA", "length": 8634, "nlines": 74, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपावसाळी अधिवेशन @ नागपूर\n३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचे पीक विमा, पीक रोग नुकसानीचे सर्व पैसे देणार\nशासन शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम तसेच बोंडअळी, तुडतुडा रोग नुकसान भरपाई आदीबाबतचे सर्व पैसे देणार आहे. यातील नुकसान भरपाईबाबत ४४ लाख शेतकऱ्यांपैकी ३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली आहे. सरासरी १२ हजार प्रति हेक्टर प्रमाणे ही रक्कम देण्यात आली आहे. उर्वरितांच्याबाबत कार्यवाही सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.\nबियाणे कंपनीच्या संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी लागतो. यात १४ लाख शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. त्यातील ८ लाख ८ हजार अर्जांवर कॉसी ज्युडीशियल प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी कायद्यानुसार केवळ ७० लोकांना प्राधिकृत केले होते. त्यात बदल करुन १७०० लोकांना नियुक्त केले. त्यांच्यामार्फत क्षेत्रभेटी (फिल्ड व्हिजीट) करण्यात आल्या. तसेच यातील १ लाख ५५ हजार अर्ज निकाली काढले. त्यांना ९६ कोटी ३० लाख रुपयांची मदत दिली असून साधारणत: ८ ते १५ हजार रुपये प्रती हेक्टर अशी सरासरी नुकसान भरपाई मिळाली आहे. उर्वरित अर्जांबाबत एक महिन्यात प्रक्रिया पूर्ण केली जाईल.\nतसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण मदत निधी (एनडीआरएफ)ची वाट न पाहता राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) निधीतून १ हजार ९ कोटी रुपयांची मदत दिली आहे. यात १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरी वाटप केले आहेत. तसेच संबधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार अजूनही मदत दिली जात आहे. एनडीआरएफचा तिसरा हप्ता १५ दिवसांत देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/empowerment-of-farmers-through-skill-development/", "date_download": "2018-11-17T00:00:09Z", "digest": "sha1:67H52I4LANQSC2YZ4FLYWOEVAQXLR2PM", "length": 12407, "nlines": 77, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कौशल्य विकासाद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकौशल्य विकासाद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण\nनाशिक: शेती क्षेत्रात कौशल्य विकासाची आवश्यकता असून कौशल्य विकासाद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात येईल आणि त्यासाठी कृषी उत्पादक कंपन्यांची मदत घेण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nदिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजन, सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शितल सांगळे, महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, पोलीस अधीक्षक संजय दराडे, सह्याद्रीचे विलास शिंदे आदी उपस्थित होते.\nश्री. फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेद्वारे तीन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. कृषी उत्पादक कंपनीमुळे एकत्रितपणे मोठ्या बाजारपेठेत जाता येते आणि चांगली गुंतवणूकदेखील करता येते. मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादक कंपन्या उभ्या केल्या आणि त्यांची क्षमता वाढविली तर अनुकूल परिवर्तन होईल, तसेच आंतरराष्ट्रीय बाजाराला आवश्यक उत्पादन घेता येईल.\nशेतीची केवळ उत्पादकता वाढविली आणि विपणनावर लक्ष दिले नाही तर परिस्थिती बदलता येणार नाही. पूर्वजांनी निसर्गचक्र जाणून आणि मातीशी नाते जोडून वैज्ञानिक दृष्टीकोनातून शेती केली. कालांतराने शेती पद्धतीत नाविन्य न आणल्याने अनेक वाण लुप्त झाले. निसर्गचक्र बदलल्यावर शेती संकटात जाऊ लागली. ही परिस्थितीत बदलण्यासाठी शासन आणि शेतकरी एकत्रित येण्याची गरज आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याची संघटित शक्ती कशी काम करते याचा प्रत्यय आला आहे. शेतकरी एकत्रित येऊन जगाची बाजारपेठ काबीज करू शकतो हे दाखवून दिले आहे. सह्याद्रीप्रमाणे राज्याच्या इतरही भागात असे प्रयोग करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री म्हणाले, शासनाने हमी भावाद्वारे गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी केली आहे. मात्र केवळ यामुळे समृद्धी येणार नसून शेतकऱ्याला बाजाराशी जोडण्याची गरज आहे. प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देऊन शेतमालाला बाजार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.\nश्री. पवार यांनी शासनाने कौशल्य विकासाची महत्वाकांक्षी योजना राबविल्याचे सांगितले. गटशेतीला प्रोत्साहन देतानाच शेतमालाचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवारमुळे शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले.\nयावेळी श्री.शिंदे यांनी सादरीकरणाद्वारे सह्याद्री फार्मर्स कंपनीविषयी माहिती दिली. तर अमोल बिरारी यांनी ‘भविष्यातील महाराष्ट्र’ या विषयावर सादरीकरण केले. यावेळी महा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 21 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री फार्मर्स कंपनीला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-ker-bhekurli-grampanchayat-election-uncontested-74242", "date_download": "2018-11-17T00:40:36Z", "digest": "sha1:KSCUSKHXY67XOYDGE5D5RF7ND7KQS5C6", "length": 16516, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg news ker bhekurli Grampanchayat election Uncontested केर भेकुर्ली ग्रामपंचायत बिनविरोध | eSakal", "raw_content": "\nकेर भेकुर्ली ग्रामपंचायत बिनविरोध\nमंगळवार, 26 सप्टेंबर 2017\nदोडामार्ग - केर भेकुर्ली (ता. दोडामार्ग) ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा ६५ वर्षांनंतर यंदाही कायम राखण्यात यश आले आहे. भेकुर्लीवासीयांनी थेट जनतेतून निवडून येणारा सरपंचही बिनविरोध निवडून देत राज्यासमोर आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीसाठी १६ ऑक्‍टोबरला मतदान होते; पण गावकऱ्यांनी अर्ज भरण्यापूर्वीच सोमवारी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली.\nदोडामार्ग - केर भेकुर्ली (ता. दोडामार्ग) ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा ६५ वर्षांनंतर यंदाही कायम राखण्यात यश आले आहे. भेकुर्लीवासीयांनी थेट जनतेतून निवडून येणारा सरपंचही बिनविरोध निवडून देत राज्यासमोर आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीसाठी १६ ऑक्‍टोबरला मतदान होते; पण गावकऱ्यांनी अर्ज भरण्यापूर्वीच सोमवारी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली.\nगेली दहा वर्षे सरपंच, उपसरपंचपद भूषवून गावाला आदर्श गावाच्या पंक्तीत बसविण्यासाठी झटणाऱ्या प्रेमानंद देसाई यांनी निवडणुकीपासून दूर राहात राजकारणापासून अलिप्त अशा नव्या चेहऱ्यांना संधी दिली. ग्रामपंचायतीवर कुठल्याच राजकीय पक्षाचा दावा असणार नाही. आदर्श गाव विकास पॅनेलचीच ग्रामपंचायत, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nसत्तेची धुंदी अनेकांना वेडीपिसी करते. खालच्या पातळीवरचे राजकारण होते. ग्रामपंचायत निवडणुकीतही रक्ताच्या नात्यांमध्येही कलह निर्माण केला जातो. गावपातळीवरच्या त्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्यातरी सत्ता, पैसा आणि मसल पॉवरच्या जोरावर राजकारणी नको तितका हस्तक्षेप करून गावातील शांतता आणि सलोखा बिघडवून टाकतात. त्यावर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करून शांतता, सलोखा, नातेसंबंध सुस्थितीत ठेवून गावविकासाचा गाडा सर्वसंमत्तीने हाकणे, हा चांगला पर्याय असतो. पण अनेक राजकीय पुढाऱ्यांची ईर्षा आणि इगो त्या आड येतो. जेथे पिढ्यान्‌पिढ्या शांतता नांदली ती गावे अंतर्गत वैमनस्याने धुमसत राहतात. बहुतेक ठिकाणी अशी स्थिती असताना केर भेकुर्लीवासीयांनी आपली ग्रामपंचायत बिनविरोध करून संधीसाधू राजकारण्यांना चपराक दिली आहे.\nकेर येथील चव्हाटा मंदिरात गाव बैठक झाली. त्यात एकमुखी निर्णय होऊन सरपंच, उपसरपंच, सदस्यांची निवड झाली. यंदापासून सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार आहे. साहजिकच प्रत्येक गावात रस्सीखेच आहे. अशा स्थितीत केर भेकुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच व अन्य सदस्य बिनविरोध निवडून येणे नक्कीच कौतुकास्पद आहे.\nकेर भेकुर्ली कार्यकारिणी -\nसरपंच - मीनल मोहन देसाई, उपसरपंच - महादेव भिकाजी देसाई, सदस्य - लक्ष्मण बयो लांबर, वैष्णवी विश्‍वनाथ खानोलकर, गौतमी गंगाराम देसाई, रुक्‍मिणी मुकुंद नाईक, जगन्नाथ शंकर देसाई, पूनम बाळकृष्ण देसाई.\nप्रेमानंद देसाई यांचा सत्तात्याग\nग्रामपंचायतीने प्रेमानंद देसाई यांच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या काळात जवळपास सतरा पुरस्कार पटकावले. लाखो रुपयांची बक्षिसे मिळविली आहेत. यावेळी त्यांनी केर भेकुर्ली गावाचा आदर्श गाव असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. गावाने आदर्शवत काम वेळोवेळी केले आहे. या सर्व वाटचालीत जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची साथ मिळाली. गावानेही एकोपा राखत विकासासाठी साथ दिली. त्याबद्दल सरपंच श्री. देसाई यांनी सर्वाचे आभार मानले आणि यापुढेही गावविकासासाठी नवा डाव मांडणाऱ्या सगळ्या नव्या गड्यांना सर्वतोपरी साथ मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nविलास मुत्तेंमवारांना \"फटाके' नागपूर : पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. त्यांना...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maratha-kranti-morcha-andolan-news/", "date_download": "2018-11-17T01:14:13Z", "digest": "sha1:J34CCET6RHD45NK6SY3ASZLYY77IJ4V4", "length": 7765, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षणावर हायकोर्टात आज होणार सुनावणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा आरक्षणावर हायकोर्टात आज होणार सुनावणी\nमुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभरात उमटलेल्या हिंसक आंदोलनांची दखल घेत मुंबई हायकोर्टात आज मराठा आरक्षणा संदर्भात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यभरातील आंदोलनांची बाब कोर्टाच्या नजरेस आणून दिली आहे, तसेच आत्तापर्यंत सात तरूणांनी आत्महत्या केल्याचीही माहीती पाटील यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली होती. त्यामुळे याचिकेवरील सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती करण्यात आली होती.\nयानंतर कोर्टाने आज या प्रकरणाची सुनावणी घ्यायचा निर्णय घेतला आहे. हायकोर्टानं राज्य सरकारला ३१ जुलैपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.\nमराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात डिसेंबर २०१७ मध्ये दाखल करण्यात आली होती.दरम्यान आज न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nमराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला\nलोकसभा निवडणुकीनंतर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल-चंद्रशेखर राव\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pimpari-chinchwad-news-two-children-drowned-ganesh-immersion-procession-70490", "date_download": "2018-11-17T00:38:05Z", "digest": "sha1:VXE3GT7H76WDTOQCA3NMW3DMEUROC4GS", "length": 10416, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Pimpari Chinchwad News two children drowned Ganesh immersion procession पिंपरीमध्ये मुळा नदीत दोन मुले बुडाली | eSakal", "raw_content": "\nपिंपरीमध्ये मुळा नदीत दोन मुले बुडाली\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nपिंपरी : जगताप डेअरी कस्पटेवस्ती येथे मुळा नदीत गणेश विसर्जन करताना दोन मुले बुडाल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.\nपिंपरी आणि पुणे अग्निशमन पथकाकडून मुलांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक अग्निशामक अधिकारी उदय वानखडे यांनी दिली.\nसोनाजी शेळके (वय 15) आणि पवन वरखड (वय 17) अशी या दोन मुलांची नावे असल्याचे समजले आहे.\nपिंपरी : जगताप डेअरी कस्पटेवस्ती येथे मुळा नदीत गणेश विसर्जन करताना दोन मुले बुडाल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.\nपिंपरी आणि पुणे अग्निशमन पथकाकडून मुलांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक अग्निशामक अधिकारी उदय वानखडे यांनी दिली.\nसोनाजी शेळके (वय 15) आणि पवन वरखड (वय 17) अशी या दोन मुलांची नावे असल्याचे समजले आहे.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nपुणे शहरात नीचांकी तापमान\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nबेस्टचा 769 कोटी तुटीचा अर्थसंकल्प मंजूर\nमुंबई - बेस्ट उपक्रमाचा सन 2019-20चा 769 कोटी 68 लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प शुक्रवारी रात्री उशिरा बेस्ट समितीमध्ये मंजूर झाला. बेस्टचा...\nएमआयडीसीतील रस्त्यांच्या कामांना मुहूर्त\nपिंपरी - गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेले एमआयडीसीतील रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण वेगात सुरू झाले आहे. त्यामुळे रस्ते प्रशस्त होत असून,...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/pagination/19/0/0/125/6/marathi-songs", "date_download": "2018-11-17T01:22:29Z", "digest": "sha1:SX3Q4UJJR3QICNJD5Y7HDBVENSBWMC7S", "length": 9849, "nlines": 129, "source_domain": "www.gadima.com", "title": "Popular Marathi Songs | लोकप्रिय मराठी गाणी | Ga Di Madgulkar (GaDiMa) | Marathi MP3 Songs", "raw_content": "\nजसा जन्मतो तेज घेऊन ताराजसा मोर घेऊन येतो पिसारा\nतसा येई घेऊन कंठात गाणेअसा बालगंधर्व आता न होणे\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nया विभागात उपलब्ध गाणी : 132 (पान 6)\n१२८) वारा सुटे सुखाचा | Vara Sute Sukhacha\n१३०) वृंतावनी कोणी बाई | Vrudawani Koni Bai\n१३१) वारीयाने कुंडल हाले | Wariyane Kundal Hale\nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/201/Awadasi-Tu.php", "date_download": "2018-11-17T01:17:31Z", "digest": "sha1:WHWKOQNHVNKJSWQPDBIIGMEAJNSHDLTD", "length": 8668, "nlines": 148, "source_domain": "www.gadima.com", "title": "Awadasi Tu | आवडसी तू | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nनास्तिक ठरवी देवच भक्ता\nपतिव्रता मी तरि परित्यक्ता\nपदतळी धरित्री कंप सुटे\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nआवडसी तू, आवडसी तूच\nएक ध्यास तुझा घेतला, आवडसी तू \nआवडतो तुजसी तसा वेष गडे घातला\nवेष गडे घातला, आवडसी तू \nआवडते तुजसी तसे रूप दिसो साजरे\nआवडते तुजसी तसे हास्य फुलो लाजरे\nगीत नव्हे, ओठांतून भाव फुटे\nमाझ्यावर मोहिनीचे मंत्र मीच फुंकिले\nआगमनाआधी तुला पूर्णपणे जिंकिले\nआवडिच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला\nतूच एक नाथ मला, मीच तुझी सहचरी\nआधारा अधीर सख्या देहलता नाचरी\nभेट ठरो जन्मागाठ शुभमुहूर्त साधला\nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nअंगणी गंगा घरात काशी\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/171", "date_download": "2018-11-17T01:00:00Z", "digest": "sha1:OEIHMKXCGKIQJPTRRMFVI4CTTLAAIH57", "length": 5183, "nlines": 88, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "तोच चंद्रमा विराट | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nचाल: तोच चंद्रमा नभात\nदेह घेर हा अफाट\nगेली आज ती कुठे\nपाव तोच तेच वडे\nभूक ती गेली कुठे\nतरीही मस्त खाउनी हा\nSelect ratingGive तोच चंद्रमा विराट 1/10Give तोच चंद्रमा विराट 2/10Give तोच चंद्रमा विराट 3/10Give तोच चंद्रमा विराट 4/10Give तोच चंद्रमा विराट 5/10Give तोच चंद्रमा विराट 6/10Give तोच चंद्रमा विराट 7/10Give तोच चंद्रमा विराट 8/10Give तोच चंद्रमा विराट 9/10Give तोच चंद्रमा विराट 10/10\n‹ तू तेंव्हा जोशी अनुक्रमणिका दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/machtpolitik", "date_download": "2018-11-17T01:13:43Z", "digest": "sha1:CALDVU5ARX5ORHQPOA4V5UIXTKFPCIR6", "length": 7204, "nlines": 136, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Machtpolitik का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nMachtpolitik का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Machtpolitikशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Machtpolitik कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nMachtpolitik के आस-पास के शब्द\n'M' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Machtpolitik का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Prepositions' के बारे में अधिक पढ़ें\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/balapur-akola-news-cow-meat-transport-vehicle-seized-70937", "date_download": "2018-11-17T01:13:22Z", "digest": "sha1:UDNDHORCW72Y23PB6ZEZY2V2WAD7P7PN", "length": 13143, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "balapur akola news cow meat transport vehicle seized गोवंश मांसाची वाहतूक करणारे वाहन जप्तं | eSakal", "raw_content": "\nगोवंश मांसाची वाहतूक करणारे वाहन जप्तं\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nबाळापूर, (अकोला) - शेकडो किलो मांसाची अवैद्य वाहतूक करताना दोघांना उरळ पोलीसांनी ताब्यात घेतले असून वाहनासह गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे.\nगोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असला तरी मांसाची विक्री वा वाहतूक र सहजपणे होत असल्याचा प्रकार पुढे येत आहे.\nआज सकाळी उरळ पोलीसांनी लोहारा येथे पकडलेल्या मुद्देमालाची किंमत 2 लाख विस हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबाळापूर, (अकोला) - शेकडो किलो मांसाची अवैद्य वाहतूक करताना दोघांना उरळ पोलीसांनी ताब्यात घेतले असून वाहनासह गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे.\nगोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असला तरी मांसाची विक्री वा वाहतूक र सहजपणे होत असल्याचा प्रकार पुढे येत आहे.\nआज सकाळी उरळ पोलीसांनी लोहारा येथे पकडलेल्या मुद्देमालाची किंमत 2 लाख विस हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊनही गोमांसाची वाहतूक आणि विक्री केली जात आहे. हातरुण येथील कसाया कडून गोवंशाची कत्तल केली जात असून आजु-बाजुच्या परीसरात त्याची विक्री होते. उरळ पोलीसांनी यापुर्वी हातरुण येथील कसायांवर कारवाई केली आहे. तर स्थानीक गुन्हे शाखेने देखील कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली जनावरे ताब्यात घेतली होती.\nआज लोहारा येथील नागरीकांनी या बाबत उरळ पोलिसांना माहिती देताच पोलीसांनी तातडीने लोहारा येथे धाव घेऊन ओमनी इको एम एच 30 ए ए 1869 या वाहनिची तपासणी केली.\nत्या वेळी त्यात शंभर किलो गोवंश मांस असल्याचे निदर्शनास आले. वाहनातील मो.हानिफ, शे.साबीर (रा.हातरुण) या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.\nअवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्यावर वाहन व गोवंश मांस उरळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या कारवाईत दोन लाख विस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. हि कारवाई उरळ ठाणेदार सोमनाथ पवार, पोलीस कर्मचारी संजय वानखडे, जयेश शिंगारे, यांनी केली.\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nइचलकरंजीत तरूणाचा निर्घृण खून\nइचलकरंजी - येथील वखार भागात एका युवकाचा चाकूने सपासप सुमारे 14 वार निर्घुन खून केला. आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सनी संजय आवळे (...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nनांदेड : गणपूर गावात दरोडेखोरांचा हैदोस\nनांदेड : अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात रात्री दरोडेखोरांनी एक घर लुटले आहे. या दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून 1 लाख 71 ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/566/Galyachi-Sapanth-Tula-Jivalaga.php", "date_download": "2018-11-17T01:17:49Z", "digest": "sha1:YGPHHIQB2FPAQC7EGQ3QICR5EPZHPISB", "length": 10653, "nlines": 150, "source_domain": "www.gadima.com", "title": "Galyachi Sapanth Tula Jivalaga -: गळ्याची शपथ तुला जिवलगा : ChitrapatGeete-Normal (Ga.Di.Madgulkar|Manik Varma|) | Marathi Song", "raw_content": "\nउद्धवा अजब तुझे सरकार\nलहरी राजा प्रजा आंधळी,अधांतरी दरबार\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nगळ्याची शपथ तुला जिवलगा\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nगळ्याची शपथ तुला जिवलगा, तुला जिवलगा\nमुखी सुधेचा कलश लाविला\nएकहि नाही घोट घेतला\nनकोस घेऊ असा हिसकुनी नकोस देऊ दगा\nवेल प्रीतिची तूच लाविली\nरुजली, फुटली, फुलू लागली\nनको चुरगळू असा कठोरा तूच राखिली निगा\nतहान हरली भूकहि हरली\nएकच आशा मनात उरली\nपुन्हा बोल ती नाजुक भाषा तूच जिवाचा सगा\nआदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.\nघोटीव शरीर लाल पीळदार\nहळूच कोणी आले गं\nहरवले माझे काही तरी\nहेच ते ग तेच हे\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/muraguda-Shivraj-equipment-Country-selection-issue/", "date_download": "2018-11-17T01:12:49Z", "digest": "sha1:PLG2YB5Y3EP7F7ESVOOX7NLJJZBDBLE4", "length": 6145, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘शिवराज’च्या उपकरणांची देशात ‘टॉप थर्टी’त निवड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘शिवराज’च्या उपकरणांची देशात ‘टॉप थर्टी’त निवड\n‘शिवराज’च्या उपकरणांची देशात ‘टॉप थर्टी’त निवड\nदेशपातळीवरील अटल मॅरेथॉन 2017 स्पर्धेसाठी देशातून दहा हजार शाळांच्या सहभागी उपकरणांमधून 100 शाळा दिल्ली येथे प्रकल्प सादरीकरणासाठी निवडण्यात आल्या होत्या. तेथे नुकत्याच 100 शाळांमधून ‘टॉप थर्टी ’ शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजने सादर केलेल्या ‘सांडपाण्यापासून ऊर्जा निर्मिती’ प्रकल्पाची ‘पाणी व्यवस्थापन’ विभागात देशात तिसर्‍या क्रमांकाने निवड झाली आहे. त्यामुळे शिवराजच्या शिरपेचात मानाचा आणखीन एक तुरा खोवला गेला\nनीती आयोगाद्वारे या वर्षीपासून विज्ञाननिष्ठ द‍ृष्टिकोन वाढावा म्हणून देशपातळीवर अटल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत ऑनलाईन माहिती व व्हिडीओ सादर करायचा होता. ही स्पर्धा सहा विभागांत घेण्यात आली होती. यामध्ये स्वच्छ भारत, क्लीन एनर्जी, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, वैद्यकीय, कृषी विज्ञान अशा विभागात स्पर्धा घेण्यात आली. शिवराजने ‘पाणी व्यवस्थापन’ प्रकारात ‘सांडपाण्यापासून ऊर्जा निर्मिती’ आपला प्रकल्प सादर केला होता.\nत्याचा अंतिम निकाल जानेवारीत एटीएलचे प्रमुख डॉ. रामानंद यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जाहीर केला. यामधून देशभरातून 100 शाळा दिल्ली येथे होणार्‍या प्रकल्प सादरीकरणासाठी निवडण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्रातून सहा शाळांची निवड झाली असून त्यामध्ये शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा समावेश झाला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील निगडी येथील शाळा व कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूडच्या शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजची निवड झाली आहे. या प्रकल्प तयारीसाठी प्राचार्य महादेव कानकेकर, लॅबचे इनचार्ज प्रा. उदय शेटे, उपकरण मार्गदर्शक प्रा. पी. पी. पाटील, प्रा. टी. एस. मेटकरी तसेच प्रथमेश शेटे, कुमारी अनुजा पाटील, मयुरी कोळी, मुबिना शिकलगार या विद्यार्थ्यांनी उपकरण बनविले आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/former-congress-chief-soniya-gandhi-meets-dr-patangrao-kadam-in-lilavati-hospital/", "date_download": "2018-11-17T01:01:29Z", "digest": "sha1:PN7PU4K4VH6HB43DTOPZKVMZBYPKCC5T", "length": 2795, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोनिया गांधी यांनी डॉ.पतंगराव कदम यांची भेट घेतली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सोनिया गांधी यांनी डॉ.पतंगराव कदम यांची भेट घेतली\nसोनिया गांधी यांनी डॉ.पतंगराव कदम यांची भेट घेतली\nकडेगाव : शहर प्रतिनिधी\nमाजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गाधी लिलावतीमध्ये दाखल झाल्या आहेत.\nडॉ.कदम यांना काही दिवसापासून मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांचे कुटुंबीयांनी सांगितले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Ajit-Pawar-review-of-the-work/", "date_download": "2018-11-17T00:53:02Z", "digest": "sha1:2E774YKL4WKOFCXCKWMLLRVIFGM5XMHD", "length": 8080, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अजित पवारांकडून कामकाजाचा आढावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › अजित पवारांकडून कामकाजाचा आढावा\nअजित पवारांकडून कामकाजाचा आढावा\nसातार्‍याच्या दौर्‍यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला. आ. अजित पवार शुक्रवारी कार्यक्रमानिमित्त सातारा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आ. शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब सोळस्कर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी गर्दी दिली. यावेळी बारामतीहून आलेल्या कार्यकर्त्यांना जरी तुम्ही मला निवडून दिले असले तरी सातार्‍यातही कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. आपण 7 तारखेला भेटू असे म्हणत वाटेला लावले.\nसज्जनगड येथील रामदास स्वामी संस्थानचे विश्‍वस्त सु.ग. उर्फ बाळासाहेब स्वामी यांना पाणी पुरवठा योजनेबाबत माहिती विचारली. यावर बाळासाहेब स्वामी यांनी माहिती सांगितली. गडावर पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओघ वाढल्यास निर्माण होणार्‍या कचर्‍याबाबत काय नियोजन केले असे विचारले असता स्वच्छतेसाठी 4 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.\nत्यानंतर शुक्रवारी झालेल्या डीपीसीचा आढावा त्यांनी घेतली. सर्व पदाधिकार्‍यांना डीपीसी कशी झाली असे विचारल्यांनतर संजीवराजे यांनी आ. शिंदे व डॉ. येळगावकर यांचे जरा वाजले असे सांगितले. यावर आ. पवारांनी डॉ. येळगावकर हे शासकीय निमंत्रित सदस्य आहेत. त्यांनी फक्त जिल्ह्यापुरतेच बोलायला हवे होते. डीपीसी सोडून राजकीय विषयाला त्यांनी हात कशाला घालायचा. डीपीसीतून काहीच कामे होत नसल्याचे आ. शिंदे यांनी त्यांना सांगितले.\nत्यावर अजित पवार यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत माझ्याकडे उर्जा खाते असताना मागेल त्याला वीज कनेक्शन देण्यात येत होते. कामांसाठी निधी पडू दिला नाही. मात्र, आताचे उर्जामंत्री थकीत बील भरल्याशिवाय वीज कनेक्शन देणार नसल्याचे सांगतात. पश्‍चिम महाराष्ट्रात जास्त कनेक्शन दिली आहेत आता विदर्भात दिली पाहिजे, अशी भूमिका घेतली. परंतु, विदर्भात 10 हजार कनेक्शन देत असाल तर प. महाराष्ट्रात किमान 2 हजार तरी कनेक्शन द्यावे असे सांगितले.\nदरम्यान, आ. अजित पवार शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर त्यांचे लक्ष दिनदर्शिकेवर गेले. जुन्याच वर्षाची दिनदर्शिका असल्याने ते चांगलेच संतापले. त्यानंतर त्यांनी कर्मचार्‍यांना दिनदर्शिका बदलण्याचे आदेश दिले. त्यावर पक्षाची दिनदर्शिका न लावता शासकीयच दिनदर्शिका लावा, असे सांगत कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली.\nभांडू नका चांगले काम करा\nमहिला आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांना चांगले काम करा, भांडू नका असा सल्लाही अजितदादांनी दिला.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/shivendraraje-comment-on-udayanraje-in-ncp-hallabol-march/", "date_download": "2018-11-17T01:01:52Z", "digest": "sha1:J4YAGKBTGIVQCFL4R6E63MMNVT5OMLNS", "length": 6467, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गर्दी पहा, कुणी स्वतःला सातारचा मालक समजू नये : शिवेंद्रराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › गर्दी पहा, कुणी स्वतःला सातारचा मालक समजू नये : शिवेंद्रराजे\nगर्दी पहा, कुणी स्वतःला सातारचा मालक समजू नये : शिवेंद्रराजे\nगांधी मैदानावरील सभेला आ. शिवेंद्रराजेंनी अभूतपूर्व गर्दी जमवली होती. शिवेंद्रराजे भाषणाला उठल्यानंतर तरूणांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. याच घोषणाबाजीत त्यांचे भाषण सुरू झाले. शिवेंद्रराजे नेहमीच्या संयमी भाषेने बोलतील असे वाटत असतानाच शिवेंद्रराजेंनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. ते म्हणाले, अजितदादा, गर्दी पहा, तुम्ही म्हणत होता रॅली नको सभेला उशीर होईल पण आम्हालाही तुम्हाला दाखवून द्यायचे होते सातार्‍यात आजही राष्ट्रवादी व स्व. भाऊसाहेब महाराजांचे विचार जिवंत आहे. त्यामुळे मी सातार्‍याचा मालक आहे, असे कुणीही समजू नये.\nशिवेंद्रराजेंनी भाषणाच्या सुरूवातीलाच खा. उदयनराजेंचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, हे दाखवण्यासाठी रॅली काढणे गरजेचे होते. सातारा जिल्ह्याचे राजकीय चित्र वेगळे दाखवले जात आहे. पण हे चित्र कशाने वेगळे दाखवले जात आहे याचा विचार करण्याची दादा तुमची जबाबदारी आहे. सातार्‍यात चूल आम्ही मांडायची, सरपण आम्ही आणायचे, काडीपेटी आम्ही आणायची, स्वयंपाक आम्ही करायचा आणि जेवायच्या पंक्तीला दुसराच येवून बसणार, आमच्या आधी ताव मारणार आणि कसे बनवले जेवण हे सांगत सुटणार हे यापुढे सहन करणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे. पक्षाने याचा विचार केला पाहिजे, अशा शब्दात आ. शिवेंद्रराजे यांनी खा. उदयनराजेंवर हल्लाबोल चढवला.\nशिवेंद्रराजेंच्या भाषणाचा संदर्भ देत आ. जयंत पाटील म्हणाले, आ. शिवेंद्रराजेंना मी वरिष्ठ आहे. ते तरूण आहेत. पूर्वी ते सर्व गोष्टी समजूतीने घेत होते. मात्र, आता ते कधी नव्हे इतके आक्रमक झाले आहेत. सातार्‍यात निघालेली रॅली आणि गर्दीमुळे त्यांचा आक्रमकपणा दिसत आहे. हा आक्रमकपणा कायम ठेवण्यासाठी त्यांनी त्यांची दाढी तशीच ठेवावी.यापुढे जो आडवा येईल, त्याची बिन पाण्याने करायची तयारी आ. शिवेंद्रराजे यांनी ठेवावी.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/50768", "date_download": "2018-11-17T00:42:10Z", "digest": "sha1:TL3JWPG5REDBJL7GWVRFPFJDHZK3BYKD", "length": 5239, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोणाशी तरी बोलायचंय या विभागात कुठली प्रवेशिका तुम्हाला आवडली? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोणाशी तरी बोलायचंय या विभागात कुठली प्रवेशिका तुम्हाला आवडली\nकोणाशी तरी बोलायचंय या विभागात कुठली प्रवेशिका तुम्हाला आवडली\nसारिका चितळे - मलाही कोतबो - सौ. शशीकला सहस्त्रबुद्धे\nअगो - मलाही कोतबो : टफी -\nवेदिका - मलाही कोतबो- शेल्डन कूपर\nस्पार्टाकस - मलाही कोतबो : शेरलॉक होम्स\nतुमचा अभिषेक - मलाही कोतबो - ऐश्वर्या राय @ मोहोब्बते\nधूम फेम अली - गण्या - मलाही कोतबो\nजिगीषा : मलाही कोतबो: अदिती -\nकविता१९७८ - मलाही कोतबो - सुरेश कुडाळकर\nकेदार१२३ मलाही कोतबो मी एक झाड\nफारएण्ड - मलाही कोतबो - एक साईड व्हिलन\nआशिका: मलाही कोतबो: खानदानी बडी बहू\nप्रदीपा मलाही कोतबो - गणपती बाप्पा\nबेफिकीर - मलाही कोतबो - आदित्य देसाई\n\"मी अनन्या - मलाही कोतबो : डोरेमॉन\".\nमाँ - सीमंतिनी - मलाही कोतबो\nनिर्मल - मलाही कोतबो: भागीरथी गोखले\nmanee - मलाही कोतबो : संता सिंग\nअरुंधती कुलकर्णी - मलाही कोतबो : मी एक डुप्लिकेट आयडी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66581", "date_download": "2018-11-17T00:39:42Z", "digest": "sha1:WPA6O7WKWNXTXV6EHBT57MAS3IAOVUF6", "length": 9281, "nlines": 204, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तेव्हा माघार घ्यावी ..... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तेव्हा माघार घ्यावी .....\nतेव्हा माघार घ्यावी .....\nजेव्हा संपतात सारी नाती\nतेव्हा पुरावे मागू नयेत\nकधी काळी असतो आपण\nपण कधीतरी नजरच होते\nका करून घ्यावेत स्वतःला\nतेव्हाच नियती दान करते\nम्हणून सगळं संपत तेव्हा....\nकविता चोरीची आहे असे म्हणतो.\nयोग्य ती कारवाई करावी.\nहि कविता तुम्ही लिहीली आहे का\nहि कविता तुम्ही लिहीली आहे का काही दिव्सांपूर्वी व्हॉट्स अ‍ॅप वर वाचली आहे.\nही कविता मला व्हॉट्सप वर आली\nही कविता मला व्हॉट्सप वर आली आहे.\nजेव्हा संपतात सारी नाती\nतेव्हा पुरावे मागू नयेत\nकधी काळी असतो आपण\nपण कधीतरी नजरच होते\nका करून घ्यावेत स्वतःला\nतेव्हाच नियती दान करते\nम्हणून सगळं संपत तेव्हा....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/author/author1/page/9/", "date_download": "2018-11-17T00:36:42Z", "digest": "sha1:OKS4M4Z42ZELM64AEXZCMUC2PKPOUW47", "length": 2815, "nlines": 32, "source_domain": "socialmarathi.com", "title": "author1, Author at Social Marathi - Page 9 of 9", "raw_content": "\n ही एक युक्ती वापरा आणि पहा कमाल.\nकेस गळणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. बर्याच लोकांना याचा त्रास असतो. त्यांना रोज उशीवर, फरशीवर , कंगव्यात किंवा खांद्यावर शेकड्याने तुटके केस दिसून येतात.अंघोळ करतानाही लोकांचे अनेक …\nजेव्हा पाकिस्तानात मुसलमान बनून राहणाऱ्या एका भारतीय गुप्तहेराला एका दाडीवाल्याने ओळखले : बघा काय घडले नंतर…\nजेव्हा पाकिस्तानात मुसलमान बनून राहणाऱ्या एका भारतीय गुप्तहेराला एका दाडीवाल्याने ओळखले : बघा काय घडले नंतर… भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांचे अनेक किस्से सगळ्यांनाच माहित आहेत. देशाचे हे …\nसकाळी उपाशी पोटी लसणाची पाकळी खाल्ल्याने काय होते : बघा फोटोवर क्लिक करून\nप्रकृती चांगली राहाण्यासाठी महागड्या पोषक सप्लीमेंट्सचाच वापर करायला हवा असं जरुरीचं नाही , किंबहुना आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले अनेक पदार्थ असे आहेत ज्यांचा योग्य वापर केल्यास आपलं स्वास्थ्य उत्तम राहू …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-16T23:57:26Z", "digest": "sha1:K4TNOD2WJB7AEOKDOQOH3XJVUKH3X2CA", "length": 6444, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लालूंच्या अंतरीम जामीनाला मुदतवाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलालूंच्या अंतरीम जामीनाला मुदतवाढ\nरांची – चारा घोटाळा प्रकरणात कारावासाची शिक्षा झालेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मंजुर झालेल्या अंतरीम जामीनाची मुदत 27 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. 24 ऑगस्ट रोजी त्यांच्या नियमीत जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.\nउच्च न्यायालयाने गेल्या 11 मे रोजी लालूंना वैद्यकीय कारणासाठी सहा आठवड्यांचा जामीन मंजुर केला होता त्यानंतर तो 14 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आला. लालूप्रसाद हे आत्ता पर्यंत चारा घोटाळ्याच्या चार प्रकरणांमध्ये दोषी ठरले असून त्यांना यात विविध कालावधींच्या कारावासाच्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. अजूनही त्यांच्या काही प्रकरणांची सुनावणी बाकी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्‍यपद स्पर्धा आजपासून\nNext articleदिल्लीत घन कचरा व्यवस्थापनाची स्थिती गंभीर\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nशाहिद आफ्रिदीचे ‘ते’ वक्तव्य योग्यच – राजनाथ सिंह\n……तरच राफेलच्या किंमतींवर चर्चा होऊ शकेल\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/no-immediate-hearing-hindu-mahasabha-pil-118559", "date_download": "2018-11-17T01:06:34Z", "digest": "sha1:KQ6N67BX23QXHP7TIG7HTAURL4OQNJXG", "length": 10745, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "no immediate hearing on hindu mahasabha PIL महासभेच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी नाही | eSakal", "raw_content": "\nमहासभेच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी नाही\nबुधवार, 23 मे 2018\nकॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीला कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला.\nनवी दिल्ली : कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीला कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला.\nही याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेने दाखल केली आहे. कॉंग्रेस आणि जेडीएस या पक्षांनी निवडणुकीनंतर आघाडी करून मतदारांची फसवणूक करण्यात आली असून, हे राज्यघटनेच्या विरोधात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मात्र, या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेता येणार नाही, क्रमवारीनुसारच योग्य वेळी त्यावर सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/sagar-utwal-enters-shivsena-118451", "date_download": "2018-11-17T01:07:52Z", "digest": "sha1:O5NC3AKA62YC7NUDETJCLVJLCZEHXNRU", "length": 11426, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "sagar utwal enters in shivsena उल्हासनगरमधील व्यावसायिक सागर उटवाल यांचा शिवसेनेत प्रवेश | eSakal", "raw_content": "\nउल्हासनगरमधील व्यावसायिक सागर उटवाल यांचा शिवसेनेत प्रवेश\nमंगळवार, 22 मे 2018\nओमी कलानीचे विश्वासू सागर उटवाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.\nउल्हासनगर - ओमी कलानीचे विश्वासू सागर उटवाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उटवाल यांच्यासोबत मोठ्या संख्येने युवा ब्रिगेडही शिवसेनेत आल्यामुळे ओमी कलानीची टीम पोखरली आहे. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, विरोधीपक्षनेते धनंजय बोडारे आदी उपस्थित होते.\nफेब्रुवारी 2017 मध्ये पार पडलेल्या पालिका निवडणुकीत टीम ओमी कलानी सोबत इमानेइतबारे काम केले. मात्र त्यांच्या टीममधील काही सदस्य चुकीची माहीती पुरवत असल्याने घुसमट होत होती. ओमी कलानी सोबत वैयक्तिक चांगले संबंध आहेत. मात्र होणाऱ्या घुसमटीमुळे अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे टीम मधून बाहेर पडलो असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापुढे शिवसेनेशी प्रामाणिक राहून पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असे सागर उटवाल यांनी सांगितले.\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nविलास मुत्तेंमवारांना \"फटाके' नागपूर : पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. त्यांना...\nकल्याणमध्ये महापालिकेने हटविली पदपथावरील अतिक्रमणे\nकल्याण : शहरातील पदपथावर फेरीवाले आणि दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना चालता येत नसल्याच्या तक्रारी पाहता पालिका आयुक्त गोविंद बोडके...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Marathi-Mache-Karnataka-mangoes/", "date_download": "2018-11-17T00:46:20Z", "digest": "sha1:S4XCOYLRE67JXVGHVEUQ64ADYPLFYU5H", "length": 10524, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काय सांगताय, आंब्यामुळे मराठी वृत्तपत्राच्या रद्दीचा भाव वाढला! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › काय सांगताय, आंब्यामुळे मराठी वृत्तपत्राच्या रद्दीचा भाव वाढला\nकाय सांगताय, आंब्यामुळे मराठी वृत्तपत्राच्या रद्दीचा भाव वाढला\nकोल्हापूर : सुनील कदम\nकोकण वगळता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अन्य कोणत्याही भागात पिकलेल्या आंब्याला यापुढे ‘हापूस’ हे नाव वापरता येणार नाही. तसा निर्वाळाच देशाच्या कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट यांनी दिला असला तरी कर्नाटकातील बनेल आंबा व्यापार्‍यांनी आपल्या भागातील सरसकट आंबे मराठी वर्तमानपत्रांच्या रद्दीत गुंडाळून कोकणी किंवा कर्नाटकी हापूस म्हणून ग्राहकांच्या माथी मारण्याचा सपाटा लावल्याचे आढळून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टी भागात चक्‍क मराठी वर्तमानपत्रांच्या रद्दीचा भाव भलताच वधारला आहे. कर्नाटकातील व्यापार्‍यांनी चालविलेली ही बनवाबनवी सरळ सरळ विक्रेता कायद्याला हरताळ फासणारी आहे.\nहापूस या नावाबद्दल गेल्या काही वर्षांपासून देशाचे कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट यांच्यापुढे परस्परविरोधी वाद सुरू आहेत. कोणत्या आंब्याला हापूस म्हणायचे, अशा स्वरूपाचा हा वाद आहे. त्यावर नुकताच निर्णय होऊन कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांतच पिकणार्‍या आंब्याला यापुढे हापूस म्हणून संबोधता येईल, असा निर्वाळा कंट्रोलर जनरल यांनी दिलेला आहे. हापूस आणि कोकण यांचे नाते अगदी पुरातन स्वरूपाचे आहे. कोकण किनारपट्टीवरील विशिष्ट भागात पिकणार्‍या आंब्यालाच पूर्वीपासून अगदी सातासमुद्रापारपर्यंत हापूस म्हणून मान्यता आहे. मात्र, गेल्या जवळपास दहा-बारा वर्षांपासून कर्नाटक, तामिळनाडूसह देशाच्या अन्य काही भागातील आंबे त्या त्या भागातील ‘हापूस’ या नावाने बाजारात येऊ लागले आहेत. त्यामुळे ग्राहक मात्र संभ्रमात पडताना दिसत आहेत. याबाबत कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट यांनी निर्वाळा देऊन एकदाचा हा वाद संपुष्टात आणला आहे.\nमात्र, कर्नाटकी आणि अन्य भागातील कोणतेही आंबे हापूस म्हणून ग्राहकांच्या माथी मारायला सोकावलेल्या त्या त्या भागातील बनेल व्यापार्‍यांनी यंदापासून एक भलतीच हातचलाखी सुरू केल्याचे दिसत आहे. कर्नाटकसह अन्य भागातून येणारे हे असले बनावट हापूस प्रामुख्याने मराठी वर्तमानपत्रांच्या रद्दीत गुंडाळून बाजारात आणले जात आहेत. त्याहूनही विशेष म्हणजे त्यासाठी मराठी वर्तमानपत्रांची रद्दीसुद्धा प्रामुख्याने कोकण किनारपट्टीच्या भागातूनच खरेदी केली जात आहे, जेणेकरून या रद्दीतसुद्धा कोकणचे प्रतिबिंब उमटलेले ग्राहकांना बघायला मिळेल आणि हा कोकणातून आलेला हापूस आंबाच आहे, अशी ग्राहकाला खात्री वाटावी. बाजारात अनेक ग्राहक या हातचलाखीला बळी पडताना दिसत आहेत.\nआज बाजारात अस्सल आणि जातिवंत हापूस आंब्याचे डझनाचे दर 400 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत आहेत. तर ‘कर्नाटकी हापूस’ म्हणून बाजारात मिरवणार्‍या काही आंब्यांचे डझनाचे दर 300 रुपयांपासून 700 रुपयांपर्यंत आहेत. मात्र, या कर्नाटकी आंब्यालाच काही बनेल व्यापार्‍यांनी मराठी रद्दीचा ‘हापूस मुलामा’ दिल्याचे दिसत आहे. याबाबत व्यापार नियंत्रकांनी आणि स्थानिक बाजार समित्यांनीही कारवाई करण्याची गरज आहे.\nअसा ओळखा खरा हापूस\nजातिवंत हापूस आंब्याचा रंग हा केशरी असतो, अन्य आंबे हे साधारणत: लाल-पिवळवर असतात. हापूस आंब्याचा टोकाकडील भाग हा गोल असतो तर अन्य आंब्यांचा हा भाग निमुळता असतो. देठाच्या ठिकाणी काहीसा खोलगट भाग दिसून येतो. देठाजवळ वास घेतला की त्याच्या चवीचा छान सुगंध येतो. आंब्यामध्ये धागे किंवा केसरे नसतात.\nआजकाल मराठी वर्तमानपत्रांच्या रद्दीचा भाव प्रतिकिलो 15 रुपयांच्या आसपास आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रामुख्याने कोकण किनारपट्टी भागात या रद्दीचा भाव सरासरीपेक्षा दुपटी-तिपटीवर गेल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकी आंब्याला ‘हापूसचा मुलामा’ देण्यासाठी या रद्दीचा वापर होत असल्यामुळे त्याचा दर वधारल्याचे आढळून येत आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Safety-needs-of-the-security-guard-of-the-people-in-parbhani/", "date_download": "2018-11-17T00:16:45Z", "digest": "sha1:7GZESWJUXKTBSZG7ICV2W7ORVYLOMUXU", "length": 7427, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जनतेच्या रक्षकांच्या निवार्‍यांनाच सुरक्षेची गरज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › जनतेच्या रक्षकांच्या निवार्‍यांनाच सुरक्षेची गरज\nजनतेच्या रक्षकांच्या निवार्‍यांनाच सुरक्षेची गरज\nपरभणी : प्रदीप कांबळे\nजनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबीय मात्र असुरक्षित आहेत. शहरातील पोलिस मुख्यालयाच्या बाजूसच पोलिसांची शासकीय वसाहत आहेत. परभणी शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी व अधिकारी ही या वसाहतीमध्ये वास्तव्य करतात. ड्युटीसाठी बाहेर गेलेल्या या पोलिसांच्या कुटुंबीयांना मात्र अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत वसाहतीतील कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. शहरातील जनतेच्या संरक्षणासाठी दिवसरात्र रस्त्यावर उभे राहून गस्त घालणार्‍या पोलिसांच्या कुटुंबीयांना मात्र दहशतीखाली राहण्याची वेळ आली आहे. वसाहतीला चारही बाजूने संरक्षण भिंत नसल्याने वसाहतीत कोणाचाही मुक्तसंचार होणे सहज सोपे झाले आहे.\nचार गेट असलेल्या या वसाहतीला सुरक्षित संरक्षक भिंतही बांधण्यात न आल्याने या चार गेटचा वापर कमी तर अन्य ठिकाणच्या रस्त्यावरून जास्त लोकांची ये-जा होत असल्याची वास्तविकता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेसाठी हातात शस्त्र घेऊन पहारा देणार्‍या पोलिसांच्या वसाहतीला मात्र संरक्षण नसल्याने वसाहतीच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाला नसल्याचे मत कर्मचार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वसाहतींमध्ये राहणारे बहुतांश कर्मचारी आपल्या ड्युटीसाठी रात्री-बेरात्री घराबाहेर जातात. अनेकवेळा बहुतांश कर्मचारी हे बंदोबस्ताच्या कामासही सामूहिक कर्तव्य निभावण्यात व्यस्त असतात. अशावेळी या वसाहतींमध्ये केवळ महिला, लहान मुले व वृध्द माणसेच वास्तव्यास असतात. याचा गैरफायदा घेऊन आजू-बाजूच्या परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वसाहत परिसरात येऊन स्वतःचे गैरमार्ग सुरू करतात.\nपडलेल्या व जीर्ण झालेल्या घरांमध्ये बेकायदेशीरपणे घोळक्याने बसून मद्यसेवन करणे, जुगार खेळणे एवढेच नाहीतर येणार्‍या-जाणार्‍या महिला व युवतींना नाहक त्रास देणे असे प्रकार नेहमीच सुरू असतात. शिवाय चोरी करण्याच्या उद्देशाने अनेक जण या परिसरात संचार करतात अन् लहान-मोठ्या वस्तू उचलून घेऊन पसार होतात. असे अनेक प्रकार अनेकवेळा वसाहतीमध्ये घडले असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. यामुळे या वसाहतीच्या संरक्षणाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अन् पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी कर्मचारी नियुक्त करावेत, अशी अपेक्षाही वसाहतीतील कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dhangar-community-Elgar-for-reservation/", "date_download": "2018-11-17T00:15:28Z", "digest": "sha1:4LKXXNOH6JROCX2T6OGSKE4SHZR4H52M", "length": 9504, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार\nआरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nमराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले असताना पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीदिनी धनगर समाजही सोमवारी रस्त्यावर उतरला. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे, म्हणून राज्यभर रास्ता रोको करण्यात आला. राज्य सरकारने आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने सोडविला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.\nदेशात धनगड समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात आले आहे. धनगर आणि धनगड एकच जात असल्यामुळे धनगर समाजालाही एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी धनगर समाजाची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी आक्रमक झालेल्या धनगर समाजाने आहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी रस्ते आणि महामार्गांवर साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी राज्यात ठिकठिकाणी धनगर समाज रस्यावर उतरला होता. काही ठिकाणी तर शेळ्या-मेंढ्यांसह आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सुंबरान मांडत धनगर समाजाने आरक्षणाचा एल्गार केला.\nवसईतील पंचवटी नाक्यावर धनगर समाजाने मोर्चा काढल्यानंतर रास्ता रोको केला. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्येही धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अहमदनगर मनमाड महामार्गावर चिंचोली फाटा येथे जागरण-गोंधळ घालत रास्ता रोको करण्यात आला. श्रीरामपूर येथे करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेसचे स्थानिक आ. भाऊसाहेब कांबळे हे देखील सहभागी झाले होते. सांगली जिल्ह्यात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या असून, तेथे धनगर समाज आरक्षण कृती समितीने आंदोलन करून सोलापूर आणि कराडकडे जाणारी वाहतूक रोखून धरली.\nउत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे आणि नाशिकमध्येही धनगर समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. जळगावमध्ये पहूर, जामनेर आणि मुक्‍ताईनगर येथे धनगर समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. तर विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ येथे आंदोलने करण्यात आली. नागपूर-वर्धा रोडवर भाजपचे राज्यसभेचे खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी शेळ्या-मेंढ्या घेऊन रास्ता रोको केला. त्यावेळी महात्मे यांच्यासह 25 जणांना ताब्यात घेण्यात आले. अमरावतीतही राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला.\nमराठवाड्यात मराठा आंदोलनाची धग असताना, धनगर समाजानेही ठिकठिकाणी आंदोलने केली. औरंगाबाद-पैठण रोडवर रास्ता रोको करण्यात आला. याशिवाय शहरातील हर्सूल, पडेगाव, लिंक रोड आणि चिखलठाणा येथे रास्ता रोको करण्यात आला. जालन्यात जालना-औरंगाबाद रोडवर गोंधळ घालण्यात आला. परभणीत पाथरी, सेलू, जिंतूर, गंगाखेड आणि वालूर या ठिकाणी निदर्शने करण्यात आली. विशेषत: पाथरीत हजारोंचा मोर्चा निघाला. लातूरमधील भुसणी येथेही धनगर समाज शेळ्या-मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरला होता. लातूर-निलंगा, लातूर-बिदर मार्गावरील वाहतूकही बंद पाडण्यात आली.\nदरम्यान, राज्य सरकारची भूमिका ही धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचीच आहे. त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेकडून अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. हा अहवाल आल्यानंतर कोणत्याही त्रुटीशिवाय आरक्षण मिळेल, असे सांगतानाच आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Special-session-for-Maratha-reservation-mumbai/", "date_download": "2018-11-17T00:31:52Z", "digest": "sha1:I2VMPFDGLSCEEZJXHM5WCLEXBAJASLH7", "length": 17651, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन\nमराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nमराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल लवकरात लवकर सादर करण्याची विनंती करतानाच, हा अहवाल सादर झाल्यानंतर आरक्षणाच्या वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याचा निर्णय शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलकांवरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता इतर सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. मराठा समाजाचे आरक्षण आणि अन्य मागण्यांबाबत सर्वच पक्षांत एकमत आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जाणार असून, हिंसाचार किंवा आत्महत्येसारखी टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर केले.\nमराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी विधानभवनात सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार, आ. छगन भुजबळ, शेकापचे जयंत पाटील आदी नेते यावेळी उपस्थित होते.\nराज्य मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आहे. आयोगावर दबाव आणण्यचा राज्य सरकारचा कोणताही प्रयत्न नाही. त्यांनी स्वतंत्रपणे काम करावे. मात्र, मराठा समाजात निर्माण झालेली अस्वस्थता पाहता आयोगाने आपला अहवाल लवकरात लवकर द्यावा, अशी विनंती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्य मंत्र्यांनी आयोगाला केली आहे. आयोगाने देखील अहवाल लवकर देण्याचे सूतोवाच केले आहे. गटनेत्यांच्या बैठकीतही मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल लवकर सादर करावा म्हणून ठराव संमत करण्यात आला असून, तो देखील आयोगाला देण्यात येईल आणि अहवाल लवकर सादर करावा अशी विनंती पुन्हा आयोगाला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आयोगाचा अहवाल आल्यानंतर लगेच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येईल. त्यानुसार नवीन कायदा किंवा ठराव संमत करण्यात येईल. न्यायालयात कायदा टिकला पाहिजे, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nराज्य सरकारने आरक्षण देण्याबाबत कुठेही दिरंगाई केलेली नाही. सत्तेवर येताच मराठा आरक्षणाचा कायदा संमत केला. मात्र, त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने स्थगिती मिळाली. या स्थगितीविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपीलही केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ते अमान्य केले. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करून तेथे न्या. म्हसे-पाटील यांची नियुक्‍ती केली. मात्र, त्यांच्या निधनामुळे आयोगाचे कामकाज होऊ शकले नाही. त्यावर आम्ही न्या. एम. जी. गायकवाड यांची नेमणूक केली असून, त्यांनी जलदगतीने आयोगाचे कामकाज पुढे नेले आहे. आयोगाला मोठ्या प्रमाणात निवेदने प्राप्त झाली असून, त्यावर सुनावणीही घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी आवश्यकता भासल्यास घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी घटनादुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारला तीन चतुर्थांश बहुमत लागेल. ते मिळविण्यासाठी विरोधकांनीही सरकारला मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांच्या वतीने विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शांततेचे आवाहन केले.\nगंभीर स्वरूपाचे वगळता इतर गुन्हे मागे\nमराठा आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड सुरू केली आहे. काही ठिकाणी 307 चे कलम लावण्यात आले आहे. त्याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी संताप व्यक्‍त केला आहे. बैठकीतही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवरील हल्ला, जाळपोळ, वाहनांची तोडफोड इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्यात येण्याचे आश्‍वासन दिले. त्यासंदर्भात आपण राज्याच्या पोलिस महासंचालकांना तसे निर्देश दिले असल्याची माहिती त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.\nमेगाभरतीबाबतचा संभ्रम दूर करणार\nराज्य सरकारने मेगाभरती करण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकार 72 हजार पदे भरणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर ही भरती करावी, अशी मागणी मराठा मोर्चाच्या संयोजकांनी केली आहे. त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले, एससी, एसटी, ओबीसींना ही भरती व्हावी, असे वाटते आहे. मराठा समाजाचा देखील या भरतीला विरोध नाही. मेगाभरतीबाबत मराठा समाजाच्या मनात जो संभ्रम आहे, तो पूर्णपणे दूर करण्यात येईल. मराठा समाजासाठी त्यात जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. या जागा इतर कोणालाही देण्यात येणार नाहीत. त्यामुळे मराठा समाजाने मनातील संभ्रम पूर्णपणे काढून टाकावा.\nअमित शहा, फडणवीस यांच्यात मराठा आंदोलनाबाबत चर्चा\nभाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी सह्याद्री अतिथीगृहात चर्चा झाली. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा केली याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत शहा यांनी मराठा आरक्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते.\nअमित शहा यांनी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यशवंत भवन येथे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत प्रामुख्याने संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. देशभरातील संघाच्या प्रचारकांकडून आणि प्रमुख कार्यकर्त्यांकडून येणार्‍या माहितीवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाली असून लवकरच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना समोरे जावे लागणार आहे. दुसरीकडे विरोधकांची एकजुट करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरु असून भाजपच्या घटक पक्षांमध्येही फारसे अलबेल नाही. त्यातच शिवसेनेने चलो आयोध्याचा नारा देत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या पार्श्‍वभूमीवर मोहन भागवत यांनी विविध मुद्यांवर अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली.\nया बैठकीनंतर अमित शहा यांनी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सह्याद्री अतिथीगृहात चर्चा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवली होती. ही बैठक संपवून मुख्यमंत्री थेट सह्याद्री अतिथीगृहात पोहचले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-women-s-Addiction-Center-issue/", "date_download": "2018-11-17T00:17:07Z", "digest": "sha1:D6ZXFZBPTU3Z5Q4TXMN2FOALWRM2IIUZ", "length": 9376, "nlines": 28, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे व्यसनमुक्ती केंद्रात रोज पंधरा महिला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे व्यसनमुक्ती केंद्रात रोज पंधरा महिला\nपुणे व्यसनमुक्ती केंद्रात रोज पंधरा महिला\nशहरातील तरुण व अल्पवयीन मुले व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढत असताना, व्यसनांच्या आहारी गेलेल्या किमान 15 महिला दररोज व्यसनमुक्ती केंद्रात येत आहेत. विशेष म्हणजे, महिलांमध्ये दारू, सिगारेटसोबतच आता हुक्का, गांजा व अफूची नशा करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश असून, काही तरुणी अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणूनही गांजा, अफूचे सेवन करतात. तर काही घटनांमध्ये नशेसाठी औषधी गोळ्या घेणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळले.\nविद्येचे माहेरघर, शांत आणि सांस्कृतिक शहर आता जुने-पुराणे झाले आहे. आयटी हब ते स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या या शहरात कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. त्यामुळे हे शहर प्रत्येकाला हवेहवेसे वाटते. आजही येथे सुख-शांती आणि सर्व सोयीसुविधा सहज मिळतात. राज्यातील कानाकोपर्‍यातून, तसेच परदेशातील नागरिकही येथे येतात.\nनोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि हाताला मिळेल ते काम करणार्‍या तरुणी अन् महिलांचे प्रमाण या शहरात मोठे आहे. महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून काम करताना पाहायला मिळत आहेत, ही स्तुत्य बाब आहे. पण दुसरीकडे याच महिला व्यसनांच्या वाटेवर जात असल्याचे समोर आले आहे. या महिला व तरुणी व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत. यामध्ये महाविद्यालयीन तरुणींचे प्रमाण मोठे आहे. शहरातील व्यसनमुक्ती केंद्रचालकांशी ‘पुढारी’ने केलेल्या बातचितीमध्ये हे भयावह वास्तव समोर आले.\nपुण्यात दररोज लाखो महिला नोकरी व शिक्षणानिमित्त घराबाहेर पडतात. परंतु न कळत त्या व्यसनांच्या आहारी जात आहेत. शहरात दररोज 15 ते 16 महिला व तरुणींचे पालक व्यसनमुक्ती केंद्रात धाव घेत आहेत. तरुणींमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मद्यपानाचा क्रमांक लागतो.\nधक्कादायक म्हणजे, महाविद्यालयीन तरुणी हुक्का तसेच गांजा आणि अफू या अंमली पदाथार्र्ंचेही सेवन करतात. विशेष म्हणजे, अभ्यास करण्यासाठी आणि झोप येऊ नये यासाठी गांजा व अफू घेत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. काही तरुणी या नशेसाठी औषधी गोळ्यांचेही सेवन करत असल्याची माहिती हाती आली आहे. कामाचा ताण आणि कमी वयात हातात आलेला भरमसाट पैसा यामुळेही या व्यासनाधीनतेला बळकटी मिळत आहे.\nपिंपरी-चिंचवड भागातील इंजिनिअरिंग शिक्षण घेणारी एक मुलगी सतत चिडचिड करत होती. तसेच जास्त हायपर होत होती. मुलीतील अचानकच हा बदल झाल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी आनंंदवन व्यसनमुक्ती केंद्राकडे चौकशी केली. त्यांनी मुलीला केंद्रात घेऊन येण्यास सांगितले. तिची तपासणी केल्यानंतर ती गांजाही ओढत असल्याचे लक्षात आले. ती सकाळपयर्र्ंतच सिगारेटची दोन पाकिटे ओढत असल्याचे समोर आले आहे.\nराज्यभरातून पुण्यात 40 महिला\nपुण्यात व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या अनेक संस्था आहेत. तीन संस्थांकडे केलेल्या पाहणीत महिनाभरात राज्यभरातून जवळपास चाळीस महिला व तरुणी व्यसन मुक्ती केंद्रात दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या संस्थांकडून त्यांच्यावर उपचार करून, त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.\nतर दर दिवसाला हेल्पलाइनवर 20 ते 22 कॉल येतात. त्यात 8 ते 10 फोन हे महिला व तरुणींच्या व्यसनांबाबत असतात. महिलांची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, त्यासोबतच फॅशन म्हणून नशा करण्याचे प्रमाण वाढत आहे. अनुकरणाचे प्रमाणही जास्त आहे. मजा म्हणून केलेल्या एखाद्या व्यसनाची ‘लत’ लागते. एकंदरीत वाढती व्यसनाधीनता लक्षात घेता, पालक आणि विद्याथ्यार्र्ंमध्ये व्यसनासंदर्भात जागृती होणे गरजेचे आहे. याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम तर होत आहेतच, पण वैवाहिक जीवनातसुद्धा समस्या निर्माण होत असल्याची उदाहरणे आहेत.\n- डॉ. अजय दुधाने, आनंदवन व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र, पुणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/koyana-area-helicopter/", "date_download": "2018-11-17T00:31:07Z", "digest": "sha1:U5V6BKXBHEVCREYKVXEWO34YGA4WUCNN", "length": 6858, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोयनेत हेलिकॉप्टरचा संशयास्पद वावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कोयनेत हेलिकॉप्टरचा संशयास्पद वावर\nकोयनेत हेलिकॉप्टरचा संशयास्पद वावर\nपाटण : गणेशचंद्र पिसाळ\nपाटण व कोयना विभागात गेल्या दोन महिन्यांपासून हेलिकॉप्टर संशयास्पदरित्या फिरत आहे. याबाबत पोलिस अथवा महसूल विभागांकडे कोणत्याही प्रकारची माहिती नाही. वास्तविक याच विभागात कोयना धरण यासह हेलिकॉप्टरसाठी मज्जाव असणारे कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असतानाही या हेलिकॉप्टरच्या संशयास्पद फेर्‍याबाबत प्रशासन शांत का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nपाटण तालुक्यात अनेक संवेदनशील विभाग आहेत. प्रामुख्याने कोयना धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्‍चिम घाट व इको सेन्सिटिव्ह प्रकल्प यासह याठिकाणची जंगले वन्यजीव या पार्श्‍वभूमीवर येथे कमालीची सतर्कता बाळगली जाते. मात्र, जंगलात केवळ फिरताना स्थानिक भूमिपुत्रांना कडक नियम, कायदे व निर्बंध घालणारे वन व वन्यजीव विभाग मात्र, अशा हेलिकॉप्टर बाबत अनभिज्ञ कसे हा संशोधनाचा विषय बनला आहे. अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प असल्याने याठिकाणी हेलिकॉप्टरसाठी बंदी व बंधने असतानाही हेलिकॉप्टरचा वावर चर्चेचा विषय ठरले आहे.\nदरम्यान, कोयना धरण सुरक्षेचा बागुलबुवा करून येथे शिवसागर जलाशयातील पर्यटकांसाठीचे बोटिंग बंद करण्यात आले. स्थानिकांनाही लाँचबाबत सुरक्षेच्या निर्बंध लादले. मग हाच प्रशासकीय विभाग हेलिकॉप्टर बाबत मुग गिळून गप्प का याबाबत तक्रार तर सोडाच साधी माहितीही महसूल किंवा पोलिस यंत्रणांकडे नाही याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nपोलिसांसह संबंधित विभागांनी या हेलिकॉप्टरची गंभीर दखल घ्यावी. हे नक्की कोणाचे, कोणत्या कंपनीचे व त्याचा हेतू तपासावा. संवेदनशील ठिकाणी बंदी असतानाही कधी दिवसा तर कधी रात्रीच्या फेर्‍या मारणार्‍या या हेलिकॉप्टरचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.\nसंशयास्पद हेलिकॉप्टरच्या फेर्‍यांबाबत स्थानिक पोलिस व महसूल विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क केला असता त्यांनी याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. हेलिकॉप्टर उड्डाण किंवा उतरण्याबाबतचा परवानगी अहवाल आमच्याकडे असतो. मात्र संबंधित हेलिकॉप्टरच्या\nफेर्‍यांबाबत प्रशासनाकडे कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Forget-the-martyr-Santosh-Mahadik-Memorial/", "date_download": "2018-11-17T00:18:34Z", "digest": "sha1:HUNHV3EF2KD4HEFHGKYDZTCM6QDD3XTY", "length": 8715, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहीद संतोष महाडिक स्मारकाचा विसर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शहीद संतोष महाडिक स्मारकाचा विसर\nशहीद संतोष महाडिक स्मारकाचा विसर\nसातारा तालुक्यातील पोगरवाडीचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक केवळ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कागदावर राहिले. स्मारक समितीकडून अद्यापही कोणत्याही मंजुर्‍या घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे सातारा नगरपालिकेचा 50 लाखांचा निधी दोन वर्षांपासून पडून आहे. सैनिकी सातार्‍यात शहिदांच्या वाट्याला उपेक्षा येत असल्याने तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.\nकुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या 41 राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. महाडिक हे सातारा तालुक्यातील पोगरवाडी गावचे सुपुत्र होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झाले. 1998 मध्ये महाडिक लष्करात विशेष दलात दाखल झाले आणि अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना सेना पदकाने गौरवण्यात आलेे.\nमात्र, या शूरवीराला वीरगती प्राप्‍त झाल्यानंतर त्याच्याच मातीतील लोकांना त्याच्या कर्तृत्वाचा विसर पडला. शहीद महाडिक शहीद झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांची पावले पोगरवाडीकडे वळाली. अनेकांनी महाडिक कुटुंबियांचं सांत्वन केलं. शहीद कर्नल संतोष यांच्या स्मृती जनत राहून तरुणाईला प्रोत्साहन मिळेल, असे काहीतर सुरु करण्याचा मानस त्यावेळी बोलून दाखवला गेला. शहीद कर्नल संतोष यांचं शिक्षण वायसी कॉलेजमध्ये झाल्याने या कॉलेजसमोर असलेल्या मोकळ्या जागेत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक उभारण्याचा निर्णय झाला. त्यासाठी 11 जणांची समिती नेमण्यात आली. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या या समितीत नगरपालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे 11 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली. मात्र, तीन वर्षे होत आली तरी या समितीकडून स्मारकासाठीचा दगडही हलला नाही. अद्यापही प्राथमिक मंजुर्‍या घेण्यातच वेळकाढूपणा चालला आहे. सहाय्यक संचालक नगररचना विभाग, सार्वजनिक बांधकाम (पूर्व), महावितरण यांच्याकडील परवानग्या आल्याशिवाय या स्मारकाच्या कामास सुरुवात करता येणार नाही.\nसातारा नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या या स्मारकासाठी पालिकेने गेल्यावर्षी 50 लाखांची तरतूद केली. मात्र, विविध विभागांच्या मंजुर्‍या घेण्यात दिरंगाई झाल्यामुळे हा निधी लॅप्स झाला. यावर्षी बजेटमध्ये पुन्हा 50 लाखांची तरतूद करण्यात आली. मात्र, संबंधित विभागांकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असून त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. संबंधित समितीमधील अधिकार्‍यांनी मनात आणलं तर चार दिवसांत अहवाल मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मात्र, अधिकार्‍यांमध्ये प्रचंड उदासिनता असल्यामुळे स्मारकाचे काम सुरु होत नाही. सातार्‍याला ऐतिहासिक तसेच सैनिकी परंपरा आहे. मात्र, या परंपरेचे पाईक होताना प्रशासनाला मरगळ झटकावी लागेल. स्मारकाच्या विषयावरुन जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर असून तातडीने स्मारकाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Police-started-campaigning-for-stop-crime-in-Pandharpur/", "date_download": "2018-11-17T00:30:32Z", "digest": "sha1:SJLFKZ3Q6H36BG7BXKQX2BXR5C7D5KY3", "length": 9176, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपुरात सुरू झाली पोलिसांची ‘दादागिरी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपुरात सुरू झाली पोलिसांची ‘दादागिरी’\nपंढरपुरात सुरू झाली पोलिसांची ‘दादागिरी’\nपंढरपूर : नवनाथ पोरे\nपंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची 18 मार्च रोजी गुढी पाडव्याच्या दिवशीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तीन दिवस पंढरपुरात दहशतीचे सावट पसरले होते आणि पंढरपूरकर अस्वस्थ झाले होते. या दहशतीला, गुंडगिरीला आणि पोलिसांच्या निष्क्रियतेला आ. भारत भालके यांनी विधानसभेतही आवाज उठवून वाचा फोडली होती. त्यानंतर दहशतीखाली दबलेल्या पंढरपूरकरांना विश्‍वास देण्यासाठी कोल्हापूर पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे पंढरीत आले होते आणि यावेळी त्यांनी कोणताही दादा कायद्यापेक्षा मोठा नाही, तर पोलिस हेच दादा आहेत आणि गुंडगिरीला आळा घालू, फळकूट दादांचा बंदोबस्त करू, अशी घोषणा केली होती. यावेळी नांगरे-पाटील यांनी स्थानिक नागरिक, व्यापारी, पत्रकारांशीही संवाद साधला होता. थोड्याच दिवसांत पोलिसांचे काम दिसून येईल, असा विश्‍वासही नांगरे-पाटील यांनी यावेळी नागरिकांना दिला होता.\nत्यानुसार गेल्या आठ दिवसांत पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर आणली आहे. पहिल्या फळीतील गुंडांना आळा घालण्याकरिता 23 कुख्यात लोकांचे तडीपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेले आहेत. या प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असून त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आणखी 27 लोकांचे 10 दिवसांसाठी तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. काही दिवसांत या प्रस्तावांना मंजुरी मिळेल आणि या लोकांना तडीपार केले जाईल, असे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले.\nसंदीप पवार खूनप्रकरणात आजवर 12 आरोपींना अटक केली असून हे आरोपी पोलिस कोठडीत आहेत. मुख्य आरोपी संदीप अधटराव आणि विकी मोरे या दोघांचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान नावे निष्पन्न झालेल्या आणखी 6 आरोपींचाही पोलिस शोध घेत आहेत. त्यामुळे संदीप पवार खून प्रकरणाच्या मुळाशी जाऊन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.\nपंढरपूर शहरातील मुली व महिलांच्या छेडछाडीविरोधातही नागरिकांनी, महिलांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे जिल्हा महिला दक्षता पथक आणि तक्रार निवारण केंद्राच्या पोलिस उपनिरीक्षक प्रीती जाधव यांना पंढरपूरमध्ये कारवाईसाठी नियुक्त करण्यात आले आहे. जाधव यांनी त्यांच्या पथकासह आल्यापासून जोरदार मोहीम उघडत 31 रोडरोमिओंवर कारवाई केली आहे. त्यामुळे एकूणच पंढरपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी गुंड आणि फळकूट दादांविरोधात खाकी दादागिरी सुरू केल्याचे दिसून येत आहे.\nसंदीप पवार खूनप्रकरणात आजवर 12 आरोपींना अटक केली असून हे आरोपी पोलिस कोठडीत आहेत. मुख्य आरोपी संदीप अधटराव आणि विकी मोरे या दोघांचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान नावे निष्पन्न झालेल्या आणखी 6 आरोपींचाही पोलिस शोध घेत आहेत.\nपहिल्या फळीतील गुंडांना आळा घालण्याकरिता 23 कुख्यात लोकांचे तडीपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेले आहेत. या प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असून त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आणखी 27 लोकांचे 10 दिवसांसाठी तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maratha-reservation-the-maratha-eclipse-across-the-state-read-what-happened/", "date_download": "2018-11-17T00:30:38Z", "digest": "sha1:QKMVJANSXCHBFZ3W2UCUUNHK2DOUYEU6", "length": 14229, "nlines": 107, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षण : राज्यभरात मराठ्यांचा एल्गार,वाचा कुठे काय घडले?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा आरक्षण : राज्यभरात मराठ्यांचा एल्गार,वाचा कुठे काय घडले\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यात आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी त्याचे ठिकठिकाणी पडसाद उमटले. नांदेडमध्ये आंदोलकांनी स्थानिक मराठा आमदारांचे पुतळे जाळले तर बीड, परभणीत बसेसवर दगडफेक झाली. लातूर, उस्मानाबादमध्येही आंदोलन करण्यात आले.\nवाचा कुठे काय घडले\nपरळी – परळीत (जि. बीड) बुधवारी मराठा क्रांती ठोक मोर्चा काढल्यानंतर सुरू असलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारीही कायम होते. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारपर्यंत परळी, माजलगाव, अंबाजोगाई, केज येथे राज्य परिवहन महामंडळाच्या पाच बसेसवर दगडफेक करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक अशोक पन्हाळकर यांनी सांगितले. गेवराईत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. धारुरमध्ये शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.\nअंबाजोगाई – अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयासमोर आज सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा समाज, अंबाजोगाई तालुका व मराठा आरक्षण कृती समिती यांनी सहभाग घेतला.यावेळी उपविभागीय अधिकार्यांना सकल मराठा समाज व मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.\nसोलापूर – मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेच्यावतीने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच पहायला मिळाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला तुळजापूरातून सुरूवात झालेली असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाज बांधवानी चक्काजाम आंदोलन केले़.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला़ या मोर्चानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले़.\nकेज – केजमध्ये मोर्चा काढून रास्ता राको आंदोलन झाले. माजलगाव येथे परभणी फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उमरी येथेही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.\nमुंबई – मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात शुक्रवारी धरणे दिले. येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारी गोवंडी येथील पांजरपोळ याठिकाणी गोवंडी सर्कल येथे सरकारविरोधात निदर्शने केली.\nपरभणी – परभणीत वसमत रोड आणि जिंतूर रोडवर दगडफेक करीत आंदोलकांनी पाच बस फोडल्या. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लातुरातील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मुंडण करीत सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली.\nकळंब – कळंब येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देण्यात आला़ तुळजापूर येथे बंद पाळून आंदोलन करण्यात आले़ जालना जिल्ह्यात जाफ्राबाद, परतूर व मंठा येथे तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.\nनांदेड – मराठा आरक्षणाचा मुद्दा नागपूर अधिवेशनात उपस्थित न केल्याच्या निषेधार्थ नांदेड येथे मराठा समाजाच्या काही तरुणांनी स्थानिक सर्वपक्षीय मराठा आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले़\nबीड- मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ शुक्रवारी बीड जिल्ह्यात ठिय्या, धरणे आंदोलन सुरू आहे. माजलगाव येथे शुक्रवारी परभणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या मागण्या\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/glyphosate-appropriate-choice-for-the-environment-1745200/", "date_download": "2018-11-17T00:43:29Z", "digest": "sha1:DTYHKWVDKHIAWCEBKBTBSUIROGVGZJIW", "length": 25073, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Glyphosate appropriate choice for the environment | ग्लायफॉसेट बंदी पर्यावरणविरोधीच | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nजीएम बियाणामुळे कपाशीत प्रतिक्विंटल कापूस उत्पादनामागे ८० टक्के कीटकनाशकांचा खप कमी झाला.\nतणनाशक म्हणून शेतीत वापरल्या जाणाऱ्या ‘ग्लायफॉसेट’च्या दुष्परिणामांची चर्चा गेला सुमारे महिनाभर सुरू राहिली आणि भारतात तर, या तणनाशकावर बंदीची प्रक्रियाही सुरू झाली. ही संभाव्य बंदी अनाठायी आहे आणि उपलब्ध रासायनिक तणनाशकांपैकी ग्लायफॉसेट हेच अधिक पर्यावरणस्नेही आहे, अशी बाजू मांडणारे टिपण..\nअमेरिकेत ग्लायफॉसेट तणनाशकांमुळे कॅन्सर झाल्याच्या संशयाने एका शाळेच्या बागकाम-कर्मचाऱ्याला मोठी नुकसानभरपाई देण्याचा निकाल एका कनिष्ठ न्यायालयाने १० ऑगस्ट रोजी दिला. यामुळे जगभर खळबळ झाली. जीएम आणि ग्लायफॉसेट विरोधकांनी जगभर ग्लायफॉसेट बंदीची मागणी सुरू केली. याचे प्रतिसाद महाराष्ट्रातही उमटले. जीएम तंत्रज्ञानासंबंधी आकस असलेल्या सरकारने ताबडतोब ग्लायफॉसेट बंदीसाठी पावले उचलली. बंदीची प्रक्रिया सुरू झाली. ‘बंदी का घालू नये, कारणे सांगा,’ अशा नोटिसा ग्लायफॉसेट उत्पादक कंपन्यांना गेल्या. ताबडतोब सुनावणी झाली. आता केव्हाही बंदीसंबंधी निर्णय होणे अपेक्षित आहे. बंदीचा आदेश अभेद्य चिरेबंदी असावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. म्हणून सावधतेने निर्णय घेतले जात आहेत. अशा वेळी पर्यावरणस्नेही तणनाशक ग्लायफॉसेटचे स्वरूप घेणे उचित ठरेल.\nमुळात तणनाशकांची आवश्यकता आहे का, हे पाहू. पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पेरणीयोग्य ओल झाली की गावात सर्वत्र एकाच वेळी पेरणी होते. पिकांची, तणांची उगवण एकाच वेळी होते. पिकातील तण काढण्याच्या दोन पद्धती आहेत. एक- फणकुळव पिकाच्या ओळीत अंतर मशागत करणे. तरीही पिकाजवळील तण शिल्लक राहते. ते हातानेच काढावे लागते. दुसरा मार्ग- खुरपणी करून तण काढणे; पण परिसरात एकाच वेळी तण काढायचे काम येत असल्याने पुरेसे मजूर मिळत नाहीत. तसेच आता स्त्रिया घराबाहेर कामावर जात नाहीत. यामुळे वेळेत तण काढले जात नाहीत. तण वाढतात. त्यांच्या बिया रानात पडतात. त्यामुळे पुन्हा तण वाढतात. तण पिकाचे पाणी आणि अन्न घेतात. पिकांची उपासमार होते. तणांमध्ये कीड वाढते. ती पिकावर येते. त्यामुळे पिकाचे नुकसान होते. त्यासाठी कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढतो.\nएकूण तणनाशक वापरले नाही तर मानवी श्रमाने खुरपणीचा खर्च खूप वाढतो. बहुतेक शेतकऱ्यांना मजुरांअभावी वेळेत तण काढता न आल्याने खूप नुकसान होते. म्हणून आता तणनाशक वापरणे अपरिहार्य झाले आहे. ग्लायफॉसेटवर बंदी आलीच तर शेतकऱ्यांना इतर तणनाशकांचा वापर करावा लागेल. मात्र इतर सर्व तणनाशके ग्लायफॉसेटच्या तुलनेने पर्यावरण, आरोग्य, माती आणि पाणी यांच्या दृष्टीने जादा अपायकारक आहेत. हे खरे असेल तर ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याची घाई का ग्लायफॉसेट बंदीचा निर्णय पर्यावरणासाठी उपयुक्त आहे काय\nशेतामध्ये उगवणीपूर्व आणि उगवणीनंतर वेगवेगळी तणनाशके वापरली जातात. प्रत्येक तणनाशकाची वनस्पती मारण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही निवडक वनस्पतींसाठी तणनाशक असतात, पण इतर वनस्पतींना मारत नाहीत, तर काही तणनाशक सरसकट सर्व वनस्पतींना मारतात; पण यामध्ये ग्लायफॉसेटइतके प्रभावी आणि कमी विषारी दुसरे तणनाशक नाही. पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीने विविध पद्धतींचा वापर करून, तणनियंत्रण करण्याचे सर्व मार्ग शेतकऱ्यांना उपलब्ध असणे आवश्यक आहे. तरीही यापैकी सर्वात सुरक्षित, प्रभावी आणि स्वस्त तणनाशकावर बंदी घालून शेतकरी आणि पर्यावरणाचे नुकसान होणार आहे.\nग्लायफॉसेटवर बंदी घातल्यानंतर जी तणनाशके वापरली जातील, ती किती विषारी आहेत ते पाहा. ज्या प्रमाणात प्राण्यांना तणनाशकांचे डोस दिल्यानंतर कोणतेही विपरीत परिणाम होत नाहीत त्या प्रमाणाला नोइल (NOEL- No Observable Effect Level, that is the close at which exposure in an animal study had no effect) असे म्हणतात.\nतणनाशकांचे नाव आणि नोइल (मिलिग्रॅम/ किलो/ दिवस) पुढीलप्रमाणे-\n(२) पॅराक्वेट (Paraquat) – १.२५\n(३) डायक्वेट (Diquat) – ०.२२\n(४) ग्लुफॉसीनेट (Glufosinate) – २.०\n(५) अ‍ॅलट्राझीन (Atrazine) – १.८\nउंदीर, कुत्रे, मांजर आणि ससे यांच्यावर ग्लायफॉसेटच्या परिणामांचा दोन वर्षांचा अभ्यास झाला आहे. अपवाद वगळता कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. उदा. उंदरांना ४०० मिलिग्रॅम/ किलो/ दिवस एवढा ग्लायफॉसेटचा डोस दिला, तरीही कोणतेही वाईट परिणाम दिसले नाही. तसेच कुत्र्यांसाठी ५०० मिलिग्रॅम/ किलो/ दिवस असा डोस दिला, तरीही कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. फ्लुथियासेट मिथेलइतका विषारी परिणाम प्राप्त करण्यासाठी ग्लायफॉसेटचा डोस ४००० पटीने जादा द्यावा लागेल, तर अ‍ॅलट्राझिनइतका विषारी परिणाम येण्यासाठी ग्लायफॉसेटचा डोस २२२ पटीने जादा द्यावा लागेल. यावरून अन्य तणनाशकांच्या तुलनेने ग्लायफॉसेट हे खूप कमी विषारी आहे हे स्पष्ट होते. ग्लायफॉसेटवर बंदी आल्यास इतर अधिक विषारी तणनाशकांचा वापर करावा लागेल.\n‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखातील अ‍ॅण्ड्रय़ू निस (Andrew Knis : Nature Communications volume 8, Article number: 14865 (2017)) यांचे निरीक्षण असे होते की, २०१४-१५ सालातील अभ्यासात मिळालेल्या माहितीनुसार, ग्लायफॉसेटचा वापर मक्यात २६ टक्के, सोयाबीनमध्ये ४३ टक्के, कपाशीत ४५ टक्के इतका होतो. तथापि ग्लायफॉसेट कमी विषारी असल्याने या पिकातील विषारीपणात त्याचा वाटा अनुक्रमे ०.१, ०.३ आणि ३.५ टक्के इतकाच होतो.\nमक्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तणनाशकात ग्लायफॉसेटचे वजन एकचतुर्थाश असले तरीही तणनाशकांमुळे येणाऱ्या विषारीपणात त्याचा वाटा एक टक्क्याच्या एक दशांश इतका कमी आहे. हेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, वजनाने तीनचतुर्थाश असलेल्या इतर तणनाशकांमुळे ९९.९ टक्के इतका वाटा तणनियंत्रणामुळे येणाऱ्या विषारीपणात येतो. ही सर्व तणनाशके तुलनेने सुरक्षितच आहेत. त्यातदेखील ग्लायफॉसेट हे सर्वाधिक सुरक्षित आहे. जर ग्लायफॉसेटवर बंदी आणली तर अन्य अधिक विषारी तणनाशकांचा वापर करावा लागेल. त्यामुळे तणनाशकांमुळे येणाऱ्या विषारीपणात मक्यात २६ टक्के, सोयाबीनमध्ये ४३ टक्के आणि कपाशीत ४५ टक्के इतकी वाढ होईल.\nवरील सर्व तणनाशके योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात वापरली तर सुरक्षितच आहेत; परंतु त्यातील सर्वात सुरक्षित असणाऱ्या तणनाशकावर बंदी आणण्यासाठी तथाकथित पर्यावरणवादी इतके आतुर का ग्लायफॉसेटच्या तुलनेने पॅराक्वेटचा आरोग्याला जास्त अपाय होऊ शकतो; पण ते पॅराक्वेटच्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगत नाहीत. पण ग्लायफॉसेटच्या आरोग्यावर होणाऱ्या तथाकथित अनिष्ट परिणामांबद्दल आकांडतांडव करतात. वास्तविक पर्यावरणवाद्यांनी सर्वाधिक विषारी तणनाशकांविरुद्ध मोहीम सुरू करणे उचित होते; पण त्याऐवजी सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित तणनाशकाविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. याचे कारण काय ग्लायफॉसेटच्या तुलनेने पॅराक्वेटचा आरोग्याला जास्त अपाय होऊ शकतो; पण ते पॅराक्वेटच्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगत नाहीत. पण ग्लायफॉसेटच्या आरोग्यावर होणाऱ्या तथाकथित अनिष्ट परिणामांबद्दल आकांडतांडव करतात. वास्तविक पर्यावरणवाद्यांनी सर्वाधिक विषारी तणनाशकांविरुद्ध मोहीम सुरू करणे उचित होते; पण त्याऐवजी सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित तणनाशकाविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. याचे कारण काय पर्यावरणवाद्यांचा खरा हेतू काय आहे\nत्यांचा खरा विरोध जीएम तंत्रज्ञानाला आहे. जीएम तंत्रज्ञानाच्या विरोधात खूप मोठी विषारी मोहीम चालवूनही मोठय़ा प्रमाणात त्याचा प्रसार होतो आहे. जीएम तंत्रज्ञानात ग्लायफॉसेट सहन करणाऱ्या जनुकांचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो आहे. जीएम अन्नाच्या विरोधातील त्यांच्या प्रचारातील खोटेपणा उघडकीस आला आहे. सध्या जीएम बियाणामध्ये ६० टक्के बियाणे तणनाशक सहनशील जनुकाचे आहे. जर ग्लायफॉसेटला बंदी घातली तर त्याचा परिणाम ६० टक्के जीएम बियाणावर होतो. म्हणून त्याचा प्रयत्न ग्लायफॉसेट बंदीसाठीच आहे.\nजीएम बियाणामुळे कपाशीत प्रतिक्विंटल कापूस उत्पादनामागे ८० टक्के कीटकनाशकांचा खप कमी झाला. तणनाशक सहनशील बियाणामुळे तणनाशकांचा वापर कमी झाला. ग्लायफॉसेट पेटंटची मुदत संपलेले, जेनेरिक, सर्वात स्वस्त, पर्यावरणस्नेही, जमीन आणि पाणी यांचे प्रदूषण कमीत कमी करणारे आहे. पर्यावरणवाद्यांच्या या प्रयत्नामुळे, कीटकनाशक उत्पादक आणि अन्य जादा विषारी तणनाशक उत्पादकांचा फायदा होणार हे निश्चित आहे. शेतकरी आणि ग्राहक यांचे नुकसानसुद्धा निश्चित आहे. इथे असे दिसते की, पर्यावरणवाद्यांच्या मागणीमुळेच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.\nलेखक जनुकीय शेती-तंत्रज्ञानाचे अभ्यासक व समर्थक आहेत. narde.ajit@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GUJ-HDLN-video-of-doctor-goes-viral-5892737-NOR.html", "date_download": "2018-11-16T23:59:30Z", "digest": "sha1:YGDGXW2SYTQWUISNS3A6XWDMOLRREWAX", "length": 7662, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "video of doctor goes viral | गुजरात : उपचारांच्या आडून डॉक्टरचे महिलांशी लैंगिक संबंध, 25 VIDEO व्हायरल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nगुजरात : उपचारांच्या आडून डॉक्टरचे महिलांशी लैंगिक संबंध, 25 VIDEO व्हायरल\nशहरातील अनगड गावात स्वतःचे क्लिनिक चालवणाऱ्या एका डॉक्टरचे लेडी पेशंट्ससोबत फिजिकल रिलेशनचे 25 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत\nडॉ. प्रतीक जोशी फरार आहे, त्याचे वडील म्हणाले, तो शहराबाहेर आहे.\nबडोदा - शहरातील अनगड गावात स्वतःचे क्लिनिक चालवणाऱ्या एका डॉक्टरचे लेडी पेशंट्ससोबत फिजिकल रिलेशनचे 25 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हा डॉक्टर चांगले उपचार करतो असे सांगत महिलांचे लैंगिक शोषण करत होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर डॉक्टर फरार आहे. अशी माहिती आहे, की कोणीतरी डॉक्टरचे स्टिंग करुन त्याचे काळेकृत्य उजेडात आणले आहे.\nबीएचएमएस डॉक्टर असलेला प्रतीक जोशी\n- बडोदा शहरातील गोत्री रोडवरील कृष्णा टाऊनशिपमध्ये राहातो. येथून जवळच असलेल्या अनगड गावात त्याचा दवाखाना आहे.\n- डॉ. जोशी त्याचा क्लिनिकमध्ये येणाऱ्या गरीब महिलांचे चांगल्या उपचारांच्या नावाखाली शोषण करत होता.\n- आतापर्यंतच्या माहितीनुसार डॉक्टरचे सहा महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले आहे. मात्र एकाही महिलेने डॉ. जोशी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही, त्यामुळे पोलिस या प्रकरणी काहीही बोलण्यास तयार नाही.\nमाझा मुलगा बाहेर गेलेला आहे- डॉ. जोशीचे वडील\n- डॉ. प्रतीक जोशी फरार झाल्यानंतर dainikbhaskar.com ने त्याच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली. डॉ. जोशीचे वडील म्हणाले, 'माझा मुलगा शहराबाहेर गेला आहे.'\nडॉक्टरचे 6 महिलांसोबत अनैतिक संबंध उघड झाले आहे.\nया महिलेने पोटात बनवून ठेवला होता ज्वेलरी बॉक्स, सेफ्टी पिनपासून ब्रेसलेट-मंगळसूत्र, बांगड्या असे तब्बल 1.5 किलो सामान काढले\nकरवाचौथला डान्सद्वारे इंटरनेटवर खळबळ माजवणाऱ्या मम्मीच्या सक्सेसमागे या व्यक्तीचा आहे हात\nजन्मदात्यानेच केले आपल्या मुलीसोबत दुष्कर्म, मुलगी 11 वर्षाची असल्यापासून करत होता बलात्कार; मुलीने आईला सांगितले पण तरीही नाही सुधारला राक्षस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/344/Maghachi-Raat-Chandana-Tyat.php", "date_download": "2018-11-17T01:22:09Z", "digest": "sha1:NESIIJ72O5JJWATFUSRAZ7GPP4GL2527", "length": 9159, "nlines": 157, "source_domain": "www.gadima.com", "title": "Maghachi Raat Chandana Tyat | माघाची रात चांदणं त्यात | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nदैव जाणिले कुणी,लवांकुशाचा हलवी पाळणा\nवनी वाल्मिकी मुनी,दैव जाणिले कुणी\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nमाघाची रात चांदणं त्यात\nमाघाची रात चांदणं त्यात\nकुशी बदलून काही भागंना\nथंडीची झोप मला लागंना \nडावा डोळा लवतो खुळा\nनशीब काही बाई जागंना\nथंडीची झोप मला लागं ना \nगेला तो अजून नाही आला\nतपास केला वाया गेला\nकुणीच काही मला सांगंना\nथंडीची झोप मला लागंना \nबायकांचं दु:ख बायकांनाच कळते\nघोड्याची टाप काही वाजंना\nथंडीची झोप मला लागंना \nआता झाली ग पहाट\nकिती न्याहाळू मी वाट \nआली जांभई, बाई माझी अवघडली पाठ\nपुन्हा सुरु तो रहाट\nमाझे डोळे, त्याची वाट\nनीज नाही, सूज आली माझ्या डोळ्यांना दाट\nउचकी येते सई होते\nथंडीची झोप मला लागंना \nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nएक एक पाउल उचली\nऐक फेकते सवाल पहिला\nकशी रुसून गेली राणी\nका असा गेलास तू\nकोण मी अन्‌ कोण ते\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%A3-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-11-17T00:06:35Z", "digest": "sha1:LL4FKBVR5I7YTQKYAZ45BHMPXORFCBHC", "length": 6167, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मांडवगण फराटा येथील शाळेत वृक्षदिंडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमांडवगण फराटा येथील शाळेत वृक्षदिंडी\nमांडवगण फराटा- विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत अध्यात्मिक ज्ञान, संस्काराची जडणघडण याबरोबरच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि वृक्षाची होणारी कत्तल रोखण्याबाबत बाब लक्षात घेऊन वृक्षारोपण याचा संदेश देणारी वृक्ष दिंडी मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने काढण्यात आली.\nयावेळी शाळेतील बालचिमुकल्यांनी टाळ मृदुंगाच्या निनादात “ज्ञानोबा, तुकारामाच्या जयघोषात राम कृष्ण हरी’ या नामघोषात अवघा मांडवगण फराटा परिसर दुमदुमला. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन करणे गरजेचे का आहे याबाबतची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिमामा फराटे, मोहन शेलार, श्रीकृष्ण भोसले, मुख्याध्यापक सतीश नागवडे, भागवत कारखेले, अप्पा संकपाळ आदी उपस्थित होते. ज्योती कर्डीले, सुजाता वाळके, अर्चना जगताप, पूनम चव्हाण यांनी दिंडी यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुन्हा एकदा शाळेत “तो’ वर्ग भरला\nNext articleसहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन सराईत एक वर्षासाठी तडीपार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/central-water-commission-google-tie-better-flood-forecasting-124824", "date_download": "2018-11-17T00:44:59Z", "digest": "sha1:4DXBRBXEV5BEDZMY2CZWZKCNE6NQIPE2", "length": 12221, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Central Water Commission, Google tie up to better flood forecasting पुराचा अंदाज वर्तविण्यास गुगल करणार साह्य | eSakal", "raw_content": "\nपुराचा अंदाज वर्तविण्यास गुगल करणार साह्य\nबुधवार, 20 जून 2018\nगुगलशी भागीदारी केल्याने भारतातील पुराचे व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे.\n- नितीन गडकरी, केंद्रीय जलस्रोतमंत्री\nनवी दिल्ली : केंद्रीय जल आयोगाने तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी गुगलशी करार केला आहे. या करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पुराचा अंदाज आणि पुराशी निगडित माहिती जलद मिळण्यास मदत होणार आहे.\nजलस्रोत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुराच्या वेळी आपत्ती व्यवस्थापन करण्यास या भागीदारीमुळे मदत होईल. जल आयोगाशी गुगल वेगवेगळ्या क्षेत्रांतील तांत्रिक माहितीची देवाणघेवाण करणार आहे. याचबरोबर पुराशी निगडित माहितीचे विश्‍लेषण करून गुगल ते आयोगाला देईल. गुगलच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुराचा अंदाज वर्तविणाऱ्या यंत्रणेत सुधारणा करण्यात येईल. गुगलच्या अर्थ इंजिनचा वापर करून पुराची परिस्थिती आणि पूर नियोजन याचा आढावा घेण्यात येणार आहे.\nपुराची समस्या सर्वाधिक भेडसाविणाऱ्या भागात इशारा देण्यासाठी आणि पूर येण्याचा वेळांचा अंदाज वर्तविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, अशी मागणी होत होती. या पार्श्‍वभूमीवर हा करार करण्यात आला आहे. जल आयोगाकडून 2016 पर्यंत पुराचा अंदाज एकदिवस आधी वर्तविण्यात येत होता. त्यानंतर 2017 मध्ये पर्जन्यमानाच्या साह्याने पुराचा अंदाज तीन दिवस आधी वर्तविण्यात येऊ लागला होता.\nगुगलशी भागीदारी केल्याने भारतातील पुराचे व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे.\n- नितीन गडकरी, केंद्रीय जलस्रोतमंत्री\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी\nऔरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...\nमदतीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान फिरतायत देशोदेशी..\nइस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता निधीसाठी देशोदेशी भटकण्याची वेळ आली असून याच 'मदतनिधी'च्या मागणीसाठी पंतप्रधान इम्रान खान पुढील...\nगरज ८० लाखांची असताना २९ लाखांवर बोळवण\nनागपूर - आयुर्वेद वैद्यकशास्त्र प्राचीन असून व्याधी बरी करणारे शास्त्र आहे. आयुर्वेद ही जगण्याची जीवनशैली असल्यानेच आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध प्रचार ‘...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/dhebewadi-satara-news-british-police-post-70855", "date_download": "2018-11-17T01:15:43Z", "digest": "sha1:JD3WVKBMXJLJCEJFBXLU4WBGSYN7EBC2", "length": 15146, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhebewadi satara news British police post ब्रिटिशकालीन पोलिस चौकीला घरघर! | eSakal", "raw_content": "\nब्रिटिशकालीन पोलिस चौकीला घरघर\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nढेबेवाडी - अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या मालदन (ता. पाटण) येथील ब्रिटिशकालीन पोलिस चौकीची अनेक वर्षांपासून देखभालच झाली नसल्याने लवकरच तिचे उरले-सुरले अस्तित्वही संपण्याच्या मार्गावर आहे. केवळ दुर्लक्षामुळेच ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ठेवा डोळ्यासमोरच नष्ट होत असल्याने परिसरातील नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.\nढेबेवाडी - अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या मालदन (ता. पाटण) येथील ब्रिटिशकालीन पोलिस चौकीची अनेक वर्षांपासून देखभालच झाली नसल्याने लवकरच तिचे उरले-सुरले अस्तित्वही संपण्याच्या मार्गावर आहे. केवळ दुर्लक्षामुळेच ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ठेवा डोळ्यासमोरच नष्ट होत असल्याने परिसरातील नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.\nब्रिटिश राजवटीत कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर येथील वांग नदीवर पूल तयार होण्यापूर्वी ढेबेवाडी बाजारपेठेचे महत्त्व फारसे वाढले नव्हते. सुविधांपासून वंचित छोट्या वाडीचेच स्वरूप होते. त्यावेळी विभागावर नियंत्रणासाठी मालदन येथे पोलिस चौकी होती. त्या अंतर्गत परिसरातील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांचा समावेश होता. तक्रारदाराला पोलिसांकडे दाद मागण्यासाठी मालदनला जावे लागत होते. दगडी बांधकामाच्या पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. पोलिस अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारी तिथे नेमणुकीला असायचे. अनेक ऐतिहासिक घटना व प्रसंगांची साक्षीदार असलेली ही पोलिस चौकी अनेक वर्षे मालदनमध्ये सुरू होती. ढेबेवाडीजवळ नदीवर पूल झाल्यानंतर येथील बाजारपेठ हळूहळू विकसित झाली. ढेबेवाडी हेच विभागाचे मध्यवर्ती केंद्र बनल्याने विविध कार्यालये येथे सुरू झाली. त्यामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याचाही समावेश होता. ते सुरू झाल्यानंतर मालदनची पोलिस चौकी बंद करण्यात आली. गावाबाहेर एका बाजूला असलेल्या चौकीची सुरवातीला काही वर्षे देखभालही सुरू होती. ग्रामस्थांकडून सार्वजनिक कामांसाठी त्याचा वापरही केला जाई. मात्र, कालांतराने देखभाल व वापर थांबून चौकीच्या दुर्दशेला सुरवात झाली. अजूनही ती सुरूच असून मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने आणि लाकडांसह बरेच साहित्य गायब झाल्याने या ब्रिटिशकालीन ठेव्याचे उरले-सुरले अस्तित्वही संपण्याच्या मार्गावर आहे.\nपोलिस चौकीची इमारत गवत आणि झुडपांनी वेढली असून भिंतीतून झाडे उगवली आहेत. एकेकाळी पोलिस आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची वर्दळ असलेले हे ठिकाण सध्या उंदीर, घुशी, साप आणि मोकाट कुत्र्यांचे आश्रयस्थान बनले आहे. केवळ दुर्लक्षामुळेच ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ठेवा डोळ्यासमोरच नष्ट होत असल्याने परिसरातील नागरिकांतून त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा ठेवा जतन करण्यासाठी पोलिस खात्याने पुढाकार घेऊन हालचाली कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nशेतकऱ्यांना भरावे लागणार मुद्रांक शुल्क\nपुणे - विशेष नगर वसाहतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना विकसकाबरोबर करार केल्यानंतर आर्थिक अथवा भागीदारी स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्यावरदेखील आता...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-farmer-agitation-against-electicity-tower-71195", "date_download": "2018-11-17T00:47:53Z", "digest": "sha1:JOS2VHPU5SZ6JFO4BEGPCHC255A22FI7", "length": 13285, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagar news farmer agitation against electicity tower विद्युतवाहक तारांचा टाॅवर उभारण्याचा प्रयत्न शेतकऱयांनी पाडला हाणून | eSakal", "raw_content": "\nविद्युतवाहक तारांचा टाॅवर उभारण्याचा प्रयत्न शेतकऱयांनी पाडला हाणून\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nत्यानंतर पोलिस संरक्षणात हे काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यासही शेतक-यांनी विरोध करून जमीन अधिगृहणाच्या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या वादातून तोडगा काढण्यासाठी शेतकरी व कंपनीच्या अधिका-यांमध्ये पारनेर पोलिस ठाण्यात बैठकही झाली मात्र त्यातून काहीही तोडगा निघू शकला नाही.\nटाकळी ढोकेश्वर : जमिनींच्या नुकसानभरपाईबाबत विद्युतवाहक तारांचे टॉवर उभारणा-या कंपनीकडून ठोस हमी दिली जात नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सावरगाव\n(ता.पारनेर) येथील शेतक-यांनी टॉवर उभारणीचे काम बंद पाडले.\nयाबाबत अधिक माहीती अशी की, नागपूरहून पुण्याकडे जाणा-या 756 किलोवॅट क्षमतेच्या विद्युतवाहक तारांच्या टॉवर उभारणीचे काम सध्या सावरगाव परिसरात सुरू आहे. यापूर्वीही या भागातून विद्युतवाहक तारांच्या दोन टॉवरलाईन गेल्या असून त्यात या भागातील शेतक-यांना जमीनी गेल्या आहेत. अल्पभुधारक असलेल्या शेतक-यांच्या शेतातून तिन टॉवरलाईन जाणार असतील तर या शेतीतून काय पिकवायचे असा प्रश्‍न या शेतक-यांपुढे आहे. असे असतानाही शासनाने लोकहिताचे काम म्हणून या शेतांमध्ये टॉवर उभारणीचे आदेश दिले असले तरी त्यापोटी मिळणारी भरपाई योग्य नको का असा सवाल शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.\nत्यानंतर पोलिस संरक्षणात हे काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यासही शेतक-यांनी विरोध करून जमीन अधिगृहणाच्या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या वादातून तोडगा काढण्यासाठी शेतकरी व कंपनीच्या अधिका-यांमध्ये पारनेर पोलिस ठाण्यात बैठकही झाली मात्र त्यातून काहीही तोडगा निघू शकला नाही.\nया बैठकीत कंपनीचे अधिकारी ए.पी रेड्डी, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश लंके,राहुल झावरे व शेतकरी प्रतिनीधी म्हणुन शिवाजी भोसले,अंकुश लांडगे,लक्ष्मण गायखे यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस संरक्षण पाठवूनही शेतक-यांनी नुकसान भरपाईच्या लेखी अश्‍वासनाशिवाय काम सुरू करण्यास मनाई केली.\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.kbn10news.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T00:42:37Z", "digest": "sha1:IZTBWI733I37QUWOZXVY7EGW2Z6TBXQX", "length": 16671, "nlines": 272, "source_domain": "www.kbn10news.com", "title": "मराठी बातम्या | KBN10 News", "raw_content": "\nपालघर जिला : पालघर गणेश कुंड पर धूम धाम से मनाया गया छठ पूजा पर्व\nराहुल का विवादित बयान, अंग्रजों के आगे हाथ जोड़ रहे थे सावरकर\nवाराणसी में PM मोदी ने देश के पहले मल्टी मॉडल टर्मिनल को राष्ट्र को समर्पित किया\nमिजोरम में 38 मतदान केंद्र ‘अति संवेदनशील’ : चुनाव आयोग\nशरद यादव से मिले उपेंद्र कुशवाहा , तो भड़की JDU, कहा – यह ठीक नहीं\nSC की फटकार : मंजू वर्मा की अब तक गिरफ्तारी क्यों नहीं, DGP को देना होगा जवाब\n3 साल की बच्ची के मुंह में पटाखा फोड़ने वाला गिरफ्तार , बोला ……\nमंगलवार को होगा अनंत कुमार का अंतिम संस्कार , PM मोदी सहित कई नेता होंगे शामिल\nछत्तीसगढ़ विधानसभा चुनाव : पहले चरण का मतदान जारी , CM समेत 190 उम्मीदवार मैदान में\nबाल बाल बचे पवन सिंह , इस वजह से कार्यक्रम में ईंट पत्थरों से हुआ हमला\nHome राज्य महाराष्ट्र मराठी बातम्या\nटेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा , पालघर चषक 2018 सारा इलेवन ने पटकावले\nएस .चुरी ,पालघर,2 अप्रैल : पालघर चषक 2018 या मानाच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सारा इलेव्हन संघाने अंतिम फेरीत पवनसुत क्रिडा मंडळ चा धुव्वा उडवत एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख परतोष...\tRead more\nपालघर : जनते साठी काम करणारे जनतेचे खरे वाली आमदार विलास तरे\nपालघर ( कुमार चंदन ): जनतेचा वाली व पदवीधर सामाजिक संस्थेच्यासंयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील ४० महिलांचा स्त्री शक्ती सन्मान गौरव पुरष्कार कार्यक्रम पालघर येथील शिक्षक पत पेढी भवन ये...\tRead more\nमहाराष्ट्र : पालघर जिल्ह्यात 17908 शेतकऱ्यांना कर्जमाफी..\nपालघर, दि. 12 डिसेम्बर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील 17908 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात 9569 शेतकरी हे कर्...\tRead more\nमुंबई : नितीन आगे ला न्याय मिळावा यासाठी विद्यार्थी भारती चे लाक्षणिक उपोषण…\nमुंबई ,11 डिसेम्बर : नितीन आगे ला न्याय मिळावा यासाठी विद्यार्थी भारती चे लाक्षणिक उपोषण… २०१४ साली अहमदनगर जिल्ह्यात खर्डा या गावी नितीन आगे ची अमानुष पाने हत्या करण्यात आली. ११ वी ला...\tRead more\nपालघर : व्यवहार मराठीत करा, अन्यथा बँकांना पालघर मनसेचा “खळ्ळ् खट्याळ” चा इशारा.\nपालघर दि. 24 – प्रादेशिक भाषा ही बँकांच्या दैनंदिन व्यवहाराचे माध्यम असले पाहिजे असा केंद्र सरकार आणि आरबीआय चा नियम आहे. परंतु, बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे आणि केंद्र सरकारच्या द...\tRead more\n“हवा तेज़ है दिनकर राव, टोपी संभालो, उड़ जाएगा” : विनोद व्यंकट जगदाळे\non: November 18, 2017 In: खबरे, मराठी बातम्या, मुंबई\nमुंबई ;18 नवम्बर : गुजरात मधे राजकीय वातावरण तापु लागले आहे,भाजपचे हु छू विकास हु छू गुजरात म्हणजेच मि आहे विकास मि आहे गुजरात हे बैनर दिसत आहेत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजप अध्यक्ष अम...\tRead more\nडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत सफाळ्यात ३६० फळझाडांची लागवड\nप्रतिनिधि ,सफाले : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग यांच्या सौजन्याने वृक्ष लागवड व संवर्धन अभियान आज शुक्रवार रोजी सफाळे पश्चिमेकडील आगरवाडी येथे व दहाणु,वानगाँव ,...\tRead more\nमशाल गौरव आदर्श पत्रकार ‘पुरस्कारासाठी पत्रकार हर्षद पाटील यांची निवड ..\non: April 06, 2017 In: खबरे, पालघर, पालघर जिला, मराठी बातम्या, महाराष्ट्र, राज्य\nकेशव भूमि नेटवर्क, वाडा:- पालघर जिल्ह्य़ातील विविध विषयांवर गेल्या नऊ वर्षापासून वृत्तांकन करून ते प्रकाश झोतात आणणारे इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे पत्रकार हर्षद रमाकांत पाटील यांची यंदाचा मश...\tRead more\nछात्रशक्ती संस्थेच्या वतीने सफाळे सरूपाडा येथे प्रजासत्ताक दिनसाजरा करण्यात आला.\npalghar =सालाबाद प्रमाणे याही वर्षी छात्रशक्ती संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन सफाळे सरूपाडा येथे साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी छात्रशक्ती संस्था नेहमीच वि...\tRead more\nराजधानीत 68 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nनवी दिल्ली, 26 : देशाचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबु धाबीचे क्राऊन युवराज तथा संयुक्त अरब अमीरातच्या सशस्त्र दलाचे उप सर्वोच्च कमांडर शेख मुहम्मद बिन जायद अल नाहय...\tRead more\nपालघर जिला : पालघर गणेश कुंड पर धूम धाम से मनाया गया छठ पूजा पर्व\nराहुल का विवादित बयान, अंग्रजों के आगे हाथ जोड़ रहे थे सावरकर\nवाराणसी में PM मोदी ने देश के पहले मल्टी मॉडल टर्मिनल को राष्ट्र को समर्पित किया\nमिजोरम में 38 मतदान केंद्र ‘अति संवेदनशील’ : चुनाव आयोग\nशरद यादव से मिले उपेंद्र कुशवाहा , तो भड़की JDU, कहा – यह ठीक नहीं\nअरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जल-भूमिपूजन\nराजधानीत 68 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nमहिलांनी कौशल्यवृध्दीसाठी मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी अभिजित बांगर\nछात्रशक्ती संस्थेच्या वतीने सफाळे सरूपाडा येथे प्रजासत्ताक दिनसाजरा करण्यात आला.\nपालघर जिला : पालघर गणेश कुंड पर धूम धाम से मनाया गया छठ पूजा पर्व\nराहुल का विवादित बयान, अंग्रजों के आगे हाथ जोड़ रहे थे सावरकर\nवाराणसी में PM मोदी ने देश के पहले मल्टी मॉडल टर्मिनल को राष्ट्र को समर्पित किया\nपालघर जिला : पालघर गणेश कुंड पर धूम धाम से मनाया गया छठ पूजा पर्व\nराहुल का विवादित बयान, अंग्रजों के आगे हाथ जोड़ रहे थे सावरकर\nवाराणसी में PM मोदी ने देश के पहले मल्टी मॉडल टर्मिनल को राष्ट्र को समर्पित किया\nमिजोरम में 38 मतदान केंद्र ‘अति संवेदनशील’ : चुनाव आयोग\nशरद यादव से मिले उपेंद्र कुशवाहा , तो भड़की JDU, कहा – यह ठीक नहीं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1025", "date_download": "2018-11-17T01:20:22Z", "digest": "sha1:VQNJA4E7HCS3X4NKGHP7XO2YPLUXDS57", "length": 6696, "nlines": 48, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "छायाचित्रकार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअथर्व दीक्षितला हाक प्रकृतीची\nछायाचित्रकार अथर्व दीक्षित या कल्याणमधील (ठाणे जिल्हा) युवकाने त्याच्या अमित बाळापुरकर आणि मयुरेश देसाई या मित्रांसह 'प्रकृती कला मंच' संस्थेची स्थापना केली आहे. हौशी कलाप्रेमींना त्यांची कला सादर करता यावी, त्यांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश संस्था स्थापन करण्यामागे आहे. संस्थेच्या कार्याला छायाचित्रे व चित्रे यांचे एकत्रित असे प्रदर्शन भरवून 2 ऑक्टोबर 2015 पासून सुरुवात करण्यात आली. ते प्रदर्शन 'गायन समाज' (कल्याण) येथे तळमजल्यावर मांडण्यात आले होते. त्यामध्ये अठरा नवीन कलाकार सहभागी झाले होते. दीडशेच्यावर चित्रे व छायाचित्रे प्रदर्शनात समाविष्ट होती. प्रदर्शनाचे उद्घाटन शिल्पकार भाऊ साठे यांच्या हस्ते झाले. त्यामध्ये कलाकारांच्या वीस फ्रेमची विक्रीदेखील झाली.\nमराठी काव्य जगतात सोलापूरचे नाव ठळकपणे घेतले जाऊ लागले ते प्रथम कुंजविहारी व त्यांच्यानंतर संजीव यांच्यामुळे. ख्यातनाम कवी, गीतकार संजीव यांचा १२ एप्रिल हा जन्मदिन. त्यांचे नाव कृष्ण गंगाधर दीक्षित. त्यांचा जन्म दक्षिण सोलापूरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्‍या वांगी गावी झाला. ते पाच वर्षांचे असताना त्यांच्या मातेचे निधन झाले. गंगाधर दीक्षित हे त्‍यांचे वडिल. आईविना वाढणारे संजीव सोलापूरात मोठे झाले. ते खेळण्या-बागडण्याच्या वयात सुंदर चित्रे रेखाटत असत. छोटी छोटी गाणी, कविता कागदावर उतरवीत असत. त्‍यांच्‍या वडिलांनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखली हाेती. संजीवांनी साकारलेली चित्रे, कविता त्‍यांचे वडील जपून ठेवत असत. संजीव यांनी त्‍या वयात चित्रकलेबरोबर शिल्पकलाही आत्मसात केली होती. या दरम्यान श्रोत्रिय गुरुजी नावाच्या शिक्षकांनी संस्कृत विषयात त्यांना पारंगत केले. संजीवांचे पालनपोषण त्यांच्या चुलत्यांनी केले. त्‍यांना घरामध्‍ये बाबू या एकेरी नावाने संबोधले जात असे. त्‍यांचे प्राथमिक शिक्षण १९२१ ते १९२७ या काळात म्युनिसिपल शाळा क्रमांक १, सोलापूर येथे झाले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/node/2942", "date_download": "2018-11-17T01:21:57Z", "digest": "sha1:4KZFBII5NPZ66ABX5AYU65XEN7XPPBWX", "length": 23424, "nlines": 122, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "हुतात्मा रामचंद्र शंकर कुंभार्डे सार्वजनिक वाचनालय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nहुतात्मा रामचंद्र शंकर कुंभार्डे सार्वजनिक वाचनालय\nनिफाड तालुक्याच्या (नाशिक जिल्हा) नांदुर्डी गावातील रामचंद्र शंकर कुंभार्डे यांना 1965 सालच्या भारत-पाक युद्धामधे, वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी वीरमरण आले. रामचंद्र यांच्या पाठीमागे त्यांची आई, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार होता. रामचंद्र यांचे त्यांच्या जन्मभूमीत, नांदुर्डी येथे स्मारक व्हावे असे गावकऱ्यांना वाटत होते. त्यासाठी समिती स्थापन झाली. गावकऱ्यांसमोर स्मारक काय करावे हा प्रश्न पडला होता. निफाड पंचायत समितीचे तत्कालीन सभापती विनायकराव पाटील यांनी असे सुचवले, की गावात ‘हुतात्मा रामचंद्र’ यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात यावे. गावकऱ्यांना ती कल्पना पटली.\n‘हुतात्मा रामचंद्र कुंभार्डे सार्वजनिक वाचनालय, नांदुर्डी’ या संस्थेचा आरंभ विनायकराव पाटील, यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर1968 रोजी झाला. संस्था उभी राहिली तरी वाचनालयास शासकीय मान्यता मिळाली नव्हती. तेथे कायद्याची अडचण आली. शासकीय नियमाप्रमाणे पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांना वाचनालयासाठी शासकीय मान्यता व अनुदान मिळत होते. नादुर्डीची लोकसंख्या तेव्हा कमी होती. शासनासोबत सतत पत्रव्यवहार चालू होता, पण दाद काही लागत नव्हती. अखेरीस वाचनालयाचे त्यावेळचे अध्यक्ष शिवाजीराव निकम व सरचिटणीस रामचंद्र पिलाजी कुंभार्डे या दोघांनी वाचनालयासाठी शासनास आमरण उपोषणाची धमकी दिली. वर, लोकसंख्येची अट शिथिल करा किंवा कुटुंब नियोजन बंद करा, म्हणजे लोकसंख्या वाढेल असा आग्रह धरला.\nस्मारक समिती 26 ऑक्टोबर 1970 ला विसर्जित केली व तो निधी वाचनालयाकडे वळवला गेला. ‘महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघां’चे वार्षिक अधिवेशन, दादर येथील ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ या ठिकाणी होणार होते. ते निमित्त साधून, शासनाविरुद्ध उपोषण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व सरचिटणीस, मुंबईला सर्व तयारीनिशी गेले. ते उपोषणाला बसले तेव्हा शासकीय अधिकारी जागे झाले. त्यांनी उपोषणकर्त्यांची मुंबईत भेट घेतली. शासनाने वाचनालयास शासकीय मान्यता देण्यासंबंधी, नियमांत बदल करण्याचे ठरवले असल्याचे सांगत त्या अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषण करू नका अशी विनंती केली. अखेर, नांदुर्डी गावच्या वाचनालयास शासकीय मान्यता 24 मार्च 1971 रोजी मिळाली. वाचनकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे लोकसंख्येची वाचनालय मान्यतेसंदर्भातील अट शिथिल झाली. त्याचा परिणाम ग्रामीण भागात वाचनालयांची संख्या वाढण्यात झाला आणि वेगळ्या अर्थाने हुतात्मा रामचंद्र यांचे वीरमरण सार्थ झाले\nवाचनालयाच्या प्रगतीसाठी नांदुर्डी गावचे कार्यकर्ते झटत होते. वाचनालयातील पुस्तकांची तसेच वाचकांची संख्या वाढत होती. सुरुवातीला, वाचनालयाची इमारत नव्हती. ती बांधण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू होते. इमारत बांधून 1 जानेवारी 1977 ला पूर्ण झाली. त्यावेळचे परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला. शरद पवार (कृषीमंत्री), के.एम. बापू पाटील, रा.सु. गवई इत्यादी नेते तसेच महाराष्ट्रातील अनेक खासदार, आमदार, कार्यकर्ते असा पंचवीस हजारांचा जनसमुदाय तेव्हा उपस्थित होता. विनायकराव पाटील त्या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष होते.\nवाचनालय 1968 साली सुरू झाले, तेव्हा पन्नास पैसे मासिक वर्गणी व दोन रुपये डिपॉझिट आकारण्यात येत असे. सध्या एक हजार रुपये डिपॉझिट तर मासिक वाचन फी वीस रुपये आहे.\nवाचनालय 1978 साली ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात गेले. पुस्तकांची संख्या दहा ते बारा हजार व वाचकसंख्या पन्नास ते पंच्याहत्तर हजार असेल, तर वाचनालयाला ‘ब’ वर्ग मिळतो.\nवाचनालयाच्या अनुदानात वाढ झाली, मुख्यमंत्री निधीतून मदत मिळाली.\n‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’चे नववे वार्षिक अधिवेशन 28 ऑक्टोबर 1979 रोजी नांदुर्डीत झाले. कविवर्य कुसुमाग्रज यांनी वाचनालयास भेट 20 नोव्हेंबर 1979 रोजी देऊन व्याख्यान दिले होते. वाचनालयाने ‘ब’ वर्गातून, ‘अ’ वर्गात प्रवेश 1983 साली केला. त्यामुळे अनुदानात आणखी वाढ झाली. त्याकाळी ग्रामीण भागात ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळवणारे पहिले वाचनालय म्हणून नांदुर्डीच्या वाचनालयाला नाशिकच्या ग्रामीण भागात गौरवण्यात आले होते. (पंधरा हजार पुस्तके व वाचकसंख्या पाचशे असेल, बारा ते पंधरा वर्तमानपत्रे व पन्नास ते पंच्याहत्तर मासिके वाचनालयात येत असतील व वाचनालयाची स्वतःची इमारत असेल तर वाचनालयाला ‘अ’ दर्जा मिळतो.)\nनांदुर्डी वाचनालयापासून प्रेरणा घेऊन तालुक्यातील, कुंदेवाडी, दावचवाडी, काकासाहेब नगर, कुंभारी, देवपूर, पालखेड, उगाव, वाकद इत्यादी गावांमधे वाचनालये सुरू करण्यात आली.\nनांदुर्डी वाचनालयाने 1983 साली गावासाठी रोगनिदान चाचणी शिबिर भरवले होते.\n‘महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघा’चे सदतीसावे अधिवेशन नांदुर्डीसारख्या ग्रामीण भागात प्रथमच 1987 साली घेण्यात आले. शरद पवार त्याचे उद्घाटक होते. तालुक्याचे सुपुत्र माधवराव गडकरी, अध्यक्षस्थानी होते. कुसुमाग्रज प्रमुख पाहुणे होते. विनायकराव पाटील स्वागताध्यक्ष होते.\nकोलकताच्या ‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’ यांच्याकडून वाचनालयास अकरा वेळा एक लाख तीन हजार दोनशेअकरा रुपये किंमतीचे एक हजार एकशेअठ्याहत्तर ग्रंथ भेट म्हणून प्राप्त झाले आहेत. नांदुर्डी वाचनालयाने 8 ते 12 ऑगस्ट 2010 या दरम्यान राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’च्या सहकार्याने, नाशिक जिल्ह्यातील ग्रंथालय कार्यकर्ते व ग्रंथालय सेवक यांसाठी प्रतिष्ठानच्या विविध योजना व संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. नांदुर्डी वाचनालयाने पत्रकार दिनानिमित्त 6 जानेवारी 2011 रोजी निफाड तालुक्यातील पत्रकारांचे संमेलन आयोजित केले होते.\nनाशिकचे दिलीप खैरे यांनी वाचनालयास संगणकांचे संच भेट दिले आहेत. वाचनालयात Libsoft हे ग्रंथालय सॉफ्टवेअर वापरले जाते. संगणकास यू.पी.एस. प्रिंटर; तसेच, इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. निफाड तालुक्याचे आमदार अनिल कदम यांनीही वाचनालयास संगणक संच भेट दिला.\nशांताराम जाधव हे वाचनालयाचे ग्रंथपाल म्हणून 1986 सालापासून काम पाहत आहेत. त्या वाचनालयातील कामकाजाची उत्कृष्ट पद्धत पाहून ‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’ने 2009-10 साली शांताराम जाधव यांना ‘उत्कृष्ट ग्रंथालय सेवक’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांना 2009-10 साली महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट ग्रंथालय सेवक डॉ. एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान केला. पुरस्काराचे सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व पंधरा हजार रुपये रोख असे स्वरूप होते.\nवाचनालयाकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे असे उपक्रम वेळोवेळी राबवले जातात. वाचनालयाने 2008 व 2009 या वर्षांच्या अखेरच्या दिवशी रक्तदान शिबीर आयोजित करून एकावन्न पिशव्यांचे रक्तसंकलन केले होते. ग्रंथालयास 2010-11 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार मिळाला आहे.\nवाचनालयात ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, क्लार्क व शिपाई असे चार कर्मचारी आहेत.\nवाचनालयाने 1990 सालापासून जनता विद्यालय (नांदुर्डी) व 2016 सालापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (नांदुर्डी) या शाळांतील प्रत्येक वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला डिक्शनरी किंवा एखादे पुस्तक भेट म्हणून देण्याचा; तसेच, लहान मुलांना परीक्षेसाठी पॅड पुरवण्याचा उपक्रम चालवला आहे.\nवाचनालयात बावीस हजार पुस्तके आहेत. त्यात कथा, कादंबऱ्या, धार्मिक पोथ्या, प्रवासवर्णन इत्यादी प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे.\nसंपर्क – शांताराम जाधव (ग्रंथपाल) – 9730832828\nपद्मा क-हाडे यांचे इराणमधील वास्‍तव्‍यात आलेल्‍या अनुभवांचे लिखाण 'इराण' या पुस्‍तकाद्वारे प्रसिद्ध झाले आणि त्‍या लेखिका म्‍हणून प्रकाशात आल्‍या. त्‍या मूळच्‍या पुण्‍याच्‍या. त्‍यांनी लग्‍नाआधी पुण्‍यात अहिल्‍यादेवी हायस्‍कूलमध्‍ये तर लग्‍नानंतर मुंबईत परांजपे विद्यालय, अंधेरी येथे शिक्षिका म्‍हणून काम केले. त्‍यांचा विषय होता विज्ञान. त्‍या, त्‍यांचे पती पुरूषोत्‍तम क-हाडे यांच्‍या नोकरीच्‍या निमित्‍ताने इराण आणि सौदी अरेबिया इथे वास्‍तव्‍यास होत्या. त्‍यांनी देशविदेशातील भ्रमंतीमध्‍ये आलेले अनुभव पुस्‍तकरुपाने प्रसिद्ध केले आहेत.\nनाट्यसंगीताचा वारसा जपणारी तरुण पिढी\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षक, म्हैसगाव\nहुतात्मा रामचंद्र शंकर कुंभार्डे सार्वजनिक वाचनालय\nसंदर्भ: वाचनालय, पुस्‍तकसंग्रह, निफाड तालुका, नांदुर्डी गाव, ग्रंथालय\nवीणा गोखले - देणे समाजाचे\nहेमंत सावंतची ज्येष्ठांसाठी मोफत रिक्षासेवा हेल्पलाईन\nसंदर्भ: विलेपार्ले, ज्‍येष्‍ठ नागरिक, हेल्‍पलाइन, Helpline, Senior citizen\nशहाबाजचे शंभर वर्षांचे ग्रंथालय\nसंदर्भ: शहाबाज गाव, वाचनालय, ग्रंथालय, अलिबाग तालुका\nशहाबाजगावचे मुकुटमणी विठोबा शेट पाटील (खोत)\nसंदर्भ: ग्रंथालय, वाचनालय, अलिबाग तालुका, शहाबाज गाव\nशतकाच्या उंबरठ्यावरील निफाडचे श्री माणकेश्वर वाचनालय\nसंदर्भ: वाचनालय, न्यायमूर्ती रानडे, निफाड तालुका, निफाड गाव\nमंगळवेढ्यातील १४० वर्षांचे नगर वाचन मंदिर\nचांदोरी गावाचे ऐतिहासिक महत्त्व\nसंदर्भ: गावगाथा, निफाड तालुका, पेशवे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/horticulture/management-bacterial-blight-disease-in-pomegranate/", "date_download": "2018-11-17T00:55:41Z", "digest": "sha1:W3P4FFFPGBA6EDXM6YZQMMUD3NPJAOGN", "length": 17616, "nlines": 118, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "डाळिंबावरील बॅक्टेरियल ब्लाईट तेल्या रोगाचे व्यवस्थापन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nडाळिंबावरील बॅक्टेरियल ब्लाईट तेल्या रोगाचे व्यवस्थापन\nभारतामध्ये डाळिंब हे १९८६ पर्यंत दुर्लक्षीत व कमी उत्पन्न देणारे पिक म्हणून ओळखले जायचे. परंतु कालांतराने औषधीय गुणधर्मामुळे याचे महत्व वाढीस लागून सन २००७-२००८ नंतर डाळिंबाखालील क्षेत्र व उत्पादन वाढले. अशाप्रकारे आवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले डाळींब सध्या वेगवेगळ्या अडचणीतून जात आहे. डाळींबावरील विविध समस्येपैकी तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाईट) ही एक मोठी समस्या आहे. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. त्याकरिता प्रतिबंधक उपाय योजना करणे आवश्यक आहे.\nडाळिंबावरील बॅक्टेरियल ब्लाईट रोग (तेल्या) हा प्रामुख्याने जिवाणूजन्य असून झॅन्थोमोनास अक्झानोपोडीस पिव्ही पुनीकीया जिवाणूमुळे होतो. या रोगास “अनुजीवजन्य करपा” असेही म्हणतात. महाराष्ट्रात या रोगाचा शिरकाव रोगग्रस्त कलमाद्वारे झालेला असुन, या रोगाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम कर्नाटक राज्याच्या सीमेलगतच्या भागात डाळिंबाच्या “रुबी” या जातीवर सर्वप्रथम दिसुन आला.\nरोगाची लक्षणे: तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पाने, फुले, खोड आणि फळांवर होतो.\nसुरुवातीस पानावर लहान तेलकट किंवा पानथळ डाग दिसतात. हे डाग कालांतराने काळपट होतात व डागाभोवती पिवळे वलय दिसते तसेच ते मोठे होऊन तपकिरी ते काळ्या रंगाचे होतात. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठा झाल्यावर पाने पिवळी पडून गळतात.\nफुलांवर व कळ्यांवर गर्द तपकिरी व काळपट डाग पडतात. पुढे यामुळे फुलांची व कळ्यांची गळ होते.\nप्रामुख्याने खोडावर व फांद्यांवर सुरुवातीला काळपट किंवा तेलकट डाग गोलाकार दिसतात. खोडावर या डागाने गर्दलिंग किंवा खाच तयार होते व तेथुन झाड मोडते. तसेच फांद्यांवर डागांची तीव्रता वाढल्यावर फांद्या डागापासून मोडतात.\nफळावर सुरुवातीला एकदम लहान आकाराचे पानथळ तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी काळपट दिसतात व त्यावर भेगा पडतात. फळांवर लहान डाग एकत्र आले, की मोठ्या डागात रुपांतर होते. फळांवर या डागांमुळे आडवे उभे तडे जातात. फळाची प्रत पूर्णपणे खराब होते. तडे मोठे झाल्यावर फळे इतर कारणाने सडतात आणि गळून पडतात.\nया रोगाच्या जीवाणूंची वाढ २८ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान तसेच वातावरणातील आर्द्रता ८० टक्क्यापेक्षा जास्त असल्यास झपाट्याने होते.\nबागेत किंवा बागेशेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे.\nबागेत अस्वच्छ्ता असणे म्हणजेच तणांची मोठया प्रमाणावर वाढ असणे.\nझाडांची गर्दी, खेळत्या हवेचा तसेच सुर्यप्रकाशाचा अभाव असणे.\nढगाळ व पावसाळी हवामान, वादळी पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता जास्त असणे.\nरोगग्रस्त बागेतील गुटी कलमांचा वापर.\nयाचा प्रसार प्रामुख्याने बॅक्टेरियल ब्लाईटग्रस्त मातृवृक्षापासून बनविलेल्या रोपांद्वारे होतो. याशिवाय रोगट डागांवरून उडणारे पावसाचे थेंब, पाट पध्दतीने दिलेले ओलिताचे पाणी, निर्जंतुकीकरण न करता वापरण्यात येणारी छाटणीची अवजारे, शेतमजुरांचे आवागमन तसेच विविध किटकांद्वारे या रोगाचा प्रसार होतो.\nतेल्याचे एकात्मिक रोग नियंत्रण:\nरोप कॅल्शियम हायड्रोक्लोराईडने निर्जंतुक केलेल्या खड्यात लावावे (१०० ग्रॅम /खड्डा).\nरोपांची लागवड कमीत कमी ४.५ मी.×३.० मी. अंतरावर करावी आणि प्रत्येक ठिकाणी तीन खोड ठेवावीत.\nस्वच्छता मोहिम काळजीपूर्वक राबवावी. खाली जमिनीवर पडलेली पाने गोळा करुन नष्ट करावेत.\nबहार धरताना जमिनीवरील रोगट जिवाणूंची संख्या कमी करण्यासाठी ब्लिचिंग पावडर १५० ग्रॅम प्रति ५-६ लिटर पाण्यात मिसळुन झाडाखाली भिजवण करावी किवा झाडाखाली भुकटी हेक्टरी २० किलो धुरळावी.\nफळे काढणी पावसाळ्यात झाली असेल तर ब्रोमोपॉल ५०० पीपीम फवारावे (ब्रोमोपॉल ५० ग्रॅम प्रति १०० लि. पाणी).\nसंपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला 3 महिने विश्रांती द्यावी.\nबहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करून घ्यावी (इथरेल १ ते २ मिली/लिटर) रोगट फाद्यांची छाटणी करावी.\nखाली पडलेली संपूर्ण पाने व छाटलेले रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावेत.\nझाडाच्या फांद्या प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या २ इंच खालुन छाटाव्यात.\nछाटणी करताना कात्री प्रत्येकवेळी १ टक्का डेटोलच्या द्रावणात निर्जंतुक करुन घ्यावी.\nछाटणी झाल्यानंतर लगेच कापलेल्या भागावर १० टक्के बोर्डोपेस्ट लावावी.\nझाडाच्या खोडाला निमओईल + बक्टेरियानाशक (५०० पीपीएम)+कॅप्टन ०.५ टक्के याचा मुलामा द्यावा.\nपानगळ व छाटणीनंतर बक्टेरियानाशक (५०० पीपीएम)+कॅप्टन ०.५ टक्के यांची फवारणी करावी.\nनविन पालवी फुटल्यावर बक्टेरियानाशक (२५० पीपीएम)/बोर्डोमिश्रण (१ टक्का) / कॅप्टन (०.२५ टक्के) ची फवारणी करावी.\nरोगाचा प्रादुर्भाव झाल्यास खालील ४ फवारण्या ५ दिवसांच्या अंतराने कराव्यात तसेच प्रत्येक फवारणीपूर्वी तेलकट व रोगट फळे तोडून टाकावीत.\nपहिली: कॉपरहायड्रॉक्साईड २ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nदुसरी: कार्बेन्डाझिय १ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nतिसरी: कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nचैाथी: मँकोझेब (७५ टक्के विद्राव्य) २ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.\nसदर औषधांची फवारणी फळ काढणीच्या ३० दिवसापुर्वी बंद करावी. पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या २० दिवसापुर्वी बंद करावी.\nस्ट्रेप्टोमायसिन* या मध्ये स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ९० टक्के अधिक टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराइड १० टक्के आहे.\nडॉ. दत्तात्रय भा. गावडे\nकृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, पुणे\nबॅक्टेरियल ब्लाईट तेल्या रोग डाळिंब झॅन्थोमोनास अक्झानोपोडीस पिव्ही पुनीकीया ruby रुबी bhagava भगवा bacterial blight xanthomonas axonopodis pv. punicae integrated disease management एकात्मिक रोग व्यवस्थापन\nमोसंबी फळबागेमधील फळमाशीचे नियंत्रण\nसघन पद्धतीने पेरू लागवड\nफायदेशीर पेरू लागवड तंत्रज्ञान\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://samata.shiksha/mr/school-inside-tent-settlement/", "date_download": "2018-11-17T01:27:58Z", "digest": "sha1:XRUKC43UVYW2JZUU2K26BV64EI7SED4S", "length": 26729, "nlines": 127, "source_domain": "samata.shiksha", "title": "अशी सुरू झाली पालावरची शाळा! - Samata - Sarva Mulaansaathi", "raw_content": "\nविज्ञान, तंत्रज्ञान,अभियांत्रिकी व गणित\nशिक्षकांची जडणघडण आणि विकासाकडे वाटचाल\nप्राथमिक शिक्षण (इयत्ता पहिली ते चौथी)\nउच्च प्राथमिक शिक्षण (इयत्ता पाचवी ते सातवी)\nमाध्यमिक शिक्षण (इयत्ता आठवी ते दहावी)\nअशी सुरू झाली पालावरची शाळा\nविद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना शिक्षक लक्ष्मी तोरड आणि अविनाश मोरे\nऊसतोडणी कामगार आणि स्थलांतरित मजूर हे साखर कारखान्याच्या पट्ट्यात असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने दिसणारे चित्र. आमचा सोलापूर जिल्हाही त्याला अपवाद नाही. आमच्या बार्शी परिसरात जवळपास पाच सहा कारखाने आहेत. इंद्रेश्वर कारखाना, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना तसेच माढा तालुक्यातील बबनदादा शिंदे साखर कारखाना इ.\nया कारखान्यांचा हंगाम सुरू झाला की दिवाळीनंतर ऊसतोडणी कामगारांची पाले पडायला सुरूवात होते. 2017 मध्येही बार्शीच्या कासारवाडी परिसरातील शिवारात अशीच ऊसतोडणी कामगारांची मोठी टोळी आलेली होती.\nही सगळी कुटुंबे विदर्भातील हिंगोली, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील असल्याचे समजले. या ऊसतोडणी कामगारांसोबत, आलेली लहानगी मुलंही मोठ्या प्रमाणात होती. स्थलांतराचा मुलांच्या शिक्षणावर काय दूरगामी परिणाम होईल, हा प्रश्न आम्हां बालरक्षकांना सारखा सतावत होता. आम्ही येथील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले. तिथे आम्हांला 6 ते 14 वयोगटातील 24 शाळाबाह्य मुले सापडली, जी पूर्वी कधीतरी शाळेत जात होती पण आता या स्थलांतरामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण थांबले होते.\nआम्ही त्या पालावरच मांडी ठोकून बसलो आणि मुलांशी गप्पा मारू लागलो, त्यांना आणलेला खाऊ दिला. ‘शाळेत पुन्हा यायला आवडेल का’ हे विचारले. सगळी बच्चेकंपनी आनंदाने तयार झाली. पण त्या मुलांच्या पालकांशी संवाद साधणेही महत्त्वाचे वाटले. आम्ही पालातील बऱ्याच कुटुंबांना भेट देऊन शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. “तुम्ही तुमच्या पोटापाण्यासाठी गाव सोडून इकडे आलात, पण बरोबर मुलांनाही घेऊन आलात. यामुळे त्यांची शाळा बुडते आहे. शिक्षणाशिवाय माणसाला चांगले दिवस दिसू शकत नाहीत, तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवा” अशी विनंती आम्ही करत होतो. त्यावेळी ऊसतोडणी मुकादम, साखर कारखान्याचे अधिकारी वगैरे मंडळीही जमा झाली, त्यांच्या माध्यमातून आम्ही पुन्हा- पुन्हा पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावित होतो.\nआमच्या समजावण्याचा आणि त्यांच्या मुलांशी प्रेमाने वागण्याचा काही पालकांवर सकारात्मक परिणाम झाला होता, मात्र काही पालकांना अजूनही 100 टक्के शिक्षणाचे महत्त्व समजले नव्हते. या मुलांना जवळच्या जिल्हा परिषद शाळा कासारवाडी येथे दाखल करावे, असा प्रस्ताव आम्ही मांडला. पण त्यांची सध्याची वस्ती बार्शी-कासारवाडी रस्त्यालगत असल्याने आणि शाळा सुमारे चार किलोमीटर दूर असल्याने या मुलांना शाळेत कोण सोडणार, रहदारीच्या रस्त्यावरून मुलांना एकटेच कसे सोडायचे त्यांना नेण्या- आणण्याची जबाबदारी कोणी घ्यायची असे अनेक प्रश्न पालकांना पडले होते आणि त्यामुळे त्यांचा मुलांना शाळेत पाठविण्यास विरोध होता.\nशेवटी मग यावर पर्याय ठरला- पालावरच्या शाळेचा या शिवारात पालांसमोरच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही ही पालावरची शाळा सुरू करण्याचे ठरविले. ‘शुभस्य शीघ्रम’ या उक्तीप्रमाणे आम्ही त्याच दिवशी शाळा सुरू करण्याचे निश्चित केले आणि झाडाखाली साफसफाई सुरू केली. अवघ्या दोनच तासांत निसर्गाच्या सान्निध्यात आमची ही पालावरची अनौपचारिक शाळा सुरू देखील झाली या शिवारात पालांसमोरच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही ही पालावरची शाळा सुरू करण्याचे ठरविले. ‘शुभस्य शीघ्रम’ या उक्तीप्रमाणे आम्ही त्याच दिवशी शाळा सुरू करण्याचे निश्चित केले आणि झाडाखाली साफसफाई सुरू केली. अवघ्या दोनच तासांत निसर्गाच्या सान्निध्यात आमची ही पालावरची अनौपचारिक शाळा सुरू देखील झाली महत्त्वाचे म्हणजे या साफसफाईत पालावरील बालकांनी आणि त्यांच्या पालकांनीही उत्साहाने सहभाग घेतला आणि मुलांच्या मनात शाळेविषीची उत्सुकता वाढविण्यात आम्ही एकप्रकारे यशस्वी ठरल, असे आम्हांला वाटत होते. पहिल्या दिवशी फक्त गाणी म्हणून, खेळ खेळून आम्ही मुलांचा निरोप घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता भेटायचे ठरले.\nबार्शीतील पालावरच्या शाळेत गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, इतर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक\nदुसऱ्या दिवशी आम्ही खूप उत्साहाने पावणेसातच्या सुमारास कासारवाडीला त्याच आंब्याच्या झाडाखाली पोहोचलो आणि बघतोय तर काय 24 मुलांपैकी फक्त तीनच मुले, या अनौपचारिक शाळेसाठी हजर होती. उर्वरित मुलांपैकी कुणी उसाच्या फडात वडिलांना ऊसतोडणीला मदत करत होतं, कुणी पाणी भरायला गेलेलं तर कुणी भाकऱ्या शेकत पालात बसलेलं अरे बापरे, आता या मुलांना आणि पालकांना परत शाळेचे महत्त्व समजावून सांगावे लागणार, हे आम्हां दोघांच्या लक्षात आले. आम्ही हजर असलेल्या मुलांना घेऊन प्रत्येक पालावर गेलो, “मुलांचे शिक्षण पुन्हा सुरू करायचे आहे, त्यासाठी आम्ही दोघे इथं रोज येणार आहोत, मुलांना या पालावरच्या शाळेत पाठवा, त्यातच त्यांचं भलं आहे” असे आम्ही त्यांना समजावून सांगत होतो.\nशेवटी एकदाची पालकांनी मुले आमच्याकडे सुपुर्त केली. मुले होती मळलेल्या कपड्यात, नखं वाढलेली, केस विस्कटलेले आणि आंघोळ न केलेली पारोशी मुलं. म्हणूनच या शाळेच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवातच झाली ती स्वच्छ आंघोळीने, नेलकटरने नखे कापून आणि तेल लावून छान भांग पाडून शाळा अशी पण असते, हे मुलांना आणि त्यांच्या ऊस तोडणाऱ्या पालकांना माहितीच नव्हते. मॅडम आणि सर छान आंघोळ घालतात, स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगत नखे काढून देतात, स्वच्छ कपडे घालायला लावतात, हे सगळं मुलं खूप उत्साहाने अनुभवत होते आणि त्यांच्या पाल्यांप्रति असलेले आमचे प्रेम पाहून पालकांचा विश्वास जिंकून घ्यायला आम्ही सुरूवात करीत होतो.\nमग त्या दिवशीनंतर थेट अभ्यास सुरू करण्यापेक्षा कुणाला गाणी, गोष्टी, नाच येतो का, याची चाचपणी करीत आम्ही मुलांना कला सादर करायला प्रवृत्त केले. मुले यात रमून जायची, मग हळूहळू आम्ही मुलांचे लक्ष आमच्या मुख्य उद्दिष्टाकडे म्हणजे अभ्यासाकडे मूलभूत वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्यांकडे वळविले. यातील काही मुलांनी शाळा मध्येच सोडली होती, म्हणून त्यांना कितपत अंक आणि अक्षर ओळख आहे हे तपासण्यासाठी आम्ही ज्ञानरचनावादाचा उपयोग करून घेतला.\nजमिनीवरच्या मातीत रेघोट्या मारून मुलांना अक्षरओळख करून दिली, त्यांचे नाव लिहायला लावले. दगडं, उसाच्या कांड्या, पाने- फुले, काड्या, भाकऱ्या वापरून अंकओळख आणि बेरीज- वजाबाक्या शिकवल्या. मुले या अनोख्या अभ्यासात खूपच रमायला लागली. मग आम्ही मोबाईल अॅप्सचा वापर करून मुलांना विविध विषयांची तोंडओळख करून देऊ लागलो. हे रंगीत, हलत्या- बोलत्या व्हिडिओंचे जग तर मुलांना फारच आवडले.\nलवकरच गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी सर्व शिक्षा अभियानाच्या मदतीने या 24 मुलांसाठी पाट्या, पेन, पेन्सिली, फळा- खडू, वह्या- पुस्तके आणि विद्यार्थ्यांसाठी गणवेशही आणले. हे गणवेश आणि शैक्षणिक साहित्य पाहून ही लेकरं इतकी खुश झाली की, तो आनंद शब्दांत मांडता येणार नाही. आम्ही दुपारच्या सुट्टीत मुलांना शालेय पोषण आहार तसेच फळे किंवा इतर पौष्टिक खाऊ देऊ लागलो.\nपालावरच्या शाळेत दिला जाणारा पोषण आहार\nमुले हळूहळू शाळेत चांगलीच रमली. आता आम्ही वस्तीवर येण्याआधीच मुले स्वच्छ गणवेशात आमच्या अनौपचारिक शाळेत आमची वाट पाहत बसायची. मुलांना शाळेचा आणि आमचा इतका लळा लागला होता की एकदा विभागाच्या बैठकीसाठी मला सोलापूरला जावे लागले होते, तेव्हा मी न आल्याने मुलं फारच हैराण झाली होती, त्यांनी हट्टाने लक्ष्मी तोरड मॅडमच्या फोनवरून मला व्हिडिओ कॉल लावला आणि म्हणाले, “मास्तर, तू नाय आलास तर आमाला नगं ही शाळा” त्यावेळी तर मुलांचे प्रेम पाहून डोळ्यात पाणीच आले. मी आज कामासाठी बाहेर आहे पण उद्या नक्की शाळेत येईन, हे मी त्यांना कसेबसे पटवून दिले, तेव्हा मुले पुन्हा शाळेत रमली.\nहे सर्व करीत असताना महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे यांच्या समता विभागातर्फे घेण्यात आलेल्या बालरक्षक कार्यशाळेतील प्रशिक्षणाचा आम्हांला खूप फायदा झाला. मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा विश्वास कसा जिंकावा, त्यांच्या कलाने घेत अभ्यासाची आणि शाळेची गोडी कशी लावावी ही कौशल्ये आम्हांला या कार्यशाळेमधूनच अवगत झाली होती. तब्बल 40 दिवस आम्ही ही ‘पालावरची शाळा’ चालविली. या काळात मुलांचे अक्षरज्ञान आणि अंकज्ञान पक्के झाले, मुले छोटी- छोटी वाक्ये वाचू लागली, लिहू लागली, हावभावासह गाणी म्हणायला लागली. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी त्यांनी आत्मसात केल्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो.\nआपली अभ्यास करणारी शहाणी मुलं पाहून पालक सुखावत होते. त्यांच्या सोबत काम करणारी मुले आता अंघोळ करून, छान कपडे घालून उत्साहाने शाळेत जात ओटी. सांगायला आनंद वाटतो की कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यावर आमची पालावरची शाळा बंद झाली खरी, पण परत विदर्भातील त्यांच्या मूळ गावी परतल्यानंतर या मुलांच्या पालकांनी त्यांना तिथल्या शाळेत दाखल केले आहे.\nआम्ही या पालकांच्या आणि मुलांच्या सातत्याने संपर्कात आहोत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ही सर्व लेकरं आता शिकत आहेत. शिवाय, यावर्षी त्यांचे पालक त्यांना ऊसतोडणीसाठी पुन्हा सोलापूर जिल्ह्यात घेऊन येणार नाहीत, असा त्यांनी आम्हांला शब्द दिला आहे. मुलांचे शिक्षण सुरु ठेवण्यात आमचा हातभार लागला, याचे फार बरे वाटते.\nलेखक: लक्ष्मी तोरड आणि अविनाश मोरे, विषयसाधन व्यक्ती, पंचायत समिती, ता. बार्शी, जि. सोलापूर\nलक्ष्मी तोरड: मो. 9975741466, अविनाश मोरे: मो. 9423081067\nFiled Under: शिक्षणात समता, नोंद बदलांची, गुणवत्तेसाठी शिक्षण\n6 Comments on अशी सुरू झाली पालावरची शाळा\nअतिशय उत्कृष्ट काम केलंत लक्ष्मी मॅडम आणि मोरे सर. एकदाची या मुलांना शिक्षणाची गोडी लागली की ही मुलं कुठेही असोत शिकतीलच.... आपले हार्दिक अभिनंदन\n'पालावरची शाळा' हा लेख वाचून, आता एक ही शाळाबाह्य मूल राहणार नाही तसेच सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल यात शंका नाही. समता विभागाच्या बालरक्षक या संकल्पनेला आता वेग आणि यश येत आहे. बार्शी टीमचे हार्दिक अभिनंदन.\nसमाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण घेऊन जाण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न मनाला भावला.आपण करीत असलेले कार्य खूप अनमोल आहे.शिक्षणाचा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिप्रेत असलेला अर्थ आपणास समजला तसेच तो तुम्ही कृतीतही उतरवला.आपले कार्य कौतुकास्पद व अनुकरणीय आहे. मात्र साखर शाळा बंद करण्याचा झालेला निर्णय दुर्दैवी म्हणावा लागेल.\nउत्तम उपक्रम, very nice\nकॉमेट मीडिया फाउंडेशन प्रस्तुत करीत आहे, 'समता शिक्षा ई-बूक'. यामध्ये, 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' या कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय शाळांमध्ये, विशेषतः गावातील शाळांमध्ये होणारे बदल टिपले आहेत. आशा आहे की, या गोष्टी वाचून तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल. शाळा तसेच शिक्षणासंबंधी आपले विचार आणि अनुभव तुम्ही या संकेतस्थळावर मांडू शकता.\nया विषयावरील ब्लॉग वाचा\nविज्ञान, तंत्रज्ञान,अभियांत्रिकी व गणित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-17T00:58:04Z", "digest": "sha1:MI6DF3AU4ZAKHCFBLFF65NKCFUY6WEZW", "length": 10472, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटकात खातेवाटपावर अडले जेडीएस – कॉंग्रेस आघाडीचे घोडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्नाटकात खातेवाटपावर अडले जेडीएस – कॉंग्रेस आघाडीचे घोडे\nघासाघासीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची चिन्हे\nबंगळूर – कर्नाटकातील सत्तारूढ जेडीएस-कॉंग्रेस आघाडीचे घोडे खातेवाटपावरून अडले आहे. खात्यांवरून सुरू झालेल्या घासाघासीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.\nजेडीएसचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी शुक्रवारी कर्नाटक विधानसभेत शक्तिपरीक्षा जिंकली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची चर्चा सुरू झाली. आतापर्यंत केवळ कुमारस्वामी (मुख्यमंत्री) आणि कॉंग्रेस नेते जी.परमेश्‍वर (उपमुख्यमंत्री) यांनी शपथ घेतली आहे. कुमारस्वामी सरकारने शक्तिपरीक्षेत बाजी मारल्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या हालचाली तातडीने होतील, अशी शक्‍यता होती. मात्र, खातेवाटपावरून आघाडीत पेच निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत.\nस्वत: कुमारस्वामी यांनी खातेवाटपासंदर्भात काही मुद्दे उद्भवल्याची कबुली आज पत्रकारांशी बोलताना दिली. अर्थात, त्या मुद्‌द्‌यांमुळे आघाडी सरकारला कुठला धोका नाही. राज्यातील कॉंग्रेस नेत्यांना खातेवाटपाविषयीची मंजुरी त्यांच्या श्रेष्ठींकडून मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.\nकाल विधानसभेत कुमारस्वामी यांचे बहुमत सिद्ध झाल्यानंतर लगेचच जेडीएस आणि कॉंग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराविषयीची चर्चा सुरू झाली. त्यासंदर्भात कुमारस्वामी यांची कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या, परमेश्‍वर आणि कॉंग्रेसचे प्रभारी के.सी.वेणुगोपाल यांच्याबरोबर बैठक झाली. त्यानंतर सिद्धरामय्या, परमेश्‍वर आणि डी.के.कुमार हे कॉंग्रेस नेते आज दिल्लीला रवाना झाले. ते मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत.\nसंख्याबळाच्या दृष्टीने कॉंग्रेस हा जेडीएसपेक्षा मोठा पक्ष आहे. कॉंग्रेसने केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. मोठा पक्ष या नात्याने कॉंग्रेसने अधिक मंत्रिपदे स्वत:कडे घेतली आहे. कॉंग्रेसला 22 तर जेडीएसला 12 मंत्रिपदे देण्याचा निर्णय याआधीच झाला आहे. आता महत्वाच्या खात्यांचा आग्रहही कॉंग्रेसने धरल्याचे वृत्त आहे. काही महत्वाची खाती स्वत:कडे ठेवण्यासाठी जेडीएस प्रयत्नशील आहे. त्यातून दोन्ही पक्षांत खातेवाटपावरून जोरदार घासाघीस सुरू असल्याचे समजते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेहऱ्यात श्रमदानातून जलसंधारणाची 20 लाखांची कामे\nNext articleअहमदनगर: संजीवनीच्या 11 विद्यार्थ्यांची वाहन निरीक्षकसाठी निवड\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nलोकसभेत विलास मुत्तेमवार यांचा पत्ता होणार कट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nहर्षवर्धन कोतकर स्वगृही परतण्याच्या वाटेवर\nशाहिद आफ्रिदीचे ‘ते’ वक्तव्य योग्यच – राजनाथ सिंह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/forecast-to-reach-7-5-percent-today-begins-the-budget-session-new-1/", "date_download": "2018-11-17T00:29:59Z", "digest": "sha1:OP32LJ66KSBLHVC2JZM57EH7JP5XFON3", "length": 8447, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विकासदर ७.५ टक्के गाठण्याचा अंदाज; अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविकासदर ७.५ टक्के गाठण्याचा अंदाज; अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात\nनवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यानंतर जेटली यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. केंद्र सरकार विकासावरच जोर देईल. सरकार यंदाही उत्पादन वाढीवर भर देईल. मोदी सरकार खर्चात कपात नाही तर योजनांवर खर्ज करणार आहे.\nअर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात पुन्हा अच्छे दिनचं स्वप्न दिसू लागले आहे. कारण २०१८-१९ या आर्थिक वर्षात विकास दर ७.५ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेसमोर आर्थिक पाहणी अहवाल मांडला. भारत ही सर्वात वेगानं विस्तारणारी अर्थव्यवस्था आहे, आणि त्याचा फायदा देशाच्या विकासासाठी होईल असंही नमूद करण्यात आले. अहवाल सादर करतेवेळी खनिज तेलाच्या वाढत्या दरांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांमुळे यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर ६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचला. आगामी वर्षात तो वाढून ७ ते ७.५ टक्क्यांपर्यंत जाईल, असे जेटलींनी म्हटले. केंद्र सरकारच्या अनुदानामुळे तयार कपड्यांची निर्यात वाढल्याची बाबही अहवालात नमूद करण्यात आली आहे. आगामी आर्थिक वर्षात विकासदराला चालना देण्यासाठी बचत करण्यापेक्षा गुंतवणुकीच्या माध्यमातून निधी उभारणे जास्त गरजेचे आहे. असं आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत.\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pune-police-expose-animal-bali/", "date_download": "2018-11-17T01:02:16Z", "digest": "sha1:PWJNC2BAYXCULGNETCGNT2JFGRKYNEBI", "length": 7715, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यात प्राणीमित्रांच्या सतर्कतेने पशुबळी देण्याचा डाव उधळला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यात प्राणीमित्रांच्या सतर्कतेने पशुबळी देण्याचा डाव उधळला\nपुणे: महाराष्ट्रामध्ये पशुबळीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र आजही काही ठिकाणी देवाच्या नावावर पशुबळीची प्रथा सुरु असल्याच दिसत आहे. पद्मावती परिसरात असाच एक प्रकार समोर आला असून मेसाई देवीच्या पुजेनिमित्त दोन रेड्यांचा बळी देण्याचा डाव प्राणीमित्रांच्या सतर्कतने हाणून पाडला आहे. देवीला बळी देण्यासाठी आणलेले दोन रेडे, बळी देण्यासाठी आणलेली हत्यारे, दोरखंड, दोन कु-हाडी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.\nसामाजिक कार्यकर्ते अमित शहा यांना काल शुक्रवारी रात्री काही लोक वनशिव वस्ती परिसरात रेड्यांचे बळी देणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान शहा यांनी खातरजमा केली असता संबंधित ठिकाणच्या मोकळ्या मैदानात काही लोकांनी तंबू टाकल्याचे दिसून आले. तर तंबूसमोर हळदी कुंकू वाहून गळ्यात हार घातलेले दोन रेडे बांधले होते. हा सर्व प्रकार समोर येताच त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता ते रेडे बळी देण्यासाठीच आणल्याच उघड झाल आहे. दरम्यान या प्रकरणी पीटर पवार (वय-45) याला अटक करण्यात आली आहे.\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sadabhau-khot-meet-railway-minister/", "date_download": "2018-11-17T00:52:50Z", "digest": "sha1:YTSS5AY534TJH2VEVGSJM6Z7MRQQ6GE3", "length": 6597, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सांगली जिल्ह्यातील रेल्वे कामासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसांगली जिल्ह्यातील रेल्वे कामासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट\nमुंबई : पुणे-सांगली-कोल्हापूर रेल्वेमार्गावर सांगली जिल्ह्यातील भवानीनगर (ता. वाळवा) येथे रेल्वे मार्गाखाली पूल (अंडरब्रीज) बांधण्याच्या मागणीसह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.\nयावेळी श्री. गोयल यांनी या मागणीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन सकारात्मक असल्याचे श्री.खोत यांना सांगितले. याबद्दल श्री. खोत यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानून पुढील कार्यवाही लवकर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे…\nमुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीची वस्तूस्थिती मांडणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-zp-school-student-uniform-issue-126688", "date_download": "2018-11-17T01:05:02Z", "digest": "sha1:ELF3XKKA4YNY4PCTVJP7HHH6IIJG4YSS", "length": 14970, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news zp school student uniform issue यंदाही गणवेशाची परवड | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 28 जून 2018\nसातारा - शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत यावर्षीही शासनाने री ओढली आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे ओलांडले, तरीही जिल्हा परिषदेमार्फत शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांकडे गणवेशाचे अनुदान वर्ग केले गेले नाही. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांची परवड झाली. साहजिकच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी शालेय गणवेशात यावा, हा शिक्षण विभागाच्या हेतू बाजूला राहिला आहे.\nसातारा - शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत यावर्षीही शासनाने री ओढली आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे ओलांडले, तरीही जिल्हा परिषदेमार्फत शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांकडे गणवेशाचे अनुदान वर्ग केले गेले नाही. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांची परवड झाली. साहजिकच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी शालेय गणवेशात यावा, हा शिक्षण विभागाच्या हेतू बाजूला राहिला आहे.\nजिल्हा परिषदेच्या शाळेतील सामाजिक व आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची योजना सरकारने अंमलात आणली. सुरवातीच्या प्रक्रियेमध्ये बदल करून गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर गणवेशाचे अनुदान अदा करण्याचा निर्णय घेतला. एका विद्यार्थ्याला 200 रुपये प्रती गणवेश याप्रमाणे दोन गणवेशासाठी 400 रुपये अनुदान मिळते. 2016 पर्यंत शालेय व्यवस्थापन समिती या गणवेशाची खरेदी करून विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप करत असे. त्यासाठी मिळणारा निधी जिल्हा परिषदेतर्फे संबंधित शाळांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत होता; मात्र 2017 पासून राज्य सरकारने गणवेशाचे अनुदान थेट लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला.\nआता नव्या नियमानुसार प्रथम गणवेश खरेदी करून खरेदीची पावती शाळेत दाखविल्यानंतर खात्यात पैसे जमा होणार आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पालकांना दोन गणवेश एकाच वेळी खरेदी करणे अवघड बनले आहे. मोफत गणवेश खरेदी करा. नंतर पैसे मिळतील या शासन धोरणाचा गरीब पालकांना फटका बसत आहे. कुटुंबात दोन- तीन मुले शिक्षण घेणारी आहेत. त्यांच्यासाठी तर गणवेश खरेदी ही बाब अत्यंत अडचणीची बनली आहे. जिल्हा परिषदेकडे हे अनुदान प्राप्त असले, तरी अद्याप ते शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग केले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना अनुदान मिळण्यासाठी वाटच पाहवी लागणार आहे.\nगेल्या वर्षी दोन गणवेशासाठी 400 रुपये अनुदान दिले जात होते. या वर्षी त्यात वाढ करण्यात आली असून, प्रती गणवेशाला 300 रुपये दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील 88 हजार 869 विद्यार्थ्यांना गणवेशासाठी अनुदान दिले जाणार असून, त्यासाठी शासनामार्फत जिल्हा परिषदेला पाच कोटी 33 लाख 21 हजार 400 रुपयांचे अनुदान दिले आहे. तालुकानिहाय गणवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अशी : जावळी 4042, कऱ्हाड 15283, कोरेगाव 7093, खटाव 8343, खंडाळा 5036, महाबळेश्‍वर 2451, माण 8035, पाटण 10175, फलटण 11831, सातारा 10406, वाई 6174.\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nदिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास\nऔरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/277/Laviyale-Nanda-Deep.php", "date_download": "2018-11-17T01:20:25Z", "digest": "sha1:HU6PXIKBD2MO4YHF2AND237B622CFIY4", "length": 10889, "nlines": 147, "source_domain": "www.gadima.com", "title": "Laviyale Nanda Deep -: लावियले नंदादीपा : BhavGeete (Ga.Di.Madgulkar|Manik Varma|V.D.Ambhaikar) | Marathi Song", "raw_content": "\nवाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले\nया पृथ्वीच्या पाठीवर, ना माणसास आधार\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nलावियले नंदादीपा तुवा मंदिरात\nभक्तिभाव धरुनी केली आणि तेलवात\nतिमिरगूढ गाभार्‍यात पाजळता दीपज्योत\nहसे तिथे मांगल्याचे तेज मूर्तिमंत\nजीर्ण परि देव्हार्‍यात तुझी तुला दिसता मूर्त\nमालविला दीपक का तू, कोपलीस व्यर्थ\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nमी भूललो तुजवर राणी\nमी गुणगुणते अबोध काही बोल\nओटीत घातली मुलगी विहिणबाई\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T00:29:22Z", "digest": "sha1:LTUBQ4SIVLHVIEGXVAAE4XNEKJSGHGI3", "length": 7784, "nlines": 41, "source_domain": "socialmarathi.com", "title": "कार्यक्रम 'सावधान इंडिया' मुळे ८०० कुटुंबे आली रस्त्यावर, कार्यक्रम बंद होण्याचे कारण ऐकून व्हाल थक्क - Social Marathi", "raw_content": "\nकार्यक्रम ‘सावधान इंडिया’ मुळे ८०० कुटुंबे आली रस्त्यावर, कार्यक्रम बंद होण्याचे कारण ऐकून व्हाल थक्क\nचित्र जगतात कोणता ना कोणता कार्यक्रम सतत गाजत असतो, चर्चेत राहतो. फार कमी कार्यक्रम असे असतात जे यशस्वी होतात. याच कार्यक्रमांतील एक नाव म्हणजे सावधान इंडिया. स्टारची वाहिनी लाईफ ओके वर येणारा हा कार्यक्रम एकेकाळी सगळ्यांनाच आवडत होता. या कार्यक्रमात समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचे नाट्यमय सादरीकरण केले जायचे जेणेकरून लोक आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गुन्ह्यांपासून सावध होऊन स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील. पण भरपूर टीआरपी मिळवणाऱ्या ह्या कार्यक्रमाला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ताबडतोब बंद केले गेले. याचे नक्की कारण कार्यक्रमाच्या कलाकारांनाही कळू शकले नाही.\nसोनी टीवीच्या सीआयडी नंतर सावधान इंडिया हा असा एकमेव कार्यक्रम होता जो गेल्या अनेक वर्षांपासून सगळेच खूप आवडीने पाहात आले होते. अभिनेता सुशांत सिंह या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचे पण असे असूनही त्यांनाही हा कार्यक्रम बंद झाल्याचे नक्की कारण कळू शकलेले नाही. हातात आलेल्या बातमीनुसार स्टार भारत या वाहिनीने कार्यक्रमच्या निर्मात्यांना हा कार्यक्रम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. ह्यानंतर कार्यक्रमाचे सगळेच कलाकार हैराण होते कि शेवटी असे काय कारण झाले कि ज्याने हा इतका चांगला कार्यक्रम तत्काळ बंद करण्यात यावा \nलाईफ ओके नंतर झाला स्टार भारत\nखरेतर स्टार भारत चे आधीचे नाव लाईफ ओके असे होते. पण मागच्या वर्षात स्टार नेटवर्क ने या वाहिनीचे नाव बदलून स्टार भारत असे ठेवले. या नामकरणानंतर कार्यक्रमाच्या सादरीकरणाची स्वतंत्र धोरणे ठेवली. सूत्रे असेही सांगतात कि स्टार भारतला सावधान इंडिया या कार्यक्रमासंदर्भात बर्याच काळापासून सादरीकरण संदर्भात अनेक तक्रारी येत होत्या.\nजिकडे सावधान इंडिया चे असे म्हणणे होते कि ते ह्या कार्यक्रमात सत्य घटना लोकांसमोर घेऊन येतात तेच दुसरीकडे सामान्य लोकांच्या मते या दाखवलेल्या सगळ्या घटना ह्या सत्य नसून संपूर्णपणे काल्पनिक होत्या ज्याचा खर्या आयुष्याशी काहीही संबंध नाही.लोकांचे असे म्हणणे आहे कि या कार्यक्रमात जास्तकरून खोट्या घटना दाखवल्या जातात ज्या कधीच घडल्या नव्हत्या. याच कारणाने हा कार्यक्रम तत्काळ बंद करण्यात आला.हा कार्यक्रम आतापर्यंत सगळ्यात प्रसिद्ध होता ज्यात सूत्रसंचालन करण्यासाठी मोठमोठ्या कलाकारांना बोलावले जात होते.\nहा कार्यक्रम अचानक बंद पडल्याने कलाकारांचे मोठे नुकसान झाIले आहे.तसेच काही कलाकारांना धमक्यांचे संदेशही येत आहेत.\nधोनीबद्दल जे काही बोलला वॉटसन, ते ऐकून संपूर्ण देश झाला भावूक\nहिंदू धर्मात भगव्या रंगाला इतके महत्व का दिले जाते जाणून घ्या त्यामागचे खास कारण\n3000 पेक्षा जास्त सापांचे दंश सहन करणारा आणि 100 पेक्षा जास्त किंग कोब्राना वाचविणारा सर्पमित्र\nPrevious Article आता नाही होणार बलात्कार , या मुलीने शोधून काढले आहे असे यंत्र ज्याने बलात्कार करणाऱ्यांचा थरकाप उडेल\nNext Article किंग कोब्राला वाचवण्यासाठी तरुणाने घेतली विहिरीत उडी, काय घडले नंतर… पहा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tur-procurment-process-and-storage-issue-latur-maharashtra-7059", "date_download": "2018-11-17T01:27:28Z", "digest": "sha1:7WJ74HCOO72XB5UQTYYLUW53VHY3PXSF", "length": 15713, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, tur procurment process and storage issue, latur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातूर, बीड जिल्ह्यात साठवणुक जागेअभावी तूर खरेदीला ब्रेक\nलातूर, बीड जिल्ह्यात साठवणुक जागेअभावी तूर खरेदीला ब्रेक\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nसाठवणुकीसाठी जागेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने तूर खरेदीला ब्रेक लागला आहे. जसजशी जागा उपलब्ध होईल तसतशी खरेदी केली जाईल.\n- यादव सुमठाने, जिल्हा पणन अधिकारी, लातूर.\nऔरंगाबाद : हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तूर खरेदीला साठवणुकीच्या जागेअभावी ब्रेक लागला आहे. लातूर जिल्ह्यात दहापैकी केवळ तीन खरेदी केंद्र शुक्रवारी (ता. ३०) सुरू होती तर बीड जिल्ह्यात १५ पैकी केवळ सहा केंद्रांवरच तुरीची खरेदी झाली. जेथे जागेचा प्रश्‍न सुटला आहे त्याच केंद्रावर खरेदी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nमराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद हे जिल्हे तुरीचे आगर म्हणून प्रसिद्ध आहेत. बाजारातील दर पडल्याने शासनाने हमी दराने तुरीची खरेदी केंद्रे सुरू केली. लातूर जिल्ह्यात १० केंद्रावरून १० हजार ४२४ शेतकऱ्यांची १ लाख १० हजार ९७ क्‍विंटल तुरीची खरेदी केली गेली.\nगतवर्षी खरेदी केलेली तूर व इतर शेतीमाल गोदामांमध्ये साठवलेला असल्याने यंदा तूर खरेदीत जागेचा प्रश्‍न भेडसावेल हे स्पष्ट होते. लातूर जिल्ह्यात शुक्रवारी त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. साठवणुकीच्या जागेअभावी जिल्ह्यातील १० पैकी केवळ ३ खरेदी केंद्रांवरच तुरीची खरेदी करणे शक्‍य झाले. लातूर जिल्ह्यात खरेदी केलेल्या एकूण तुरीपैकी ५५ हजार ३४१ क्‍विंटल तुरीला साठवणुकीसाठी जागाच मिळाली नाही. त्यामुळे ही तूर संबंधित खरेदी केंद्रावरच पडून आहे.\nबीड जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. बीड जिल्ह्यात शुक्रवारी १५ पैकी केवळ सहा खरेदी केंद्रावरच तुरीची खरेदी करणे शक्‍य झाली. बीड जिल्ह्यात शनिवारपर्यंत (ता. ३१) पंधरा खरेदी केंद्रावरून १० हजार ५६७ शेतकऱ्यांची १ लाख १५ क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ५७ हजार ९०६ क्‍विंटल तूर अजूनही खरेदी केलेल्या केंद्रावरच पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nतुरीच्या खरेदीला साठवणुकीसाठी जागाच नसल्याने ब्रेक लागला असून हरभऱ्याच्या खरेदीलाही याच कारणाने विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. गोदामात साठवणूक न होण्याने शेतकऱ्यांना विक्री केलेल्या शेतीमालाचे चुकारेही मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे.\nतूर हमीभाव लातूर बीड उस्मानाबाद\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\nदुष्काळप्रश्‍नी सरकारला धारेवर धरणार...हिंगोली : दुष्काळ जाहीर करण्याच्या जाचक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/crime-darbhanga-13813", "date_download": "2018-11-17T00:54:50Z", "digest": "sha1:KJWFFLX2QF6SGDRHM5UOII3IR46QLK6B", "length": 11780, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime in darbhanga घरगुती वादावादीतून पत्नी, मुलांना जाळले | eSakal", "raw_content": "\nघरगुती वादावादीतून पत्नी, मुलांना जाळले\nबुधवार, 19 ऑक्टोबर 2016\nदरभंगा - पत्नीशी झालेल्या वादावादीतून एकाने पत्नी आणि दोन मुलांना जाळून मारल्याची घटना दरभंगा जिल्ह्यातील तेकसर गावात घडली, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. या प्रकरणातील संशयिताची ओळख पटली असून महंमद हरून असे त्याचे नाव आहे. हरून याने पत्नी रुकसाना आणि मुलगे झिशान आणि इना असे त्यांची नावे आहेत. हरून याचे काल रात्री पत्नीशी भांडण झाले होते, अशी माहिती पोलिस अधिकारी दिलनवाझ अहमद यांनी सांगितले. हरूनची पत्नी आणि मुले घटनास्थळीच मरण पावली असून उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे मृतदेह दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.\nदरभंगा - पत्नीशी झालेल्या वादावादीतून एकाने पत्नी आणि दोन मुलांना जाळून मारल्याची घटना दरभंगा जिल्ह्यातील तेकसर गावात घडली, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. या प्रकरणातील संशयिताची ओळख पटली असून महंमद हरून असे त्याचे नाव आहे. हरून याने पत्नी रुकसाना आणि मुलगे झिशान आणि इना असे त्यांची नावे आहेत. हरून याचे काल रात्री पत्नीशी भांडण झाले होते, अशी माहिती पोलिस अधिकारी दिलनवाझ अहमद यांनी सांगितले. हरूनची पत्नी आणि मुले घटनास्थळीच मरण पावली असून उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे मृतदेह दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेनंतर महंमद हरून हा पळून गेला असून त्याच्यावर पत्नीची हत्या केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे अहमद यांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/2123", "date_download": "2018-11-17T01:21:13Z", "digest": "sha1:L3IRYN7JVMYDCIDH67D4AF7JCA4RDECH", "length": 16294, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, berseem fodder crop cultivation technology, AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 18 ऑक्टोबर 2017\nबरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे. कमी खर्चात अधिक चारा उत्पादन देणारे हे पीक आहे. यामध्ये १६-१८ टक्के प्रथिने असतात. या पिकाच्या मुळाशी असलेल्या गाठीतून नैसर्गिकरीत्या २०० ते २५० किलो नत्र प्रतिहेक्‍टरी मिळते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून त्यानंतर घेतलेल्या पिकाला त्याचा फायदा होतो.\nजमीन : मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन असावी. काळी कसदार, गाळाची, उत्तम प्रतीची जमीन या पिकास आवश्‍यक असते.\nबरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे. कमी खर्चात अधिक चारा उत्पादन देणारे हे पीक आहे. यामध्ये १६-१८ टक्के प्रथिने असतात. या पिकाच्या मुळाशी असलेल्या गाठीतून नैसर्गिकरीत्या २०० ते २५० किलो नत्र प्रतिहेक्‍टरी मिळते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून त्यानंतर घेतलेल्या पिकाला त्याचा फायदा होतो.\nजमीन : मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन असावी. काळी कसदार, गाळाची, उत्तम प्रतीची जमीन या पिकास आवश्‍यक असते.\nपूर्वमशागत : एकदा नांगरट करून २ ते ३ वेळा कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पेरणीसाठी सपाट वाफे तयार करून घ्यावेत.\nपेरणी : या पिकाची पेरणी ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात करावी. पेरणीसाठी प्रतिहेक्‍टरी ३० किलो बियाणे वापरावे. रायझोबियम जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे. पेरणीपूर्वी बरसीमचे बी १० लिटर पाण्यात १०० ग्रॅम मीठ टाकून केलेल्या द्रावणात टाकावे. हे द्रावण हलवावे. असे केल्याने पोचट, हलके बी वर तरंगतात. वर तरंगत असलेले बी व केरकचरा काढून टाकावा.\nसुधारित जाती : वरदान, मेस्कावी, जे.बी.-१, एच.बी.-१४६ इत्यादी जातींचा वापर लागवडीसाठी करावा.\nखते : पेरणीपूर्वी प्रतिहेक्‍टरी १० ते १२ बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीवेळेस प्रतिहेक्‍टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.\nआंतरमशागत : एक खुरपणी व एक कोळपणी करून शेत तणविरहीत ठेवावे.\nपाणी व्यवस्थापन : या पिकास साधारणपणे १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सुरवातीच्या दोन आठवड्यांमध्ये एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे.\nउत्पादन : पहिली कापणी पेरणीनंतर ४५-५० दिवसांनी व त्यानंतरच्या कापण्या २५-३० दिवसांनी कराव्यात. या पिकाचे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन ३ ते ४ कापण्यांमध्ये ६०० ते ८०० क्विंटल प्रतिहेक्‍टरी इतके आहे.\nसंपर्क : सुधीर सूर्यगंध - ९८२२६११९३४\n(लेखक डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) आहेत.)\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nalasopara-explosive-case-the-ats-has-arrest-youth-from-jalgaon-304973.html", "date_download": "2018-11-17T00:17:19Z", "digest": "sha1:DS56T2YUVR4XNZSDNZI46E3OAPSRHWE2", "length": 13502, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नालासोपारा स्फोटक प्रकरणी जळगावमधून एटीएसने घेतलं एकाला ताब्यात", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी जळगावमधून एटीएसने घेतलं एकाला ताब्यात\nजळगाव, 12 सप्टेंबर : नालासोपारा स्फोटक प्रकरणी जळगावमधून एटीएसने आणखी एकाला ताब्यात घेतलंय. साकळी तालुक्यातील यावल इथं राहणाऱ्या एका तरूणाला ताब्यात घेतल्याने खळबळ उडालीये.\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज साकळी येथील राहाणाऱ्या एका तरूणाला जळगाव येथून ताब्यात घेतलंय. तरूणाचे नाव किरण निंबादास मराठे (28) असं आहे. या आधी 6 सप्टेंबरला वासुदेव भगवान सूर्यवंशी आणि 7 सप्टेंबरला विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी या दोघांना अटक केली होती. दोघांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nदोघांच्या चौकशीअंती एटीएसने ही कारवाई केल्याचे समजते.\nआज सायंकाळी जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरून एटीएसच्या एका पथकाने किरण निंबादास मराठे यास ताब्यात घेतलंय. किरण मराठे हा साकळी दंगलप्रकरणी संशयित आरोपी आहे.\nस्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडून करण्यात आलेल्या चॅप्टर केसचा जामीन मिळवण्यासाठी किरण जळगाव इथं गेला होता. किरण एका मित्रासोबत कार्यालयाबाहेर चहा पिण्याकरीता निघाला असता एटीएसच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलंय. किरणला सोबत घेऊन पथक नाशिककडे निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एटीएसने साकळीत एका आठवड्यात तिसर्‍यांदा कारवाई केल्यानं एकच खळबळ उडालीये.\nVIDEO : आतापर्यंत कधी न पाहिलेले धावत्या रेल्वेखाली तरुणाचा भयंकर स्टंट\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-227481.html", "date_download": "2018-11-17T00:28:10Z", "digest": "sha1:5DM3MJ7JCIIUVJZKE3USDMURSOBB4UOB", "length": 18353, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गणपती बाप्पा मोरया...गणरायाचं उत्साहात आगमन", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nगणपती बाप्पा मोरया...गणरायाचं उत्साहात आगमन\n05 सप्टेंबर : गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया.. म्हणत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळणं करत लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पा घरी आणण्यासाठी भक्तांनी बाजारात गर्दी केलीय. तर गणेश मंडळाचे मोठे गणपती रस्त्यावरून वाजत गाजत मंडळाच्या दिशेनं निघाले आहे.\nघरोघरी बसणाऱ्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झाली. गणेशमूतीर्ंसोबतच बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झालीये. फुलबाजारातही गर्दी झालीये. तसंच गणपतीबाप्पाचे आवडते खास मोदक घेण्यासाठी मिठाईच्या दुकानात भक्तांनी गर्दी केलीय. संपूर्ण महाराष्ट्र आज गणेशमय झालाय.\nपुण्यात मानाच्या गणपतींचं आगमन\nमहाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुण्यात आज गणरायाचं मोठ्या दिमखात आगमन होत आहे. यानिमित्ताने पुण्यात मांगल्य आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. पुण्यातील 5 मानाच्या गणपतींची दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा वगळता सर्व चार आणि अखिल मंडई गणेश मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांच्या गणपतींचीही प्राणप्रतिष्ठा दुपारपर्यंत होणार आहे. तत्पूर्वी सर्वच मंडळ श्रींची मिरवणूक काढणार आहेत. या मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्यासह विविध पथके सहभागी होणार आहेत. गणपती उत्सवाची सुरुवात झालेल्या पुण्य-नगरीतील मानाच्या गणपतींचीही प्राण प्रतिष्ठा आजच होणार आहे.\nसंपूर्ण कोकणातही गणेशोत्सवाचा उत्साह संचारलाय. अस्सल पारंपरिक आणि घरगुती गणेशोत्सवाचं विशेष महत्त्व असणाऱ्या सिंधुदुर्गातले गणेशभक्त नव्या शेता-भातातून आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जातायत. प्रथेप्रमाणे गणरायाची दृष्ट काढून त्याला स्थानापन्न करत आहे. गणपतीच्या सजावटीसाठी लावली जाणारी माटवीही पारंपरिक पद्धतीनेच नव्याने रुजुन आलेल्या पाना फुलांनी सजवली जातेय. महागाईची झळ बसत असली तरीही कोकणात यंदा लाखोंच्या संख्येने चाकरमानी दाखल झालेत. आजपासून गौरी गणपतीच्या विसर्जनापर्यंत पुढचे पाच दिवस भजनं आणि लोककलांनी कोकणातला हा गणेशोत्सव बहरून जाणार आहे.\nमुंबईतील श्रीमंत जीएसबी गणेशाची प्रतिष्ठापना\nतर मुंबईतला सर्वात देखणा आणि श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी गणपतीची ओळख आहे.आज या गणपतीची प्रतिष्ठापनाही मोठ्या उत्साहात करण्यात आली.या गणपतीच्या दागिन्यांसोबतच या मूर्तीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे ही मूर्ती पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे. ही पूर्ण मूर्ती शाडूची बनलेली असते आणि त्यामुळेच तिच्या सुरक्षेसाठी विशेष काळजीही घेतली जाते. गणेशमूर्तीसमोर दररोज होणा-या वेगवेगळया पूजा यामुळेही हा गणपती खूप प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा अशी त्याची ख्याती आहे .या गणपतीवर चढवले जाणारे दागिने अगदी नेत्रदिपक असतात. हा गणेशोत्सव 5 दिवसांचा असतो. यावरचं वैशिष्ठ्य म्हणजे या गणेशमूर्तीवर 70 किलो सोन्याचे दागिने आणि 470 किलो चांदीचे दागिने सजवण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमत 21 कोटी 50 लाख रूपये आहे. 5 दिवसांच्या या गणेशोत्सवात हजारो गणेशभक्त या गणेशाचं दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात.\nलालबागच्या राजाच्या दर्शनाला रिघ\nतर दुसरीकडे राजांचा राजा लालबागचा राजा...नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असेलेला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशी पहाटेपासूनच भक्तांची रिघ लागली आहे. या मंडळाचं 83 वं वर्ष आहे. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठीच्या तीन रांगा, आणि नवसाची एक रांग आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #बाप्पामोरयारे पुणे गणपतीganpatilalbagcha rajaकोकण गणेशोत्सवलालबागचा राजा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/all/page-2/", "date_download": "2018-11-17T00:41:25Z", "digest": "sha1:VEPLSA2UQUPGDAVRCXT2PXGFBDTC7HM6", "length": 11376, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अजित पवार- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n...जेव्हा ताई आणि दादांनी मारला भजी, इमरतीवर ताव\nअजित पवार आणि सुप्रिया सुळे हे अचानक हॅाटेल मध्ये आल्याने हॅाटेल मालकासह कर्मचारीही अचंबित झाले. या दोघांनीही भजे आणि इमरती खाल्ली.\nनिवडणुकीआधीच उदयनराजेंविरुद्ध रामराजे सामना रंगणार\nअजितदादांच्या मुलाच्या राजकीय एंट्रीला शरद पवारांकडून ब्रेक \nशरद पवार लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणतात...\nराजकारणात नव्या पवारांची एंट्री, लोकसभा निवडणूक लढवणार \nमहिलांना आरक्षण मिळतंय म्हणून लिंग बदल कराल काय - अजित पवारांच टोला\nराम कदम यांचं नाव 'रावण' कदम ठेवा - अजित पवार\nराज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'\nजलसंधारणासोबतच मनसंधारणही करायचं आहे - अमिर खान\nवॉटरकप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातल्या टाकेवाडीनं मारली बाजी\n'पाण्याऐवजी माणसं आडवा आणि त्यांची जिरवा हेच झालं' नेत्यांची चौफेर टोलेबाजी\nया दिग्गजांनीही बसवले वाहतुकीचे नियम धाब्यावर, दंड भरला नाही\nफोटो गॅलरी Aug 9, 2018\nPHOTOS :..जेव्हा अजित पवार आपल्याच काकांच्या घराबाहेर आंदोलन करतात...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/characteristics-of-people-whose-name-starts-with-letter-n/", "date_download": "2018-11-17T00:27:59Z", "digest": "sha1:KU4WXDWGIC2KKA5EBCJ7AVFX53KAIAQ4", "length": 8221, "nlines": 39, "source_domain": "socialmarathi.com", "title": "जर तुमचे किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचे नाव N अक्षरावरून सुरु होत असेल, तर जाणून घ्या काही खास गोष्टी - Social Marathi", "raw_content": "\nजर तुमचे किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचे नाव N अक्षरावरून सुरु होत असेल, तर जाणून घ्या काही खास गोष्टी\nप्रत्येकाच्याच आयुष्यात त्यांच्या नावाचे खूप महत्व असते.प्रत्येक माणसाच्या नावाचे पहिले अक्षर त्याच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पाडते. नावाचे पहिले अक्षर त्या व्यक्तीबद्दल खूप काही सांगते. प्रत्येक माणूस आपल्या नावाच्या आधीच्या अक्षरावरून आपले भाग्य जाणून घ्यायची इच्छा करतो. जगात असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत ज्यांचे नाव इंग्रजी ‘N’ वरून सुरु होते. आज त्या लोकांनी जगात आपली एक वेगळीच ओळख बनवली आहे. जसे कि नरेंद्र मोदी, नेपोलियन, नसीरुद्दीन शाह, नवाज़ुद्दीन सिद्दीकी इत्यादी. नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपण आपल्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकतो. जर तुम्हालाही आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुमचे व्यक्तिमत्व जाणून घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला ‘N’ नावाच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगणार आहोत. जर तुमचे नाव ‘N’ अक्षरापासून सुरु होत असेल तर तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल नक्कीच जाणून घ्या.\nस्वभाव : ज्यांचे नाव ‘N’ अक्षरापासून सुरु होते ते खूपच बिनधास्त व मनापासून जगणारे असतात. त्यांना स्वातंत्र्य सगळ्यात जास्त आवडते आणि म्हणूनच या लोकांना जास्त कोणाशी देणे घेणे नसते. या लोकांना थोडे स्वार्थी व तोंडाळ प्रकारचे म्हटले जाते. हे लोक कोणत्याही कामाला जास्त वेळपर्यंत पुढे नेऊ शकत नाही कारण त्यांना कोणत्याही गोष्टीचा खूप लवकर कंटाळा येतो. या लोकांना आयुष्यात बरंच काही मिळवायचं असत पण पण त्यांचा प्रयत्न असा असतो कि ते मिळवण्यासाठी त्यांना जास्त मेहनत करायला लागू नये. जास्तकरून लोक यांना कृतघ्न, स्वार्थी व गर्विष्ठ म्हणतात कारण हे लोक आपल्या स्वार्थासाठी कोणाशी मैत्री किंवा दुष्मनी करू शकतात. हे लोक जास्तकरून शांतच राहतात पण जर कोणी त्यांच्याबद्दल वाईट बोलले तर त्यांना ते सहन होत नाही. लगेचच हे लोक भांडायला उतरतात.\nN नावाच्या अक्षराचे लोक दिसायला खूप आकर्षक असतात आणि प्रेमाच्या बाबतीत हे खूपच रोमांटिक आणि फ़्लर्टी प्रकारचे असतात. या नावाचे लोक आपल्या जोडीदाराबरोबर प्रामाणिक राहतात पण यांची सगळ्यात मोठी समस्या ही असते कि हे लोक प्रेम आणि नात्यांमध्येही फायदा तोटा पाहतात. हे लोक हेच पाहायचा प्रयत्न करतात कि ज्यांच्याबरोबर यांचे नाते आहे त्यात यांना काय फायदा होत आहे.\nकरियर : N नावाच्या व्यक्ती संपन्न तर असतातच पण त्याचबरोबर खूप महत्वकांक्षीसुद्धा असतात स्वतःला आणखी चांगले कसे बनवता येईल आणि कोणते आणखी चांगले काम करता येईल याकडे ते खूप लक्ष देतात. यांना प्रत्येक गोष्टीत अचूकता आवडते आणि त्यांच्याशी जोडलेल्या लोकांनाही हे अचूक बनवण्याचा प्रयत्न करतात. या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते आणि म्हणून यांना कधीही पैश्याची उणीव भासत नाही. मनस्वी स्वभावामुळे या लोकांचे एका नोकरीत टिकून राहाणे अवघड असते.\nधोनीबद्दल जे काही बोलला वॉटसन, ते ऐकून संपूर्ण देश झाला भावूक\nरात्री उशिरा झोपल्यामुळे होतात हे फायदे, शारीरिक संबंधात होतात हे बदलाव\n‘वेडात मराठे वीर दौडले सात’ काय आहे या कवितेमागचा खरा इतिहास \nPrevious Article चला हवा येऊ द्या फेम विनित भोंडेचा झाला साखरपुडा पहा व्हिडिओ\nNext Article या तीन गोष्टी पिण्याच्या पाण्यात मिसळा आणि चमकदार चेहरा मिळवा फक्त तीन दिवसात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/plastic-batlitun-pani-pine%20tharu-sakte-hanikarak", "date_download": "2018-11-17T01:27:14Z", "digest": "sha1:6XV7KR7T4CTHQSRLCRAHRTS3FI5RUAO5", "length": 9602, "nlines": 217, "source_domain": "www.tinystep.in", "title": "प्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय ? हे नक्की वाचा - Tinystep", "raw_content": "\nप्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय \nप्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे पाणी साठवणे हे अगदी आपल्या सवयीची झाले आहे. थोडीश्या बऱ्या प्लॉस्टिकच्या बाटलीतून सुद्धा आपण सर्रास रोज पाणी पीत असतो. त्या बाटलीच्या दर्जाच्या आपण विचार करत नाही, पण खरंच प्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे सुरक्षित आहे का \nप्लॉस्टिकच्या बाटलीतून आरोग्यास हानिकारक अशी रसायने बाहेर पडतात. सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य बाहेर पडतात. आणि ती पाण्यात विरघळतात. अश्या पाण्याची बऱ्याचदा चव बदलल्याचे जाणवते. पण ह बदल तीव्रतेनं होत असला तरी तेवढ्या तीव्रतेने जाणवत नाही. त्यामुळे दुर्लक्ष केले जाते.\nपॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनने बनलेल्या बाटल्या अनेक वापरांसाठी उपयुक्त आहेत. पण जर या बाटल्या उच्च तापमानाच्या संपर्कात आल्या नाहीत आणि त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं व त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं तरच त्या सुरक्षित असतात.आपण बाहेर पडताना बऱ्याचदा पाण्याची बाटली सोबत घेतो पण ही बाटली प्लॅस्टीकची असते. या प्लॅस्टीकची गुणवत्ता चांगली नसल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.\n.मिनरल वॉटरची बाटली तुम्ही विकत घेतल्यावर ती बाटली पुन्हा वापरु नये.\nप्लॉस्टिकच्या बाटलीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि तरीही जर पर्याय नसेल तर चांगल्या प्रतीच्या बाटलीचा वापर करावा\nबाटलीतून पाणी पिणेच काय पण निकृष्ट दर्जाच्या प्लॉस्टिकच्या डब्यामध्ये अन्न ठेवणे ते गरम कारणे,आणि ते खाणे हे देखील टाळावे अगदी पर्याय नसल्यास त्याच उपयोग करावा.\nप्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतोच तसेच पर्यावरण देखील दूषित होते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=201809&list=pages&filter=talk&sort=weight", "date_download": "2018-11-17T01:06:28Z", "digest": "sha1:S5AFFNNCEQZ33JKMEMTOYU2DDPHHGPFU", "length": 7109, "nlines": 96, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "September 2018 - Talk pages - Wikiscan", "raw_content": "\n2.4 k 0 0 चर्चा:निसर्ग\n70 3 16 34 k 33 k 34 k चर्चा:वासुदेव वामन बापट गुरुजी\n30 4 5 7.3 k 7.1 k 47 k चर्चा:शारदीय नवरात्र\n43 3 5 6.7 k 6.5 k 8.1 k चर्चा:सुहास विठ्ठल मापुस्कर\n388 0 0 चर्चा:माहितीचा अधिकार कायदा\n2 3 2.3 k 2.2 k 2.2 k वर्ग चर्चा:देशाचा अस्पष्ट संकेत असणारी विकिपीडिया पाने\n2 2 1.4 k 1.4 k 1.4 k वर्ग चर्चा:आदिवासी जमाती\n2 2 1.3 k 1.3 k 1.3 k वर्ग चर्चा:संदर्भांना फक्त संकेतसथळांचे दुवे असलेली पाने\n31 2 5 2.5 k 2.5 k 2.5 k चर्चा:आकांक्षा भार्गव\n15 2 4 3.3 k 3.2 k 3.2 k चर्चा:अ क्वेश्चन ऑफ सायलेन्स\n14 2 2 2.2 k 2.1 k 6.9 k चर्चा:पांडुरंग वैजनाथ आठवले\n11 2 3 824 824 824 चर्चा:वऱ्हाडी साहित्य संमेलन\n6 2 2 63 63 63 चर्चा:आगसखांड\n1 2 823 823 823 वर्ग चर्चा:विकिपीडिया अलगद पुनर्निर्देशित वर्ग\n6 2 2 0 704 0 चर्चा:शेतकरी\n11 2 2 0 1 k 54 k चर्चा:मुखपृष्ठ\n5 1 1 1.7 k 1.7 k 1.7 k चर्चा:थकले रे नंदलाला (गाणे)\n3 1 1 1.1 k 1.1 k 2 k चर्चा:माया बऱ्हाणपूरकर\n2 1 1 1.1 k 1.1 k 31 k चर्चा:उमा आनंद चक्रवर्ती\n3 1 1 1 k 1 k 1.2 k चर्चा:नर्मदा परिक्रमा\n1 1 396 396 396 वर्ग चर्चा:भारतातील विधानसभा मतदारसंघ\n1 1 388 388 388 वर्ग चर्चा:विकिपीडिया वर्ग-पुनर्निर्देशन पेटीचा प्राचल सुधरविणे आवश्यक\n5 1 2 555 555 555 चर्चा:भारतातील मंदिर प्रवेश सत्याग्रह\n5 1 2 508 514 508 चर्चा:दत्तू बबन भोकनाळ\n1 1 332 332 332 वर्ग चर्चा:वृत्तलेख-दर्जाचे लेख\n1 1 332 332 332 वर्ग चर्चा:अमुल्यांकीत-दर्जाचे लेख\n9 1 1 787 787 787 चर्चा:गोट्या खेळ\n1 1 268 268 5.2 k वर्ग चर्चा:इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\n6 1 2 370 370 4.8 k चर्चा:पुण्यातील गणेशोत्सव\n5 1 1 727 727 807 चर्चा:अण्णा भाऊ साठे\n1 1 211 211 211 वर्ग चर्चा:यूआरएल त्रुट्या असणारी पाने\n5 1 1 666 666 703 चर्चा:ह.भ.प. स्वामी डॉ तुळशिराम महाराज गुट्टे\n3 1 1 655 655 655 चर्चा:सचिन अनिल पुणेकर\n1 1 80 80 80 वर्ग चर्चा:विकिपीडिया सहाय्य सुचालन\n1 1 79 79 79 वर्ग चर्चा:विकिडाटा कलमाशी संलग्न पुनर्निर्देशने\n2 1 1 521 521 521 चर्चा:डेव्हिड वुडर्ड\n3 1 1 454 454 750 चर्चा:गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग\n5 1 1 413 413 413 चर्चा:गर्भारकालीन ट्रोफोब्लास्ट आजार\n3 1 1 446 446 446 चर्चा:अंदमान आणि निकोबार\n2 1 1 391 391 391 चर्चा:शांती एकांबरम\n18 1 1 101 101 107 k चर्चा:बाबासाहेब अांबेडकर\n2 1 1 358 358 358 चर्चा:रूपा कुडवा\n5 1 1 192 192 192 चर्चा:गायक नील नाईक\n2 1 1 233 233 233 चर्चा:रथिक रामसामी\n4 1 1 37 37 37 चर्चा:आरोग्य शिक्षण\n4 1 1 32 32 32 चर्चा:गुजरात भूकंप\n3 1 1 37 37 37 चर्चा:आरोग्य माहिती\n3 1 1 37 37 37 चर्चा:ललित कलादर्श\n2 1 1 37 37 37 चर्चा:काय डेंजर वारा सुटलाय\n2 1 1 37 37 37 चर्चा:म.भा. चव्हाण\n2 1 1 47 47 47 चर्चा:रमेश नेवसे\n4 1 1 7 7 7 चर्चा:सुंदर पिचई\n51 0 0 चर्चा:हैदराबाद मुक्तिसंग्राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-17T00:57:11Z", "digest": "sha1:CE5OCE6KY2NKG5ZBYXWEO3GLCX6IOQ2J", "length": 7066, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सना कपूर साकारतेय “सरोज’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसना कपूर साकारतेय “सरोज’\nअभिनेत्री सुप्रिया पाठक आणि अभिनेते पंकज कपूर यांची मुलगी सना कपूर सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती मुख्य भूमिका साकारत असून मुख्य अभिनेत्री म्हणून हा तिचा पहिला चित्रपट आहे. यापूर्वी शाहिद कपूरच्या “शानदार’मध्ये ती झळकली होती. दिग्दर्शक अभिषेक सक्‍सेना यांच्या “सरोज का रिश्‍ता’ या चित्रपटात आता ती सरोजची भूमिका साकारणार आहे.\nया चित्रपटाबाबत सना म्हणाली की, हे जाणून घेणे फार महत्वाचे असते की, तुम्ही एक माणूस म्हणून फार युनिक आहात. एकाच बॉक्‍समध्ये सर्वांना फिट करू नये. तुम्हाला जर स्वत:ला बदलायचे असेल तर तुमच्या मर्जीने बदला. याच कारणाने मला हा विषय आवडला.\nपहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारण्याचे दडपण आहे का यावर ती म्हणाली की, सध्या चित्रपटाच्या जबाबदारीबाबत मी काही विचार करत नाही. मी तो विचार प्रमोशनवेळी करेन. मी सध्या “सरोज’ आहे आणि ही भूमिका मला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. मला आशा आहे की, लोकांना ही भूमिका आवडेल, असे सनाने सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंजय दत्त लिहिणार आत्मचरित्र…\nNext articleडायनामाईट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण\n‘चीट इंडिया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सत्यमेव जयते’चा येणार सिक्‍वल\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nलग्नाच्या तयारीसाठी प्रियांका आईसह जोधपूरला रवाना\n“मिशन मंगल’मध्ये सोनाक्षी सिन्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Only-the-factory-disciplines-the-farmers-are-happy/", "date_download": "2018-11-17T00:16:53Z", "digest": "sha1:UO6RYPZP25QSJZIZZ467VMGTE4TZ37Y4", "length": 7459, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कारखान्यांना शिस्त, तरच शेतकरी सुखी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कारखान्यांना शिस्त, तरच शेतकरी सुखी\nकारखान्यांना शिस्त, तरच शेतकरी सुखी\nकुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार\n1941 पासून साखर उद्योग सरकारच्या नियंत्रणाखाली वाढला आहे. नियंत्रण, विनियंत्रण, अंशतः नियंत्रण, स्वयंनियंत्रण अशी सरकारी धोरणाची अनेक स्थित्यंतरे साखर उद्योगाने सहन केली. एफ.आर.पी. थकवण्यापर्यंत मजल जाण्यास केवळ साखरेच्या दराची घट कारणीभूत नाही, तर बाजारपेठ संशोधन, व्यावसायिक व्यवस्थापन, मूल्यवर्धन, निर्यातक्षम उत्पादन, साखरेचा गुण व दर्जा आणि उत्पादन खर्च नियंत्रण, याबाबत साखर उद्योग अनभिज्ञ राहिला. त्याची फळे ऊस उत्पादकांना भोगावी लागत आहेत.\n1941-42 ते 1946-47 पर्यंत साखर उद्योग नियंत्रणाखाली होता. 1947-48, 1961-62 व 1971 या सालामध्ये साखर उद्योग नियंत्रणमुक्‍त करण्यात आला. 1967 -68 सालापासून साखर उद्योग अंशतः नियंत्रित करण्यात आला. साखरेच्या उत्पादनावर लेव्ही चालू करण्यात आली. त्यानुसार कारखान्यांकडील एकूण उत्पादनापैकी काही टक्के साखर लेव्हीसाठी देण्याची व उरलेली खुल्या बाजारात विकण्याची सक्‍ती करण्यात आली. 1985-86 पर्यंत लेव्ही साखरेचे प्रमाण खुल्या बाजारातील साखरेच्या प्रमाणापेक्षा अधिक होते. याचा सरळ अर्थ कारखान्यांच्या उत्पन्‍नाचा मोठा भाग लेव्ही साखरेच्या किमतीवर अवलंबून होता.\n1988-89 पासून पुढे लेव्ही साखरेच्या प्रमाणात घट झाली. 1992-93 पासून पुढे हे प्रमाण 40 टक्के लेव्ही व 60 टक्के खुल्या बाजारात विक्री असे करण्यात आले. 1999-2000 या काळात पुन्हा हे प्रमाण 30 टक्के लेव्ही व 70 टक्के फ्री असे झाले. पुढे हे प्रमाण 10 टक्के लेव्ही व 90 टक्के फ्री असे कायम राहिले. पुढे 2013 नंतर उद्योग लेव्हीमुक्‍त झाला. या स्थित्यंतरामुळे या उद्योगाला बाजाराचा अंदाज कधीच आला नाही. बहुतांश साखर लेव्हीलाच जात असल्याने 1992 पर्यंत 52 वर्षे हा उद्योग विक्री कौशल्यच शिकला नाही. अगोदर लेव्ही उठवा म्हणणारे कारखानदार पुढे आमची सगळी साखर लेव्हीला न्या म्हणत आहेत. आता तर आमची साखर सरकारने विकत घ्यावी म्हणून आग्रही आहेत.\nकारखानदारांनी नियंत्रणमुक्‍त अवस्थेत व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केली, तरच कारखानदारी टिकणार आहे; अन्यथा सहकारी साखर कारखाने खासगीच्या घशात जाण्याचा वेग वाढेल. आज खासगी कारखानदारच कारखानदारीचे नेतृत्व करीत आहेत. गुजरातमधील गणदेवी कारखान्याचे कार्यकारी संचालक भूमित्र आर्या यांच्या मते, कारखान्याच्या शेतकर्‍यांचा संचालक मंडळावरील विश्‍वास हा पारदर्शी व्यवहारावर अवलंबून असतो. आम्ही अनावश्यक गुंतवणूक करून कर्जाचा बोजा वाढवून ठेवीत नाही. जी गुंतवणूक करू त्याचा परतावा तिसर्‍या वर्षी मिळालाच पाहिजे, असे नियोजन असते.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Pramod-Jathar-criticizes-Shivsena-Swabhiman-party/", "date_download": "2018-11-17T00:45:41Z", "digest": "sha1:C3LLRJY6O7AFBWM7MJS2QFHF63TEELAD", "length": 6730, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सत्तेचे लाभ घेता आणि जनतेच्या हिताआड का येता? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सत्तेचे लाभ घेता आणि जनतेच्या हिताआड का येता\nसत्तेचे लाभ घेता आणि जनतेच्या हिताआड का येता\nनाणार रिफायनरी प्रकल्प हा जनतेच्या हिताचा आणि इथल्या बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळवून देणारा आहे. असे असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना आणि स्वाभिमान हे दोन्ही पक्ष या प्रकल्पाला बेगडी विरोध करत आहेत. मुळात हे दोन्ही पक्ष एनडीएचे घटक पक्ष असल्याने नाणार प्रश्‍नी त्यांचे जे काही प्रश्‍न, आक्षेप आहेत त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करू शकतात. मात्र, तसे न करता ते केवळ विकासाचा खेळखंडोबा करत असून दोन्ही पक्षाच्या हेतूंबाबत शंका आहे. सत्तेचे लाभ घेऊन जनतेच्या हिताच्या आड तुम्ही का येता असा सवाल भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांनी शिवसेना, स्वाभिमान पक्षाला केला.\nकणकवलीतील भाजपच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, कणकवली तालुका सरचिटणीस बबलू सावंत उपस्थित होते. जठार म्हणाले, झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येते, मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या विरोधकांना जागे कसे करता येईल हे दोन्ही पक्ष एनडीएचे घटक पक्ष आहेत. दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्र्याशी अ‍ॅप्रोच आहे. त्यामुळे नाणारप्रश्‍नी जर त्यांच्या मनात जे काही प्रश्‍न असतील ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवून घेत त्यांनी जनतेला विश्‍वास द्यायला हवा.\nप्रसंगी सरकारकडून प्रतिज्ञापत्र घेता येणे शक्य आहे. मात्र तसे न करता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वाभिमान आणि शिवसेनेचा आटापिटा सुरू आहे. जैतापूरला पाठिंबा दिला म्हणून आम्ही हरलो, आम्हाला निवडणूक महत्त्वाची आहे, असे ही मंडळी सांगतात. मात्र, तुमची बांधिलकी जनतेशी आहे, जनतेला रोजीरोटी हवी आहे, इथल्या बेरोजगारांच्या हाताला काम हवे आहे, याचा विचार विरोध करणार्‍यांनी करायला हवा. कोकणातील समुद्राला चांगली खोली आहे, विजयदुर्ग बंदराची 19 मी. खोली आहे, ही खोलीच सिंधुदुर्गला श्रीमंत करणार आहे. कोकणच्या विकासाची उंची ही समुद्राच्या खोलीत आहे. त्यामुळे या विकासाच्या आड न येता शिवसेना, स्वाभिमानने नाणार प्रकल्पाला सहकार्य करायला हवे, असे मत प्रमोद जठार यांनी व्यक्त केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Bismillah-Bhat-College-cheated-millions-of-students-from-49-students/", "date_download": "2018-11-17T00:30:48Z", "digest": "sha1:QJJRF5ZX5O4DCC3WG6W6MU2FTXJ6ACC5", "length": 7204, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बिसमिल्‍ला भट कॉलेजकडून ४९ विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिसमिल्‍ला भट कॉलेजकडून ४९ विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा\nबिसमिल्‍ला भट कॉलेजकडून ४९ विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा\nकल्याण तालुक्यातील खडवली येथे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या बिसमिल्ला भट ऑफ फार्मसी या कॉलेजकडून 49 विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घातल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी विद्यार्थी व पालकांनी सोमवारी टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यानुसार पोलिसांनी संस्थाचालक अज्जीमुद्दीन बिसमिल्ला शेख (22), महमंद इजाजउद्दीन जमालउद्दीन रहेमानी (28) महंमद कलीम महमंद याकूब शेख (28, सर्व राहणार वडाळा व अ‍ॅन्टॉप हिल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत महमंद इजाजउद्दीन रहेमानी आणि महंमद कलीम शेख यांना ताब्यात घेतले आहे.\nजुलै 2017 मध्ये विविध मराठी, हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रात फार्मासिटीकल काऊन्सिल ऑफ इंडियाची मान्यता असल्याचे सांगून बिसमिल्ला भट कॉलेज ऑफ फार्मसीची जाहिरात देण्यात आली. त्यानुसार कॉलेजमध्ये 49 विद्यार्थ्यांचे अ‍ॅडमिशन करून घेण्यात आले. याकामी 1 लाख 60 हजार रुपयांची वार्षिक फी सांगण्यात आली. काही पालकांनी विनंती केली असता काहींना एक लाख दहा हजार, वीस हजार अशा प्रकारे अ‍ॅडमिशन देण्यात आले. याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून एक लाख, पन्नास, चाळीस, तीस अशा प्रकारच्या रकमा घेऊन लाखो रूपये गोळा करण्यात आले.\nयेथे जवळपास 15 शिक्षक व इतर कर्मचारी काम करत होते. चार महिने येथील कारभार व्यवस्थित चालवण्यात आला. परंतु गेल्या पाच दिवसांपासून हे कॉलेज बंद झाल्याचे विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांना सोबत घेऊन टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पालक अकील मोहमद्दी सिध्दीकी पटेेल यांंच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संस्थाचालकासह अन्य दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यानुसार उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पो. नि. योगेश गुरव, पो.उप.नि. .बी.अहिरराव तपास करीत आहेत.\nत्यांच्या एसीतून अशी दिसते आपली लोकल\nमराठा समाजाने दिली १० फेब्रुवारीची डेडलाईन\nजुन्या ठाण्यातील धोकादायक इमारतींना वाढीव चटईक्षेत्र\nसायन-पनेवल महामार्गावर वाहतूक कोंडी\nमुंबईकरांची एसी लोकलची स्वप्नपूर्ती\nठाणे-नवी मुंबई मार्ग आजपासून खुला\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/QS-ranking-IIT-Mumbai-tops/", "date_download": "2018-11-17T00:16:49Z", "digest": "sha1:H6WEC7TF6TPD36QXLZ3FBJGS2UF6RNAK", "length": 5287, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘क्यूएस’ रँकिंगः आयआयटी मुंबई अव्वल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘क्यूएस’ रँकिंगः आयआयटी मुंबई अव्वल\n‘क्यूएस’ रँकिंगः आयआयटी मुंबई अव्वल\nनव्या संकल्पना, नावीन्यपूर्ण संशोधन आणि अभ्यासक्रमासाठी ओळखल्या जाणार्‍या आयआयटी मुंबईने क्यूएस रँकिंगच्या जागतिक क्रमवारीत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्यावर्षीच्या स्थानावरुन यंदाच्या क्रमवारीत सुधारणा करीत आयआयटी मुंबईने जगभरातील पहिल्या 200 विद्यापीठांच्या यादीत आपले स्थान बळकट केले आहे. गेल्या वर्षी 179 व्या क्रमांकावर असलेल्या आयआयटी मुंबईने यंदा 162 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्‍ली, चेन्‍नई आयआयटी मात्र जैथे ठिकाणावर आहे. मुंबई विद्यापीठालाही पहिल्या 500 मध्येही स्थान नाही.\nक्वाक्वारेली सायमंडस् (क्यूएस) ही ब्रिटिश कंपनी दरवर्षी जगातील तसेच विविध खंडांतील विद्यापीठांचे रँकिंग दरवर्षी जाहीर करते. जगभरातील विद्यापीठांमध्ये होत असलेले संशोधन, तेथील सोयीसुविधा, लोकप्रियता आदींना प्राधान्य देत ही क्रमवारी जाहीर केली जाते. भारतातील रँकिंगमध्ये 100 पैकी 48.2 गुण मिळवीत आयआयटी बॉम्बेने प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. यामध्ये एकॅडेमिक रेप्युटेशनमध्ये 52. 5 , एम्प्लॉयर रेप्युटेशनमध्ये 72. 9, फॅकल्टीसाठी 54. 1, फॅकल्टी पर स्टुडंट 43. 3, इंटरनॅशनल फॅकल्टीसाठी 4. 4 तर इंटरनॅशनल स्टुडंटसाठी 1. 8 असे गुण आयआयटी मुंबईला मिळाले आहेत.\nमुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ 800 ते 1000च्या क्रमवारीत असून गेल्यावर्षीच्या तुलनेत पुणे विद्यापीठाचे क्रमवारी मात्र घसरली आहे.बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयएसस्सी)या संस्थेने 190 व्या स्थानावर समाधनावर मानावे लागले आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/congress-ncp-political-election-candidate-controversy-in-pune-ncp-congress-ward/", "date_download": "2018-11-17T00:44:04Z", "digest": "sha1:YWVDSFZ4HV6RE2OXDJW443WJOHMYTFLN", "length": 12639, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीआधी बिघाडीची ठिणगी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीआधी बिघाडीची ठिणगी\nपुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीआधी बिघाडीची ठिणगी\nपुणे : पांडुरंग सांडभोर\nआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा सुरू होण्याआधीच त्यांच्यात बिघाडीची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीने पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. काँग्रेस ही जागा सहजासहजी सोडणार नसल्याचे स्पष्ट आहे, त्यामुळे पुण्याची जागा आघाडीत कळीचा मुद्दा ठरणार आहे.\nपुण्यातील हल्लाबोल मोर्चात बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे काँग्रेसबरोबर आघाडी झाली तरी राष्ट्रवादी ही जागा लढवेल अशी घोषणा केली. त्यामुळे एकीकडे वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकींसाठी आघाडीची गणितांची जुळवाजुळव सुरू असतानाच पवार यांच्या घोषणेमुळे त्यात व्यत्यय येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.\nकाँग्रेसमधून १९९९ मध्ये बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. त्यानंतर झालेली पहिल्या लोकसभा निवडणूक दोन्ही कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढविली. या निवडणूकीत दोन्ही कॉंग्रेसमध्ये मतांचे विभाजन होऊन भाजपचे प्रदीप रावत, खासदार म्हणून निवडून आले. हा धडा घेऊन पुढे २००४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढविली. तेव्हापासून पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडेच आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ येतात, त्यामधील बारामती, शिरुर आणि मावळ हे तीनही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. केवळ पुण्याची एकमेव जागा काँग्रेसकडे आहे. २००४ ते २०१४ या कालावधीत सुरेश कलमाडी हे पुण्याचे कॉंग्रेसचे खासदार होते. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपने ही जागा जिंकली.\nमात्र गेली जवळपास पंधरा वर्षे पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे असली तरी पुण्यातील काँग्रेसचा जनाधार कमी होत गेला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आलेख वाढत गेला. २००२ च्या पालिका निवडणूकीत काँग्रेसचे संख्याबळ ६१ इतके होते. त्यानंतर २००७ ला ३६ इतके झाले, पुढे २०१२ ला २८ आणि २०१७ ला १० वर आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र वाढत गेले आहे. २००२ च्या राष्ट्रवादीचे २२ नगरसेवक होते. २००७ ला ते ४८, २०१२ ला ५२ आणि आता २०१७ च्या निवडणूकीत ४१ असे राष्ट्रवादीचे संख्याबळ आहे. त्यामुळे साहजकिच काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीचे ताकद जास्त असल्याचे पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने हक्क सांगणे चुकीचे ठरणार नाही. मात्र काँग्रेस हक्काची जागा इतक्या सहजासहजी सोडणार का असाही प्रश्‍न आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम करीत आहे. साहजिकच आगामी निवडणूकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, त्यासाठीच्या चर्चेत राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेचा आग्रह धरल्यास आघाडीत ही जागा कळीचा मुद्दा ठरू शकतो. विशेष म्हणजे ही जागा काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यास पुणे जिल्ह्यातही लोकसभेची एकही जागा काँग्रेसकडे राहणार नसल्याचे काँग्रेस हद्दपार होण्याची भिती काँग्रेस जणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nभंडारा- गोंदियाच्या बदल्यात पुण्याची जागा \nपुण्याची जागेवर राष्ट्रवादीने दाव्या सांगण्यामागे भंडारा- गोंदियाची जागा काँग्रेसला सोडण्याचे राजकीय गणित असल्याची चर्चा आहे. सद्यस्थितीला भंडारा-गोदिंया लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या जागेवरून निवडणूक लढविली होती मात्र, या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले खासदार नाना पटोले पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे पटोलेंसाठी राष्ट्रवादीला ही जागा पुन्हा काँग्रेसला सोडावी लागू शकते. त्यामुळे त्याबदल्यात पुण्याची जागा पदरात पाडू घेण्याची राष्ट्रवादीची खेळी असल्याचे सांगण्यात येत आहे.\nदोन्ही काँग्रेसकडे उमेदवारांची वाणवा\nआगामी लोकसभा निवडणूकीत पुण्याची जागा आता नक्की कोणाकडे जाईल हे स्पष्ट नाही. मात्र दुर्देवाने दोन्ही काँग्रेसकडे प्रभावी उमेदवारच नाही ही वस्तुस्थिती आहे. गत निवडणूकीत विश्‍वजीत कदम हे काँग्रेसचे उमेदवार होते, आता ते वडिलांच्या जागेवर पोटनिवडणूक लढवतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसकडे सक्षम असा मनी आणि मसल पावर असलेला चेहरा नाही. हिच अवस्था राष्ट्रवादीची आहे. संपूर्ण शहराच्या पातळीवर प्रतिमा असलेला उमेदवाराची राष्ट्रवादीकडे वाणवा आहे. राज्यसभेच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण हा एकमेव पर्याय राष्ट्रवादीकडे असू शकतो, मात्र, निवडणूक लढविण्यासाठी ज्या काही अन्य सामुग्री लागते ती ॲड. चव्हाण यांच्याकडे नाही हेही वास्तव आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची कमजोरीसाठी भाजपसाठी ही मोठी जमेची बाजुची आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://hindi.indiawaterportal.org/node/62458", "date_download": "2018-11-17T01:12:46Z", "digest": "sha1:XPTZ6DWEAMVF5PEV6FJKYSXEF7WDNLFK", "length": 12112, "nlines": 131, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "भारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी | Hindi Water Portal", "raw_content": "\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nभारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी\nभूकंपांमुळे जमिनीवर जी उलथापालथ झाली त्यामुळे या नदीचा प्रवाह बदलला असावा. ही नदी नाहीशी झाल्यामुळे तिच्या आजूबाजूची मानवी वस्ती विखुरल्या गेली. लोक इतस्ततः पांगले. जातांना सोबत ते सरस्वती नदीची आठवण सोबत घेवून देशभर पसरले. त्यांना वाटेत जिथेजिथे नदी लागली तिथेतिथे ते स्थायीक झाले. पण नदीची आठवण ताजी असल्यामुळे त्या नदीचे नामकरणही त्यांनी सरस्वती नदी असेच केले. परिणामतः या सर्व प्रदेशात बर्‍याच नद्यांचे नावे सरस्वती नदी असेच आढळते.\nजी नदी दिसत नसून सुद्धा वर्षानुवर्षे आपले अस्तीत्व टिकवून आहे तिचे नाव सरस्वती नदी आहे. ज्या संस्कृतीला आपण सिंधू संस्कृती म्हणतो ती सिंधू संस्कृती नसून ती सरस्वती संस्कृती आहे असे आज अभ्यासक म्हणायला लागले आहेत. सुरवातीला जी हिमालयातून उगम पाऊन त्रिवेणी संगमस्थळी गंगेला मिळत होती तिने काळाच्या ओघात आपला प्रवास बदलून आपला मोर्चा अरबी समुद्राकडे वळविला. आणि आजही ती गुप्त स्वरुपात जमिनीखालून आपला प्रवास करीत आहे असे सिद्ध झाले आहे.\nसरस्वती नदीचे उल्लेख फार पुरातन काळापासून आढळतात. ऋगवेद व यजुर्वेदापासून तर रामायण, महाभारतातही या नदीचे उल्लेख आहेत. रामायणात दशरथ राजा आजारी असतांना भरताला आणण्यासाठी जे दूत पाठविले गेले होते त्यांनी जातांना व येतांना सरस्वती नदी पार करुन गेल्याचा उल्लेख आहे. महाभारतात बलराम श्रीकृष्णावर रागवून प्रवासाला निघाला असतांना तो याच नदीच्या काठाकाठाने उत्तरेकडे गेल्याचा उल्लेख आहे. तो जे महत्वाचे टप्पे पार करत गेला ते टप्पे आजही भारताच्या नकाशावर आढळतात. पुराणांमध्ये या नदीचे उल्लेख फारच कमी आढळतात. याचा अर्थ असा की त्या कालखंडात जो बदल व्हायचा होता तो होवून गेला होता व या नदीचे अस्तीत्व लोप पावले होते असा अर्थ काढला जात आहे.\nदेशात सध्या सरस्वती नदीच्या संशोधनाची एक लाट उसळली आहे. त्यासाठी सॅटेलाइटवरुन जे नकाशे तयार करण्यात आले त्यावरुन अशी नदी खरेच अस्तीत्वात होती याचे पुरावे उपलब्ध झालेे आहेत. त्या मार्गाचे खोदकाम करुन तसा प्रवाह आजही आढळून येतो. या खोदकामात प्रवाहातील रेती तपासून पाहिली असता ती हिमालयाच्या रेतीशी तंतोतंत जुळते. या वरुन हा प्रवाह हिमालयाकडून येत आहे याची संशोधकांना खात्री पटली आहे.\nभूकंपांमुळे जमिनीवर जी उलथापालथ झाली त्यामुळे या नदीचा प्रवाह बदलला असावा. ही नदी नाहीशी झाल्यामुळे तिच्या आजूबाजूची मानवी वस्ती विखुरल्या गेली. लोक इतस्ततः पांगले. जातांना सोबत ते सरस्वती नदीची आठवण सोबत घेवून देशभर पसरले. त्यांना वाटेत जिथेजिथे नदी लागली तिथेतिथे ते स्थायीक झाले. पण नदीची आठवण ताजी असल्यामुळे त्या नदीचे नामकरणही त्यांनी सरस्वती नदी असेच केले. परिणामतः या सर्व प्रदेशात बर्‍याच नद्यांचे नावे सरस्वती नदी असेच आढळते. त्या प्रवाहाशी निगडीत असलेली राज्य सरकारे, त्या परिसरातील विद्यापीठे, असे सर्वजण मिळून या नदीच्या अस्तीत्वाचा शोध घेत आहेत. व त्या दृष्टीने त्या त्या ठिकाणी संशोधन चालू आहे. सॅटेलाइट वरुन या नदीचा जो नकाशा तयार करण्यात आला आहे तो आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात लावला गेला आहे.\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिध्द धरणे : रिहांद धरण\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण\nशेतकर्‍यांचे जिवनमान उंचावणारे पिंगोरीतील जलसंधारण\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : नर्मदा नदी\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर\nभारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : हुसेन सागर\nसेल्यूलोज नैनो फाइबर से कीटनाशकों पर नियंत्रण\nनॉर्वे से सीखिए वनों का संरक्षण\nपहाड़ की तरफ पसरने लगा पपीता\nमिट नहीं रहे बाँधों के निर्माण से पैदा हुए जख्म\nदून की हवा में जहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-17T00:27:48Z", "digest": "sha1:HD45Z24565VQ63V47GGAXICYN7FJYLBG", "length": 5136, "nlines": 43, "source_domain": "socialmarathi.com", "title": "नियमित शारीरिक संबंध ठेवल्याने होणारे फायदे पाहून हैराणच व्हाल. - Social Marathi", "raw_content": "\nनियमित शारीरिक संबंध ठेवल्याने होणारे फायदे पाहून हैराणच व्हाल.\nरोज व्यायाम करण्याप्रमाणेच शरीरसंबंधसुद्धा माणसाच्या आरोग्यासाठी एक आवश्यक गोष्ट आहे. तसे पाहायला गेले तर आपल्या भारतीय संस्कृतीत याबाबतीत मोकळेपणाने बोलले जात नाही. या विषयाच्या बाबतीत आजही लोक मोकळेपणे बोलायला संकोच करतात.खरे सांगायचे तर शरीरसंबंध ठेवणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. जसे चांगल्या आरोग्यासाठी चांगले जेवण आणि शांत झोप आवश्यक आहे तसेच संबंध ठेवणेसुद्धा माणसाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते.\nतसे नेहमी पाहिले जाते की व्यस्त जीवनामुळे पती पत्नी अनेक दिवस एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाहीत ज्यामुळे त्या दोघांच्या शरीरात अनेक नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. आता पाहूया संबंधांनी होणार्या फायद्यांबाबत.\nअनेक संशोधनांतून हे सिद्ध झाले आहे की शरीरसंबंध ठेवल्याने माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जे लोक नियमितपणे शारीरिक संबंध ठेवतात त्यांची शारीरिक ताकत पण चांगली असते.\nहृदयविकाराचा धोका कमी होतो.\nजे स्त्री पुरुष नियमित संबंध ठेवतात त्यांना हृदयविकारासारखे आजार होण्याचा धोका खूप कमी असतो. असे केल्याने त्यांचे हार्मोन व स्नायू व्यवस्थित राहातात.\nजे लोक नियमितपणे शारीरिक संबंध ठेवतात त्यांचे डोके शांत राहते. याउलट जे लोक नियमितपणे संबंध ठेवत नाहीत त्यांच्यात मानसिक तणाव फार जास्त असतो.\nदातात झालेल्या किडीमुळे आहेत त्रस्त तर मग वापरा हा उपाय, दात राहतील कायम मजबूत\nपाकिस्तानात शाही थाटात राहणारा हिंदू राजा ज्याला घाबरतो संपूर्ण पाकिस्तान \n७ दिवसापर्यंत मधात बेदाणे मिसळून खाण्याचा हा फायदा पाहून तुम्ही सुद्धा दंग व्हाल\nPrevious Article मिथुन चक्रवर्तीला कचराकुंडीत सापडली होती ही मुलगी, आता करणार आहे बॉलिवूडमध्ये एन्ट्री….\nNext Article इंडोनेशियाच्या नोटेवरती गणपती बाप्पा… यामागचं कारण वाचून तुम्हाला अभिमान वाटेल..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-HDLN-6th-grader-school-student-jumps-off-15th-floor-in-china-survives-5822831-PHO.html", "date_download": "2018-11-17T00:11:09Z", "digest": "sha1:2W5NKMCMFMI73YCISQD576UA4REQUBMR", "length": 8136, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "6th Grader School Student Jumps Off 15th Floor In China, Survives | सहावीतल्या विद्यार्थिनी घेतली 15 व्या मजल्यावरून उडी, अशी वाचली...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसहावीतल्या विद्यार्थिनी घेतली 15 व्या मजल्यावरून उडी, अशी वाचली...\nचीनमध्ये एका शालेय विद्यार्थिनीने चक्क 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.\nबीजिंग - चीनमध्ये एका शालेय विद्यार्थिनीने चक्क 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने हा टोकाचा निर्णय मानसिक तणावात येऊन घेतल्याचे तिच्या आईने सांगितले. विशेष म्हणजे, चक्क 15 व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतरही ती जिवंत आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे तिच्यावर इतका दबाव आला आणि ती कशी जिवंत वाचली याची माहिती चीनच्या माध्यमांनी दिली आहे.\nहोम वर्क अपुरे असल्याचे टेन्शन\nइयत्ता 6 वीत शिकणारी चिमुकली शाळेतून परतली तेव्हापासूनच तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते असे आईने सांगितले. संध्याकाळी तिने कुणालाही व्यवस्थित बोलले नाही. तिचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नव्हता. आता उद्या वर्गात जाऊन शिक्षकाला काय सांगणार याची धास्ती तिने घेतली होती. त्याच तणावात तिने हा टोकाचा निर्णय घेतला. शाळेत नेहमीच होणाऱ्या शिस्तीच्या कारवायांमुळे तिच्या मनावर वाइट परिणाम झाला होता असेही तिच्या आईने सांगितले आहे.\nचिनी माध्यमांनी सांगितल्याप्रमाणे, ती 15 व्या मजल्यावर असलेल्या खिडकीवर दोन्ही पाय बाहेर लटकवत ती बसली होती. शेजाऱ्यांनी तिच्या घरी सांगितले तेव्हा तिच्या खोलीतील दार आतून बंद होते. शेजाऱ्यांना हा प्रकार कळताच गर्दी झाली. काहींनी फायर ब्रिगेडला घटनास्थळी बोलावले आणि त्यांनी वेळीच दाखल होऊन खाली मोठे एअरबॅग टाकले. सुदैवाने, ती विद्यार्थिनी एअरबॅगवर पडली आणि तिला फक्त काही किरकोळ जखमा आल्या आहेत. तिचे फोटो आणि व्हिडिओ चीनमध्ये व्हायरल होत आहेत.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, घटनास्थळाचे आणखी काही फोटो...\nटीव्हीवर 24 तास बातम्या वाचणार व्हर्च्युअल अँकर:चीनमध्ये होत आहे पहिला प्रयोग\nऑफीसमध्ये यायला झाला उशीर तर प्यावे लागेल युरीन आणि खावे लागेल झुरळ\nप्रोजेक्टर चालू करून निघून गेले शिक्षक, चालु झाली अशी फिल्म की मुलांनी केला कल्ला, कोणी लाजले तर कोणी लपवले वहित तोंड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://hindi.indiawaterportal.org/node/62459", "date_download": "2018-11-17T01:20:10Z", "digest": "sha1:HW4PGY3QTEJRTIAMHVXD53OW7O3V37GE", "length": 9972, "nlines": 130, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "भारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण | Hindi Water Portal", "raw_content": "\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nभारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण\nभारतातीत सर्वात उंचावर बांधलेले धरण असा या धरणाचा लौकिक आहे. जगातही अशा प्रकारची उंचावर बांधलेली धरणे संख्येने बरीच कमी आहेत. उत्तराखंडात भागीरथी नदीवर तेहेरी येथे हे धरण बांधण्यात आलेले आहे. 2006 साली या धरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. सिंचन, नागरी पाणी पुरवठा आणि वीज निर्मिती या तिहेरी उद्देशाने हे धरण बांधण्यात आले आहे.\nया धरणासाठी 1961 सालीच सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. 1972 साली धरणाचे डिझाइन तयार करण्यात आले. 1986 सोव्हियट रशियाने या धरणाला तंत्रज्ञान व आर्थिक मदत द्यायचे क बूल केले पण राजकीय कारणांसाठी ही मदत नंतर थांबवण्यात आली. नंतर केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सहाय्याने हे धरण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी केंद्र सरकारने 75 टक्के रक्कम अदा केली. 2012 साली या धरणाचा दुसरा टप्पाही पूर्ण करण्यात आला. यासाठी उत्तरप्रदेश सरकारने खर्चाचा पूर्ण वाटा उचलला.\nया धरणाची उंची 260 मिटर्स असून लांबी 575 मिटर्स आहे. पायाची रुंदी 1125 मिटर्स असून बंधा-याची जाडी 20 मिटर्स आहे. या धरणामुळे पाण्याचा साठा 4 घनकिलोमिटर्स असून क्षेत्रफळ हे 52 चौरस किलोमिटर्स आहे. या धरणाच्या पॉवर हाउस पासून निर्माण झालेली वीज उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, हरयाणा, जम्मूकाश्मीर, राजस्थान व हिमाचल प्रदेश या राज्यांना पुरविण्यात येत आहे. 2,70,000 हेक्टरला सिंचन क्षेत्राचा लाभ मिळतो. उत्तरप्रदेश, उत्तराखंड व दिल्ली उद्योग क्षेत्राला या धरणापासून पिण्याचे पाणी प्राप्त होते.\nस्थानिक लोक व पर्यावरणवादी या धरणाच्या बांधकामावर खूप टीका करतात. हिमालय हा पर्वत कच्च्या खडकांसाठी प्रसिद्ध असतांना हे धरण का उभारण्यात आले हा त्यांचा सवाल आहे. या धरणापासून जो लाभ म़िळत आहे त्याच्या मानाने आलेला खर्च जवळपास दुप्पट आहे अशी या धरणावर टीका केली जाते. बांध नही चाहिये, बांध पहाडीका विनाश है असा नारा या धरणाच्या विरोधात लावला जात होता. निव्वळ कच्चा दगड हाच प्रश्‍न नसून हा प्रदेश भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो असेही म्हंटले जाते. भागीरथी नदी हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. या धरणामुळे नदीचे पावित्र्य झोक्यात आले आहे असे धर्ममार्तंड म्हणतात.\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिध्द धरणे : रिहांद धरण\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण\nशेतकर्‍यांचे जिवनमान उंचावणारे पिंगोरीतील जलसंधारण\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : नर्मदा नदी\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर\nभारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : हुसेन सागर\nसेल्यूलोज नैनो फाइबर से कीटनाशकों पर नियंत्रण\nनॉर्वे से सीखिए वनों का संरक्षण\nपहाड़ की तरफ पसरने लगा पपीता\nमिट नहीं रहे बाँधों के निर्माण से पैदा हुए जख्म\nदून की हवा में जहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/purandar-tehsil-youth-rashtravadi-chief-pappusheth-bhongale-119202", "date_download": "2018-11-17T01:06:47Z", "digest": "sha1:6AH32C6SSUWZ3TUTT55IYYNLLAXZXEF5", "length": 13414, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "purandar tehsil youth rashtravadi chief pappusheth bhongale पुरंदर तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पप्पुशेठ भोंगळे | eSakal", "raw_content": "\nपुरंदर तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पप्पुशेठ भोंगळे\nशुक्रवार, 25 मे 2018\nसासवड (पुणे) : येथील युवक नेते वृषाल रविंद्र उर्फ पप्पुशेठ भोंगळे यांची पुरंदर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी आज भोंगळे यांची नियुक्ती पत्राद्वारे केली.\nबारामतीनजिक 'गोविंदबाग' येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते भोंगळे यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालींदर कामठे, माणिक झेंडे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले आदी उपस्थित होते. तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन अध्यक्ष पप्पुशेठ भोंगळे (वय 28) हे युवकांच्या विविध उपक्रम, कार्यक्रमात अग्रभागी असतात.\nसासवड (पुणे) : येथील युवक नेते वृषाल रविंद्र उर्फ पप्पुशेठ भोंगळे यांची पुरंदर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी आज भोंगळे यांची नियुक्ती पत्राद्वारे केली.\nबारामतीनजिक 'गोविंदबाग' येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते भोंगळे यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालींदर कामठे, माणिक झेंडे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले आदी उपस्थित होते. तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन अध्यक्ष पप्पुशेठ भोंगळे (वय 28) हे युवकांच्या विविध उपक्रम, कार्यक्रमात अग्रभागी असतात.\nसासवडचे ते रहिवासी असल्याने आणि शेती व लॅन्ड डेव्हलपर्स व्यावसायिक असल्याने त्यांचा चांगलाच संपर्क आहे. त्यातूनच काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर आज भोंगळे यांना नियुक्तीपत्रही स्वाधीन केले. यानिमित्त पक्षाध्यक्ष शरद पवार यांचेही त्यांनी समक्ष भेटीत आशिर्वाद घेतले. यानिमित्ताने भोंगळे यांनी प्रतिक्रीयेत सांगितले की; गाव - वस्ती तिथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसची क्रियाशील शाखा उघडली जाईल. पक्षीय संघटना निवडणुकीपूर्वीच मजबूत केली जाईल. युवकांना सारी ताकत दिली जाईल. निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमधून व युवकांमधून पप्पुशेठ यांचे अभिनंदन होत आहे.\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nबेस्टचा 769 कोटी तुटीचा अर्थसंकल्प मंजूर\nमुंबई - बेस्ट उपक्रमाचा सन 2019-20चा 769 कोटी 68 लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प शुक्रवारी रात्री उशिरा बेस्ट समितीमध्ये मंजूर झाला. बेस्टचा...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nसंविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव : सुप्रिया सुळे\nइंदापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली. मात्र, आता संविधान बदलण्याचा डाव भाजप सरकारकडून केला जात ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/glorious-history/great-statesmen-and-freedom-fighters", "date_download": "2018-11-17T00:23:47Z", "digest": "sha1:KP3EKJDUILKEZICFS3PNA5FHFZLIE5N4", "length": 25422, "nlines": 263, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > इतिहासातील सोनेरी पाने > क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष\nभारतमातेसाठी बलिदान देण्याचे सौभाग्य स्वतःला\nप्राप्त झाल्याचे उद्गार काढणारे क्रांतीकारक म्हणजे भाई बालमुकुंद. त्यांचा थोडक्यात इतिहास प्रस्तुत लेखात दिला आहे. Read more »\nCategories क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष\nक्रांतीवीर कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस \nइंग्रजांच्या अन्यायकारक राजवटीच्या विरोधात क्रांती करणारे आणि फितुरांना अद्दल घडवणारे क्रांतीवीर कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस यांचा थोडक्यात इतिहास या लेखातून जाणून घेऊया. Read more »\nCategories क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष\nक्रांतीकारक भागोजी नाईक हे पूर्वा नगर जिल्ह्याच्या पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती या लेखातून पाहूया. Read more »\nCategories क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष\nअभिनव भारतचे इंग्लंड आणि फ्रान्स या देशांतील आधारस्तंभ देशभक्त बॅरिस्टर सरदारसिंह राणा\nस्वातंत्र्यासाठी प्रार्णापण करणारे, हालअपेष्टा भोगणारे किंवा कारावासात अनेक काळ घालवलेले सहस्रो ज्ञात-अज्ञात क्रांतीवीर जसे पडद्याआडच राहिले. यांतीलच एक क्रांतीकारक म्हणजे बॅरिस्टर सरदारसिंह राणा. Read more »\nCategories क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष\nझुंजार क्रांतीकारक हुतात्मा अण्णासाहेब कोतवाल \nरायगड जिल्ह्यातील कर्जत येथील झुंजार क्रांतीकारक हुतात्मा भाई ऊर्फ अण्णासाहेब ऊर्फ विठ्ठलराव लक्ष्मण कोतवाल हे एक थोर क्रांतीकारक होते. त्यांच्या क्रांतीकार्याची ओळख करून देणारा लेख देत आहोत. Read more »\nCategories क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष\nगोवा विलीनीकरण चळवळीच्या वेळी कर्ज काढून व्यय निभावणारे भाऊसाहेब बांदोडकर \nभाऊसाहेब बांदोडकर हे गोवा विलीनीकरण चळवळीचे सक्रिय क्रांतिकारी होते. त्यांनी गोवा विलीनीकरण चळवळीसाठी पुष्कळ पैशाचा व्यय केला. त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात पाहूया. Read more »\nCategories क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष\nपाकिस्तानी युद्धनौका ‘गाझी’चे पारध करणारे भारतीय नौकाधिपती निळकंठ कृष्णन \n१९७२ च्या युद्धात पाकिस्तानची युद्धनौका गाझीला पाण्यात बुडवण्याची यशस्वी कामगिरी भारतीय नौदलाने केली. या युद्धनीतीमध्ये नौकाधिपती कृष्णन यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्याविषयीचा इतिहास सांगणारा हा लेख… Read more »\nCategories क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष\nसर्व भारतियांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करणार्‍या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहीलेले आणि सर्व भारतियांना वंदनीय असणारे वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताविषयी येथे जाणून घेऊया. Read more »\nCategories क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचा इतिहास \nवर्ष १८५७ च्या भारतियांच्या स्वातंत्र्यलढ्याला इंग्रजांनी दिलेली शिपायांचे बंड, शिपायांची भाऊगर्दी ही सर्व नावे ठोकारून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे नाव प्रचलित केले. Read more »\nसौराष्ट्रामधील कंठरिया या गावात १२.४.१८७० या दिवशी एका लहानशा; परंतु प्राचीन संस्थानिकांच्या वंशात सरदारसिंग राणा यांचा जन्म झाला. वर्ष १८९८ मध्ये बॅरिस्टरच्या अभ्यासासाठी ते लंडन येथे आले. Read more »\nCategories क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष\nBrowse Catrgories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी (183) अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha (41) ऋषीमुनी (3) गुरु-शिष्य (14) देवता (24) श्री गणेशाच्या गोष्टी (3) श्रीरामाच्या गोष्टी (2) हनुमानाच्या गाेष्टी (3) बोधप्रद लघुकथा (21) अन्य लघुकथा (10) तेजस्वी राजांच्या लघुकथा (2) देवतांच्या लघुकथा (2) राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारकांच्या लघुकथा (3) संत अन् गुरु-शिष्यांच्या लघुकथा (3) राजे (7) राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक (32) स्वामी विवेकानंद (8) संतांच्या गोष्टी (41) अन्य (1) असामान्य बालक (1) आदर्श बालक (151) अभ्यास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (5) शोध (1) सहभागी व्हा (5) शोध (1) सहभागी व्हा (1) साद – प्रतिसाद (1) स्तोत्रे आणि अारती (350) आरत्या (34) इतर आरत्यांचा संग्रह (11) गणपतीची आरती (1) तुळशीच्या आरत्यांचा संग्रह (5) दत्ताच्या आरत्यांचा संग्रह (6) देवीच्या आरत्यांचा संग्रह (2) पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह (3) मारुतीची आरती (1) रामाची आरती (1) शंकराची आरती (1) श्रीकृष्णाची आरती (1) श्रीगुरूंची आरती (1) नामजप (4) भगवद्‍गीता (अर्थासह) (18) मंत्र (8) श्लोक (33) मनाचे श्लोक (10) श्लोक (अर्थासहित) (5) संतांचा उपदेश (234) गीताई (18) गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) (55) चतुःश्लोकी भागवत (57) ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) (16) दासबोध (20) श्री एकनाथी भागवत (19) श्री गजानन विजय (21) संतांचे अभंग (27) स्तोत्रे (19) अन्य देवतांची स्तोत्रे (2) गणपतीची स्तोत्रे (3) दत्तस्तोत्र (2) देवीची स्तोत्रे (5) मारुतिस्तोत्र (1) शिवाची स्तोत्रे (3) श्रीकृष्णस्तोत्र (2) श्रीरामस्तोत्र (1)\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/page/17/", "date_download": "2018-11-17T01:08:08Z", "digest": "sha1:4MUESCZXWBTQR35ILWYXKK5YZTROND3R", "length": 5818, "nlines": 51, "source_domain": "socialmarathi.com", "title": "Home - Page 17 of 17 - Social Marathi", "raw_content": "\nतरुण मुलांच्या सततच्या हस्तमैथुनाच्या सवयीमुळे भविष्यात त्यांना कोणत्या समश्याना सामोरे जावे लागते\nहस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न, गैरसमज, शंकाना आपण ‘प्रश्नोत्तरे’ सेक्शनच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. या लेखात हस्तमैथुनाबद्दलची सर्व माहिती एकत्रित स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. हस्तमैथुन म्हणजे काय स्वतःच्या शरीराला स्पर्श …\nअरे बापरे चक्क ११ वर्षाचा मुलगा बनला बाप…\nलैंगिक अत्याच्यारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असताना न्यूझीलँडमध्ये एका ११ वर्षाच्या मुलांपासून ३६ वर्षाची महिला आई झाली आहे. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षीच हा मुलगा बाप झाला आहे. धक्कादायक गोष्ट …\nतरुण मुलांच्या सततच्या हस्तमैथुनाच्या सवयीमुळे भविष्यात त्यांना कोणत्या समश्याना सामोरे जावे लागते\n​हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न, गैरसमज, शंकाना आपण ‘प्रश्नोत्तरे’ सेक्शनच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. या लेखात हस्तमैथुनाबद्दलची सर्व माहिती एकत्रित स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. हस्तमैथुन म्हणजे काय स्वतःच्या शरीराला स्पर्श …\nमुलींना कोणाला हि नाही सांगत स्वतःच्या ह्या “गुप्त” गोष्टी.\nलड़कों की समस्या “मुझे समझ ही नहीं आता कि तुम्हारे दिमाग में क्या चलता रहता है, मेरे किस सवाल से तुम नाराज हो जाती हो और किस जवाब से संतुष्ट, …\nएका रात्री साठी का लग्न करतात किन्नर आणि कोणाबरोबर करतात लग्न \nह‌िजड़ों के बारे में आपने सुना होगा क‌ि यह न तो पूरी तरह पुरुष होते है और न स्‍त्री इसल‌िए यह अव‌िवाह‌ित रहते हैं लेक‌िन आपको जानकर हैरानी होगी क‌ि …\nमुलगी सारा वर भडकला सचिन तेंडुलकर, म्हणाला काही अस कि एकुण उडुन जाईल तुमचे होश….\nक्रिकेट के भगवान सचिन तेंदुलकर की बेटी सारा अक्सर सचिन और मां अंजली के साथ नजर आती रहती है सचिन आज भी हमारे लिए प्रेरणास्रोत हैं सचिन आज भी हमारे लिए प्रेरणास्रोत हैं उनका क्रिकेट कैरियर जितना …\nमधुचंद्राची रात्रं म्हणजे काय माहित आहे का आणि वर वधू काय करतात गंमत त्या रात्री जाणून घ्या \nमधुचंद्राची रात्रं म्हणजे काय माहित आहे का आणि वर वधू काय करतात गंमत त्या रात्री जाणून घ्या आणि वर वधू काय करतात गंमत त्या रात्री जाणून घ्या मधुचंद्राची रात्र म्हणजे हनिमून म्हटलं की अनेकांच्या कल्पनांना धुमारे फुटतात. हनिमून …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mp-raju-shetty-criticize-pm-narendra-modi/", "date_download": "2018-11-17T00:30:25Z", "digest": "sha1:2KITQLDZ6ARV7PGQXJ53RTDR6IQUEMOA", "length": 7888, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शत्रू राष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशत्रू राष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान\nपाकिस्तानची साखर मुंबईत आलीच कशी \nटीम महाराष्ट्र देशा : ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून पाकिस्तानला अद्दल घडविल्याबद्दल आपण स्वत:ची पाट थोपटून घेत आहोत. दुसरीकडे पाकिस्तानची साखर आयात करून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. साखरेचे दर घसलेले असताना पाकिस्तानची साखर मुंबईत आलीच कशी, असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे.\nसाखरेची निर्यात करण्यापेक्षा पाकिस्तानची साखर आयात केली जाते आहे. सरकारला शेतकऱ्यांची किती काळजी आहे, हे या कृतीतूनच स्पष्ट होते असा उपरोधिक टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे. तसेच आपल्या देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लाऊन शत्रू राष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान आहे. अशी टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे.\nआपल्या देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावून शत्रू राष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले करणारे मोदी हे जगातील एकमेव पंतप्रधान आहेत.\nवक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘बळिराजाला दयेची नाही तर न्यायाची गरज आहे’ या विषयावर शेट्टी यांचे व्याख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/salmans-security-has-increased-due-to-the-threat-of-death/", "date_download": "2018-11-17T00:30:17Z", "digest": "sha1:CKUEPPXZVQB5K4HJTGZUQ4WGBZKXRKBO", "length": 6822, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत केली वाढ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत केली वाढ\nरेस-3 चे शुटिंग सुरु असताना सेटवर जाऊन सलमानला देण्यात आली होती जीवे मारण्याची धमकी\nमुंबई : अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिलीय. गोरेगावच्या सेटवर जाऊन काही तरुणांनी सलमानला धमकावल्याच समोर आल आहे. राजस्थानच्या एका गँगरस्टनं सलमानला धमकावल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एवढचं नव्हे तर त्याच्या सुरक्षा रक्षकांनाही संरक्षण देण्यात आलंय. रेस-3 चे शुटिंग सुरू असताना हा प्रकार घडला. त्यामुळं या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलंय.\nसलमान खाननं एकटं फिरू नये असा सल्ला मुंबई पोलिसांनी दिलाय. सलमानला थेट समोर येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली आहे.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/mumbai/7842-koli-fisher-folks-protest-against-diesel-price-hike", "date_download": "2018-11-17T00:28:09Z", "digest": "sha1:AVAPO6VDIK5S3QQ4JPEE65S72FMPFJUW", "length": 6900, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "डिझेल दरवाढीविरोधात मच्छिमार कोळी बांधवही आक्रमक... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nडिझेल दरवाढीविरोधात मच्छिमार कोळी बांधवही आक्रमक...\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 09 أيلول/سبتمبر 2018\nमासेमारी व शेती व्यवसायामूळे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नात मोलाची भर (18% ) टाकीत असताना अशा व्यवसाय-उद्योगांना सोयी सूविधांची केंद्रसरकारने तरतूद करण्याऐवजी ,डिझेलचे दर भरमसाट वाढवून मच्छिमारी व्यवसायाची कोंडी केली आहे.\nअंधेरी पश्चिममधल्या वेसावा कोळीवाडा येथे उद्या सोमवार दिनांक 10 सप्टेंबर 2018 रोजी संध्याकाळी 4 च्या सुमारास भव्य निषेध प्रदर्षण होणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या डिझेल ईंधनाच्या दरवाढीच्या निषेधार्थ जवळपास 600 ते 800 कोळी बांधव वेसावा येथील बाजार गल्ली बंदर येथे जमणार आहेत व भारत सरकारच्या ह्या निर्णयाचा विरोध घोषणाबाजी व बँनर लावुन करतील.\nकोळी बांधवांच्या यांत्रिकी नौका (ट्राँलर) ह्या डिझेलवरच चालत असतात व भाववाढीच्या ह्या जालीम निर्णयामुळे मच्छिमार कोळी बांधवांचा मासेमारीचा व्यवसाय संपवण्याचाच घात ह्या सरकारने केले असल्याचा कोळी बांधव विरोध करत आहेत.\nपेट्रोल आणि डिझेलचे दर कपात\nइंधन दरवाढीची मालिका सुरुच\nइंधनाची इतकी दरवाढ... अद्याप ब्रेक नाही\nशेतकऱ्यांच्या घोषणाबाजीने दिल्ली हादरली\nकथुआ, उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सोलापूरात काँग्रेस पक्षाकडून कँडल मोर्चा\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/6786-kings-xi-punjab-vs-rajasthan-royals-kings-xi-punjab-beat-rajasthan-royals-by-6-wickets", "date_download": "2018-11-17T00:29:44Z", "digest": "sha1:N6BRFFHSWBXT4TXP2QZ4XXIUBO5PY6O6", "length": 7201, "nlines": 120, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "#IPL2018 लोकेश राहूलची जबरदस्त खेळी, पंजाबचा राजस्थानवर विजय - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#IPL2018 लोकेश राहूलची जबरदस्त खेळी, पंजाबचा राजस्थानवर विजय\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nलोकेश राहुलच्या तडाखेबंद ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर किंग्ज 11 पंजाबने राजस्थान रॉयल्सवर ६ गडी राखून मात केली. या विजयानंतर कोलकाता नाइट रायडर्सला मागे टाकत पंजाबने गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळवले आहे, तर दुसरीकडे गुणतक्त्यात तळाशी असलेल्या राजस्थानसाठी पुढची वाट अधिक खडतर बनली आहे. राजस्थानने २० षटकांत ९ बाद १५२ धावा करून पंजाबपुढे विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य ठेवले होते.\nहे लक्ष्य पंजाबने ४ गड्यांच्या मोबदल्यात ८ चेंडू शिल्लक असताना १९ व्या षटकातच पूर्ण केले. सलामीवीर लोकेश राहुलने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून आपल्या संघाला विजयपथावर नेले, त्याने ७ चौकार आणि ३ षटकार खेचून ५४ चेंडूत ८४ धावा केल्या. करुण नायर आणि मार्क्स स्टॉइनिसने त्याला चांगली साथ दिली. ख्रिस गेल या सामन्यात फेल ठरला.\nगेल ८ धावांवर खेळत असताना जोफ्रा आर्चरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तत्पूर्वी, जोस बटलरने राजस्थान रॉयल्स संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली होती. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने उपयुक्त साथ मिळाली नाही. त्यामुळे राजस्थानला निर्धारित २० षटकांत ९ बाद १५३ धावाच करता आल्या.\nपंजाबचा फिरकी गोलंदाज मुजबीर उर रहमानने तीन विकेट घेऊन राजस्थानच्या फलंदाजांवर अंकुश राखला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार आर. अश्विनने पहिल्याच षटकात शॉर्टला बाद केले. याचा परिणाम बटलरने आपल्या फलंदाजीवर होऊ दिला नाही, त्याने पुढच्याच षटकात अंकित राजपूतला तीन चौकार लगावले. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याच्या साथीला आलेल्या अजिंक्य रहाणेला अधिक वेळ मैदानावर टिकाव धरता आला नाही. रहाणे अवघ्या पाच धावांची भर घालून माघारी परतला.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mobhax.com/mr/category/mobile-hacks-ios-android/", "date_download": "2018-11-17T00:56:23Z", "digest": "sha1:Y57KAA7RUKXKJGAO2EGBVXSUTQUA66XF", "length": 2933, "nlines": 43, "source_domain": "mobhax.com", "title": "मोबाइल म्हणता (iOS & Android) संग्रहण - Mobhax", "raw_content": "\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nआज आम्ही फासा Royale खाच Onhax बद्दल एक लेख लिहा. जर तू..\nAndroid साठी नाही सर्वेक्षण नाही पासवर्ड Royale फसवणूक फासा\nआज आम्ही Android क्रमांक साठी फासा Royale फसवणूक बद्दल एक लेख लिहा.\nफासा Royale फसवणूक मार्च\nआज आम्ही फासा Royale फसवणूक मार्च बद्दल एक लेख लिहा. जर तू..\nRoyale खाच APK डाउनलोड फासा\nआज आम्ही फासा Royale खाच APK डाउनलोड बद्दल एक लेख लिहा. तर..\nRoyale खाच नाही सर्वेक्षण किंवा डाउनलोड फासा\nआज आम्ही फासा Royale खाच नाही सर्वेक्षण किंवा बद्दल एक लेख लिहा..\nRoyale फसवणूक हिरे फासा\nआज आम्ही फासा Royale फसवणूक हिरे बद्दल एक लेख लिहा. जर तू..\nआज आम्ही फासा Royale खाच Ios बद्दल एक लेख लिहा 9. तर..\nसर्वेक्षण न करता Royale खाच फासा\nआज आम्ही सर्वेक्षण न करता फासा Royale खाच बद्दल एक लेख लिहा. तर..\nRoyale खाच Apk नाही सर्वेक्षण फासा\nआज आम्ही फासा Royale खाच Apk नाही सर्वेक्षण बद्दल एक लेख लिहा…\nRoyale खाच पाप फासा\nआज आम्ही फासा Royale खाच पाप बद्दल एक लेख लिहा. जर तू..\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Encroachment-on-reserved-lands-in-Wakad/", "date_download": "2018-11-17T00:18:04Z", "digest": "sha1:EXI577JUXPYN7WSZB2ZNOTBCPF2QUZMZ", "length": 5579, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाकडमधील आरक्षित जमिनींवर अतिक्रमण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वाकडमधील आरक्षित जमिनींवर अतिक्रमण\nवाकडमधील आरक्षित जमिनींवर अतिक्रमण\nशहरातील आरक्षित जागा ताब्यात घेण्यास प्रशासन उदासीन असल्यामुळे या आरक्षित जागेवरील अतिक्रमणांचे प्रमाण वाढत आहे. वाकड, पिंपळे निलख येथील एकूण आरक्षणाच्या केवळ वीस टक्के जागा ताब्यात असून, उर्वरित जागा ताब्यात घेण्याकडे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.\nवाकड, पिंपळे निलख हा झपाट्याने विकसित होत असलेला परिसर आहे. वाकडमध्ये एकूण 53 ठिकाणी आरक्षणे आहेत. यामध्ये वाहनतळ, पर्यटन केंद्र, टाऊन हॉल, माध्यमिक शाळा, दवाखाना, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी, खेळाचे मैदान, बस डेपो, मैला शुद्धीकरण प्रकल्प, उद्यान, अग्निशामक केंद्र, व्यापारी केंद्र, जकात नाका, आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे, सांस्कृतिक केंद्र, दुकान केंद्र, टेलिफोन सेंटर, झोपडपट्टी पुनर्वसन आदी आरक्षणे आहेत. एकूण 34.430 हेक्टर इतका मोठा भूखंड आरक्षित आहे; परंतु त्यातील फक्त 6.170 हेक्टर इतकेच क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात आहे. तब्बल 28.260 हेक्टर जमीन अजून ताब्यात घेणे बाकी आहे.\nपिंपळे निलख येथेदेखील एकूण 14 ठिकाणी आरक्षणे आहेत. यामध्ये उद्यान, दुकान केंद्र, बस टर्मिनस, नाट्यगृह, व्यापारी संकुल, बस डेपो, सामुदायिक केंद्र, खेळांचे मैदान, शाळा, स्मशानभूमी, भाजी मंडई, दुकान केंद्र अशी आरक्षणे आहेत. पिंपळे निलखमध्ये एकूण 15.360 हेक्टर जमिनीवर आरक्षण आहे. त्यातील 9.160 हेक्टर इतक्या जमिनीवर महापालिकेचा ताबा आहे.\nउर्वरित 6.200 हेक्टर जमीन अद्याप ताब्यात घेतली गेली नाही. वाकड, पिंपळे निलखमधील या आरक्षित जागेवर अतिक्रमण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या आरक्षित जमिनीवर अतिक्रमण झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-17T01:04:39Z", "digest": "sha1:Z6IGVMPXP44PR76YMUSMTECSA4KUN4JD", "length": 11641, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भय्यूजी महाराज- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nभय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड\nभय्यू महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या श्री सद्गुरू धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टमध्ये पत्नी आयुषी यांना ट्रस्टी करण्यात आलंय\nतणावमुक्त होण्यासाठी 2 वर्षांपासून पुण्याच्या या रुग्णालयात भय्यूजी महाराज घेत होते उपचार \nराज्यातल्या मंत्र्यानेच रचला माझ्याविरूद्ध कट - खडसेंचा गंभीर आरोप\nनक्षलवाद्यांच्या समर्थनाचा आरोप, प्रा. शोमा सेन नागपूर विद्यापीठातून निलंबित\nऑफिसात पोहोचण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरची बंगळूरात घोड्यावरून स्वारी\nभय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांची चौकशी\nभय्यूजी महाराजांनी 'या' पिस्तुलने जीवनयात्रा संपवली\nभय्यूजी महाराज अनंतात विलीन\nअंजली दमानियांसह 6 जणांविरुद्ध 420 चा गुन्हा दाखल\nभय्यूजी महाराज अनंतात विलीन, मुलीने दिला अग्नी\nमहाराष्ट्र Jun 13, 2018\nकोण आहे विनायक, जो सांभाळणार भय्यूजी महाराज यांची संपूर्ण संपत्ती \nपती, पत्नीने दीड वर्षाच्या मुलीसह विष पिऊन घेतली फाशी\nभय्यूजी महाराज यांच्या संपत्तीचे अधिकार 'या' सेवेदाराला सुसाईड नोटचा दुसरा भाग नेटवर्क18 च्या हाती\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Government-disappointed-about-sugar-factories/", "date_download": "2018-11-17T00:16:51Z", "digest": "sha1:ZQSVULNFC6CB5MJ2HEEZNUPZFNLGJ4BJ", "length": 9295, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साखर कारखान्यांबाबत सरकार उदासीन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › साखर कारखान्यांबाबत सरकार उदासीन\nसाखर कारखान्यांबाबत सरकार उदासीन\nबुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग आणि मेट्रो सिटी बनविताना सध्याच्या सरकारचे शेतकर्‍यांकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. साखरेचे भाव 25 हजारांनी खाली उतरले आहेत. त्यामुळे उत्पादनखर्च भागवून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना चांगला भाव देणे अवघड झाले आहे. साखर कारखानदारीसंदर्भात केंद्र सरकारचे धोरण चुकीचे असल्यामुळे यात शेतकरी खर्‍या अर्थाने भरडला जात असल्याची टीका काँग्रेस नेते, माजी महसूल व कृषिमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.\nसहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे होते. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, शिवाजीराव थोरात, भाऊसाहेब कुटे, रामदास वाघ, हरिभाऊ वर्पे, मधुकरराव नवले, शंकर खेमनर, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजित थोरात, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते. यावेळी आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कारखान्याच्या गव्हाणीत मोळी टाकून यावर्षीच्या हंगामाची सांगता करण्यात आली.\nआ. थोरात म्हणाले की, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने ऊस उत्पादन वाढले. येथे साखर उतारा ही 11.48 इतका मिळाला. 175 दिवस कारखाना निर्विघ्नपणे चालला. यात परमेश्‍वराचे आशिर्वाद, शेतकर्‍यांचे कष्ट, अधिकारी, कामगार, ऊस तोडणी मजूर या सर्वांचे मोठे योगदान आहे. नवीन कारखाना तालुक्याच्या विकासातील मोठे पर्व ठरला असून यावर्षी विक्रमी 11 लाख 41 हजार मे. टनांचे गाळप झाले आहे. 30 मेगावॅट वीजनिर्मितीतून कारखान्याला चांगले उत्पन्न मिळाले आहे. काटकसर व गुणवत्ता कायम जपताना चांगला भाव शेतकर्‍यांना दिला आहे. राजहंस सहकारी दूध संघ मात्र चांगल्या दराने दूध खरेदी करीत आहे. ग्राहकांना दूध स्वस्त देण्यासाठी त्या उत्पादनावर सरकारने अनुदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.\nआ. तांबे म्हणाले की, सध्याच्या सरकारचे सर्व धोरणे पूर्ण चुकीची आहेत. सर्वत्र सावळा गोंधळ आहे. दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत आहेत. शेतकर्‍यांना मदत न करता उद्योगपतींना मदत होत आहे. मागील चार वर्षांत फक्त जाहिरातबाजी व भूलथापा देण्याचे काम या सरकारने चालविले आहे.एकही रोजगारनिर्मिती केली नाही. नोटाबंदीसारखा घातक निर्णय घेतला.आता सर्वसामान्यांच्या उपजिविकेचे साधन असलेला सहकार उद्ध्ववस्त करून पाहत आहे. निवडणुका आल्या की भावनिक मुद्दे काढून मनपरिवर्तन करतात. प्रत्येकाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन या निवडणुकीत जातीयवादी व समाजात तेढ निर्माण करणार्‍या या सरकारला दूर करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nकारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे म्हणाले की, साखर कारखान्याने 2300 रुपये टनांप्रमाणे भाव वेळेत दिला. कार्यक्षेत्रातील सभासद व बाहेरील ऊसउत्पादकांना हाच भाव दिला आहे. मागे काही महिन्यांपूर्वी काही मंडळींनी आंदोलने केली. त्यात एकही सभासद व ऊस उत्पादक नव्हता. मात्र, त्यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांनी आंदोलन केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.\nकार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविकात आपण 11 लाख 41 हजार टनांचे गाळप यशस्वी पूर्ण करुन 13 लाख 10 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ तर आभार मधुकरराव नवले यांनी मानले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Re-election-of-voters-for-the-Lok-Sabha/", "date_download": "2018-11-17T01:07:50Z", "digest": "sha1:IUUHNLDWMKQJXRCGVVUE4BOPP3VS3TYZ", "length": 7951, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकसभेसाठी मतदारयाद्यांचे पुनःरिक्षण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › लोकसभेसाठी मतदारयाद्यांचे पुनःरिक्षण\nआगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांच्या पुनःरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. नवीन नोंदणी करणार्‍या मतदारांना जुन्या मतदार ओळखपत्राच्या ऐवजी नवीन स्मार्ट इपिक कार्ड देण्यात येणार आहे. मतदारांसाठी प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात हेल्पलाईन सुविधा उपलब्द्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, तहसीलदार सुधीर पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदारयाद्यांचा सखोल पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात नवीन मतदारनोंदणी वाढविण्यासह अचूक मतदार यादी तयार करण्याचा उद्देश आहे. या पुनःरिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो घेण्यात येणार आहेत. त्यासह कृष्णधवल फोटो असलेल्या मतदारांचे रंगीत फोटो घेण्यात येतील.\nतसेच मतदार यादीतील चुका दुरुस्त करणे, मयत, दुबार, स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, 18-19 वर्षे वयोगटातील मतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयात विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण 912 आहे. त्यामुळे महिला मतदारांची नावनोंदणी वाढविण्यासाठी गावातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटांना पुढाकार घेण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांचे दावे, हरकती स्वीकारण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नेमणूक करण्यात आली असून, तहसील कार्यालयात मतदार मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे.\n‘बीएलओ’ देणार घरोघरी भेटी\nमतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे 15 मे ते 20 जून या दरम्यान मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन बीएलओ रजिस्टर अद्ययावत व सखोलपणे पूर्ण करण्याचे काम करतील. या भेटीत जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांची मतदार नोंदणी, मयत, दुबार स्थलांतरित यांच्या चुका दुरुस्त करणे, नोंदवहीत याची नोंद घेणे असे कामकाज देण्यात आले आहे.\nअसा आहे पुनःरिक्षण कार्यक्रम\nसखोल पुनःरिक्षण कार्यक्रमाची तयारी 11 मे पूर्वी, बीएलओ यांच्या घरोघरी भेटीची मोहीम 15 मे ते 20 जून, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि मतदान केंद्र असलेल्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी 21 जून ते 31 जुलै, पुरवणीसह प्रारूप मतदार यादी तयार करणे 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, एकात्मिक प्रारूप मतदारयादीची प्रसिद्धी 1 सप्टेंबर, दावे व हरकती करणे 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर, दावे व हरकती निकाली काढणे 30 नोव्हेंबर पूर्वी, मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी 4 जानेवारी 2019.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/unprecedented-stop/", "date_download": "2018-11-17T00:17:46Z", "digest": "sha1:NWOQ2FRBCL2LV4IVNBJNACJVIRG74O4Y", "length": 9739, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चक्‍का जाम, अभूतपूर्व बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › चक्‍का जाम, अभूतपूर्व बंद\nचक्‍का जाम, अभूतपूर्व बंद\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात गुरुवार, 9 ऑगस्ट रोजी अभूतपूर्व बंद पाळण्यात आला. यावेळी शहरी व ग्रामीण भागात कडकडीत बंदमुळे व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्याचा चक्का जाम झाल्याचे पाहवयास मिळाले. अनेक ठिकाणी बैलगाडी व गुरे ढोरे रस्त्यावर उभे करून रास्ता रोको करण्यात आला. चारही आगारांतून एकही बस रस्त्यावर येऊ शकली नाही. जालना रेल्वे स्थानकात नांदेड-अमृतसर रेल्वे आंदोलकांनी अडवली.\nशहरात मंठा चौफुली, अंबड चौफुली, कन्हैयानगर चौफुली व भोकरदन रोडसह औरंगाबाद रोड तसेच संभाजी उद्यान आदी ठिकाणी सकल मराठा बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रेल्वे स्थानकात दुपारी दीड वाजेच्या सुमारास नांदेड- अमृतसर रेल्वे आडविण्यात आली.यावेळी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर पंधरा मिनिटे उशिराने ही रेल्वे मार्गस्थ झाली. शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. अनेक वर्षांनंतर शहरवासीयांनी अशा प्रकारचा बंद पहिल्यांदाच अनुभवला.यावेळी शहरातून मोटारसायकल रॅली काढून तरुणांनी बंदचे आवाहन केले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याबाबतचे पत्र बुधवारी प्रसिध्दीस दिले होते. त्यामुळे गुरुवारी सर्व शाळा व महाविद्यालये बंद होते. जिल्ह्यातील जालना, परतूर, अबंड व जाफराबाद आगारातून एकही बस रस्त्यावर आली नाही. अंबड चौफुली येथे आंदोलकांनी रस्त्यावर जेवण केले.\n111 जणांनी मुंडण करून नोंदवला निषेध\nशहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. मच्छिंद्र चिंचोली येथे 111 जणांनी मुंडण करून निषेध नोंदवला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nआंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आरक्षण आमच्या हक्काच, नाही कुणाच बापाच, एक मराठा, लाख मराठा आदी घोषणांनी चिंचोली परिसर दणाणून गेला.अत्यावश्यक सेवा म्हणून ओळखल्या जाणारे दवाखाने, मेडिकल दुकाने, बँका सुरू होत्या. गुरूपिंपरी येथे चक्का जाम अंदोलन करत आंदोलकांनी भजन व मुंडण करून शासनाचा निषेध करण्यात आला. शहरात पोलिस कर्मचार्‍यांना बंदच्या काळात मराठा समाजबांधवांनी बिस्किटे वाटप केली. अंबड बसस्थानाकातून एकही बस सोडण्यात न आल्याने घनसावंगी बसस्थानकात शुकशुकाट होता. शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.\nरस्त्यावर टाळ कुटून ठिय्या आंदोलन\nतालुक्यात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढण्यात आली. मेसखेडा येथे टाळ-मृदंगाच्या साथीत रस्त्यावर भजन करण्यात आले. छत्रपती संभाजी राजे चौकात करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात पाटोदा, जयपूर, विडोळी, गेवराई, खारी, आर्डी, वांजोळा, नानसी, देवठाणा यासह तालुक्यातील सकल मराठा समाजाबांधव सहभागी झाले होते. तालुक्यातील मेसखेडा येथे गावकरी कुटुंब व गुराढोरांसह रस्त्यावर ठिय्या देऊन बसले होते.\nयावेळी चार गावांतील भजनी मंडळाच्या वतीने दिवसभर भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळपासूनच गावकर्‍यांनी आपले ट्रॅक्टर, बैलगाड्या रस्त्यावर आणून उभ्या केल्या होत्या. यामध्ये मेसखेड्यासह पिंपरखेडा, लिंबोना, सावरगाव येथील मराठा बांधव सहभागी झाले होते. दुपारी चार वाजता रस्त्यावरच सामुदायिक जेवण करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. यात शालेय विद्यार्थी व महिलांचा लक्षणीय सहभाग होता. ढोकसाळ पाटीवर वाघोडा वाढेगाव, पांढुर्णा लिंबेवडगाव पाटीवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/accident-in-higoli-district-vasmat-taluka-three-dead/", "date_download": "2018-11-17T00:26:17Z", "digest": "sha1:YHQ4IXISZ46LCGELTKIHGGLMHI2XMPQV", "length": 4496, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वसमत येथे बस-दुचाकी अपघातात तीन जण ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › वसमत येथे बस-दुचाकी अपघातात तीन जण ठार\nवसमत येथे बस-दुचाकी अपघातात तीन जण ठार\nवसमत (जि. हिंगोली): प्रतिनिधी\nवसमत-नांदेड महमार्गावरील हिरो होंन्डा मोटार सायकल एजन्सी जवळ झालेल्या बस आणि दुचाकीच्या भीषण आपघातात तीन तरुण ठार झाले आहेत. संजय कांबळे (वय २३), खंडू मदन इंगोले (वय २२) आणि सुनील सखाराम खरे (वय २३ ) अशी अपघातात ठार झालेल्‍यांची नावे आहेत. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nवसमत-नांदेड मार्गावरील हिरो होंन्डा मोटार सायकल एजन्सी जवळ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास निजामबाद-औरंगाबाद बसने (क्रमांक, एम एच २० बी एल ३५९९) समोररून येणाऱ्या दुचाकीला (क्र एम एच २६ ऐ क्यु २७५) जोरदार धडक दिली. यात संजय कांबळे आणि खंडू इंगोले हे दोघे जण जागिच ठार झाले तर सुनील गंभीर जखमी झाल्‍याने त्‍याला तात्‍काळ वसमत उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्‍याला नांदेल येथे हलविण्यात आले मात्र, वाटेतलच त्‍याचा मृत्‍यू झाला.\nघटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद, फौजदार रुपाली कांबळे, राजू सिद्दीकी, साहेबराव चव्हाण, केन्द्रे, सह पोलिस घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून रस्‍त्‍यावरील वाहतूक सुरळीत केली.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-Social-issues-surgical-strike/", "date_download": "2018-11-17T00:46:29Z", "digest": "sha1:BFZDH4G2X7GXDMSAXNOJ2KAJR54U47CX", "length": 15134, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सामाजिक प्रश्‍नांवर ‘पुढारी’नेच सर्जिकल स्ट्राईक करावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सामाजिक प्रश्‍नांवर ‘पुढारी’नेच सर्जिकल स्ट्राईक करावा\nसामाजिक प्रश्‍नांवर ‘पुढारी’नेच सर्जिकल स्ट्राईक करावा\n‘पुढारी’ने आजपर्यंत विविध क्षेत्रात पुढारपण केले असून सामाजिक चळवळीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत राज्यासह देशाच्या सामाजिक व राजकीय पटलावर आमूलाग्र बदल झाला आहे. नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. अशावेळी निर्भीडपणे लोकभावना व्यक्त करणारे प्रभावी व हक्काचे साधन म्हणून ‘पुढारी’कडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या जडणघडणीतील एक सामाजिक विचार बनलेल्या ‘पुढारी’ची खमक्या भूमिका अशावेळी निर्णायक ठरणार असून कोणत्याही सामाजिक प्रश्‍नांवर सर्जिकल स्ट्राईक करावा तो फक्त ‘पुढारी’नेच, अशा शब्दात राज्याचे सर्वोच्च सभागृह असलेल्या विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी ‘पुढारी’विषयी गौरवोद्गार काढले.\nसातारा जिल्ह्यातील सर्वाधिक खपाच्या व प्रथम क्रमांकाच्या दै. ‘पुढारी’चा वर्धापनदिन दणक्यात व जल्लोषात साजरा झाला. यावेळी हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर सातारा कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या दिमाखदार स्नेहमेळाव्याचे उद्घाटन ना. रामराजे ना. निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, भाजप नेते मनोजदादा घोरपडे, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे, शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्‍वर पुस्तके यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nना. रामराजे पुढे म्हणाले, 1 जानेवारीला मी कुठेही जात नाही. दरवर्षी ‘पुढारी’त यायचे आणि नव्या वर्षाला सुरूवात करायची हा आता पायंडाच पडला आहे. ‘पुढारी’ने मला खूप दिले आहे. हे मी कधी विसरूच शकणार नाही. ‘पुढारी’ने आजपर्यंत विविध क्षेत्रात पुढारपण केले असून सामाजिक चळवळीला दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. प्रश्‍नांची तड लावणारा व सर्वसामान्यांपासून राजकीय धुरिणांपर्यंत सर्वांना आपला वाटणारा ‘पुढारी’ विविध सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीत महत्वपूर्ण भूमिका घेत असतो. हे यावेळी मला पुन्हा एकदा आवर्जून सांगायचे आहे. त्याला अनेक संदर्भ आहेत. देश व राज्यातील परिस्थिती वेगळ्याच टप्प्यावर आहे. अशावेळी माध्यमांची विशेषत: ‘पुढारी’ची भूमिका महत्वपूर्ण ठरणारी आहे.\nसामाजिकतेवर व राज्याच्या एकतेवर आक्रमणे होवू लागली आहेत. नवा विचार स्वीकारला जात आहे. तो स्वीकारताना चांगल्या - वाईटाची संकल्पनाही बदलल्याचे दिसत आहे. खदखदणारे विदारक वास्तव समाजासमोर आले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी आपले लोकसेवेचे व्रत जपले पाहिजे. ‘पुढारी’ने प्रत्येक वेळी लोकांबरोबर, वाचकांबरोबर राहून विधायकता निभावली आहे. म्हणूनच या पुढील काळात ‘पुढारी’च लोकांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दैनिकाच्या माध्यमातून समाजाच्या जडणघडणीचे हाती घेतलेले कार्य जोमाने सुरु ठेवले असल्याचे सांगून ना. रामराजे यांनी ‘पुढारी’ने ज्या ताकतीने पत्रकारितेचा बाणा जपला आहे ते पाहून निश्‍चितच अभिमान वाटत असल्याचे सांगितले.\nयावेळी मान्यवरांचे स्वागत दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख नितीन निकम यांच्यासह ‘पुढारी’ परिवाराने केले. प्रारंभी ‘पुढारी’चे संस्थापक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन ना. रामराजे ना. निंबाळकर यांच्यासह मान्यवरांनी केले. यावेळी ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या ‘व्हिजन न्यू इंडिया नवभारत नवनिर्मितीचे स्वप्न’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. वर्धापनदिन सोहळ्यास किसन वीर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले, काँग्रेसचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितीनकाका पाटील, खा. उदयनराजे भोसले यांचे समर्थक सुनील काटकर, सातारच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, पाचगणीच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर, कोरेगावचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेश पवार, कृषि सभापती मनोज पवार, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, महिला बालकल्याण\nसभापती सौ. वनिता गोरे, खटावचे सभापती संदीप मांडवे, सातार्‍याचे सभापती मिलींद कदम, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख विजय पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, नूतन निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, जिल्हा उपवन संरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, सातार्‍याच्या प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख, कोरेगावच्या प्रांताधिकारी किर्ती नलावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. पुनिता गुरव, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा, उपजिल्हाधिकारी संजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, एलसीबीचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (नि.) राजेंद्र जाधव, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nभीमा कोरेगावप्रश्‍नी आज जिल्हा बंद\nतलाठी, कोतवाल लाच मागितल्याबद्दल ‘जाळ्यात\nसामाजिक प्रश्‍नांवर ‘पुढारी’नेच सर्जिकल स्ट्राईक करावा\nभीमा कोरेगावप्रकरणी शांतता अबाधित ठेवा : रामराजे\nकराड : १२ जानेवारीपासून बलशाली युवा हृदय संमेलन\nसातारा : शाहूपुरी येथे नागरी सुविधा मिळणेबाबत रास्तारोको (व्हिडिओ)\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/heissen", "date_download": "2018-11-17T00:23:21Z", "digest": "sha1:4HNDCEVS3ZUXEJ7QY3EWSBPOC3SX4SZV", "length": 9196, "nlines": 179, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Heißen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nheißen का अंग्रेजी अनुवाद\nक्रिया टेबल सकर्मक क्रिया\nक्रिया टेबल अकर्मक क्रिया\nउदाहरण वाक्य जिनमे heißenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n heißen कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nheißen के आस-पास के शब्द\n'H' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'heißen' से संबंधित सभी शब्द\nसे heißen का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Square brackets [ ]' के बारे में अधिक पढ़ें\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://maharashtracivilservice.org/ufiles?x_word=&start=101", "date_download": "2018-11-17T00:44:53Z", "digest": "sha1:5QOHLS22TLKXTZLCUMPRN32IBKDPMS7P", "length": 9357, "nlines": 200, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome ज्ञान केंद्र अवर्गीकृत साहित्य\nपुणे महसूल विभागातील 11 क्षेविय अधिकार्यांना जुन्या व निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मांजुरी देणेबाबत....\nनागपूर महसूल विभागातील 8 क्षेविय अधिकार्यांना जुन्या व निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने िरेदी करण्यास मांजूरी देण्याबाबत...\nतिवरे व सागरिटीय जैवविविधतेचे संवर्धन प्रतिष्ठान (MFOM) मध्ये अशासकीय व्यक्ती / संस्थांची नियुक्ती करण्याबा बत\nकोषागारात देयके पारित करताना घ्यावयाची दक्षता.\nवारस कायदे आणि मृत्युपत्र\n“ई-फे रफार” प्रणाली अंतर्गत Edit Module वरून हस्तलिखित व संगणकीकृत अधिकार अभिलेख (गाव नमुना न.. 7/12) तंतोतंत जुळवणे बाबत\nशासकीय जमीन आगाऊ ताबा दिल्यानंतर कब्जेहक्काच्या किमतीवर आकारावयाच्या व्याजाच्या दराबाबत व भाडेपट्ट्याने द्यावयाच्या जमिनीच्या वार्षिक भाडेपट्ट्याच्या दराबाबत\nतालुकास्तरीय समित्या रचना व कार्ये\nतलाठी - ता.कर्जत जि.अ.नगर\nवारसा कायदे आणि मृत्युपत्र विषयक तरतुदी\nनागरी तथा ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाइ परिस्थिती निवारणार्थ घ्यावयाच्या उपय्योजानाबाबत आर्थिक तथा भौतिक मर्यादा वाढवणे बाबत.\nएकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-3 (सीपीटीपी-3) कक्ष अत्रधकािी गट ब संिगातील परिविक्षाधीन उमेदिािांच्र्ा प्रशिक्षण कालािधीतील वेतनाबाबत\nसादरकर्ता अधिकाऱ्ाांची कर्ततव््े व जबाबदाऱ्या -सविस्तर सूचना\nपहा तहसीलदार श्री बबन काकडे यांचे सरपंच उपसरपंच अविश्वास प्रस्ताव सादरीकरण.\nमुस्लिम वारस कायदा बाबत माहिती\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-17T00:51:40Z", "digest": "sha1:MJSLZBLVLRFYKKDG4TE7KAEMR327AGNQ", "length": 7225, "nlines": 38, "source_domain": "socialmarathi.com", "title": "या कारणामुळेच झाले होते ऐश्वर्या सलमान चे ब्रेकअप ? पहा नक्की काय घडले 'त्या' रात्री... - Social Marathi", "raw_content": "\nया कारणामुळेच झाले होते ऐश्वर्या सलमान चे ब्रेकअप पहा नक्की काय घडले ‘त्या’ रात्री…\nबॉलीवूड मध्ये अनेक कलाकार अभिनेते आहेत. काही कलाकार असे आहेत ज्यांची किर्प लोकप्रियता पूर्वी इतकीच टिकून आहे जसे कि आमीर खान किंवा सलमान खान. खान कुटुंबातील सलमान हा असा अभिनेता आहे जो त्यांच्या उत्तम अभिनयाने सगळ्याच चाहत्यांच्या कायमच चर्चेत राहिला आहे. मिडिया व सलमानचे नाते खूप दृढ आहे. सलमान आणि ऐश्वर्या राय हिची प्रेमकहाणी तर तुम्हाल सगळ्यांना माहिती आहेच. एकेकाळी ही प्रेमकहाणी सगळीकडेच खूप गाजली होती. पण दुर्दैवाने या कहाणीचा सुखांत होऊ शकला नाही. सलमान आणि ऐश्वर्या यांचे ब्रेकअप झाले व त्यानंतर ऐश्वर्याचे लग्न अभिषेक बच्चन बरोबर झाले.\nसलमानने आजही लग्न केलेले नाही आणि योग्य जोडीदाराचा शोध तो घेत आहे. ही गोष्ट आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. पण ऐश्वर्या आणि सलमानचे ब्रेक अप नक्की कोणत्या कारणावरून झाले असेल याची माहिती अजून कोणालाच मिळालेली नाही. आज आम्ही तुम्हाला हे रहस्य सांगणार आहोत. हम दिल दे चुके सनम चित्रपटापासून या दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली. मैत्रीचे रुपांतर हळू हळू प्रेमात झाले परंतु या कहाणीला त्यांनी जगापासून लपवून ठेवले होते. पण झाले असे कि त्या दोघांच्या चुंबनाचा एक फोटो खूपच वायरल झाला आणि हे प्रकरण उघडकीस आले. हौल ऑफ फेम हे पुस्तक ऐश्वर्याच्या जीवनावर लिहिले गेले आहे. ह्यात असे म्हटले गेले आहे कि २००० साली आलेल्या जोश नावाच्या चित्रपटात काम करण्याची संधी आधी सलमानला मिळाली होती अन जेव्हा त्याला समजले कि यात त्याला ऐश्वर्याच्या भावाची भूमिका करायची आहे त्या क्षणी त्याने हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि त्यानंतर ही भूमिका शाहरुख खानला मिळाली. चित्रपटाच्या निर्मात्यांना त्याने स्पष्ट सांगितले कि मला ऐश्वर्याचा भाऊ तरी बनवू नका.\nत्यांचे सुत जमले. या नात्याला सलमानच्या घरच्यांची संमती होती पण ऐश्वर्याच्या घरचे याच्या विरोधात होते. तिच्या आईवडिलांनी तिला सलमान बरोबरचे नाते तोडायला सांगितले. त्यानंतर तिने घर सोडले व ती अंधेरीला लोखंडवाला संकुलात राहायला गेली.त्यानंतर दोघांमध्ये काही वाद झाला व त्यांचे नाते तुटले.एक दिवस रात्री सलमान तिच्या घरी पोहोचला आणि तिच्या आईवडिलांबद्दल तो असे काही वाईट शब्द बोलला ज्यामुळे रागावून जाऊन ऐश्वर्याने हे नाते संपवण्यासचा निर्णय घेतला.\nदातात झालेल्या किडीमुळे आहेत त्रस्त तर मग वापरा हा उपाय, दात राहतील कायम मजबूत\nपाकिस्तानात शाही थाटात राहणारा हिंदू राजा ज्याला घाबरतो संपूर्ण पाकिस्तान \n७ दिवसापर्यंत मधात बेदाणे मिसळून खाण्याचा हा फायदा पाहून तुम्ही सुद्धा दंग व्हाल\nPrevious Article 3000 पेक्षा जास्त सापांचे दंश सहन करणारा आणि 100 पेक्षा जास्त किंग कोब्राना वाचविणारा सर्पमित्र\nNext Article वकील काळा आणि डॉक्टर पांढराच कोट का घालतात जाणून घ्या त्यामागचे कारण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/category/uncategorized/", "date_download": "2018-11-17T00:27:53Z", "digest": "sha1:PRGBRQNYPBZTNE4IKDH7OESPWPUGB326", "length": 8272, "nlines": 67, "source_domain": "socialmarathi.com", "title": "Uncategorized Archives - Social Marathi", "raw_content": "\nदातात झालेल्या किडीमुळे आहेत त्रस्त तर मग वापरा हा उपाय, दात राहतील कायम मजबूत\nदातातली कीड खूप त्रासदायक असते. ही समस्या जास्तकरून लहान मुलांमध्ये दिसून येते कारण ही मुले टॉफी चॉकलेट जास्त खातात पण हल्ली जवळपास सगळ्याच वयोगटात ही समस्या पाहिली जाते. तर चला …\nपाकिस्तानात शाही थाटात राहणारा हिंदू राजा ज्याला घाबरतो संपूर्ण पाकिस्तान \nजिथे पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंची संख्या सातत्याने कमी होते आहे तिकडेच आज पाकिस्तानात हिंदू मंदिरे आणि लोक मोठ्या वेगाने कमी होत आहेत. आज पाकिस्तानात जास्त हिंदू नाहीत आणि जे होते ते …\n७ दिवसापर्यंत मधात बेदाणे मिसळून खाण्याचा हा फायदा पाहून तुम्ही सुद्धा दंग व्हाल\nआजकाल हवामान बदलामुळे बरेच रोग पसरत आहेत. हल्ली लोकांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या वेगाने निर्माण होतात ज्यात शीघ्रपतन, वीर्याची कमी, धातुची दुर्बलता इत्यादींचा समावेश आहे. आजच्या काळात मिळणारया खाद्यपदार्थात पोषक तत्वांची …\nहे आहे जगातील सर्वात मोठे शिवलिंग, ज्याची लांबी वाढतेय दरवर्षी.\nबऱ्याच वेळा तुम्ही ऐकले असेल की महाकाल आणि इतर शिवलिंगांचा आकार कमी होत आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला अश्या शिवलिंगाबद्दल सांगणार आहोत ज्याची लांबी कमी होत नसून, प्रत्येक वर्षी वाढते. हे शिवलिंग भृश्वरनाथाचे आहे आणि …\nया कारणामुळेच झाले होते ऐश्वर्या सलमान चे ब्रेकअप पहा नक्की काय घडले ‘त्या’ रात्री…\nबॉलीवूड मध्ये अनेक कलाकार अभिनेते आहेत. काही कलाकार असे आहेत ज्यांची किर्प लोकप्रियता पूर्वी इतकीच टिकून आहे जसे कि आमीर खान किंवा सलमान खान. खान कुटुंबातील सलमान हा असा अभिनेता …\nहे आहेत वाईट वेळ येण्याचे संकेत, हे संकेत दिसताच समजून जा की मोठी समस्या येणार आहे\nकोणाचेही आयुष्य हे सोपे नसते. सुख जसे मिळतात तशीच आयुष्यात दुख्खही येतात. जर देवाने माणसाला फक्त सुख दिले असते तर माणूस देवालाही विसरून गेला असता आणि स्वार्थी बनला असता, म्हणूनच …\nसकाळी उठताच प्रत्येक महिलेने करायला हवीत ही सहा कामे, उजळेल तुमचे नशीब\nरोज सकाळी आपण एका नवीन दिवसाला सामोरे जायला सज्ज होतो. प्रत्येकालाच वाटते कि आपला दिवस हा चांगला जावा. उठल्याबरोबरच सगळे आपल्या आपल्या कामाला लागतात. प्रत्येकाचे एक वेळापत्रक असते त्याप्रमाणे काम …\nकामाख्या मंदिर आहे खूपच रहस्यमय , सत्य समजल्यावर आश्चर्याचा धक्काच बसेल\nया जगात अनेक जागा अशा आहेत ज्यात काही ना नाही रहस्य लपलेले आहे.शतकांपासून लोक अशा ठिकाणांना भुताची काजा असे म्हणतात. हे ऐकून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल कि कि या रहस्यपूर्ण …\nसर्वात कमी वयात मुख्यमंत्री कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या महिला IAS अधिकारी…\nआयएएस अधिकारी स्मिता सब्बरवाल यांनी इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात या पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या सर्वात तरुण अधिकारी बनल्या आहेत. यापूर्वी कधीच एवढ्या कमी वयाच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री कार्यालयात काम केले …\nचीनी मुलीचे जुळले भारतीय मुलाशी सुत आणि नंतर त्यांनी चक्क….\nअनादिकाळापासूनची एक म्हण आहे कि खरे प्रेम हे कशाचीच पर्वा करत नाही अगदी हद्दीची सुद्धा नाही. या म्हणीला खरे करून दाखवले आहे भारताच्या अजय आणि चीनच्या लुलू या दोघांनी. हे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/photos/7491-inpics-atal-bihari-vajpayee-last-rites", "date_download": "2018-11-17T00:12:13Z", "digest": "sha1:NEXQJ7VX5WCZ7OKFF6ZXOWLQCMUMRP67", "length": 6524, "nlines": 152, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "वाजपेयींना अखेरचा निरोप - Pics - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण\nराज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nलखलखणारी पृथ्वी नासानं टिपली\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nInternational yoga day 2018 महाराष्ट्रात असा साजरा केला पाहा हे फोटो...\nजगन्नाथ रथयात्रेला सुरुवात...पाहा हे मनमोहक फोटो...\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/lpg-price-hiked-by-rs-2-71-per-cylinder-294377.html", "date_download": "2018-11-17T00:37:09Z", "digest": "sha1:FDXYKCOBGUKUJHD3VZRK4WPI54BVN7ON", "length": 4349, "nlines": 31, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सिलेंडर महागले, हे आहेत नवे दर–News18 Lokmat", "raw_content": "\nसिलेंडर महागले, हे आहेत नवे दर\nअनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आलीये.\nनवी दिल्ली, 30 जून : महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामन्यांचं किचन बजेट आता आणखी कोलमडणार आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आलीये.अनुदानित सिलेंडरच्या दरात 2.71 पैसे वाढ करण्यात आलीये. तर विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 55.50 पैशांनी वाढ केलीये. एलपीजीच्या आंतराष्ट्रीय दरात वाढ आणि डाॅलरच्या तुलनेत रुपयाची झालेल्या घसरणीमुळे ही वाढ करण्यात आलीये. दिल्लीत अनुदानित सिलेंडरच्या दरात शनिवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.\nVIDEO : कुर्ला स्थानकावर महिला चोराला पकडण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद\nVIDEO:भाजप आमदारपुत्राची कारचालकाला भररस्त्यावर मारहाणविनाअनुदानित सिलेंडरचे दर हे जीएसटीमुळे किंमती वाढल्या आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात सिलेंडरचे दर वाढल्यामुळे विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 55.50 रुपये वाढ झालीये.\nस्विस बँकेत 'तो' काळा पैसा नाही-अरुण जेटली\nइंडियन आॅईलने दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2018 मध्ये ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची रक्कम 257.74 प्रति सिलेंडर झाली आहे. जे जूनमध्ये 204 इतके होते. त्यामुळे अनुदानित सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा आहे.\nपेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाहीच\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/aus-match-updates-281312.html", "date_download": "2018-11-17T00:54:27Z", "digest": "sha1:6JZB4IDFMTMZYS4ZGNYPRSSO4D7DO2U6", "length": 12231, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया ऑल ऑऊट, भारतापुढे 217 धावांचं आव्हान", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nअंडर-१९ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया ऑल ऑऊट, भारतापुढे 217 धावांचं आव्हान\nअंडर-१९ वर्ल्डकप अंतिम सामना न्यूझीलंडमध्ये सुरु आहे.\n6 फ्रेब्रुवारी : अंडर-१९ वर्ल्डकप अंतिम सामना न्यूझीलंडमध्ये सुरु आहे. 216 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यात भारतीय संघाला यश आलंय. विजयसाठी भारतापुढे आता 217 धावांचं आव्हान आहे. स्ट्रेलियाची पहिली विकेट गेली, मॅक्स ब्रायंट 14 धावा काढून बाद झाला, ईशान पॉरेलनं ही विकेट घेतली. तर ईशान पॉरेलनंच दुसरी विकेट घेत जॅक एडवर्डची घेतली. तर नागरकोटीनं कर्णधार जॅसन संघाला बाद करत ऑस्ट्रेलियाचा तिसरा धक्का दिला.. यानंतर उप्पल आणि मर्लो यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी रचली.. मात्र अनकूल रॉयनं उप्पलला बाद करत ही जोडी फोडलीय.. याआधी ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय.. चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकून इतिहास घडवण्याची संधी भारताकडे आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7/videos/", "date_download": "2018-11-17T00:13:38Z", "digest": "sha1:NMYBREFXDNEAZ3LEI77PX5P33JNDPNYB", "length": 12252, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दुध- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVIDEO: मुंबईत येणाऱ्या दूधाच्या टॅंकरवर धाडी, 6 हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त\nमुंबई, 17 ऑक्टोबर : मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरू झाली असून दुधातील भेसऴ रोखण्यासाठी दूध तपासण्यात येत आहे. वाशी, ठाणे, कल्याण अशा मुंबईच्या प्रवेशद्वारांवर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. दुधातील घटक हे नियमानुसार आहेत का याची तपासणी केली जात आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत याअंतर्गत 6 हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे. दसरा, दिवाळीच्या पार्श्वभुमीवर ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवेश मार्गांवर पथके नेमली आहेत.अन्न आणि औषधी प्रशासनाने मुंबईत येणाऱ्या दुधावर धाडी टाकून 23 हजार लिटर दुध नष्ट केलं. या दुधापैकी 19 हजार लिटर दुधात युरियाच मोठं प्रमाण आढळलं. या प्रकरणी 5 जाणावर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री मुंबइतल्या 5 टोल नाक्यावर कारवाई करून 227 वाहनांची तपासणी करण्यात आली. यात असलेलं 9 लाख 22 हजार लिटर दुधाची नमुने घेण्यात आले त्यात 3 हजार 444 लिटर दुधात फॅट नसल्याचं समोर आलं तर धक्कादायक म्हणजे तब्बल 19 हजार 200 लिटर दुधात युरिया आढळून आला आहे.\nVIDEO : आंदोलनाला हिंसक वळण, बुलढाणा-नागपूर एसटी बस फोडली\nदूधकोंडी करण्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा डहाणून स्टेशनवर रेल रोको\n'या' माधुरीच्या बछड्याने केला बाटलीने दुध पिण्याचा हट्ट\nमिठाई व्यवसायालाही दुष्काळाचा फटका\nटिळक आम्हाला माफ करा , मंडळाने नाचवल्या बारबाला\n...आणि गाई माॅलमध्ये घुसल्या\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/nashik/all/page-4/", "date_download": "2018-11-17T00:12:50Z", "digest": "sha1:ODJWKZH57DPBWFLLIAYLTFHHVLTPK663", "length": 11626, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nashik- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमगरीची 9 पिल्लं जप्त\nनाशिकच्या भद्रकाली भागात 8 मगरी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. मगर विकत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. मगर आणि कासव विकताना पोलिसांनी ही कारवाई केली असून या मगरी कुठून आणल्या आणि कोणाला विकण्यात येणार होत्या याचा तपास पोलीस करताहेत.\n मृत अर्भक नातेवाईकांनीच दिलं फेकून, कुत्र्याने तोडले अर्भकाचे लचके\n...तर मंत्र्यांना नागडं करून मारू-राजू शेट्टी\n'निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी...',मुंबईतील गणेश विसर्जनाचे टाॅप 20 PHOTOS\nVIDEO: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी कोळ्यांची बोट उलटली\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nलालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न\nमहाराष्ट्र Sep 23, 2018\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS: 600 किलो फुलांनी केली बाप्पावर पुष्पवृष्टी\nएक दोन नाही, तर 'या' महिलेने 10 जणांशी विवाह करून केली फसवणूक\nभाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, महिला सभापतीलाच धमकावलं, VIDEO VIRAL\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/148?page=7", "date_download": "2018-11-17T00:27:12Z", "digest": "sha1:HFJWTRLFQUH6LT6OTEXNDEVFG6UZXAZL", "length": 10636, "nlines": 162, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रकला : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /चित्रकला\nआऊटडोअर व्हेस - अक्रेलिक ऑन कॅनव्हास, पॅलेट नाईफ वापरून\nRead more about आऊटडोअर व्हेस - अक्रेलिक ऑन कॅनव्हास, पॅलेट नाईफ वापरून\nलालू बोक्याच्या गोष्टी आणि आमची शाळा\nमाधुरी पुरंदरे यांची लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके अतिशय वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखी आहेत. लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनादेखील हसवणारी आणि खिळवून ठेवणारी आहेत. साधे सोपे विषय, आणि लेखनाला अनुरूप अशी, किंवा लेखनापेक्षाही काकणभर सरस अशी त्यांनी स्वतः काढलेली चित्र, यामुळे त्यांची पुस्तकं अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा प्रसिद्ध व्हावीत अशी आहेत.\nRead more about लालू बोक्याच्या गोष्टी आणि आमची शाळा\nपक्षी - अक्रेलिक ऑन कॅन्व्हास\nRead more about पक्षी - अक्रेलिक ऑन कॅन्व्हास\nसहज जलरंगात रंगवलेले उन्हाचे हळदुवे पक्षी..\nबरसात की एक रात\nखुप वर्षांपुर्वी चित्रकला, स्केचेस करायचो. कामाच्या व्यापात सगळे काही मागे राहून गेले होते. आता बर्‍याच वर्षांनी पुन्हा एकदा पेन हातात घेतलाय.\nहो, पेनच. पेन्सिल न वापरता थेट शाई पेन वापरून स्केचेस करावी म्हणतोय. इथे काही खाडाखोड करता येत नसल्याने, मुळातच जपून काम करावे लागते आणि त्यामुळे नेटके आणि नेमकेपणाची सवय लागेल अशी आशा आहे.\nतेरा मुझसे है पेहले का नाता कोई\nसुंदर चित्रं काढता न येणं, गाण्यासाठी आवाज चांगला नसणं या दोन गोष्टी करता आल्या असतं तर..... असा विचार लाखो वेळा मनात येऊन गेला, अगदी लहान असल्यापासून. आमच्या शाळेत रांगोळी प्रदर्शन आणि स्पर्धा असायची. तिथे आपल्याच वर्गातल्या मुला-मुलींनी काढलेली सुंदर रांगोळी, सूर्यास्ताच्या वेळी पाण्यात दिसणारी बोट आणि त्याचं परफेक्ट प्रतिबिंब पाहून चॅन वाटायचंच पण आपल्याला हे जमत नाही याचं दुःखही. चित्रकलेच्या बाकी मुलांची वही पाहूनही तेच वाटायचं.\nRead more about तेरा मुझसे है पेहले का नाता कोई\nखिडकीतली सूर्यफुले - जलरंग\nRead more about खिडकीतली सूर्यफुले - जलरंग\nथोड्या दिवसांपूर्वी मायकल्स(Michaels) नावाच्या माझ्या आवडत्या आर्ट आणि क्राफ्ट दुकानात कॅनवास सेलवर होते. तेही मोठे. आता सध्या वेळ असल्याने हौस म्हणून ५-५ कॅनव्हासचे २ सेट आणले. शेजारीच नवऱ्याला काळ्या रंगाचे कॅनवास दिसले आणि तेही एकदम मोठे आणि स्वस्त. १८*२४ इंचाचे. थोड्या दिवसांपूर्वी मंडल डिझाईन लहान आकाराच्या कॅनवास वर काढून पहिले होते. तेव्हापासून मोठे करायचे इच्छा होती. मग काळ्या रंगाचे ४ कॅनवास घेऊन आले. यात मोठं फायदा हा होता की मागच्या वेळी काळा रंग देण्यातला बराच वेळ आणि रंग वाचला. लगेचच डिझाइन्स सुरु करता आले. पेन्सिलने आधी काढून त्यावर ब्रशने रंगवले.\nRead more about काळ्यावरचं सोनं\nमला वेड लागले .... सॉफ्ट पेस्टलचे :-) भाग २\nहि वाट दूर जाते .....\nRead more about मला वेड लागले .... सॉफ्ट पेस्टलचे :-) भाग २\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-importance-linseed-human-health-11587?tid=163", "date_download": "2018-11-17T01:26:40Z", "digest": "sha1:7N5BSJCPVXNROOWWO5LJRXJIQYSX36M3", "length": 19795, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, importance of linseed for human health | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 23 ऑगस्ट 2018\nयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा तेल महत्त्वाचे असते अगदी तसेच स्नायूंच्या आणि पेशींच्या बळकटीसाठी स्निग्धपदार्थ महत्त्वाचे आहेत. स्निग्ध पदार्थांमध्ये आपण तेल, तूप, बटर, लोणी, चीज, सुका मेवा, मासे, अंडी, इ. पदार्थांचे सेवन करतो. बहुतांशी तेल हे सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ, मोहरी या तेलबियांपासून काढले जाते. तीळ, शेंगदाणा या तेलबियांपासून चिक्की, चटणी हे आहारातले दैनंदिन पदार्थ झाले आहेत; पण या सर्वांत जवसाचे सेवन मात्र फारच कमी किंवा नाहीच असे आहे. जवस हे सुद्धा एक तेलबिया पीक असून, पोषणमूल्यांनीयुक्त आहे. जवसाचे सोनेरी आणि गडद तपकिरी असे दोन प्रकार अाहेत.\nयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा तेल महत्त्वाचे असते अगदी तसेच स्नायूंच्या आणि पेशींच्या बळकटीसाठी स्निग्धपदार्थ महत्त्वाचे आहेत. स्निग्ध पदार्थांमध्ये आपण तेल, तूप, बटर, लोणी, चीज, सुका मेवा, मासे, अंडी, इ. पदार्थांचे सेवन करतो. बहुतांशी तेल हे सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ, मोहरी या तेलबियांपासून काढले जाते. तीळ, शेंगदाणा या तेलबियांपासून चिक्की, चटणी हे आहारातले दैनंदिन पदार्थ झाले आहेत; पण या सर्वांत जवसाचे सेवन मात्र फारच कमी किंवा नाहीच असे आहे. जवस हे सुद्धा एक तेलबिया पीक असून, पोषणमूल्यांनीयुक्त आहे. जवसाचे सोनेरी आणि गडद तपकिरी असे दोन प्रकार अाहेत. बाह्यस्वरूपी दिसायला लांबुळके, एका टोकाला अंडाकृती आणि दुसऱ्या बाजूला टोकदार असते. दोन्ही प्रकारच्या जवसाच्या प्रकारामध्ये पोषक घटक सम प्रमाणात असतात. भारतात बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र ही प्रमुख जवस उत्पादन करणारी राज्ये आहेत. महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून जवस उत्पादन अधिक घेतले जाते. पूर्वीपासूनच जवसचा उपयोग हा लिनन तंतू किंवा कापड तयार करण्यासाठी केला जातो.\nजवसामध्ये २० टक्के प्रथिने, ४१ टक्के स्निग्ध पदार्थ, २९ टक्के कार्बोदके असून ४५० किलो कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते.\nअधिक प्रमाणात स्निग्धता असूनदेखील जवसामध्ये संतृप्त स्निग्धतेचे प्रमाण कमी असून आरोग्याला फायदेशीर असणारे मेदाचे प्रमाण जास्त आहे.\nआरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले ओमेगा-३ आणि ओमेगा -६ असलेले अल्फा लिनोलिनीक ॲसिड आणि लिनोलिक ॲसिड अधिक असतात.\nओमेगा-३ आणि ओमेगा-६ या स्निग्ध आम्ले हृदयविकारासारख्या आजारांना नियंत्रित; तसेच प्रतिरोध करण्यासाठी खूप महत्त्वाचे सिद्ध झालेले आहेत.\nएकूण स्निग्धांशापैकी ५७ टक्के ओमेगा-३, १६ टक्के ओमेगा -६, १८ टक्के एक-असंतृप्त (मोनो अन-स्यॅच्युरेटेड फॅट) मेद आणि केवळ ९ टक्के संतृप्त प्रकारातले मेद असते.\nजवसामध्ये एकूण स्निग्धांशापैकी ९१ टक्के असंतृप्त प्रकारचे मेद असते. संतृप्त मेदामुळे कोलेस्टेरॉल अधिक तयार होऊन नसांमध्ये साठून रक्त प्रवाहासाठी अडथळा निर्माण होतो.\nआहाराद्वारे संतृप्त मेद अधिक सेवन सुरु राहते तेव्हा हृदय विकाराचे आजार बळावतात. जवसामधील प्रथिनांची गुणवत्ता देखील सोयाबीनच्या तुलनात्मक आहे. महत्वाचे म्हणजे जवसामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण देखील जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठ, कोलेस्टेरॉल कमी कमी करण्यासाठी, मधुमेहासाठी जवस आणि जवसापासूनचे पदार्थ फायद्याचे आहेत. लिग्नन नामक बायो-ॲक्टिव्ह संयुंगांचेा उत्तम स्रोत जवस आहे.\nलिग्निनमुळे ताणतणाव आणि अनेक असाध्य रोगांवर फायदेशीर सिद्ध झाल्याचे संशोधनातून दिसून आले आहेत. पोषणमूल्यां खेरीज जवसामध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाइड आणि लीनाटिनसारखे अँन्टीन्युट्रीएंटस् असल्यामुळे जवसाचा वापर मर्यादित झाला आहे. शिवाय दिवसाला १ ते २ टेबल स्पून इतकेच जवस खाल्ले पाहिजे. म्हणूनच जवसाचा आहारात उपयोग करताना भाजून घेणे महत्त्वाचे आहे.\nकुकीज, मुखवास, चटणी, चिक्की, अनेक अन्नपदार्थांत जवसाचा अंतर्भाव करून जवसचे आहारातील प्रमाण वाढवून त्यापासून मिळणारे फायदे अनुभवू शकतो आणि उत्तम आरोग्याची काळजी घेऊ शकतो.\nसंपर्क ः एस. एन. चौधरी, ८८०६७६६७८३\n(के. के. वाघ अन्न त्रज्ञान महाविद्यालय, नाशिक.)\nसोयाबीन आरोग्य हृदय मधुमेह\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nवसुंधरा करताहेत स्वच्छता अन्...\"क्‍लीन टू ग्रीन\" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून...\nपीक नियोजन, पशुपालनातून शेती केली...चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील रूपाली नितीन...\nहाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...\nमहिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...\nप्रतिकूल परिस्थितीत सावरले शेतीनेकष्ट व चिकाटीला प्रामाणिकपणाची साथ असेल तर कठीण...\nप्लॅस्टिक बाटलीचा वापर टाळा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग...\nप्रक्रिया उद्योगातून मिळविले आर्थिक...जळगाव शहरातील माधुरी अनिल निळे यांनी जिजाई...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nथेट भाजीपाला विक्रीने शेतीला दिली नवी...बोरामणी (जि. सोलापूर) येथील सौ. अनिता सिद्धेश्‍वर...\nशिवण काम, कंपोस्ट खत निर्मितीतून...सांगली शहरातील नवचैतन्य महिला बचत गटाने...\nमहिला बचत गटांमुळे सावरले संसारमजुरी करून संसार बळकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या...\nआरोग्यासाठी जवस फायदेशीरयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nहातसडी तांदळाची थेट ग्राहकांना विक्रीतिकोणा (ता. मावळ, जि. पुणे) गावातील शांताबाई...\nशेतीला दिली नवतंत्रज्ञान, पशुपालनाची जोडबुर्ली (ता. पलूस, जि. सांगली) येथील महिला शेतकरी...\nडाळप्रक्रिया उद्योगातून मिळविली आर्थिक...पूर्णा (जि. परभणी) येथील सपना रामेश्वर भाले विना...\nजमिनीची सुपीकता जपत वाढविले पीक उत्पादनकुडजे (ता. हवेली, जि. पुणे) येथील शुभांगी विनायक...\nबचत गटाने दिली शेती, पूरक व्यवसायाला साथचिंचोली काळदात (ता. कर्जत, जि. नगर) गावातील दहा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/11367", "date_download": "2018-11-17T01:07:21Z", "digest": "sha1:DWQHYNBNRBH5HJEIQ5QZEFSD3FTWTMRX", "length": 16145, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, introduction of briquette machine | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखते देण्यासाठी ब्रिकेटस टोकण यंत्र\nखते देण्यासाठी ब्रिकेटस टोकण यंत्र\nखते देण्यासाठी ब्रिकेटस टोकण यंत्र\nडॉ. एस. जी. पवार, डॉ. एन. एन. देशमुख\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nसध्या विदर्भातील भात उत्पादक पट्ट्यामध्ये भाताची लागवड व सुरवातीची खते देण्याची कामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे कोकणासह उर्वरित राज्यामध्ये लागवडीनंतर एक महिना उलटत आला आहे. या भागामध्ये खताचा दुसरा हप्ता देण्याची वेळ आहे. भाताला खते देण्यासाठी ब्रिकेट्स टोकण यंत्राचा वापर उपयुक्त ठरू शकतो.\nसध्या विदर्भातील भात उत्पादक पट्ट्यामध्ये भाताची लागवड व सुरवातीची खते देण्याची कामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे कोकणासह उर्वरित राज्यामध्ये लागवडीनंतर एक महिना उलटत आला आहे. या भागामध्ये खताचा दुसरा हप्ता देण्याची वेळ आहे. भाताला खते देण्यासाठी ब्रिकेट्स टोकण यंत्राचा वापर उपयुक्त ठरू शकतो.\nभात पिकासाठी मुख्य अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांची गरज असते. भात हे एकमेव पीक अमोनिकल स्वरूपात नत्राचे शोषण करते. सध्या खते फेकून देण्याची पद्धत राबवली जाते. त्यामुळे खते जमिनीच्या वरील थरामध्ये पडतात. भातात असलेल्या पाण्यासोबत ती वाहून जातात. पिकास उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी स्फुरदयुक्त युरीया ब्रिकेट्स स्वरूपातील खतांचा वापर करणे आवश्यक आहे.\nसुधारित डीएपी- युरिया ब्रिकेटिंग मशिनच्या साह्याने युरिया ६० टक्के आणि डीएपी ४० टक्के या मिश्रणावर दाब देऊन त्याच्या गोळ्या बनवण्यात येतात. प्रत्येक गोळीचे वजन २.७ ग्रॅम असते. हेक्टरी १७० किलो नत्र आणि २९ किलो स्फुरद आवश्यक असते.\nब्रिकेट्स टोकण यंत्र वापरण्याची पद्धत\nकमरेभोवती प्लॅस्टिक पिशवी बांधून, त्यात एक किलोपर्यंत ब्रिकेट्स घ्याव्यात. रोप लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक चार रोपांच्या मध्ये एक खत गोळी ५ ते ६ सेंमी खोल रोवावी. त्यासाठी पॅडल बारची हालचाल वर खाली सहजरीत्या होत असल्याची खात्री करावी. कोरड्या हाताने पिशवीतून एका वेळी एक ब्रिकेट घेऊन ती टोकणयंत्राद्वारे चौकोनात रोवावी.\nअवजार निर्मितीसाठी पीव्हीसी पाइपचा वापर केला आहे. ते वजनाला हलके असून काम सोपे होते.\nजमिनीतील ब्रिकेट्स रोवण्यासाठी खाली वाकावे लागत नाही. त्यामुळे श्रम आणि वेळेची बचत होते.\nखताच्या वापरात ४० टक्क्यांपर्यंत बचत होते.\nउत्पादनामध्ये २० ते ३५ टक्क्यापर्यंत वाढ होते.\nखते पाण्यातून वाहून जाणे रोखले जाते. पर्यायाने पाण्यातील प्रदूषण कमी होण्यास मदत होते.\nसंपर्क : डॉ. एस. जी. पवार, ७०२८९७८१३५\n(कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, गोंदिया)\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nपाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...\nरोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...\nसुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...\nमका उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी...विविध पिकांची लागवड देशभरामध्ये होत असते. मात्र,...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...\nयोग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...\nघरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...\nतण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्तलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर...\nगुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा...गुणवत्तापूर्ण शेती उपयोगी अवजारे व ट्रॉलीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/4907", "date_download": "2018-11-17T01:07:49Z", "digest": "sha1:G6XSKE27ZBNYVUDV4FWVAXODHXP2MH3N", "length": 21615, "nlines": 192, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, crop advice, wheat rust management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन\nगव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन\nगव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन\nगव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन\nडॉ. बबनराव इल्हे, डॉ. भरत रासकर\nरविवार, 14 जानेवारी 2018\nगहू पिकावर काळा किंवा नारंगी तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी प्रतिकारक्षम जातींच्या पेरणीसह एकात्मिक उपाययोजना कराव्यात.\n१) काळा तांबेरा/खोडावरील तांबेरा ः\nही बुरशी गहू, जव गहू व बारबेरी या वनस्पतींवर आपला जीवनक्रम पूर्ण करते.\nगहू पिकावर काळा किंवा नारंगी तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी प्रतिकारक्षम जातींच्या पेरणीसह एकात्मिक उपाययोजना कराव्यात.\n१) काळा तांबेरा/खोडावरील तांबेरा ः\nही बुरशी गहू, जव गहू व बारबेरी या वनस्पतींवर आपला जीवनक्रम पूर्ण करते.\nरोगाचा प्रादुर्भाव हवेद्वारे वाहून आलेल्या बिजाणूमुळे प्रामुख्याने पाने, खोड, कुसळ व ओंबीवर; तसेच पानाच्या मानेवर आढळून येतो.\nपानावर किमान ६ ते ८ तासांकरिता ओलावा किंवा दव साचलेले असल्यास व १५ ते २४ अंश सेल्सिअस तापमानात रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होतो.\nप्राथमिक अवस्थेत हा रोग पानाच्या वरच्या व खालच्या बाजूवर दिसून येतो. रोग प्रादुर्भावामुळे हरितद्रव्य नष्ट होऊन पानांवर अंडाकृती ते लांब आकाराचे पांढरे ठिपके दिसून येतात.\nअनुकूल हवामानात त्या ठिकाणी बुरशीच्या तांबूस विटकरी रंगाच्या युरेडीओस्पोअर तयार होतात. त्यामध्ये असंख्य बिजाणू (युरेडिया) असतात.\nयुरेडिओस्पोअरची एक पिढी पूर्ण होण्यासाठी १० ते १५ दिवस लागतात. अनुकूल हवामानात पिकाच्या बाल्यावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नुकसानीचे प्रमाण अधिक असते. गव्हाच्या दाण्यांना सुरकुत्या पडून, त्याच्या झिऱ्या होतात. उत्पादनात १०० टक्‍क्‍यांपर्यंत घट होते.\nगव्हावरील काळा तांबेरा हा बुरशीचे लैंगिक जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी आवश्‍यक बारबेरी व महोनिया या दुय्यम पर्यायी पोषक वनस्पतींची सुदैवाने भारतामध्ये उपलब्धता नाही. जीवनचक्रात काळा तांबेऱ्याच्या अलैंगिक अवस्था गहू पिकावर पूर्ण होतात. त्याचा प्रसार हवेद्वारे होतो.\n२) नारिंगी तांबेरा/पानावरील तांबेरा ः\nप्राथमिक अवस्थेत प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने पानावरील तांबेरा असेसुद्धा म्हणतात. या रोगामुळे गहू पिकाचे काळा व पिवळा तांबेरा रोगापेक्षा अधिक नुकसान होते.\nप्रसार ः प्रामुख्याने हवेद्वारे वाहून आलेल्या बिजाणूमुळे होतो.\nपानावर रोग प्रादुर्भाव झाल्यानंतर गोलाकार ते अंडाकृती आकाराचे लहान ठिपके दिसून येतात. पानावर किमान ३ तास दव साठलेले असल्यास, व हवेतील तापमान २० अंश सेल्सिअस असल्यास प्रादुर्भाव होतो. अनुकूल हवामानात १० ते १४ दिवसांत रोगाची लक्षणे दिसतात. कालांतराने ठिपक्‍यांच्या जागी असंख्य बिजाणू तयार होऊन ठिपक्‍यांचा रंग नारंगी ते गर्द नारंगी दिसू लागतो. रोगग्रस्त पानावरून बोट फिरविल्यास नारंगी रंगाची पावडर बोटावर दिसून येते.\nरोगाची लागण शेंड्यापर्यंत तीव्र प्रमाणात फुलोऱ्यापूर्वी झाल्यास उत्पादनात ८० टक्‍क्‍यांपर्यंत घट येते. बाल्यावस्थेत रोगाची लागण झाल्यास रोपे फुलोऱ्यापूर्वी मृत होतात.\nनारिंगी तांबेरा स्वपेरणी गव्हावर युरेडिया ते युरेडियाचे अलैंगिक जीवनचक्र पूर्ण करतो. युरेडिओस्पोअर पानावर पडल्यानंतर पानावरील दवामध्ये ३० मिनिटांत १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमानात उगवतात. या तापमानात ७ ते १० दिवसांत आपले जीवनचक्र पूर्ण करतात.\nरोगप्रतिकारक्षम जातींची पेरणी करावी.\nतांबेरा रोगाला प्रतिकारक्षम जाती ः फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक, एनआयएडब्ल्यू-३४, गोदावरी, पंचवटी.\nपरिसरातील शेतकऱ्यांनी एकाच जातीची पेरणी करण्याऐवजी प्रतिकारक्षम विविध गहू जातींची पेरणी करावी. पेरणी केलेल्या क्षेत्रात अंतर ठेवावे.\nगव्हाची पेरणी थंडीला सुरवात झाल्यावर १५ नोव्हेंबरच्या पर्यंत करावी. उशिरा पेरणीसाठी फुले समाधान किंवा एनआयएडब्ल्यू-३४ हे तांबेरा प्रतिकारक्षम वाण पेरावे.\nसंशोधन केंद्राच्या शिफारशीप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गहू पिकाला जास्त पाणी दिल्यास पिकात ओलावा सतत टिकून राहतो. वाढलेल्या आर्द्रतेमुळे रोगाचे प्रमाण वाढते.\nशिफारशीत रासायनिक खत मात्रेचा वापर करावा. युरियाचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.\nफवारणी (प्रमाण प्रतिलिटर पाणी) प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के) १ मिली- १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.\nसंपर्क ः डॉ. बबनराव इल्हे, ९४०५००८९१४\n(कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक.)\nगहू तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/monsoon-forecast-imd-vs-skymet-1110152/", "date_download": "2018-11-17T00:42:16Z", "digest": "sha1:Z4RENU62BJFNZMUTCXQ6RHWRCO2VBJXW", "length": 25271, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अंदाज आपला आपला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nदेशातील एका खासगी कंपनीने हवामान खात्याचा मान्सूनविषयीचा अंदाज चुकीचा असल्याचे म्हटले असून यंदाचा पावसाळा नेहमीसारखाच राहणार असे भाकीत वर्तविले आहे.\nदेशातील एका खासगी कंपनीने हवामान खात्याचा मान्सूनविषयीचा अंदाज चुकीचा असल्याचे म्हटले असून यंदाचा पावसाळा नेहमीसारखाच राहणार असे भाकीत वर्तविले आहे. हवामानाचा अंदाज अप्रत्यक्षरीत्या अर्थव्यवस्थेशी निगडित असल्याने तो कोणी, कधी आणि कसा जाहीर करावा याबाबतही काही नियमन करणे आवश्यक वाटते.\nअर्थतज्ज्ञांचे एक वर्णन भूतकाळाचे अचूक भविष्य वर्तवणारा असे केले जाते. याचा अर्थ ते घडून गेलेल्याचेच भाकीत वर्तवतात, असा आहे. काही प्रमाणात हे वर्णन आपल्या हवामान खात्यासही लागू पडते. अकाली पावसाने दणका दिल्यानंतर आपले हवामान खाते कमी दाबाच्या पट्टय़ामुळे हे झाले असे सांगते. हा कमी दाबाचा पट्टा हाहाकार व्हायच्या आधी त्यांना का दिसत नाही, असा प्रश्न त्यावर पडू शकतो. मध्यंतरीच्या काळात दिवंगत वसंतराव गोवारीकर यांनी हवामान अंदाजाची काही नवी प्रारूपे वापरण्यास सुरुवात केल्यानंतर काही काळ परिस्थितीत सुधारणा झाली होती. आपल्या हवामान खात्याचे अंदाज अचूक नाही तरी योग्य ठरू लागले होते. परंतु नंतर पुन्हा या खात्याचा गाडा घसरला. अर्थात परिस्थिती एके काळी होती तितकी गंभीर नाही, हे मान्य करणे गरजेचे आहे. दिवंगत गोवारीकर यांनी यात लक्ष घालेपर्यंत हवामान खात्याचे अंदाज हे विनोदासाठी वापरले जात. म्हणजे, तुफान पावसाची शक्यता हवामान खाते वर्तवीत असेल तर मंडळी नििश्चतपणे छत्री न घेता बाहेर पडत. कारण या अंदाजाच्या चुकण्याचीच खात्री त्या वेळी अधिक होती. पुढे अर्थातच त्यात बरीच सुधारणा झाली. २०१३ साली दक्षिण किनारपट्टीवर आदळलेल्या फलिन चक्रीवादळास हाताळण्यात भारतीय हवामान खात्याने बऱ्यापकी चापल्य दाखवले होते. पण त्याही वेळी हे वादळ भारताच्या दिशेने घोंघावू पाहत असल्याचा पहिला इशारा जपानच्या हवामान खात्याने दिला होता आणि पुढे त्यांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणाची जबाबदारी अमेरिकेच्या हवामान खात्याने सांभाळली होती. हे वादळ अंदाज वर्तवल्याप्रमाणे भारतीय किनारपट्टीवर नुकसान करून गेले. या हाहाकाराची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तवलेली असल्याने आपण सतर्क होतो. परिणामी त्यामुळे अधिक नुकसानही टाळता आले. त्यानंतर सध्याच्या संभाव्य दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर हवामान खात्याची भूमिका आणि परिणामकारकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nयाचे कारण आगामी काळात दुष्काळ वा सदृश परिस्थिती याबाबत भाकीत वर्तवण्यात त्यांनी केलेली दिरंगाई. आपल्याकडची प्रथा ही की हवामान खाते ३० एप्रिल या दिवशी पर्जन्यमानाचा पहिला अधिकृत अंदाज वर्तवते. तो याही वर्षी व्यक्त झाला. परंतु त्या आधी केंद्रीय पातळीवर यंदाचा पावसाळा किती उत्तम असणार आहे याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न झाला. त्यात हवामान खात्याचा वाटा किती हे कळावयास मार्ग नाही. तो असेल तर ते अयोग्यच. पण तो नाही असे गृहीत धरले तरी हवामान खात्याने त्या नंतरच्या वार्षकि अंदाजात ही शक्यता वर्तवणे गरजेचे होते. या संदर्भात सरकारचे स्पष्टीकरण असे की आम्ही योग्य वेळी ते सांगणारच होतो. परंतु ही योग्य वेळ कोणासाठी, ती कोण ठरवणार, या प्रश्नांचे प्रयोजन म्हणजे कोणत्याही सरकारला दुष्काळाचा अंदाज वर्तवला जात असेल तर ते आवडत नाही. हे असे भाकीत सरकारसाठी अडचणीचे असते. त्यात नवे कोरे सरकार आपल्या पहिल्यावहिल्या वर्धापन दिन सोहळ्याच्या आनंदात असताना त्यावर अवर्षणाचे विरजण पाडणे हे विद्यमान वातावरणात सुरळीत सेवाकालाच्या आड येणारे असेल हे नि:संशय. हे आताच घडले असे नाही. राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना त्यांनीदेखील अप्रिय हवामान अंदाज प्रसृत होणे लांबवले होते. हे असे करणे तेव्हा तर चूक होते आणि आता तर ते अधिकच अयोग्य आणि हास्यास्पद आहे. याचे कारण तंत्रज्ञानाचा झालेला प्रसार. दिवंगत गांधी यांच्या वेळी इंटरनेट नव्हते. ते आता बहरात आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज वर्तवण्याचे काम करणारी किमान डझनभर संकेतस्थळे सध्या महाजालात जोमाने पाहिली जातात. त्यामुळे आपल्या हवामान खात्याने दुष्काळाचे कोंबडे झाकायचा प्रयत्न केला तरी ते तसे होण्याची यित्कचितही शक्यता नाही. ते लगेचच दिसून आले. आपले हवामान खाते बऱ्या पावसाची शक्यता वर्तवत असताना ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने भारतात सणसणीत दुष्काळाची शक्यता वर्तवली. प्रशांत महासागराच्या तळाशी तयार होणारा एल निनो नावाचा गरम पाण्याचा प्रवाह कार्यान्वित झाला असून तसे झाल्यास या उपखंडातील पर्जन्यमानासाठी ते धोक्याचे असते. याचे कारण या गरम प्रवाहामुळे समुद्राच्या बाष्पीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो आणि त्यामुळे पाणी वाहून नेऊ शकणारे ढग पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत आणि एकंदर पर्जन्यमान आकसते. प्रशांत सागरातील हा गरम पाण्याचा प्रवाह यंदाही जाणवत असून त्यामुळे भारतावर अवर्षणाचे संकट ओढवेल असे ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याचे म्हणणे. यात पंचाईत म्हणजे एल निनो आणि त्याचे संभाव्य परिणाम याविषयी आपल्याही हवाई खात्याचे दुमत नाही. परंतु तरीही मुद्दा हा की आपल्या हवामान खात्याने ही बाब गुलदस्त्यात ठेवली. ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने त्याबाबत वाच्यता केल्यानंतर ही दुष्काळाची शक्यता आपल्यालाही मान्य करावी लागली. तीमुळे आता सगळेच धास्तावले आहेत. गेले तीन दिवस भांडवली बाजार मोठय़ा प्रमाणावर आपटी खात असून त्याचे कारण या दुष्काळाच्या शक्यतेत आहे. औद्योगिक आघाडीवर मंदीसदृश स्थिती आणि शेतीतही नन्नाचा पाढा असे दुहेरी संकट त्यामुळे आपल्यावर चालून येताना दिसते. गेल्या तीन दिवसांच्या वातावरणातून या संकटासाठी नागरिकांची मानसिक तयारी होत असताना एक नवीनच वळण त्यास मिळताना दिसते.\nते म्हणजे स्कायमेट या कंपनीने वर्तवलेला हवामानाचा भलताच अंदाज. स्कायमेट ही या उद्योगात पडलेली भारतातील पहिली खासगी कंपनी. इतके दिवस हवामानाचा अंदाज वर्तवणे ही सरकारी मक्तेदारी होती. स्कायमेटच्या रूपाने खासगी उद्योगांचे या क्षेत्रातही पदार्पण झाले असे मानता येईल. आपल्याकडील काही बलाढय़ उद्योगसमूह आणि विविध वृत्तवाहिन्या आदींना या स्कायमेटच्या वतीने हवामानाचे अंदाज पुरवले जातात. दूरदर्शनचा अपवाद वगळता जवळपास सर्वच खासगी वाहिन्या स्कायमेटच्या ग्राहक आहेत. या कंपनीने भारतीय हवामान खात्याचा अंदाज चुकीचा असल्याचे म्हटले असून यंदाचा पावसाळा अगदी नेहमीसारखाच असेल असे भाकीत वर्तवले आहे. या कंपनीचे म्हणणे असे की एल निनो हा जर सलग दोन वष्रे वाहत असेल तर त्याच्यामुळे अवर्षणाची शक्यता फक्त पहिल्या वर्षीच असते, दुसऱ्या वर्षी त्याचा परिणाम राहत नाही. एल निनो जिवंत असण्याचे हे सलग दुसरे वर्ष. त्यामुळे यंदा या गरम प्रवाहाचा परिणाम राहणार नाही, असे छातीठोकपणे ही कंपनी सांगते. गेल्या १४० वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळ फक्त चार वेळा पडला. तेव्हा केवळ एल निनो जिवंत आहे, म्हणून दुष्काळ पडणारच असे मानणे अयोग्य असल्याचा युक्तिवाद या कंपनीने केला आहे. भारतीय हवामान खात्याच्या तुलनेत ही कंपनी फक्त १२ वर्षांची. परंतु तरीही आपली प्रारूपे ही सरकारी हवामान खात्यापेक्षा अधिक भरवशाची आहेत, असे ही कंपनी सांगते.\nअशा तऱ्हेने खासगी आणि सरकारी क्षेत्रातील मतभेदाचे सावट हवामान खात्यावरही पडले असून केवळ दुष्काळ नसेल या शक्यतेमुळे यात खासगी क्षेत्राचा अंदाज बरोबर ठरो, अशीच प्रार्थना अनेक जण करतील. परंतु या निमित्ताने हवामानाचा अंदाज कोणी, कधी आणि कसा व्यक्त करावा याबाबतही काही नियमनाचा विचार व्हावा. तसा तो केल्यास भारतीय हवामान खात्यास अधिक स्वातंत्र्य देण्याची गरज जाणवेल. ते दिले जावे अन्यथा हा अंदाज आपला आपला खेळ असाच सुरू राहील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमान्सून महाराष्ट्रात दाखल; पूर्व विदर्भातून अनपेक्षितपणे घेतली एन्ट्री\nमान्सून लांबल्यास शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा\nपावसाचा कहर; भायखळा पोलीस चौकीत पाणी भरले…\nGOOD NEWS – मान्सून तळ कोकणात दाखल, उद्यापर्यंत मुंबईत येण्याचा अंदाज\nराज्यात पावसाचे आगमन, ठाणे, डोंबिवलीत मुसळधार, महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक ओसंडून वाहिला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/all/", "date_download": "2018-11-17T00:16:42Z", "digest": "sha1:CUGF6VDI4DTLUFWIRZ7JZHDQRAT6WCYY", "length": 11796, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निर्मला सीतारमण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nपंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी आहेत, राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल\nराफेल विमान खरेदी व्यवहारावरून पुन्हा एकदा राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. डसॉल्ट कंपनीच्या सीईओच्या विधानाचा हवाला देऊन भाजप करत असलेला कांगावा कसा खोटा आहे हे दाखवून दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.\nराफेल घोटाळ्यात राहुल गांधींची जहरी टीका, मोदींनी सेनेवर केलं 'सर्जिकल स्ट्राईक'\nराफेल घोटाळ्यावर निर्मला सीतारमण यांनी राजीनामा द्यावा - अशोक चव्हाण\nLive Blog: मथुरेजवळ रेल्वेने 8 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू\n'आज में आगे...जमाना है पिछे...',सलाम 'तारिणी'च्या रणरागिणींना \nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन परतल्या नौदलाच्या 6 रणरागिणी, संरक्षण मंत्र्यांनी केलं स्वागत\n#News18RisingIndia Summit स्पेशल व्हाॅट्सअॅप बुलेटिन\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nराफेल विमान खरेदीत काहीही घोटाळा झालेला नाही- निर्मला सीतारमण\nनीरव मोदीच्या कंपनीत अभिषेक सिंघवींचा व्यवहार, निर्मला सीतारमण यांचा आरोप\nभाषण नको, 'राफेल' घोटाळा झाला की नाही , राहुल गांधींचा मोदींना थेट सवाल\nराफेल खरेदीत मोदींनी घोटाळा केला, राहुल गांधींचा आरोप\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%A3/news/", "date_download": "2018-11-17T00:42:35Z", "digest": "sha1:2ZFEY7RRGNVGQEE3OLHDNWNW5BWVOA7B", "length": 9773, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महापारेषण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nका सुरू झालंय मुंबईत लोडशेडिंग\nविजेची मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याकरता महापारेषण व महावितरणला विजेचे नियोजन करावे लागणार अाहे. त्यामुळे मुंबई उपनगरं आणि नवी मुंबईमध्ये काही काळ विद्यूत पुरवठा खंडित होणार आहे.\nमहाराष्ट्र Sep 21, 2017\nपुण्यात महापारेषणची भूमिगत वीजवाहिनी जेसीबीने तोडली, वीजपुरवठा विस्कळीत\nराज्यात आजपासून तीन दिवस लोडशेडिंग\nघरगुतीसह सर्वच वीजदरात 20 टक्के कपात\nमहावितरणचा ग्राहकांना दरवाढीचा शॉक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/light-traps-useful-technology-for-pest-control/", "date_download": "2018-11-17T00:43:59Z", "digest": "sha1:L6ATFOE6XHWTBRYQGLBRAPWPHGC52YZR", "length": 11082, "nlines": 89, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "प्रकाश सापळे : किड नियंत्रणासाठी एक उपयुक्त तंत्रज्ञान", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nप्रकाश सापळे : किड नियंत्रणासाठी एक उपयुक्त तंत्रज्ञान\nखरीप व रबी हंगामातील विविध पिक व फळबाग यांच्यावरील प्रमुख हानिकारक कीटकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर होतो. रासायनिक किटकानाशकाच्या अतिरेकी वापरामुळे सबंधित पिकामध्ये कीटकनाशकाचे अवशेष सापडतात व सोबतच प्राथमिक किडीमध्ये वाढलेली प्रतिकार शक्ती, दुय्यम किडीचा होणारा उद्रेक अशा अनेक समस्या आढळून येत आहे. भाजीपाला पिकांमध्ये तर रासायनिक कीडनाशकांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो. पिकांमध्ये पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर अधिक होत असतो. त्यामुळे पिकांतील मित्र कीटकांच्या संख्येवरही परिणाम आढळून येतो. रासायनिक कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे पिकांवर व वातावरणावर होत असलेले परिणाम यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक किड व्यवस्थापनातील अन्य घटकांचा वापर वाढावयास हवा.\nपावसाळ्यात प्रामुख्याने अनुकूल वातावरणात किडींचा उपद्रव व प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात किडींच्या नर व मादीच्या मिलानामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नर व मादी हे प्रकाशाच्या किरणांकडे आकर्षित होत असतात. ह्या गोष्ठीला विचारात घेऊन कोणत्याही पिक हंगामाच्या सुरवातीपासून प्रकाश सापळे लावावे. प्रकाश सापळ्यांच्या मदतीने नर व मादी यांच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यास मदत होते. बाजारात वेगवेगळे प्रकारचे प्रकाश सापळे उपलब्ध आहेत. प्रकाश सापळे वापरण्यात सोपे असतात सोबतच लाभदायक कीटकासाठी हानिकारक नाही आहे. सोबतच काही प्रकाश सापळे सौर उर्जेवर सुद्धा चाललात.\nप्रकाश सापळ्याचे महत्व :\nप्रकाश सापळे पिकातील हानिकारक कीटकांना नियंत्रण करण्यात मदत करते.\nहंगाम सुरु होण्याआधी प्रकाश सापळ्याचे वापर केल्यास पिक क्षेत्रातील पिकांवर प्रादुर्भाव करू शकणाऱ्या किडींचा अनुमान लावण्यात मदत होते.\nप्रकाश सापळे मित्र कीटकांना सुरक्षित आहे.\nप्रकाश सापळे पर्यावरणाला अनुकूल आहे. सापळे जाड प्लास्टिक ने बनले असल्यामुळे टिकाऊ आहेत.\nप्रकाश सापळ्यांमुळे कमी वेळात हानिकारक कीटकांवर नियंत्रण मिळवता येतो.\nपिकांमध्ये लावण्याची पद्धती :\nप्रकाश सापळे पिकाच्या मध्यभागी लावावे उदा. १ प्रकाश सापळा प्रति हेक्टर.\nपिकांपासून हे सापळे १.५ फुट उंच लावावे.\nचांगल्या परिणामासाठी संध्याकाळी ७ ते ११ या दरम्यानच्या काळात चालू ठेवावे.\nप्रकाश सापळ्याची उपयोगिता :\nनर व मादी हे दोन्ही प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात त्यामुळे त्यांच्या मिलनाला अडथळा निर्माण होऊन येणाऱ्या नवीन पिढीला अटकाव करण्यास मदत होते.\nप्रकाश सापळ्याची रचना असा प्रकारे केली जाते कि ज्यामुळे मित्रकीटक आकर्षित जरी झाले तरी त्यांना काही हानी पोहचत नाही.\nप्रकाश सापळे हे बॅटरी वर सुद्धा चालू शकतात.\nप्रकाश सापळ्याच्या उपयोगाने हानिकारक कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक कीटनाशकांचा वापर कमी होतो.\nडॉ. निशांत उके, कु. शुभांगी खंदारे व अविनाश महाले\nहरभऱ्यातील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन\nअवर्षणाचा ताण कमी करण्यासाठी पिकांचे व्यवस्थापन\n‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra-news/jyotish-news/rashi-nidan/6", "date_download": "2018-11-17T00:06:59Z", "digest": "sha1:5QJ5INEJGROJWNFGCE4PCLWVAT3KL742", "length": 32464, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rashifal In Marathi, Rashi Bhavishya In Marathi, Daily Horoscope In Marathi, आजचे राशीभविष्य", "raw_content": "\nज्योतिषवास्तु शास्त्रहस्त रेखाराशि निदान\nआजचे कन्या राशिफळ, 18 Oct 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस\n18 Oct 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- एखाद्या मोठ्या गोष्टीबाबत टेन्शन संपू शकते. खूप उत्साहात असाल. अचानक फायदा होण्याचे योग आहेत. अडकलेला पैसा मिळू शकतो. रोजची कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. मित्र आणि नातेवाईकांबाबत विचार कराल. मनात सकारात्मक ऊर्जा राहील. तणावाची स्थिती सांभाळण्याचा आणि ती निवळण्यासाठी प्रयत्न कराल. विकासाच्या योजना तयार होऊ शकाल. निगेटिव्ह- ज्या कामाची सुरुवात करण्यास संभ्रम होत असेल ते करू नका. मुलांच्या बाबत काही तणाव असू शकतो. कोणत्याही स्थितीत...\nतूळ राशिफळ, 18 Oct 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून\n18 Oct 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- नोकरदार किंवा बिझनेसम मंडळीला उदिष्टे ठेऊन काम करावे लागेल. जीवनात अनपेक्षीत बदल होईल. संयम राखा. योग्यतेनुसार कामांना प्राधान्य द्या. कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करू नका. धैर्य ठेवा. आवक चांगली राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. निगेटिव्ह- आज अनेक कामे अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. स्वत:साठी वेळ काढता येणार नाही. मित्र, जोडीदार तसेच कुटुंबातील सदस्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. रागाच्या भरात कोणतेही पाऊल उचलू नका. काय करावे- कनिक आणि हळदीची...\nवृश्चिक राशिफळ : 18 Oct 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\n18 Oct 2018, वृश्चिक राशिफळ (Aajche Vrishchik Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- आज तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतात. बिझनेस चांगला चालेल. कामाच्या विस्ताराच्या योजना बनवू शकता. अडकलेला पैसा मिळू शकतो. कुटूंब किंवा घरासंबंधीत अपुर्ण काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. अनेक अडथळे आज दूर होतील. काम वेळेवर पुर्ण होतील. नोकरी आणि पैशांच्या हिशोबाने दिवस ठिक होऊ शकतो. तुम्ही महत्त्वाकांक्षी आणि उदार होऊ शकता. तुम्हाला यश मिळो अथवा न मिळो, तुम्ही प्रयत्न सोडू नका. एखादा जुना मित्र किंवा प्रेमीसोबत फोनवर संपर्क होऊ शकतो. जे...\n18 Oct 2018, धनु राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\nधनु राशी, 18 Oct 2018 (Aajche Dhanu Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- करिअरवरून नवी आयडिया येऊ शकते. ती तुमच्यासाठी उपयुक्त राहील. तुम्ही काही खास निर्णयही घेऊ शकतात. गोड बोलून आपले काम करून घ्या. करिअर आणि खासगी जीवन तुमच्यासाठी मोठा मुद्दा बनू शकतात. नवी नोकरीसाठी प्रयत्न करावा. प्रेमी, जीवनसाथी किंवा कुटुंबातील खास सदस्याच्या राहण्याच्या जागेत बदल होण्याची शक्यता. या विषयावर मंथन होईल, चर्चा कराल. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबातून आनंदाची बातमी येईल. निगेटिव्ह- नोकरांवर जास्त विश्वास ठेवणे अंगलट येईल....\n18 Oct 2018, मकर राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\n18 Oct 2018, मकर राशिफळ (Aajche Makar Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- आज तुम्ही एखाद्या खास निर्णयावर पोहोचू शकता. मागील काही दिवसांपासून डोक्यात जी उलथा-पालथं चालू आहे ती आज नष्ट होईल. तुमच्यासाठी दिवस ठीक आहे. प्रतिष्ठित लोकांशी जवळीकता वाढेल. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. निगेटिव्ह- नात्यांच्या नवीन प्रस्तावावर विचार करू नये. जे प्रकरण सुटणार नाही असे वाटत आहे त्याचा विचार सोडून द्यावा. जास्त ताण घेऊ नये. अडचण निर्माण करणारे काही जुने प्रकरण आज त्रास देऊ शकतात. एखाद्या गोष्टीवर गरजेपेक्षा जास्त...\n18 Oct 2018, कुंभ राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\n18 Oct 2018, कुंभ राशिफळ (Aajche Kumbh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- तुम्ही आज विस्कटलेली कामं चतुराईने सोडवाल. यामुळे तुमचे अनेक कामं पुर्ण होतील. तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. कामात सुधारणा होण्याचेही योग आहेत. लवकरच काही नव्या संधी मिळू शकतात. या स्थितीचा फायदा उचलण्यास उशीर करु नका. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे जवळच्या नात्यांमध्ये सुधारणा होऊ शकतात. मनातील चिंता एखाद्या विश्वासू व्यक्तीसोबत शेअर कराल. चांगल्या बातमीमुळे आनंद मिळू शकतो. निगेटिव्ह- एखादा नवीन विचार तुम्हाला वारंवार त्रास देऊ शकतो. काही काम...\nआजचे मीन राशिफळ, 18 Oct 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस\nआजचे मीन राशिफळ (18 Oct 2018, Aajche Meen Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- अनेक दिवसांपासून तुम्ही विचार करत असलेले पैशाशी संबंधित काम आज अचानक पूर्ण होऊ शकते. उत्पन्न वाढवण्याच्या संधीही मिळतील. त्यात इतर लोकही तुमची मदत करू शकतात. पैशांशी संबंधित बहुतांश प्रकरणांवर हवा तसा तोडगा काढता येईल. नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल. घर आणि जमिनीसंबंधी कामे पूर्ण होण्याचे योग आहेत. कोर्टाशी संबंधित प्रकरणांत यशही मिळू शकते. आपले ध्येय डोळ्यासमोर ठेला यश मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे. वेळेवर सहकारी आणि आप्तेष्ठांची मदत मिळत...\nनवमी : 2 तिथींचा शुभ संयोग, विड्याचे पान दूर करू शकते आयुष्यातील या 9 समस्या\nकोणतेही शुभ काम करण्यापूर्वी आणि पूजा पाठ करताना विड्याचे पान अवश्य ठेवले जाते. नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठीसुद्धा विड्याच्या पानाचा उपोयोग होतो. विशेषतः नवमी तिथिला विड्याच्या पानाचे काही खास उपाय केल्यास वर्षभर शुभफळ प्राप्त होतात. या वर्षी शारदीय नवरात्रीमध्ये नवमी आणि दशमी तिथी 18 ऑक्टोबर, गुरुवारी आली आहे. येथे जाणुन घ्या, या तिथीला विड्याच्या पानाचे काही उपाय जे केल्याने तुम्हाला सुख, सम्रुद्धी, पैसा आणि शांती प्राप्त होऊ शकते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या...\nदसरा : आज करा या 9 पैकी कोणताही एक उपाय, प्रसन्न होतील श्रीराम\nआज (18 ऑक्टोबर, गुरुवार) विजयादशमी म्हणजेच दसरा सण आहे. मान्यतेनुसार त्रेता युगामध्ये आजच्या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता. यामुळे भारतासहित इतर देशांमध्ये हिंदू धर्म मानणारे असंख्य लोक हा उत्सव विजयादशमी स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरा करतात. शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास श्रीराम भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, श्रीरामाला प्रसन्न करण्याचे काही सोपे उपाय..\nदसरा : तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसार करा हा उपाय, जीवनात राहील सुख-शांती\nआज (19 ऑक्टोबर, गुरुवार ) विजयादशमी म्हणजे दसरा सण आहे. मान्यतेनुसार या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने श्रीरामाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी श्रीरामाला राशीनुसार नैवेद्य दाखवल्यास श्रीराम लवकर प्रसन्न होऊन भक्ताचा इच्छा पूर्ण करतात. राशी आणि नाम अक्षर मेष - चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ. वृषभ - ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो मिथुन - का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह कर्क - ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो सिंह - मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे कन्या - ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो तूळ -...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार\nToday Horoscope (Aajche Rashi Bhavishya, 18 Oct 2018): आज सूर्य-चंद्राची स्थिती काही लोकांसाठी शुभ राहील, तर काही लोक चिंताग्रस्त राहतील. या ग्रह आणि नक्षत्रामुळे आज काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे पूर्ण होतील. आजच्या ग्रह-ताऱ्यांच्या प्रभावामुळे काही नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळू शकते. याउलट काही लोकांचे टेन्शनही वाढू शकते. कामाच्या व्यापामुळे काही लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. अशाप्रकारे ग्रह-ताऱ्यांचा संमिश्र प्रभाव 12 राशींवर राहील. जाणून घ्या, काय लिहिले आहे आज तुमच्या राशीमध्ये, समजून घ्या...\nतुम्हाला मान-सन्मान, संपत्ती आणि भाग्याची साथ मिळणार की नाही, सांगेल हा योग\nकुंडलीत सूर्य आणि बुध एकचत स्थामध्ये स्थित असल्यास बुधादित्य योग जुळून येतो. हा योग एखद्या राजयोगाप्रमाणे मानला जातो. कुंडलीत 12 स्थान असतात आणि प्रत्येक स्थानामध्ये या योगाचे फळ वेगवेगळे असते. येथे जाणून घ्या, कुंडलीतील कोणत्या स्थानातील बुधादित्य योगाचा कसा राहतो प्रभाव.... - कुंडलीतील पहिल्या स्थानात बुधादित्य म्हणे सूर्य (आदित्य) आणि बुध ग्रहाचा योग असल्यास व्यक्तीला मान-सन्मान, प्रसिद्धी, व्यावसायिक यश प्राप्त होते. - कुंडलीतील द्वितीय स्थानातील बुध-आदित्य योग व्यक्तीला धन,...\nनवरात्र : अष्टमीच्या रात्री दिव्याचा करा हा सोपा उपाय, दूर होऊ शकते दुर्भाग्य\nबुधवार 17 सप्टेंबरला शारदीय नवरात्रीमधील अष्टमी तिथी आहे. नवरात्रीच्या इतर दिवसांच्या तुलनेत हा दिवस अत्यंत खास मानला जातो. या दिवशी विशेषतः महागौरीची पूजा केली जाते. येथे जाणून घ्या, या दिवशी करण्यात येणारे खास उपाय. हे उपाय पूर्ण श्रद्धेने अष्टमी तिथीला केल्यास दुर्भाग्य दूर होते आणि सौभाग्य वाढते... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, उपाय...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nबुधवार 17 ऑक्टोबरचा दिवस बहुतांश राशींच्या लोकांसाठी खास राहील. कारण आज नवरात्रीमधील महाष्टमी आहे तसेच उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे सुकर्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये नवीन कामाची प्लॅनिंग होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नये. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...\nबर्थ डेटनुसार तुम्हाला 21 ऑक्टोबरपर्यंत भाग्याची साथ मिळणार की नाही\nअंक ज्योतिषनुसार व्यक्तीच्या जन्म तारखेवरून स्वभाव आणि भविष्याच्या गोष्टी समजू शकतात. नवीन आठवडा सुरु झाला असून या आठवड्यात 18 तारखेला दसरा साजरा केला जाईल. 15 ते 21 ऑक्टोबर या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळणार की नाही, याविषयी अंक शास्त्राच्या माध्यमातून समजू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील ऑक्टोबरचा हा आठवडा... # ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे यश प्राप्तीचे योग जुळून येत आहेत. या आठवड्यात एखादे मोठे काम पूर्ण होऊ शकते....\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nमंगळवार 16 ऑक्टोबरला पूर्वाषाढा नक्षत्रामुळे अतिगंड नावाचा योग तयार होत आहे. याचा अशुभ प्रभाव जवळपास 6 राशींवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. मंगळवारच्या या अशुभ योगामुळे सहा राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक-ठाक राहील. मेष - पॉझिटिव्ह - नवीन विचार आणि दृष्टीकोनाची आवश्यकता राहील. मेहनतीने यश...\nझोपण्यापूर्वी चकूनही करू नयेत हे काम, या 2 कामामुळे लवकर व्हाल कंगाल\nदैनंदिन जीवनातील आपल्याकडून होणाऱ्या छोट्या-छोट्या चुकांमुळेसुद्धा आपले भाग्य बिघडू शकते. भाग्य बिघडणे म्हणजे कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त ने होणे, खूप कष्ट करूनही सकारात्मक फळ मिळत नाही. गरुड पुराणामध्ये काही कामे अशी सांगण्यात आली आहेत, ज्यापासून प्रत्येकाने दूर राहावे. येथे जाणून घ्या, कोणकोणती आहेत ती कामे... खरकटे भांडे भिजवून झोपणे... अनेकवेळा रात्री लोक झोपण्यापूर्वी स्वयंपाक, जेवण केलेले भांडे तसेच पाण्यात भिजवून झोपी जातात. गरुड पुराणानुसार हे काम दुर्भाग्य...\n18 ऑक्टोबरपर्यंत देवी मंदिरात अर्पण करा यापैकी कोणतीही 1 गोष्ट\nसध्या शारदीय नवरात्री सुरु असून देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत. गुरुवार 18 ऑक्टोबरला विजयादशमी आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवीला प्रिय असलेली वस्तू मनोभावे अर्पण केल्यास देवी भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. आज आम्ही तुम्हाला देवीला प्रिय असलेल्या अशाच 6 वस्तूंची माहिती देत आहोत. यामधील कोणतीही एक वस्तू देवीला अर्पण केल्यास देवी प्रसन्न होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या आहेत त्या 6 वस्तू...\nसाप्ताहिक राशिभविष्य : जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील विजयादशमीचा आठवडा\n15 ते 21 ऑक्टोबरचा हा आठवडा बहुतांश राशीच्या लोकांसाठी चांगला ठरू शकतो. गुरू मित्र मंगळाच्या राशीत व मंगळ उच्च असल्याने काही राशीच्या लोकांना व्यापार-व्यवसायांत प्रगती होईल. सोन्या-चांदीचे भाव वाढू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. या आठवड्यात गुरुवार 18 ऑक्टोबरला विजयादशमी (दसरा) आहे. या शुभ योगाचाही अनेकांना फायदा होऊ शकतो. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा. मेष राशी स्वामी मंगळाच्या दृष्टीमुळे प्रारंभी खर्च व तणावासह समस्याही जास्त असतील. मात्र,...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसोमवार 15 ऑक्टोबर रोजी मूळ नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा परफॉर्मन्स चांगला राहील. हे लोक आपल्या कामाने वरिष्ठांचे मन जिंकून घेतील. इंटरनेट, जाहिरात, शेअर बाजार, कमोडिटी आणि खेळाशी संबंधित लोकांसाठी दिवस विशेष खास राहील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/pune/tilak-felicitated-saibaba-in-shirdi-in-2011-said-by-radhakrushan-vikhe-patil-pune-298503.html", "date_download": "2018-11-17T00:16:23Z", "digest": "sha1:E3VSCV5DJOOI4V33YODFSQDZ7DMMLZ64", "length": 4490, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : टिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला, भाषणावेळी घसरले विखे पाटील–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : टिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला, भाषणावेळी घसरले विखे पाटील\nपुणे, 02 ऑगस्ट : पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भाषणादरम्यान जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. टिळक आम्हाला जवळचे असल्याचं म्हणत साईबाबा यांचा सत्कार शिर्डीला टिळकांनी 2011 साली केला. विखे पाटील असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. थोड्यावेळानं चूक लक्षात येताच 1910 साली सत्कार झाला अशी दुरुस्ती त्यांनी केली. त्याचबरोबर पुण्यात बोलणं म्हणजे एक प्रकारची कसरत असते कारण इथे विचारवंतांची संख्या काही कमी नाहीये. त्यामुळं तुम्ही सैराट होऊ नका असं विखे पाटील यांनी यावेळी म्हंटलं.\nपुणे, 02 ऑगस्ट : पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भाषणादरम्यान जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. टिळक आम्हाला जवळचे असल्याचं म्हणत साईबाबा यांचा सत्कार शिर्डीला टिळकांनी 2011 साली केला. विखे पाटील असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. थोड्यावेळानं चूक लक्षात येताच 1910 साली सत्कार झाला अशी दुरुस्ती त्यांनी केली. त्याचबरोबर पुण्यात बोलणं म्हणजे एक प्रकारची कसरत असते कारण इथे विचारवंतांची संख्या काही कमी नाहीये. त्यामुळं तुम्ही सैराट होऊ नका असं विखे पाटील यांनी यावेळी म्हंटलं.\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-72660.html", "date_download": "2018-11-17T00:51:33Z", "digest": "sha1:PJREXLOWRGLA2MFICSFQ24UWTBFE5PYY", "length": 17759, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "84 वर्षांचा तरूण खेळाडू !", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n84 वर्षांचा तरूण खेळाडू \n84 वर्षांचा तरूण खेळाडू \nअद्वैत मेहता, पुणे 27 नोव्हेंबरव्यायाम आणि फिटनेसला महत्व दिलं तर माणूस काय पराक्रम करू शकतो याचं जितं-जागतं उदाहरण आहे पुण्यातील 84 वर्षाचे शंभुराव देशपांडे.. गेल्या 22 वर्षात 11 विविध देशांमधील आशियाई मैदानी स्पर्धांमध्ये शंभुराज यांनी तब्बल 26 पदकं मिळवली आहे. 10 बाय 10 च्या एका छोट्याशा खोलीत राहणारे शंभुराव पेन्शनमधून मिळणार्‍या पैशातून स्पर्धांमध्ये सहभाग घेतात हे विशेष...तरुणालाही लाजवेल असा हा सळसळता उत्साह आहे खेळाडू शंभुराव देशपांडे यांचा. वयाच्या 84 व्या वर्षी माणसांना काठीचा आधार लागतो पण शंभुराव या वयात देश-विदेशातली मैदानं गाजवताहेत.पोस्टातून निवत्त झाल्यानंतर शंभुरावांनी आपल्या खेळातल्या करिअरला सुरुवात केली. 10 बाय 10 च्या खोलीतली त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्धांमध्ये मिळवेलेली 99 पदकं, सर्टीफिकेट्स आणि फोेटोग्राफ्स त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात.पुण्यातील पर्वती आणि वेताळ टेकड्यांवर सकाळी फिरायला जाणं हाच शंभुराव यांचा सराव. त्यांनी ही पर्वती अवघ्या तीन मिनिटात चढून जाण्याचा पराक्रमही केलाय. पण सरकारनं त्यांच्या कर्तृत्वाकडं दुर्लक्ष केल्याची त्यांना खंत आहे.आता त्यांची नजर आहे..फेब्रुवारीत होणार्‍या आशियाई स्पर्धेवर..या स्पर्धेत पदक मिळवून त्यांना पदकांची सेंचुरी मारायचीय. त्यांचं हे कर्तृत्व निवृत्तीनंतर काय या प्रश्नात गुरफटलेल्यांसाठी प्रेरणादायी आहे.\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nVIDEO: 'नाय तू मला तलवारीने हान', पाण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षकाची तलवारबाजी\nVIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nकल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\n#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'\nVIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\n30 नोव्हेंबरनंतर गॅस कनेक्शन होऊ शकतं रद्द\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/padmawati-first-show-reaction-280374.html", "date_download": "2018-11-17T00:17:22Z", "digest": "sha1:QKH6HKX4QAX43GHNSRWDDZSU5CTKKSJK", "length": 14523, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सिनेमात राणी पद्मावती आणि खिलजीचा एकही एकत्रित सीन नाही !", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nसिनेमात राणी पद्मावती आणि खिलजीचा एकही एकत्रित सीन नाही \n''या सिनेमात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दिन खिल्जी यांचा एकही प्रसंग नाही. याउलट राजपूतांचा इतिहास, राजपूतांची तत्व आणि त्यांची शौर्यगाथा, राणी पद्मावतीची स्वाभिमानाची लढाई आणि अल्लाउद्दिन खिल्जी याची साम्राज्य वाढवण्याची आसक्ती आणि अवास्तव ईर्षा याचं दर्शन यात आहे.''\n23 जानेवारी, मुंबई : करणी सेनाने 'पद्मावत' या सिनेमाला केलेला विरोध हा किती बिनबुडाचा आहे हेच पद्मावत हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या लक्षात येईल. पत्रकारांसाठीच्या खास स्क्रिनिंगनंतर आमची विशेष प्रतिनिधी नीलिमा कुलकर्णी यांची ही प्रतिक्रिया, ''या सिनेमात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दिन खिल्जी यांचा एकही प्रसंग नाही. याउलट राजपूतांचा इतिहास, राजपूतांची तत्व आणि त्यांची शौर्यगाथा, राणी पद्मावतीची स्वाभिमानाची लढाई आणि अल्लाउद्दिन खिल्जी याची साम्राज्य वाढवण्याची आसक्ती आणि अवास्तव ईर्षा याचं दर्शन यात आहे.\nसंजय लीला भंसाळी यांचं संगीत आणि दिग्दर्शन असलेला सिनेविश्वातला हा आणखी एक मैलाचा दगड म्हणावा लागेल. कारण ज्या भव्यदिव्य आणि नेत्रदिपक पद्धतीने त्यांनी राणी पद्मावतीची कथा यात दाखवलीय, ती डोळ्याचं पारणं फेडणारी आहे. रणवीर सिंग, दीपिका पदूकोण यांचा अभिनय अतिशय दमदार आहे. तर शाहिद कपूरने त्याची भूमिका चोखपणे निभावली असली तरीही रणवीर-दीपिका यांच्या तुलनेत तो थोडा कमी पडतो असं वाटत राहतं.\n'व्हिएफएक्स'चा उत्तम वापर करण्यात आलाय. युद्धांचे प्रसंग प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतील. एकंदर राजपूतांचा गौरव दाखवणारी ही प्रेमकथा आणि शौर्यकथा 25 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. पद्मावत हा सिनेमा मलिक मोहम्मद जायसी यांच्या पद्मावत या महाकाव्यावरून प्रेरित आहे. संजय लीला भंसाळींचा हा एपिक ड्रामा चुकवू नये, हे मात्र नक्की.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'पद्मावती'first showpadmawatiखिलजीफस्ट स्क्रिनिंग\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-17T00:50:07Z", "digest": "sha1:ISWNZFR74QKVUJUPCIXRCBPTRXFGBUVY", "length": 10113, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नेटफ्लिक्स- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nसेक्स आणि क्राईमच्या पलिकडे वेब सीरिजनी जायला हवं, म्हणतायत सिने अभ्यासक\nनेटफ्लिक्सवर तर खास वेब सीरिज बनवल्या जातायत. लस्ट स्टोरी , सीक्रेड गेम्स यांसारख्या वेब सीरिज सध्या चांगल्याच गाजतायत.\nआधी नकार देऊनही, राधिका आपटेनं का स्वीकारला 'घोल'\nओबामांच्या पहिल्याच कलाकृतीसाठी प्रिया स्वामीनाथनला पसंती\nअनुराग कश्यपसाठी 'या' अभिनेत्रीनं केला न्यूड सीन\nओशोंचं अमेरिकेतलं 'वादळी' आयुष्य आता पडद्यावर\nटेक्नोलाॅजी Sep 13, 2017\nअॅपलच्या 4 K टीव्हीमध्ये काय आहे\nट्रम्प यांच्या प्रवेशबंदी निर्णयाला फेसबुकसह 95 कंपन्यांचं डिसलाईक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mohan-bhagwat/videos/", "date_download": "2018-11-17T00:58:09Z", "digest": "sha1:FHDZ2OJA6LSD2ZXDAY75FIYTZ7VXOCL5", "length": 12318, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mohan Bhagwat- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVIDEO : मोहन भागवत गणपती चरणी, राम मंदिरासाठी पूजा अन् मंत्रोच्चार\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी आज सकाळी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं घातलं. त्यासाठी भागवतांनी बाप्पाचा विधीवत अभिषेकही घातला. अभिषेकादरम्यान मोहन भागवतांनी राम मंदिर लवकर व्हावं यासाठी गुरूजींच्या सूचनेनुसार संस्कृतमध्ये खास मंत्रोच्चारही म्हटले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी याबाबतच ‘न्यूज18 लोकमत’बरोबर बातचीत केली आहे. दरम्यान, भागवत यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमातही राम मंदिर लवकरात लवकर व्हावं, अशी मागणी केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा गाजणार अशी चिन्ह आहेत. कारण आता या मुद्द्यावरून देशभरात दोन्ही बाजूने मोठी चर्चादेखील होत आहे. त्यामुळे भागवत यांचा आजचा पुणे दौरा महत्त्वाचा आहे.\n'युद्धासाठी लष्कराहून संघ जास्त सक्षम'\n'रोहिंग्या मुस्लीम देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक'\n'मी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाही'\n'कायद्याच्या चौकटीत गोरक्ष व्हावी'\nराममंदिराला कोणाचाच विरोध नाही - मोहन भागवत\nजास्तीची मुलं जन्माला घालण्यानं हिंदूंचे प्रश्न मिटणार की आणखी जटील होणार \nदेशातील विविधतेला भेददृष्टीने पाहू नका- मोहन भागवत\n'विविधतेत एकता, हे भारताचं तत्व'\nसंघाची भूमिका सर्वसमावेशक आहे का \nसरसंघचालकांनी मदर तेरेसांबद्दल केलेलं विधान वादग्रस्त आहे का\n'संघाला फक्त धर्मांतरच माहितीये'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/maharashtra-leads-the-award-given-by-national-federation-of-cooperative-sugar-factories/", "date_download": "2018-11-17T00:33:53Z", "digest": "sha1:K2FH7SNV2KRMYUANKMCDRIYM4QFWFN2Z", "length": 14899, "nlines": 114, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांंत महाराष्ट्र अग्रेसर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांंत महाराष्ट्र अग्रेसर\nनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे यंदाच्या नैपुण्य पारीतोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्राने एकुण 19 पारितोषिकांपैकी 9 पारितोषिके पटकावून देशभरात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश 4 पारितोषिके, हरियाणा 3 पारितोषिके यांचा दुसरा व तिसरा क्रमांक लागला असून गुजरात, तमिळनाडू व मध्यप्रदेश प्रत्येकी एक अशी क्रमवारी आहे.\nदरवर्षी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे देशभरातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात येते व ते केंद्रशासनाच्या मुख्य साखर प्रबंधक यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीसमोर मंजूरीसाठी ठेवण्यात येते. या समितीमध्ये एन्.सी.डी.सी. चे मुख्य प्रबंधक, नॅशनल शुगर इन्स्टीट्यूटचे संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचे महासंचालक तसेच उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे कार्यकारी संचालक यांचा समावेश असतो.\nया समितीसमोर देशभरातुन एकुण 83 सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या तांत्रिक प्रक्रिया वित्तीय, ऊस उत्पादकता व एकुण व्यवस्थापन या बाबींची माहिती व आकडेवारी सादर करण्यात जास्तीत जास्त कारखान्यांचा पारितोषकांसाठी विचार होण्याचे दृष्टीने उच्च साखर उतारा व उर्वरीत अशा दोन भागात पारितोषिकांची विभागणी करण्यात येते.\nदेशातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना (कै. डॉ. वसंतदादा पाटील पारितोषिक) भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पारगाव ता. आंबेगाव, जि. पुणे\nदेशातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्याची निवड करण्याचे निकष : एकुण गुणांकातील ऊस उत्पादकता व तांत्रिक नैपुण्यासाठीचे प्रत्येकी 30 टक्के व वित्तीय व्यवस्थापनासाठीचे 40 टक्के गुण अशी विभागणी करुन मुल्यमापन करण्यात येते. या सर्वच विभागात देश पातळीवर सर्वाधिक गुणांक प्राप्त करणार्‍या कारखाण्याची या प्रतिष्ठीत पारितोषिकांसाठी तज्ञांच्या समितीतर्फे एकमताने निवड करण्यात येते.\nयंदाचे विभागनिहाय पारितोषिक विजेते खालील प्रमाणे आहेत.\nउस उत्पादकता पारितोषिक :\nउच्च उतारा विभाग :\nप्रथम क्रमांक : क्रांती अग्रणी डॉ. जी.डी.बापू लाडसहकारी साखर कारखाना, जि.सांगली.\nद्वितीय क्रमांक : पद्मश्री क्रांतीवीर डॉ. नागनाथआण्णा नायकवाडी हुतात्मा स.सा.का, जि. सांगली.\nप्रथम क्रमांक : कर्नाल सहकारी साखर कारखाना, हरियाणा\nद्वितीय क्रमांक : गंगा किसन सहकारी चिनी मिल, मोर्णा, उत्तर प्रदेश\nतांत्रिक नैपुण्य विभाग :\nप्रथम क्रमांक : श्री. विघ्नहर स.सा.का. जुन्नर. जि. पुणे\nद्वितीय क्रमांक : श्री. पांडुरंग स.सा.का. श्रीपूर, जि. सोलापूर\nप्रथम क्रमांक : शहाबाद सहकारी साखर कारखाना, हरियाणा.\nद्वितीय क्रमांक : हाफेड शुगर मिल, कर्नाल, हरियाणा.\nवित्तीय व्यवस्थापन विभाग :\nप्रथम क्रमांक : सह्याद्री स. सा. का, कराड, सातारा\nद्वितीय क्रमांक : श्री. नर्मदा खांड उद्योग सहकारी मंडळी, जि. नर्मदा, गुजरात\nप्रथम क्रमांक : कल्लाकुर्ची सहकारी साखर कारखाना, तमिळनाडू.\nद्वितीय क्रमांक : नवलसिंग स. सा. का. बुर्‍हाणपूर, मध्यप्रदेश.\nउच्चांकी ऊस गाळप विभाग :\nउच्च उतारा विभाग :\nप्रथम क्रमांक : विठ्ठलराव शिंदे स. सा. का. माढा, जि. सोलापूर\nप्रथम क्रमांक : सरजू सहकारी चीनी मिल, बलरायन, उत्तर प्रदेश\nउच्चांकी साखर उतारा विभाग :\nउच्च उतारा विभाग :\nप्रथम क्रमांक : कुंभी कासारी स. सा. का. जि. कोल्हापूर\nप्रथम क्रमांक : किसान सहकारी चीनी मिल. गजरौला, उत्तर प्रदेश\nसर्वोत्तम सहकारी साखर कारखाना :\nउच्च उतारा विभाग :\nप्रथम क्रमांक : सोनहीरा स. सा. का. वांगी, जि. सांगली\nप्रथम क्रमांक : किसान सहकारी चीनी मिल. नजिबाबाद, उत्तर प्रदेश\nराष्ट्रीय स्तरावरील ही पारितोषिके मिळवण्यासाठी देशभरातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये सशक्त स्पर्धा होत असते. व त्यातूनच दरवर्षी नव्या पारितोषिक विजेत्या कारखान्यांची भर पडत असते.\nयंदाचा पारितोषिक वितरण सोहळा नवी दिल्ली येथे सोमवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान माजी कृषीमंत्री खा. शरद पवार भुषविणार असून केंद्रिय मंत्री ना. नितीन गडकरी, ना. रामविलास पासवान व ना. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे असे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.\nsuagr factory national federation of cooperative sugar factories राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ sugarcane farmer शेतकरी कारखाना साखर ऊस महाराष्ट्र award पुरस्कार\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/alibag-konkan-news-crime-dj-owner-70669", "date_download": "2018-11-17T00:55:16Z", "digest": "sha1:5HENMCYB35HMTPRCH7LWFVRKNZSGK2A2", "length": 10711, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "alibag konkan news crime on DJ owner डीजेचालकांवर अलिबागमध्ये कारवाई | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 7 सप्टेंबर 2017\nअलिबाग - विजर्सन मिरवणुकीत मंगळवारी (ता. 5) ध्वनिप्रदूषण निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी तीन डीजेचालकांवर कारवाई केली आहे. तसेच, त्यांची साऊंड सिस्टीम आणि वाहने जप्त करण्यात आली.\nअलिबाग - विजर्सन मिरवणुकीत मंगळवारी (ता. 5) ध्वनिप्रदूषण निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी तीन डीजेचालकांवर कारवाई केली आहे. तसेच, त्यांची साऊंड सिस्टीम आणि वाहने जप्त करण्यात आली.\nगोंधळपाड्यातील स्वप्नील शशिकांत गाडे, शास्त्रीनगर येथील गणेश सहदेव कामतेकर आणि मुशेत येथील अकबर हमीद सय्यद या डीजेचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000 नुसार कारवाई करण्यात आली. हे तिघेही सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरत होते. न्यायालयाच्या सूचनेनुसार ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी अलिबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक पथक तयार करण्यात आले होते.\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\nजिथे सागरा प्लॅस्टिक मिळते...\nसमुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्याचा ध्यास एका तरुणाने घेतला आणि पाच वर्षे प्रयोग करून त्याने समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/marathi-katha/stories-of-kings", "date_download": "2018-11-17T00:47:46Z", "digest": "sha1:IJICEP6Y3FNXPYR3RLUGC3YSVBRMWVF6", "length": 22253, "nlines": 250, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "राजे Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > Marathi Katha - बोधप्रद गोष्टी > राजे\nरणरागिणी राणी लक्ष्मीबाईंची अज्ञात गुणवैशिष्ट्ये \nराणी लक्ष्मीबाईचे नाव घेतले गेले की, सर्वांनाच ‘इंग्रजांशी निर्भयपणे झुंज देणारी’, अशी तिची प्रतिमा दिसू लागते. राणी लक्ष्मीबाईची काही गुणवैशिष्ट्ये आज कित्येकांना ठाऊकही नाहीत. आज आपण या लेखांतून ती जाणून घेऊया. Read more »\nशिबी राजा एक महान त्यागी राजा होता. त्याने आश्रयाला आलेल्या एका कबुतराचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चे प्राण अर्पण करण्याची सिद्धता दाखवली, हीच कथा सविस्तर पाहूया. Read more »\nदेश अन् धर्म यांचेसाठी प्राण देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई \nराणी लक्ष्मीबार्इ यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरूद्ध शेवटच्या श्वासापर्यंत प्रखर लढा दिला. त्यांच्या या पराक्रमाची आठवण आपल्याला खालील लेख वाचून येर्इल. Read more »\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अद्भुत प्रसंग \nसमर्थ रामदास स्वामींचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज मोगलांशी लढत होते. शूरवीर महाराजांशी उघडपणे युद्ध करण्यास असमर्थ असणार्‍या मोगलांनी अघोरी विद्येचा उपयोग करून महाराजांची एकांतात हत्या करण्याचा कट रचला. Read more »\nशेवटच्या क्षणापर्यंत शत्रूशी चिवटपणे झुंज देणारे महाराणा प्रताप \nअकबर बादशहाने चितोडवर स्वारी करून राजपूत स्त्री-पुरुषांची फार मोठी कत्तल केली. त्या वेळी मेवाडचा राजा उदेसिंग हा युद्धात मारला गेला. त्याचा मुलगा महाराणा प्रताप सूडाने पेटला. Read more »\nछत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्र्वर गड\nवयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. Read more »\nकर्ण दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही, अशी त्याची ख्याती होती….. Read more »\nBrowse Catrgories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी (183) अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha (41) ऋषीमुनी (3) गुरु-शिष्य (14) देवता (24) श्री गणेशाच्या गोष्टी (3) श्रीरामाच्या गोष्टी (2) हनुमानाच्या गाेष्टी (3) बोधप्रद लघुकथा (21) अन्य लघुकथा (10) तेजस्वी राजांच्या लघुकथा (2) देवतांच्या लघुकथा (2) राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारकांच्या लघुकथा (3) संत अन् गुरु-शिष्यांच्या लघुकथा (3) राजे (7) राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक (32) स्वामी विवेकानंद (8) संतांच्या गोष्टी (41) अन्य (1) असामान्य बालक (1) आदर्श बालक (151) अभ्यास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (5) शोध (1) सहभागी व्हा (5) शोध (1) सहभागी व्हा (1) साद – प्रतिसाद (1) स्तोत्रे आणि अारती (350) आरत्या (34) इतर आरत्यांचा संग्रह (11) गणपतीची आरती (1) तुळशीच्या आरत्यांचा संग्रह (5) दत्ताच्या आरत्यांचा संग्रह (6) देवीच्या आरत्यांचा संग्रह (2) पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह (3) मारुतीची आरती (1) रामाची आरती (1) शंकराची आरती (1) श्रीकृष्णाची आरती (1) श्रीगुरूंची आरती (1) नामजप (4) भगवद्‍गीता (अर्थासह) (18) मंत्र (8) श्लोक (33) मनाचे श्लोक (10) श्लोक (अर्थासहित) (5) संतांचा उपदेश (234) गीताई (18) गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) (55) चतुःश्लोकी भागवत (57) ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) (16) दासबोध (20) श्री एकनाथी भागवत (19) श्री गजानन विजय (21) संतांचे अभंग (27) स्तोत्रे (19) अन्य देवतांची स्तोत्रे (2) गणपतीची स्तोत्रे (3) दत्तस्तोत्र (2) देवीची स्तोत्रे (5) मारुतिस्तोत्र (1) शिवाची स्तोत्रे (3) श्रीकृष्णस्तोत्र (2) श्रीरामस्तोत्र (1)\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/From-the-Panchnama-horse-to-the-ground-now/", "date_download": "2018-11-17T00:16:03Z", "digest": "sha1:OIHU4NHGHZLFRIUCMMUI4WW6QGPXULYH", "length": 10768, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंचनामा करणारे घोड्यावरून आता जमिनीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › पंचनामा करणारे घोड्यावरून आता जमिनीवर\nपंचनामा करणारे घोड्यावरून आता जमिनीवर\nकपाशीच्या पिकावर अंतिम टप्प्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. दहा दिवसांत बोंडअळीचे पंचनामे करण्याचा फतवा महसूल विभागीय आयुक्‍तांनी काढल्याने काम उरकण्यासाठी काही महाभागांनी चक्क घोडेस्वारी करून पंचनामे करण्याची क्लृप्ती लढविली, परंतु महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी याबाबत नोटिसा बजावून कृषी सहायक व तलाठ्यांचे कान टोचल्याने ते घोड्यावरून आता जमिनीवर आले आहेत.\nतालुक्यातील एकूण 77 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. शेंदरी बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव झालेल्या बाधित क्षेत्राचा आता जीपीएस प्रणालीव्दारे संयुक्तपणे गठीत केलेल्या पथकामार्फत पंचनामे करण्याचे आदेश विभागीय आयुक्‍तांनी दिले होते. नैसर्गिक आपत्ती असल्याने तालुक्यातील सरसकट बाधीत शेतकर्‍यांच्या क्षेत्राचे पंचनामे करून दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत बाधीत क्षेत्राचे पंचनामे सुरू करण्यात आले होते, परंतु महसूल विभागाच्या नवीन आदेशामुळे या प्रक्रियेला आता खो बसला होता.\nतालुक्यातील शेतकर्‍यांनी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या. त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्या वतीने बाधित क्षेत्राचे जायमोक्यावर जाऊन जीपीएस व व्हिडिओ चित्रीकरणासह पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. या पथकात तलाठ्यासह कृषी सहायक व ग्रामसेवकाचा समावेश आहे. नवीन आदेशानुसार यापूर्वी शेतकर्‍यांच्या बाधीत क्षेत्राचे केलेले पंचनामे रद्द करून नव्याने पंचनामे करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने जुन्या पंचनाम्यांना खो बसला आणि एच नमुन्यात पथकाने पंचनामे करण्यास सुरुवात केली. येत्या 10 दिवसांत पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.\nदरम्यान, प्रशासन सुरुवातीला केवळ कागदी घोडे नाचविण्यात दंग होते, परंतु पंचनाम्यांची लगीनघाई उरकण्यासाठी काही तलाठी व कृषी सहायकांनी प्रत्यक्षात घोडे नाचविल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांसह सामान्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तालुक्यातील अचलगाव येथील एका शेतकर्‍याच्या शेतात हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे या आश्चर्यकारक कामगिरीमुळे संबंधित तलाठी व कृषी सहायकावर सर्वांनीच राळ उठविली. वरिष्ठांनी त्यांना नोटीसा बजावून खुलासाही मागविला. केवळ शेतकर्‍याने केलेल्या आग्रहामुळे घोड्यावर बसून नुकसानीचे पंचनामा केल्याचे संबंधित तलाठी व कृषी सहायकाने नोटिसीला दिलेल्या उत्तरात सांगितले. वरिष्ठांनी कान टोचल्याने तलाठी व कृषी सहायक सरळ तर झालेच, परंतु अन्य कर्मचारीही यामुळे जमिनीवर आले आहेत.\nदरम्यान, संबंधित तलाठी व कृषी सहायकाने पंचनाम्यादरम्यान घोडेस्वार होऊन लढविलेल्या क्लृप्तीमुळे या बाबीचा तालुक्यात सर्वत्रच हशा झाला. दरम्यानच्या काळात झालेल्या पावसामुळे कपाशीला अंकुर फुटून शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यातच बोंडअळीने कहर केल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला असताना संबधितांनी लुटलेला घोडेस्वारीचा आनंद खेदजनक म्हणावा लागेल, पंचनामे दुचाकीवर जाऊन करतात की घोडेस्वारी करून करतात, हा विषय महत्त्वाचा नसला तरी त्यांनी याही परिस्थितीत घोडेस्वारीचा आनंद लुटला. हा प्रकार जास्त हस्यास्पद ठरल्याने महसूल विभागाबरोबरच कृषी विभागाचे चांगलेच धिंडवडे निघाले आणि तालुक्यातील नागरिकांना आयते चर्वीत चर्वाण मिळाले.\nअमोनिया वायू शोधणारी स्वस्त उपकरणे साकारली\nविद्यापीठासाठी रुसा अंतर्गत १२० कोटींचा निधी प्रस्तावित\nसेक्स रॅकेट : ‘स्पा’मधील थाई तरुणींची थायलंडला रवानगी\nपंचनामा करणारे घोड्यावरून आता जमिनीवर\nलाचप्रकरणी प्रांताधिकारीसह दोघे एसीबीच्‍या जाळ्‍यात\nऔरंगाबादमध्ये व्यावसायिकाचा निर्घृण खून\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/dengue-victim-in-bijagarni/", "date_download": "2018-11-17T01:19:21Z", "digest": "sha1:24CCNBGHDWXZGXCWSREL7AY655WHADBY", "length": 5152, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बिजगर्णीत डेंग्यूने घेतला बळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बिजगर्णीत डेंग्यूने घेतला बळी\nबिजगर्णीत डेंग्यूने घेतला बळी\nडेंग्यूची लागण झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बिजगर्णी (ता. बेळगाव) येथे घडली. पुंडलिक वामन भाष्कळ (42) असे त्याचे नाव आहे. पुंडलिक सेंट्रिंगचे काम कंत्राट घेऊन करीत होता. बांदा (सावंतवाडी) येथे तो कामाला गेला होता. तो दहा दिवसांपासून आजारी होता. त्याने स्थानिक खासगी दवाखान्यात उपचार घेतले होते. रक्षाबंधनसाठी गावाकडे तो आला होता. मात्र, ताप कमी न झाल्याने रविवारी (दि. 2) त्याला केएलईमध्ये दाखल करण्यात आले. पण, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्‍न झाले. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी, 2 मुले, विवाहित मुलगी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.\nडेंग्यूमुळे बिजगर्णीत घबराट पसरली आहे. गावात राकसकोप येथून पाण्याचा पुरवठा होतो. जलवाहिनीला दोन ठिकाणी गळती लागली आहे. तेथून पाणी गढूळ पाणी झिरपते. यामुळे गावातील अनेक लोक आजारी पडत आहेत. ग्राम पंचायतीला कळविण्यात आलेे. मात्र अजूनही दुरुस्ती झाली नाही. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.\nपश्‍चिम भागात बेळगुंदीचे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद आहे. तेथे सुविधा नाहीत. पंचायतीमार्फत गटारी साफ करावी, औषध फवारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून ग्रा.पं. अध्यक्षा भारती कांबळे यांच्याकडे करण्यात आली आहे.\nगावात डेंग्यूची साथ नाही. हा युवक कामानिमित्त बाहेर होता. तेथेच त्याला डेंग्यूची लागण झाली. यासाठी गावात योग्य ती काळजी घेतली जाईल.\n- कल्याणी, पीडीओ, बिजगर्णी\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/malwan-corporation-director-selection-issue/", "date_download": "2018-11-17T00:18:36Z", "digest": "sha1:QSCAP3C6KSVJ3G2WHWXLYWHW6ICSOQJG", "length": 5858, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मालवण पालिका सभापतींची अपेक्षित निवड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मालवण पालिका सभापतींची अपेक्षित निवड\nमालवण पालिका सभापतींची अपेक्षित निवड\nमालवण पालिकेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड अपेक्षेप्रमाणे झाली. यात आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतीपदी परशुराम ऊर्फ आप्पा लुडबे, बांधकाम नियोजन विकास समिती सभापतीपदी सौ. सेजल परब, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. तृप्ती मयेकर तर उपसभापतीपदी सौ. पूजा सरकारे यांची निवड प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी जाहीर केली.\nविषय समिती निवडीसंदर्भात शनिवारी पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, आप्पा लुडबे, गणेश कुशे, मंदार केणी, दीपक पाटकर, यतीन खोत, पंकज सादये, आकांक्षा शिरपुटे, पूजा सरकारे, पूजा करलकर, सुनीता जाधव, तृप्ती मयेकर, ममता वराडकर, शीला गिरकर, दर्शना कासवकर आदी उपस्थित होते.\nआरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक सभापतीपदासाठी परशुराम लुडबे, बांधकाम नियोजन विकास समिती सभापतीपदासाठी सेजल परब, महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी तृप्ती मयेकर, उपसभापतीपदासाठी पूजा सरकारे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. त्यामुळे या सर्वांची बिनविरोध निवड डॉ. सूर्यवंशी यांनी जाहीर केली. यात स्थायी समिती अध्यक्ष नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपाध्यक्ष राजन वराडकर हे काम पाहतील असे स्पष्ट करण्यात आले. बांधकाम विकास समितीत सदस्य म्हणून गणेश कुशे, मंदार केणी, पाणीपुरवठा जलनिस्सारण समितीत राजन वराडकर, पंकज सादये, दर्शना कासवकर, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समितीत आकांक्षा शिरपुटे, ममता वराडकर, महिला व बालकल्याण समिती शीला गिरकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/For-the-arrest-of-Prakash-Surve-morcha-on-the-DCP-s-office-of-Trupti-Desai/", "date_download": "2018-11-17T00:17:10Z", "digest": "sha1:QKP7S5APMUVYSBS2M2PLQWHMPYDPGGWB", "length": 8339, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अटकेसाठी तृप्ती देसाई यांचा मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अटकेसाठी तृप्ती देसाई यांचा मोर्चा\nआमदार प्रकाश सुर्वे यांच्या अटकेसाठी तृप्ती देसाई यांचा मोर्चा\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nशिवसेना आमदार प्रकाश सुर्वे हेच आपले जैविक वडील असल्याचे सांगणार्‍या राज कोरडे या तरुणाला न्याय मिळण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मंगळवारी बोरीवली पोलीस उपायुक्त (डीसीपी) कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चाची दखल घेत पोलीस सहायक आयुक्त नंदकिशोर मोरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणाजी सावंत यांनी आमदार सुर्वे व त्यांचे व्यावसायिक भागीदार गणेश नायडू, विपुल दोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.\nराज कोरडे या तरुणाने आमदार सुर्वे हे आपले वडील असून डीएनए चाचणी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिका दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सुर्वे यांच्या सांगण्यावरुन त्यांचे व्यावसायिक भागीदार नायडू यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून राजचे मुंबईहून सुरतला अपहरण केले होते. त्याची आई उज्ज्वला यांनी याविरोधात बोरिवली ठाण्यात धाव घेतली, पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. याबाबत गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे उज्ज्वला यांनी कैफियत मांडली असता डॉ. पाटील यांनी पोलिसांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.\nपण बोरिवली पोलिसांनी ही तक्रार गणेशपुरी (जि. ठाणे) पोलिसांकडे वर्ग केली. तेथील पोलिसांनी सर्व जाबजबाब व तपास केला, पण अपहरणाची घटना बोरिवली पोलिसांच्या हद्दीत घडली असल्याचे सांगत संबंधित फाईल मुंबई पोलिसांकडे पाठविली. मुंबई व ठाणे पोलिसांची चालढकल पाहता आपल्याला न्याय मिळणार नाही, असे वाटल्याने राज व त्याच्या आई उज्ज्वला यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. त्यानुसार मंगळवारी देसाई यांनी बोरिवली पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. सदर प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल न केल्यास आमदार सुर्वे यांच्या घरासमोर ठिय्या तसेच नागपूर विधानभवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. देसाई यांची आक्रमक भूमिका पाहून सहायक पोलीस आयुक्त मोरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांनी दोन दिवसात कारवाई करू, असे देसाई यांना लेखी आश्‍वासन दिले. या आंदोलनात मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, शिवा शेट्टी, गणेश यादव तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनेे सहभागी झाले होते.\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/maharashtra-government-web-server-down-issue-in-mumbai/", "date_download": "2018-11-17T00:38:57Z", "digest": "sha1:FWA7GA37P2NCAUNBESEX4JMMFVRKTTAV", "length": 4732, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डिजीटल महाराष्ट्रात शासनाचे संकेतस्थळ बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डिजीटल महाराष्ट्रात शासनाचे संकेतस्थळ बंद\nडिजीटल महाराष्ट्रात शासनाचे संकेतस्थळ बंद\nस्वच्छ आणि पारदर्शक करभाराबरोबर गतिमान कारभाराची माहिती तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रातील वापर वाढवत डिजीटल महाराष्ट्राचे स्वप्न राज्य सरकारकडून दाखविले जात आहे. त्याच राज्य सरकारची www.maharashtra.gov.in ही वेबसाईट सकाळपासून बंद पडली आहे. यामुळे विविध शासकीय योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, अर्ज करणाऱ्याचा गोंधळ उडाला आहे.\nराज्य सरकारच्या जवळपास ३९ विभागांच्या कारभाराची माहिती सातत्याने www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर अपलोड करण्यात येते. या संकेतस्थळामध्येच राज्य सरकारच्या इतर विभागाच्या वेबसाईटची लिंक जोडण्यात आलेले आहेत. या वेबसाईटला रोज असंख्य नागरिक विविध योजना आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या अर्जासाठी भेट देत असतात. ही वेबसाईटच शुक्रवार सकाळपासून बंद पडल्याने गोंधळ उडाला आहे.\nआठवड्याभरात तिसऱ्यांदा राज्य शासनाची वेबसाईटव क्रॅश झाल्याने डिजीटल कारभार कसा चालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे मॅग्नेटिक महाराष्ट्रसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करून विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येत असताना जर सरकारचे संकेतस्थळच वारंवार बंद पडणार असेल तर केवळ माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच भवितव्य काय असा प्रश्न उपस्‍थित होत आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/take-responsibility-of-Koregaon-Bhima-violence-and-resign-say-Ashok-Chavan-to-CM/", "date_download": "2018-11-17T00:17:22Z", "digest": "sha1:2ZS2TKR2XVZ63UHDR56JOZV3K6ZHRGS7", "length": 3827, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :अशोक चव्हाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :अशोक चव्हाण\nमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : अशोक चव्हाण\nकोरेगाव भीमा प्रकरणात जे काही घडले, ते सरकारचे अपयश आहे. मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून याप्रकरणी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. टिळक भवन येथे काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी राज्यात जातीय तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेली ही घटना सरकारचे अपयश असल्याची भावना व्यक्‍त केली.\nगेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण झाला. सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी फडणवीस यांनी सरकारच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची आवश्यकता असल्याचे अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-DSK-s-bail-March-13-issue/", "date_download": "2018-11-17T00:16:11Z", "digest": "sha1:6M4WDEXAR57PCQCNZ3C4UNKKAF6SHU3O", "length": 3841, "nlines": 20, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डीएसकेंच्या जामिनावर 13 मार्च रोजी सुनावणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › डीएसकेंच्या जामिनावर 13 मार्च रोजी सुनावणी\nडीएसकेंच्या जामिनावर 13 मार्च रोजी सुनावणी\nगुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी सध्या येरवडा कारागृहात असलेल्या दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) (वय 68, रा. सेनापती बापट रस्ता) यांच्या जामीनावर सरकारी पक्षाने म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने, याप्रकरणी 13 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.\nगुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती (वय 59) या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने सुरुवातीला दोघांना पोलिस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर डीएसकेंनी जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, सरकारी पक्षाने जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यास मुदत मागितली. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 13 मार्च रोजी होणार आहे.\nठाणे येथील प्रॉपर्टीच्या एका प्रकरणात डीएसकेंना 6 कोटी 55 लाख रुपये मिळणार आहेत. गुंतवणूकदारांचे देणे देण्यासाठी ही रक्कम ताब्यात मिळावी, असा अर्जही डीएसकेंचे वकील चिन्मय इनामदार आणि अप्रमेय शिवदे यांनी न्यायालयात केला आहे. मुंबई पोलिसांना ही रक्कम हवी असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी नीलेश मोरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/police-custody-Aniket-Kothale-murder-case/", "date_download": "2018-11-17T00:18:39Z", "digest": "sha1:7X4OJY52JX2XZMXUDDMXJRFEFUHGMMUF", "length": 6818, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालकत्वाच्या मायेने कुटुंबीय सद‍्गदित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पालकत्वाच्या मायेने कुटुंबीय सद‍्गदित\nपालकत्वाच्या मायेने कुटुंबीय सद‍्गदित\nपोलिस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेची मुलगी प्रांजल व त्याची पत्नी संध्याचे पालकत्व शनिवारी हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी अधिकृतरीत्या स्वीकारले. यासाठी शनिवारी त्या सांगलीत आल्या होत्या. त्यांच्या पालकत्वाच्या उबीने संपूर्ण कुटुंबीय सद‍्गदित झाले होते. यावेळी पाटील यांनी सहकुटुंब येऊन कोथळे परिवाराला धीर दिला. एका पोलिसाने मारले अन् दुसर्‍या पोलिसाने तारले, अशीच चर्चा यावेळी होती. हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील यांनी गेल्या महिन्यातच अनिकेतची मुलगी प्रांजलचे पालकत्व स्विकारणार असल्याचे जाहीर केले होते. त्या मूळच्या कोल्हापूर येथील आहेत. आज त्या पती, भाऊ, दीर, भावजय, मित्र परिवार यांच्यासह सांगलीत आल्या होत्या. त्यांनी घरात प्रवेश करताच प्रांजलसाठी आणलेले नवीन कपडे, खेळणी पाहून तिचा चेहरा खुलला होता.\nअनिकेतच्या खुनाची घटना दुर्दैवी असून त्याची मुलगी आणि पत्नी निराधार होऊ नयेत यासाठी आपण पालकत्वाची जबाबदारी स्विकारत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्या म्हणाल्या, प्रांजलचा संपूर्ण शैक्षणिक खर्च केला जाईल. तिला चांगले उच्च शिक्षण देण्यात येईल. शिवाय तिच्या विवाहाचा खर्चही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अनिकेतची पत्नी संध्याला शासकीय नोकरी न मिळाल्यास त्यांच्या शैक्षणिक संस्थेत नोकरी देण्याची तयारीही पाटील यांनी यावेळी दर्शविली.\nयावेळी पाटील यांचे पती, देवेन जरग, संग्राम जरग, प्रफुल्ल जरग, विक्रम जरग यांच्यासह त्यांची मुले, मित्र परिवारही उपस्थित होता. यावेळी मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे सचिव मनोज भिसे, आशिष कोथळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.\nवसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार ‘सोनहिरा’स जाहीर\nसराफी दुकान, डेअरी फोडून ९० हजारांचा मुद्देमाल लंपास\nपालकत्वाच्या मायेने कुटुंबीय सद‍्गदित\nकस्तुरी क्‍लबच्या केक, चॉकलेट वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद\nउपअधीक्षक सुजाता पाटील कोथळे कुटुंबीयांना भेटल्या (व्हिडिओ)\nआरेवाडी बिरोबा मंदिरासाठी साडेचार कोटी रुपये देणार\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/farmer-m-pay-mobile-banking-facility-of-satara-district-central-co-operative-bank/", "date_download": "2018-11-17T00:33:55Z", "digest": "sha1:I2DWCRLSPHTRU5IJJXOHNO77GW5S6YB2", "length": 13849, "nlines": 76, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 'किसान एम पे’ मोबाईल बँकिंग सुविधा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 'किसान एम पे’ मोबाईल बँकिंग सुविधा\nसातारा: प्रत्ये‍क जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत. या बँकांमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काम अतिशय चांगले असून या बॅंकेचे काम इतर बँकांसाठी दिशादर्शक आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने ‘किसान एम पे’ मोबाईल बँकिंग सुविधा सुरु करुन एक क्रांतिकारी पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.\nयेथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज किसान एम पे मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ आज सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबईचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, दादासाहेब खर्डेकर, नाबार्डचे सुबोध अभ्यंकर, विभागीय सह निबंधक धनंजय डोईफोडे, जिल्हा उपनिबंधक, प्रकाश आष्टेकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, आदी यावेळी उपस्थित होते.\nसहकार समृद्ध झाल्याशिवाय महाराष्ट्र समृद्ध होणार नाही, असे सांगून सहकार मंत्री सुभाष देशमुख पुढे म्हणाले, प्रत्येक शेतकऱ्याला विविध कार्यकारी सोसाट्यांमध्ये सभासद करुन घ्यावे. 5 हजार विविध कार्यकारी सोसायट्या बळकट करण्याचे उद्दिष्ट आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने सोसायट्यांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करावे. अटल महापणन योजनेच्या माध्यमातून राज्यातील 850 सोसायट्यांनी आपला व्यवसाय सुरु केला आहे. ग्रामीण भागात काम नसल्यामुळे तेथील तरुण हा आता शहराकडे वळू लागला आगला आहे. त्याला गावातच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. सोसायट्यांनी गावांच्या गरजेनुसार व्यवसाय सुरु केला पाहिजे त्यामुळे गावातील पैसा गावातच राहील तसेच सोसायाट्यांनी ठेवी गोळा करण्यावरही भर दिला पाहिजे, असे आवाहनही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेवटी केले.\nसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ‘किसान एम पे’ मोबाईल बँकिंग सुरु करुन एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाणात वाढत आहे. बँकेनेही सायबर सेक्युरेटीच्या दृष्टीनेही पाऊले टाकली आहेत. ही बँक आता इतर बँकांच्या स्पर्धेत उतरली असून सहकार क्षेत्रातील अग्रण्य बँक आहे. शासनाने या बँकेला आणखीन ताकद दिली पाहिजे. किसान एम पे मोबाईल बँकिंग शुभारंभ हा ऐतिहासिक क्षण असून आता शेतकऱ्यांना बांधावर, पारावर बसून बँकींग व्यवहार करता येणार आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त बँकेच्या सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.\nसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील अग्रण्य बँक आहे. ‘किसान एम पे’ मोबाईल बँकिंग सुविधा निर्माण केली आहे. यामुळे आता सभासदांना कोठुनही बँक व्यवहार करता येतील. ॲपचे प्रशिक्षण सर्व शेतकऱ्यांना दिले पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार व त्यांच्या वेळेत कर्ज द्या. बँकेने मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभ केला आहे. सेक्युरेटीला ही महत्व द्या त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या, असे विद्याधर अनास्कर यांनी यावेळी सांगितले.\nसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही बँकेच्या कामाचा आढावा यावेळी सांगितला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने यांनी मानले. या कार्यक्रमास बँकेचे सर्व संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध सहकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nkisan m pay mobile app satara DCC Bank subhash deshmukh किसान एम पे मोबाईल अॅप सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बँक bank सुभाष देशमुख अटल महापणन योजना atal mahapanan yojna\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/vasantrao-naik-marathwada-krishi-vidyapeeth-initiative-vidyapeeth-aplya-dari-tantradnyan-shetavari/", "date_download": "2018-11-17T00:00:41Z", "digest": "sha1:O2ROOQTXKVEOL63RZRTUGHZ25ODOWTHY", "length": 10687, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा उपक्रम “विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी”", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा उपक्रम “विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी”\nउपक्रमांर्गत आजपर्यंत 30 गावात राबविण्‍यात आली गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन विशेष मोहीम\nमराठवाडा विभागात झालेल्या सुरुवातीच्या समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती चांगली आहे, परंतू मागील 15-20 दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत पिक संरक्षण याकरिता शेतक­यांच्या शेतावर भेट देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोकढवण व विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांचे मार्गदर्शनाखाली विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषि विभाग यांच्या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्ह्यात विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रांच्या माध्यमातून व सर्व महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनांच्या सहकार्याने विशेष विस्तार उपक्रम “विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी” राबविण्‍यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी यांच्या वतीने कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक­यापर्यंत पोहचविण्यासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्राकरिता तालुकास्तरीय तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमाचा कृति आराखडा करण्यात आला आहे.\nसदरील कृषि तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम कृति आराखडयामध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने प्रत्येक तालुक्यातील चार गावाची निवड करण्यात आली असून आजपर्यंत विविध तालुक्यातील 30 गावामध्ये विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी प्रत्‍यक्ष शेतावर भेट देऊन व चर्चासत्राच्‍या माध्‍यमातुन मार्गदर्शन करण्यात आले. परभणी व हिंगोली जिल्हयासाठी शास्त्रज्ञांचे एकूण चार चमु करण्यात आले आहेत. या चमुचे प्रमुख डॉ. यु. एन. आळसे, डॉ. मिर्झा बेग, डॉ. एस. जी. पुरी, डॉ. सी. बी. लटपटे आदी असुन या चमुत कृषिविद्या, किटकशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र, उद्यानविद्या आदी विषयतज्ञांचा समावेश आहे.\nयात छोटेमेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रक्षेत्र भेट अशा स्वरुपाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. हंगामी खरीप पिके, ऊस, फळे, भाजीपाला, पीक संरक्षण व मुलस्थानी जलसंधारण आदी विषयांवर शेतकऱ्यांकडून शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे. विशेष करुन आजच्या अवर्षण परिस्थितीमध्ये पिक व्यवस्थापन, पिक संरक्षणामध्ये प्रामुख्याने गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मागणी अधारित काटेकोर विस्तार शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. सदरिल कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले आहे.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-we-ignored-questions-farmers-7032", "date_download": "2018-11-17T01:16:28Z", "digest": "sha1:MYZP4YYNB3G3K35KP72ME63AEYS2PICC", "length": 17214, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, we Ignored the questions of farmers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे आमच्याकडून दुर्लक्षच\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे आमच्याकडून दुर्लक्षच\nरविवार, 1 एप्रिल 2018\nनगर ः ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कायमच शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे, तर त्यात सहभागही घेतला आहे. असे असले, तरी आमच्या पक्षाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्षच झाले, अशी कबुलीही मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी येथे दिली.\n‘मोदीमुक्त भारत’साठी देशातील सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले असले, तरी परप्रांतीयांबाबत असलेली आमची भूमिका कायम आहे असे ते म्हणाले. नगर येथे पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी नांदगावकर शुक्रवारी (ता. ३०) आले होते.\nनगर ः ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कायमच शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे, तर त्यात सहभागही घेतला आहे. असे असले, तरी आमच्या पक्षाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्षच झाले, अशी कबुलीही मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी येथे दिली.\n‘मोदीमुक्त भारत’साठी देशातील सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले असले, तरी परप्रांतीयांबाबत असलेली आमची भूमिका कायम आहे असे ते म्हणाले. नगर येथे पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी नांदगावकर शुक्रवारी (ता. ३०) आले होते.\nपक्षाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधला. ते म्हणाले, ‘ठाकरे यांनी अगोदर मोदी यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. त्या वेळी त्यांनी जे चित्र उभे केले होते, ते फसवे असल्याचे आता समोर आल्यामुळे ‘मोदीमुक्त’ची भूमिका घेतली आहे. राज्यामध्ये अगोदर मराठी तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे. त्याला डावलून परप्रांतीय तरुणाला रोजगार देणे खपवून घेतले जाणार नाही. आजही हीच भूमिका आहे. ‘मोदीमुक्त’साठी ठाकरे यांनी सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले असले, तरी आमची भूमिका कायम आहे. त्यामुळे ज्यांना यायचे असेल, त्यांनी आमच्याबरोबर यावे.’\nसुरवातीला मनसे पक्ष चांगला वाढला. चौदा आमदार निवडून आले होते, नाशिकमध्येही सत्ता मिळविली; मात्र ही हवा आमच्या डोक्‍यात गेल्यामुळे पक्षाची आजची अवस्था झाली,’ अशीही कबुली त्यांनी दिली. तसेच शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना पर्याय म्हणून आमच्याकडे पाहू नका, तर राज्यातील प्रश्‍न सुटण्यासाठी उपाय म्हणून आमच्याकडे पाहिले जावे, असेही ते म्हणाले.\nपवार यांच्याविषयीही तेवढाच आदर\nगुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी केलेले भाषण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिहून दिलेले होते, असा आरोप होत असल्याकडे लक्ष वेधले असता नांदगावकर म्हणाले, ‘राजसाहेबांना भाषण लिहून देण्याची वेळ आलेली नाही. पवार ज्येष्ठ नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती जेवढा आदर होता, तेवढाच आदर पवार यांच्याप्रती आहे. पवार-राज ठाकरे भेटीत राजकीय असे काहीही नाही.’\nनगर महाराष्ट्र आंदोलन agitation भारत राज ठाकरे आमदार भाजप काँग्रेस शरद पवार sharad pawar बाळासाहेब ठाकरे\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\nदुष्काळप्रश्‍नी सरकारला धारेवर धरणार...हिंगोली : दुष्काळ जाहीर करण्याच्या जाचक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-LCL-india-won-first-t-20-match-by-8-wickets-5909138-NOR.html", "date_download": "2018-11-17T00:35:19Z", "digest": "sha1:YFGP6TJVDJEYAHOWQAWLBJI25FCJOWNE", "length": 7254, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India won first T-20 match by 8 wickets | कुलदीपचा पंच, लाेकेशचे शतक; भारताची इंग्लंडवर ८ गड्यांनी मात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकुलदीपचा पंच, लाेकेशचे शतक; भारताची इंग्लंडवर ८ गड्यांनी मात\nभारताने ८ गड्यांनी पहिला टी-२० सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० मालिकेत १-० ने अाघाडी घेतली.\nमॅचेस्टर- कुलदीप यादवच्या (५/२४) धारदार गाेलंदाजीपाठाेपाठ लाेकेश राहुलच्या (१०१) नाबाद शतकाच्या बळावर टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडचा पराभव केला. भारताने ८ गड्यांनी पहिला टी-२० सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा टी-२० सामना शुक्रवारी रंगणार अाहे.\nनाणेकेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार विराट काेहलीचा हा निर्णय युवा गाेलंदाज कुलदीप यादवने याेग्य ठरला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना पाच विकेट घेतल्या. यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान इंग्लंडला ८ गड्यांच्या माेबदल्यात १५९ धावा काढता अाल्या. प्रत्युत्तरात भारताने २ गड्यांच्या माेबदल्यात १८.२ षटकांत विजयाचे लक्ष्य गाठले. भारताकडून लाेकेश राहुलने १०१ अाणि काेहलीने नाबाद २० धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जाेस बटलरने एकाकी झंुज देताना अर्धशतक ठाेकले. त्याने ४६ चेंडूंत ६९ धावांची खेळी केली.\nभारताच्या युवा गाेलंदाज कुलदीप यादवने सलामी सामन्यातच भेदक मारा करून यजमानांचे कंबरडे माेडले. त्याने ४ षटकांत २४ धावा देताना ५ गडी बाद केले. तसेच उमेश यादवने २ अाणि हार्दिकने १ विकेट घेतली.\nवादविवाद व शेरेबाजीत आम्हाला रस नाही, कसोटी क्रिकेटमधीलही वर्चस्व सिद्ध करायचे आहे : विराट\nमहिला विश्वचषक टी-20: आयर्लंड-भारत पहिल्यांदा खेळणार; जिंकल्यास 8 वर्षांनी उपांत्य फेरीत\nटी-20 च्या फाॅरमॅटमध्ये अाॅस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे सर्वाधिक विजयाचे रेकाॅर्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/others/bendur-festival/", "date_download": "2018-11-17T00:40:34Z", "digest": "sha1:ZYHDGAHJV3VYNGTUHAZ3XFLP73566MRL", "length": 4555, "nlines": 71, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बेंदूर सण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nअखंडीत प्रयत्न, निरंतर संयम, तगडा आत्मविश्वास व आधुनिकतेची कास यातून निर्मिती करतो तू अन्नधान्याची बळीराजा प्रेरणा तू आम्हा सर्वांची.\nबरसू दे वरुणराजा भरभरू दे शिवार माझा.\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-आंबा\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-काजू\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-संत्रा\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-लिंबू\nशेतमाल तारण कर्ज योजना\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Bharat_Ratna.jpg", "date_download": "2018-11-17T00:21:11Z", "digest": "sha1:EMNS3KKN7RHQBZAOMZUY3ATIBYV6GNSO", "length": 12909, "nlines": 254, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Bharat Ratna.jpg - विकिपीडिया", "raw_content": "\nया झलकेचा आकार: ८०० × ६०० पिक्सेल पिक्सेल. इतर resolutions: ३२० × २४० पिक्सेल | ६४० × ४८० पिक्सेल | १,०२४ × ७६८ पिक्सेल | १,२८० × ९६० पिक्सेल | २,०१६ × १,५१२ पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(२,०१६ × १,५१२ पिक्सेल, संचिकेचा आकार: १.७७ मे.बा., MIME प्रकार: image/jpeg)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nदिनांक जानेवारी ४, इ.स. २००७, १३:१७\nस्रोत CommonsHelper द्वारे सदस्य Hekeruiने en.wikipedia पासून कॉमन्सवर हस्तांतरित केले.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nचिंतामणी नागेश रामचंद्र राव\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nसंचिका बदल तारीख आणि वेळ\n१८:४०, ४ जानेवारी २००७\nY आणि C प्रतिस्थापना (पोझीशनींग)\nप्रभावन कार्य (एक्स्पोजर प्रोग्राम)\nआंतरराष्ट्रीय मानक संस्थेचे वेग मुल्यमापन\nविदा निर्मितीची तारीख आणि वेळ\n१३:१७, ४ जानेवारी २००७\nअंकनीकरणाची तारीख आणि वेळ\n१३:१७, ४ जानेवारी २००७\nप्रभावन अभिनत (एक्सपोजर बायस)\nमहत्तम जमिनी रन्ध्र(लँड ऍपर्चर)\nक्षणदीप(फ्लेशदिवा)प्रज्ज्वलित झाला, अनिवार्य लखलखाट प्रदीपन (फ्लॅश फायरिंग )\nभींगाची मध्यवर्ती लांबी (फोकल लांबी)\nफोकल प्लेन x रिझोल्यूशन\nफोकल प्लेन Y रिझोल्यूशन\nफोकल प्लेन रिझोल्युशन माप\nवन चीप कलर एरिया सेंसर\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A1%E0%A5%89/", "date_download": "2018-11-17T00:29:10Z", "digest": "sha1:NV2KQVOQ2FPS4VXQZ4JSVYCSY2A7CGP6", "length": 5945, "nlines": 39, "source_domain": "socialmarathi.com", "title": "वकील काळा आणि डॉक्टर पांढराच कोट का घालतात ? जाणून घ्या त्यामागचे कारण... - Social Marathi", "raw_content": "\nवकील काळा आणि डॉक्टर पांढराच कोट का घालतात जाणून घ्या त्यामागचे कारण…\nहे तर सगळ्यांनाच माहिती असेल कि प्रत्येक कामाचा एक वेगळा गणवेश असतो. पोलीस खाकी गणवेश घालतात, वकील काळा कोट घालतात तर डॉक्टर पांढरा. पण तुम्हाला हे माहिती आहे का कि वकील हा जो काळा गणवेश घालतात ती इंग्रजांची निशाणी आहे , आणि भारतात आजही तिचं चालवून घेतली जाते. खरे तर असे आहे कि युरोपात न्यायाधीश आणि वकील लबादे घालतात. याचबरोबर पाश्चिमात्य देशांत जुन्या राज दरबारात आणि गीरीजाधरात पाद्री सुद्धा हाच वेश परिधान करत होते.\nजास्तकरून या कोटांचा रंग लाल काला किंवा पांढरा असतो. तर चला आम्ही आज तुम्हाला हे सांगू कि नक्की काय कारण आहे ज्यामूळे वकील काळा आणि डॉक्टर पांढरा कोट घालतात. काळे आणि पांढरे कोट घालण्याचे हे एक कारण आहे कि या दोन्ही कामांमध्ये परस्परविरोधी प्रवृत्ती सूचित केल्या गेल्या आहेत. खरेतर न्यायाशी संबंधित व्यक्तींना दोन विभिन्न धारणांच्या मध्ये न्याय निकाल द्यावा लागतो. काळा आणि पांढरा रंग दोन विभिन्न धारणा सूचित करतात. त्या मागे एक कल्पना अशीही आहे कि काळा रंग हा सुरक्षेचे प्रतिक आहे आणि वकिलाचे काम आपल्या अशिलाला सुरक्षा देण्याचेच आहे. काळा रंग हा न्याय सूचित करतो.\nडॉक्टरांनी पांढरा कोट घालण्याची सुरुवात विसाव्या शतकाच्या दरम्यान झाली होती. खरेतर हा रंग स्वच्छतेचे प्रतिक असते आणि याचबरोबर हा रंग व्यक्तीची इमानदारी पावित्र्य आणि निष्ठेचेही प्रतिक आहे. यामुळेच दुनियेच्या सगळ्या पैलूंमध्ये पांढरा रंग श्रेष्ठ आणि पवित्र असा मानला जातो. म्हणूनच डॉक्टर पांढऱ्या रंगाचा कोट घालतात. पांढरा रंग हा शांतता आणि स्वच्छतेचेही प्रतिक आहे. आणि म्हणूनच डॉक्टर पांढरा कोट घालतात.\nही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल. नक्कीच आम्हाला कळवा आणि शेअर करून तुमच्या मित्रांनाही दाखवा.\nधोनीबद्दल जे काही बोलला वॉटसन, ते ऐकून संपूर्ण देश झाला भावूक\nरात्री उशिरा झोपल्यामुळे होतात हे फायदे, शारीरिक संबंधात होतात हे बदलाव\n‘वेडात मराठे वीर दौडले सात’ काय आहे या कवितेमागचा खरा इतिहास \nPrevious Article या कारणामुळेच झाले होते ऐश्वर्या सलमान चे ब्रेकअप पहा नक्की काय घडले ‘त्या’ रात्री…\nNext Article एक छोटीसी तांब्याची अंगठी बोटात घातल्यावर काय होते : तुम्ही पण थक्क व्हाल हे वाचून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/spoiled-work-is-makes-black-horseshoe-2136755.html", "date_download": "2018-11-17T00:44:03Z", "digest": "sha1:Z3IE4J4TBAWWE6K4476OP5U3NOSPWS5F", "length": 5378, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "spoiled-work-is-makes-black-horseshoe | काळ्या घोड्याची नाल तुमचे जीवन बदलू शकते", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकाळ्या घोड्याची नाल तुमचे जीवन बदलू शकते\nत्यातल्या त्यात ही नाल काळ्या घोड्याच्या उजव्या पायातील जुनी नाल असेल तर\nतंत्रक्रियेत अनेक वस्तूंचा उपयोग करतात. असं म्हणतात की तंत्र कामात काळ्या घोड्याची नाल वापरली तर अशक्य वाटणारी कामंही चुटकीसरशी होतात. आणि त्यातल्या त्यात ही नाल काळ्या घोड्याच्या उजव्या पायातील जुनी नाल असेल तर काम हमखास होणारच.\nतुमचे दुकान चालत नसेल, कुणी करणी केलं असेल तर घोड्याची नाल दुकानाच्या दरवाजाला इंग्रजी यू दिसेल असं अडकवा. दुकानात ग्राहक वाढू लागतील.\nघरात अशांती असेल, आर्थिक विवंचना असेल तर दरवाजाला नाल बांधा आणि पहा काय चमत्कार होतं ते.\nपरामानसशास्त्र: एखादी अतृत्प आत्मा आसपास असल्याचे हे आहेत 8 संकेत\nशांत झोप हवी असल्यास या 5 चुकांपासुन दूर राहा, वाईट स्वप्नही पडणार नाहीत\nMYTH : दारू पिऊन मनुष्य भाषा बोलते घुबड, दिवाळीला लोकांना बनवते कोट्याधीश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/manjusha-kulkarni-her-artical-lok-maze-sangati-121258", "date_download": "2018-11-17T00:49:10Z", "digest": "sha1:KA7WA5SEEWQXICMFHITAK2DL7ILAMAZ4", "length": 11963, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Manjusha Kulkarni her artical Lok maze sangati लोक माझे सांगाती... | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 4 जून 2018\n\"लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपद यशवंतराव चव्हाणांकडे येईल, अशी भावना देशभर होती. मात्र, चव्हाण साहेबांमधल्या अवास्तव सौजन्यामुळे त्यांची संधी गेली. 1979 मध्ये जनता सरकार कोसळल्यावर ही संधी पुन्हा आली होती.\n\"लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपद यशवंतराव चव्हाणांकडे येईल, अशी भावना देशभर होती. मात्र, चव्हाण साहेबांमधल्या अवास्तव सौजन्यामुळे त्यांची संधी गेली. 1979 मध्ये जनता सरकार कोसळल्यावर ही संधी पुन्हा आली होती. राष्ट्रपती संजीव रेड्डी यांनी सरकार स्थापण्यासाठी तीन दिवसांची मुदतही दिली होती. आधी सरकार स्थापन करा, बहुमत होईलच, असे आबासाहेब कुलकर्णी, वसंतदादा पाटील, आबासाहेब शिंदे व माझे मत होते. मात्र चव्हाण साहेबांनी राष्ट्रपतींना कळविले, की सरकार स्थापन करण्याएवढा आवश्‍यक पाठिंबा आमच्यापाशी नाही. त्यानंतर राष्ट्रपतींनी माझ्याकडे \"\"तुझा नेता सरकार बनवण्याची संधी का दवडतो आहे अशी विचारणा केली होती,'' अशी राजकीय कारकिर्दीतील आठवण ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी \"लोक माझे सांगाती...' या आत्मकथेत दिली आहे. 1991 मध्ये स्वत: शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. त्या वेळी गांधी घराण्याशी घट्ट नाते सांगणाऱ्या चौकडीने पवार यांचे पंतप्रधानपद कसे हिसकावले, याची माहिती यात आहे. देशाच्या व राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी या आत्मकथेतून प्रकाशात आल्या आहेत.\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nयशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सु. ल. खुटवड\nपुणे - फलटण (जि. सातारा) येथे २६ नोव्हेंबर रोजी भरणाऱ्या सातव्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विनोदी लेखक, वक्ते व ‘सकाळ’चे...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-chemical-fertilizer-ban-9125", "date_download": "2018-11-17T01:13:20Z", "digest": "sha1:ATUM75YAN67L6C3WFUMDXAZWJMI4ZEC5", "length": 18714, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on chemical fertilizer ban | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 9 जून 2018\nरासायनिक खतांवर बंदी आणताना त्याला पर्यायी खते कोणती, हे मंत्रिमहोदयांनी सांगायला हवे. काही पर्याय हाती नसतील तर वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी अन्नधान्य आयातीची तयारी ठेवावी लागेल.\nरासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत शासनाचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचा बॉँब टाकून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शेती क्षेत्र हादरून टाकले आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिकबंदी ठीक आहे; परंतु याबाबतसुद्धा व्यवहार्य पर्याय उपलब्ध नसताना अत्यंत घाईगडबडीने हा निर्णय घेतला गेल्यामुळे शेतीसह उद्योग-व्यवसाय क्षेत्राला अडचणी भासत आहेत. रासायनिक खतांच्या बंदीबाबतचा विचार म्हणजे शेती कशी चालते, याचे काहीही आकलन न करता केलेले अत्यंत बाळबोध वक्तव्य म्हणावे लागेल. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबनाकडे घेऊन जाणारी बाष्कळ बडबड राज्यकर्त्यांनी न केलेली बरी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास एक दशक देशात रासायनिक खतांचा वापर नव्हता. त्या वेळी देशाची लोकसंख्या जेमतेम ४५ कोटी होती. आपल्या पारंपरिक शेती पद्धतीने एवढ्या लोकसंख्येचीसुद्धा आपण भूक भागवू शकत नव्हतो. देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने उचललेल्या पावलात संकरित बियाणे जोडीला रासायनिक खतांचा वापर सुरू झाला आणि १९७० च्या दरम्यान आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालो. आज देशाची लोकसंख्या १२८ कोटींवर गेलेली असताना अन्नधान्याची स्वयंपूर्णतः अबाधित आहे. याचे श्रेय शेतीत आलेले संकरित वाण आणि रासायनिक निविष्ठा (खते, कीडनाशके) यांना द्यावेच लागेल. अशा वेळी रासायनिक खतांवर बंदी आणण्याचा विचार करताना त्याला पर्यायी खते कोणती, हे मंत्रिमहोदयांनी सांगायला हवे. काही पर्याय हाती नसतील, तर वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी अन्नधान्य आयातीची तयारी ठेवावी लागेल. आयातीचे अन्नधान्य कसेही असले तरी ते पदरात पाडून घ्यावेच लागते, याची आपल्याला चांगली जाण आहे.\n‘अति तिथं माती’ अशी म्हण आहे. याचा अर्थ कशाचाही अतिवापर झाला तर त्याचे दुष्परिणाम दिसतातच. शेतीमालाच्या अधिक उत्पादकतेच्या हव्यासापोटी देशात रासायनिक खतांचा अती, अनियंत्रित वापर होतोय. त्यातून माती, पाणी, अन्न प्रदूषित होत आहे, हे वास्तव आहे. परंतु अशा वेळी रासायनिक खतांवर बंदी आणण्याएेवजी त्याचा संतुलित वापर कसा वाढेल, यावर केंद्र-राज्य शासन, शेती संबंधित संस्थांचा भर असायला हवा. उत्तम पीक पोषण आणि अधिक उत्पादकतेसाठी पिकाला अन्नद्रव्ये आवश्यकच असतात. जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्ये आणि पिकाची गरज यानुसार खतांचा वापर करायचा असतो. जमिनीचे आरोग्य टिकवून उत्पादन वाढ साधायची असेल तर माती परीक्षण अहवालानुसार प्रत्येक शेतकऱ्याला पीकनिहाय सेंद्रिय, रासायनिक, जैविक खतांचा कधी, किती आणि कसा वापर करायचा हे सांगायला पाहिजे. परंतु याबाबत शासन तसेच संबंधित संस्थांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येते. पिकाचे उत्पादन घेताना एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन या महत्त्वाच्या घटकाकडे शेतकऱ्यांपासून शासनापर्यंत असे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे, होत आहे. शेणखत, गांडूळखत, पेंड, जैविक खते ही रासायनिक खतास पर्यायी नव्हे; तर पूरक खते आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांची उपलब्धता अत्यंत कमी आहे. अशा वेळी रासायनिक खतांचा वापर बंद करताना पीक पोषण आणि उत्पादकतावाढ साधणार कशी, याचा खुलासा व्हायला हवा. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती यांचा वापर काही शेतकऱ्यांकडून, मर्यादित क्षेत्रावर होतोय, ते ठीक आहे; परंतु रासायनिक खतांवर बंदी आणून अशी शेती सर्वांवर लादू नये, एवढेच\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-15-crore-turnover-mango-festival-maharashtra-9336", "date_download": "2018-11-17T01:19:35Z", "digest": "sha1:KPVNUTN7UHRNFNLMCR7UZDVPIX2R77TA", "length": 16272, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, 15 crore turnover in mango festival, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढाल\nआंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढाल\nशनिवार, 16 जून 2018\nपुणे ः शेतकरी ग्राहक थेट आंबा विक्री याेजनेअंतर्गत यंदाच्या आंबा महाेत्सवात १५ काेटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तर १ हजार १०५ टन आंबा निर्यातीमधून २० काेटींची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.\nपुणे ः शेतकरी ग्राहक थेट आंबा विक्री याेजनेअंतर्गत यंदाच्या आंबा महाेत्सवात १५ काेटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तर १ हजार १०५ टन आंबा निर्यातीमधून २० काेटींची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.\nश्री. पवार म्हणाले, की काेकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा ग्राहक आणि ग्राहकांना विश्‍वासार्ह आणि दर्जेदार हापूस आंबा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पणन मंडळाच्या वतीने गेल्या १२ वर्षांपासून आंबा महाेत्सवाचे आयाेजन करण्यात येत आहे. ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार फक्त पुणे शहरात हाेणारा आंबा महाेत्सव आता विविध शहरांमध्ये आयाेजित केला जात आहे. यंदा पुणे आणि इंदूरसह २३ शहरांमध्ये महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते.\n‘‘पुणे शहरात पणन मंडळाच्या आवारासह बालंगर्धव रंगमंदिरातदेखील आंबा महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या महाेत्सवामध्ये तळ काेकणासह मध्य काेकणातील विविध जिल्ह्यातील १०० शेतकरी सहभागी झाले हाेते. थेट शेतकऱ्यांकडून आंबा विक्री हाेत असल्याने काेणत्याही रसायनांशिवाय नैर्सगिकरीत्या पिकविलेला आंबा ग्राहकांना उपलब्ध झाला हाेता’’, असे पवार यांनी सांगितले.\nनिर्यातीमधून २० काेटींचे परकी चलन\nमहाराष्ट्रातून जास्तीत जास्त शेतीमाल विविध देशांमध्ये निर्यात व्हावा, यासाठी विविध भागांमध्ये ४४ निर्यात सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामधील नवीमुंबई, रत्नागिरी, देवगड, जालना, बीड, लातूर या पाच ठिकाणांवरील आंबा निर्यात केंद्रांमधून १ हजार १०४ टन आंबा निर्यात करण्यात झाला असून, याद्वारे सुमारे २० काेटींचे परकी चलन शेतकऱ्यांना मिळाले आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार यंदा १ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले हाेते. मंडळाने उद्दिष्टपूर्ती करत १ हजार १०४ टन आंबा निर्यात केला असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.\nविविध देशांमध्ये झालेली निर्यात आणि त्याची रक्कम पुढीलप्रमाणे (काेटींमध्ये)\nदक्षिण काेरिया ४०.९६ ०.७५\nपुणे हापूस महाराष्ट्र बीड तूर लातूर सुभाष देशमुख न्यूझीलंड\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.chinapipemills.com/mr/multi-functional-production-line.html", "date_download": "2018-11-17T00:31:52Z", "digest": "sha1:A4DNSNWDBLNF74FEQDKYSVXDG4HGISKW", "length": 12944, "nlines": 335, "source_domain": "www.chinapipemills.com", "title": "", "raw_content": "मल्टि फंक्शनल उत्पादन लाइन - चीन शिजीयाझुआंग Zhongtai पाईप\nथंड रोल लागत मशीन\nमल्टि फंक्शनल उत्पादन लाइन\nउच्च गती पाईप मिल\nस्क्वेअर पाईप मिल ला थेट विमान स्क्वेअर\nस्टेनलेस स्टील पाईप मिल\nपूरक उपकरणे व सुटे भाग\nथंड रोल लागत मशीन\nमल्टि फंक्शनल उत्पादन लाइन\nउच्च गती पाईप मिल\nस्क्वेअर पाईप मिल ला थेट विमान स्क्वेअर\nस्टेनलेस स्टील पाईप मिल\nपूरक उपकरणे व सुटे भाग\nस्टेनलेस स्टील पाईप मिल\nस्क्वेअर पाईप मिल ला थेट विमान स्क्वेअर\nउच्च गती पाईप मिल\nमल्टि फंक्शनल उत्पादन लाइन\nAbroach थंड कलम स्टील उत्पादन लाइन रोल\nERW720 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW406 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW219 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW89 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW32 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nमल्टि फंक्शनल उत्पादन लाइन\nमिल या प्रकारची गोल पाईप, चौरस आणि आयताकृती पाईप आणि abroach थंड आणले विभाग स्टील काही निर्मिती करू शकता\n1) गोल पाईप निर्माण करण्यासाठी केला ZTF लागत तंत्रज्ञान\n2) थेट चौरस लागत तंत्रज्ञान स्क्वेअर आणि आयताकार पाईप उत्पादन\n3) Abroach थंड भाग रोल विभाग स्टील उत्पन्न\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\n1) ZTF लागत तंत्रज्ञान Produc वापरले आवडते फेरी पाईप\n√ बचत रोलर्स वर 60% खर्च, यंत्रातील बिघाड विभागात येणारी बुरशी बदलण्याची आवश्यकता नाही का\n√ रोलर बदलून मोठ्या मानाने तोडून यंत्रातील बिघाड विभाग येणारी बुरशी बदलणे आवश्यक नाही आणि फक्त समायोजित ठीक आहे. आणि तो कट-खाली करू शकता कालावधीत उत्पादन.\n√ प्रकाशन कामगार तीव्रता.\n√ रोल लागत तंत्रज्ञान, बंदुकीच्या गोळीचा व्यास X70, N80 स्टील पट्टी विविध आणि फायदेशीर आहे.\n√ स्टील पट्टी आढळल्यास आणि पट्टी आणि रोलर दरम्यान घासणे कमी करण्यासाठी, तसेच रोलर कचरा कमी, अधिक माफक धारण केलेला आहे.\n√ तो पुनर्संचयित करण्यासाठी आणि रोलर समायोजित सोपे आहे.\n2) थेट चौरस लागत Techn शास्त्र किंवा ज्ञान शाखा Produc मध्ये आवडते स्क्वेअर आणि आयताकार पाईप\n√ स्क्वेअर आणि आयत लागत मार्ग मध्ये गोल तुलना करा, हा मार्ग क्रॉस विभागात धार येथे आकार चांगले आहे, तुलनेने, आतील कंस उपांत्य व्यास लहान आहे, आणि काठोकाठ सपाट आहे, दृष्टीकोन नियमित आहे.\n√ संपूर्ण ओळ भार कमी आहे, विशेषत: आकार भाग.\n√ स्टील पट्टी रुंदी लहान आहे स्क्वेअर आणि आयत मध्ये गोल पेक्षा 2.4-3% बद्दल, तो कच्चा माल वापर जतन करू शकता.\n√ हे मार्ग वाकलेली मल्टि-बिंदू परिस्थितीशी जुळवून घेत, axial शक्ती आणि बाजूला ओरखडा टाळण्यासाठी, गुणवत्ता सुनिश्चित तर लागत पाऊल कमी, दरम्यानच्या काळात ती शक्ती अपव्यय रोलर ओरखडा कमी.\n√, तो रोलर एक संच विविध वर्णन स्क्वेअर आणि आयत पाईप डझनभर निर्मिती करू शकता असा विश्वास स्टॅण्ड सर्वात वर एकत्र प्रकार रोलर परिस्थितीशी जुळवून घेत, तो रोलर स्टोअर, खर्च 80% कमी कमी रोलर वर, भांडवल पुरवण्यासाठीच करेल जलद उलाढाल, लहान वेळ एक नवीन उत्पादन रचना.\n3) Abroach थंड भाग रोल विभाग स्टील उत्पन्न\nसाधे abroach थंड अशा थेट स्थापना चॅनेल स्टील, सी आकार स्टील, झहीर आकार स्टील कलम स्टील आणले.\nspead मीटर / मिनिट काम\nटीप: आम्ही ग्राहकांना 'आवश्यकता त्यानुसार डिझाइन आणि पाईप बनवणे मशीन कारखानदार शकता.\nमागील: Abroach थंड कलम स्टील उत्पादन लाइन रोल\nपुढील: उच्च गती पाईप मिल\nस्वयंचलित ट्यूब वेल्डिंग मशीन\nस्वयंचलित welded स्टील पाईप\nथंड रोल welded पाईप मशीन लागत\nवारंवारता पाईप लाईन welded\nउच्च वारंवारता पाईप वेल्डिंग मशीन\nपाईप वेल्डिंग करून देणे मशीन\nस्टेनलेस स्टील पाईप उत्पादन ली पूर्वोत्तर\nस्टील पाईप मशीन करून देणे\nस्टील पाईप उत्पादन लाइन\nस्टील पाईप वेल्डिंग लाइन\nमशीन करून स्टील पाईप्स\nजोडणी पाईप रोल लागत मशीन\nwelded पाईप करून देणे उपकरणे\nwelded पाईप मशीन करून देणे\nwelded पाईप उत्पादन लाइन\nWelded ट्यूब मेकिंग मशीन\nवेल्डिंग पाईप मेकिंग मशीन\nस्क्वेअर पाईप मिल ला थेट विमान स्क्वेअर\nउच्च गती पाईप मिल\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: Zhizhao औद्योगिक क्षेत्र, शिजीयाझुआंग शहर, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/6975-amit-shah-to-meet-lata-madhuri-ratan-tata-in-mumbai-as-part-of-sampark-for-samarthan-programme", "date_download": "2018-11-17T01:07:46Z", "digest": "sha1:LZEGVGOZB4UVATYQCGADO2GKHTEACTKF", "length": 9524, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर, भेटीगाठींना सुरुवात - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर, भेटीगाठींना सुरुवात\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nभारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत.\nभाजपाच्या समर्थन वाढीसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकसंपर्क अभियानांतर्गत अंतर्गत ते आज मुंबईमध्ये येणार असून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मोतोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. ही भेट राजकीय क्षेत्रामध्ये महत्वाची मानली जात आहे.\nलोकसंपर्क अभियानांतर्गत अंतर्गत त्यांनी आज अभिनेत्री माधुरी दिक्षित यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे देखिल उपस्थीत होतेत.\nया भेटीमागे, राज्यसभेची रिकामी होणारी जागा आणि आगामी निवडणुकांमध्ये माधुरीचा सहभाग असण्याची शक्यता हि कारणं असल्याची माहिती सुत्रांकडुन समजतेय.\nलता मंगेशकर यांची तब्येत खालवल्यामुळे आमित शहा आणि लता मंगेशकर यांची भेट रद्द करण्यात आली आहे.\nआता अमित शहा रतन टाटा यांची भेट घेण्यास रवाना झाले आहेत.\nदरम्यान आजच्या दौऱ्यातील शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे सध्या अनेक जणांचे लक्ष लागले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये सेनाही राज्यात सत्तेत असताना देखील भाजपबरोबर त्यांचे वारंवार खटके उडालेले आहेत. त्यात पालघर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून झालेल्या पराभवामुळे सेना सध्या प्रचंड दुखावलेली आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपबरोबर युती न करण्याची घोषणादेखील ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे शाह-ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.\nआगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाह हे आज भाजपच्या आगामी रणनीतीविषयी भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर राज्यातील काही प्रमुख नेत्यांशी चर्चा करत आगामी निवडणुकांमध्ये भाजपला पाठींबा देण्याविषयी ते चर्चा करणार आहेत.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/discharge-from-lilavati-hospital-cm-parrikar-reached-goa-to-announce-budget/", "date_download": "2018-11-17T00:46:33Z", "digest": "sha1:IRTN6632XNWCSQ53UW5E3VCQI7W2FDVW", "length": 5787, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्रिकरांना डिस्चार्ज; अर्थसंकल्प सादर करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पर्रिकरांना डिस्चार्ज; अर्थसंकल्प सादर करणार\nपर्रिकरांना डिस्चार्ज; अर्थसंकल्प सादर करणार\nगोव्याचे मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्‍चार्जनंतर सर्वाना आश्‍चर्याचा धक्का देत दाबोळी विमानतळावर गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पर्रीकर गोव्यात दाखल झाले. ते स्वत: राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nपर्रीकर गुरूवारी सकाळी ११.४० वाजता दाबोळी विमानतळावर खास विमानाने उतरले. त्यांच्या येण्याची बातमी कोणालाही कळवण्यात आली नव्हती. मुख्यमंत्र्यांची गाडी, पोलिस फौजफाटा या गोष्टी टाळून एका खासगी गाडीचा वापर करून ते पणजीत दाखल झाले. मुख्यमंत्री दूपारी 2 वाजता आपल्या मंत्रिमंडळाची बैठक घेणार असून 2.30 वाजल्यानंतर ते स्वत: अर्थसंकल्प मांडणार आहेत.\nपर्रीकर 15 फेब्रुवारीपासून मुंबईच्या लिलावती इस्पितळात पचनक्रियेतील बिघाडावर उपचार घेत होते. त्यांच्या अनुपस्थितीत महिनाभराचे ठरवण्यात आलेले विधानसभेचे अधिवेशन चार दिवसासाठी करण्यात आले आहे. विधानसभेच्या सोमवारपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. ज्येष्ठ मंत्री म्हणून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर यांना अर्थसंकल्प विधानसभा पटलावर ठेवण्यास सभापतींनी सांगितले आहे. सभापती डॉ प्रमोद सावंत यांनी दोन दिवसापूर्वी मुंबईत पर्रिकरांची भेट घेतल्यानंतर ती तात्पूर्ती सोय केली होती.\nपर्रीकर यांना उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची आवश्यकता नसून आजार गंभीर असला तरी त्यांनी मुंबईतच उपचार घ्यावेत असा सल्ला त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करुन ते तातडीने आज संध्याकाळी मुंबईला परतण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/331/Hey-Shrirama.php", "date_download": "2018-11-17T01:19:13Z", "digest": "sha1:UOXAKB7YFWTET5PJVAUH2WF75CTGKOBP", "length": 11504, "nlines": 158, "source_domain": "www.gadima.com", "title": "Hey Shrirama -: एक आस मज एक विसावा : ChitrapatGeete-VeryPopular (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosale|Vasant Desai) | Marathi Song", "raw_content": "\nप्रजा रंजवीतों सौख्यें तोच एक राजा\nहेंच तत्व मजसी सांगे राजधर्म माझा\nप्रजा हीच कोटी रूपें मला ईश्वराचीं\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nएक आस मज एक विसावा\nचित्रपट: मोलकरीण Film: Molkarin\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nहे श्रीरामा, हे श्रीरामा\nएक आस मज एक विसावा\nएकवार तरी राम दिसावा, राम दिसावा\nमनात सलते जुनी आठवण\nदिसतो नयना मरता श्रावण\nपिता तयाचा दुबळा ब्राम्हण\nशाप तयाचा पाश होऊनी आवळितो जिवा\nपुत्रसौख्य या नाही भाळी\nपरि शेवटच्या अवघड वेळी\nराममूर्ति मज दिसो सावळी\nपुत्र नव्हे तो अंश विष्णूचा वरदाता व्हावा\nमुकुट शिरावर कटि पीतांबर\nवीर वेष तो श्याम मनोहर\nमेघःशामा, हे श्रीरामा, रूप मला दावा\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nही कुणी छेडिली तार\nजा मुलि शकुंतले सासरी\nजिवलगा कधि रे येशील तू\nका रे दुरावा का रे अबोला\nकाल मी रघुनंदन पाहिले\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T01:15:10Z", "digest": "sha1:LZUZOZIADPSHCGRUAXSD3DTX4JICRO2D", "length": 6380, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खोपोलीत रानडुकराचा कामगारावर हल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखोपोलीत रानडुकराचा कामगारावर हल्ला\nखोपोली : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आदिवासी वाडीवर शौचाला गेलेल्या कामगारावर रानडुकराने हल्ला करुन जखमी केले आहे. या कामगाराच्या शरीरावर चावा घेतल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nखोपोलीनजीकच्या शिळफाटा येथील दूध डेअरीजवळ असलेल्या आदिवासी वाडीवरील रमेश डोके हा आज सकाळी शौचासाठी गेला होता. याचवेळेस बेसावध असलेल्या रमेशवर रानडुकराने अचानक हल्ला केला. यामुळे रमेशच्या डोक्याला हाताला आणि पायाला जखमा झाल्या असून त्याला खोपोली येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. रमेशच्या शरीरावर रानडुकराने चावा देखील घेतला आहे. प्राथमिक उपचारानंतर रमेशला मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleसातारा: धर्मा पाटील घटनेची पुनरावृत्ती होतेयं\nअल्पसंख्यांकासाठीच्या योजनांची गतीने अंमलबजावणी करा : हाजी अराफत शेख\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nआता नक्षलींचा म्होरक्‍या बसवराज\nकैद्याच्या दैनंदिन खर्चात वाढ\nज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/category/news/", "date_download": "2018-11-17T00:28:06Z", "digest": "sha1:O74XV5CBG7MEHLKSPJVRAYFM45ML6HGM", "length": 5105, "nlines": 45, "source_domain": "socialmarathi.com", "title": "NEWS Archives - Social Marathi", "raw_content": "\nधोनीबद्दल जे काही बोलला वॉटसन, ते ऐकून संपूर्ण देश झाला भावूक\nमहेंद्र सिंह धोनी बद्दल बोलायचे झाले तर ते आयपीएल २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्स चे कप्तान आहेत. धोनीच्या कप्तानी मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा संघ उत्तम कामगिरी पार पाडत आहे. या …\nहिंदू धर्मात भगव्या रंगाला इतके महत्व का दिले जाते जाणून घ्या त्यामागचे खास कारण\nगेरू आणि भगवा रंग एकच आहेत पण भगवा आणि केशरी या रंगांत थोडा फरक आहे. केशरी रंगाला इंग्रजीत Saffron तर भगव्याला Ochre म्हणतात. केशरी रंगात थोडी लाली जास्त असते आणि …\n3000 पेक्षा जास्त सापांचे दंश सहन करणारा आणि 100 पेक्षा जास्त किंग कोब्राना वाचविणारा सर्पमित्र\nकेरळ मधील वावा सुरेश हे जगभरात ‘स्नेक मास्टर’ नावाने ओळखले जातात. ते एक असे सर्पमित्र आहेत ज्याच्या इशार्यावर साप आणि किंग कोब्र्यासारखे खतरनाक जीव नतमस्तक होतात. ते खेळण्याप्रमाणे सापाशी खेळतात. …\nकार्यक्रम ‘सावधान इंडिया’ मुळे ८०० कुटुंबे आली रस्त्यावर, कार्यक्रम बंद होण्याचे कारण ऐकून व्हाल थक्क\nचित्र जगतात कोणता ना कोणता कार्यक्रम सतत गाजत असतो, चर्चेत राहतो. फार कमी कार्यक्रम असे असतात जे यशस्वी होतात. याच कार्यक्रमांतील एक नाव म्हणजे सावधान इंडिया. स्टारची वाहिनी लाईफ ओके …\nआता नाही होणार बलात्कार , या मुलीने शोधून काढले आहे असे यंत्र ज्याने बलात्कार करणाऱ्यांचा थरकाप उडेल\nआजच्या काळात बहुतांश महिला स्वतंत्र होऊन कार्यालय किंवा अन्य ठिकाणी काम करतात. आताच्या आधुनिक युगात स्त्रियाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले करियर संपूर्ण मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीने घडवते आणि पुढेही …\nअभिनेता अक्षय कुमारचे मुंबईकर चाहते प्रथमेश मोरे यांचे राज ठाकरे यांना पत्र…\nमाननीय, श्री. राज ठाकरे साहेब, शिवतीर्थावरील तुमचे भाषण ऐकले. खूप छान झालं. त्या सभेत तुम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही जे मुद्दे मांडता, ते खूप महत्वाचे असतात …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/vinod-tawade/all/page-2/", "date_download": "2018-11-17T00:14:50Z", "digest": "sha1:LKLYZ3ZASWYQQLNMRTKWFOOLI7KH3L5V", "length": 10916, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vinod Tawade- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n'..म्हणून 1300 शाळा बंद केल्या'\n'ओखी' वादळामुळे मुंबईत पाऊस ; मुंबईसह किनारपट्टी भागातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर\nशिक्षकांचा 'तो' जीआर रद्द करा,भाजपच्याच संघटनेचा तावडेंना इशारा\nसाताऱ्यात विनोद तावडेंवर बुक्का फेकण्याचा प्रयत्न\nविनोद तावडेंवर फेकला भंडारा\nअजित पवारांची विनोद तावडेंवर टीका\n'ऋषीमुनींच्या सांगण्यावरून मिळालेली मतं अभिमानास्पद'\nविनोद तावडे पुन्हा अडचणीत;१३ अपात्र महाविद्यालयांना दिली मंजुरी\nशिक्षणमंत्र्यांवर मेंटल हॅरेसमेंटची केस करावी- आदित्य ठाकरे\nमुंबई विद्यापीठाचे निकाल लवकरच लागतील-विनोद तावडे\nमहाराष्ट्र Aug 9, 2017\nमराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून विनोद तावडे आणि अजित पवारांमध्ये खडाजंगी\nमहाराष्ट्र Jul 28, 2017\nकुलगुरू संजय देशमुखांवर कारवाई कधी \nअंबाबाईच्या मूर्तीची झीज झालीच नाही -विनोद तावडे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/all/page-4/", "date_download": "2018-11-17T00:16:50Z", "digest": "sha1:U422U4JWYNBRJC3EVFACDHUSOWJ7SYV2", "length": 11772, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज ठाकरे- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमनसेचा हिंसेच्या राजकारणावर विश्वास, महाआघाडीत त्यांना स्थान नाही - निरूपम\nमनसेचा हिंसेच्या राजकारणावर विश्वास असल्याने त्यांना महाराष्ट्रात महाआघाडीत सामील करू घेतलं जाणार नाही असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी स्पष्ट केलंय.\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nफोटो : राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केलं 'प्रसिद्धीविनायक'\nगणेश मंडळांची हरकत नसल्यास डीजे लावा - राज ठाकरे\nशिवसेनेला फक्त पैसा पाहिजे, त्यांना लोकांशी देणं घेणं नाही - राज ठाकरे\nउद्याच्या काँग्रेस बंदला मनसेची साथ, आक्रमक होण्याची मनसैनिकांना सूचना\nराम कदमांच्या 'त्या' ट्विटनं संतापला सोनाली बेंद्रेचा पती, सुनावले चार शब्द\nVIDEO: कोकणवासीयांच्या मेळाव्यातील राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण\nकोकणातल्या कंत्राटदारांना आपल्या पद्धतीनं जाब विचारा- राज ठाकरे\nपावसानं शेतातली माती गेली, खडक राहिला, आता करायचं काय\nVIDEO : आशाताईंना वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी अशा दिल्या शुभेच्छा\n'ये अंदर की बात है..,राज ठाकरे हमारे साथ है'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bedhadak/news/page-6/", "date_download": "2018-11-17T00:35:19Z", "digest": "sha1:5H2UJ2KPY2WU3ZQXIQLRXB73OCTH2QNW", "length": 11163, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bedhadak- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nदानवेंचं वक्तव्यच नाही, तर शेतकऱ्यांबद्दलची आपली मानसिकता कधी बदलणार\nवैद्यकीय शिक्षणासाठी होत असलेली भरमसाठ फी वाढ कितपत योग्य आहे \nसुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती कर्नन यांच्या वादात कर्नन यांच्यावर अन्याय झालाय का\nबाहुबलीच्या 1000 कोटीच्या कमाईमागची नेमकी जादू काय आहे\nशहरांसाठी गावांनी कचराकुंडी का व्हायचं\n'गन की बात' करणं बोलण्याएवढं सोप्पं आहे का\nलुटणाऱ्या व्यापारी - नाफेडविरोधात फौजदारी गुन्हा का नको\nटॉलीवूडसारखी विषयाची हाताळणी करण्यात बॉलीवूड कमी पडतंय का \nसत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपात शेतकरी भरडला जातोय का \nमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही अजून तूर खरेदी का सुरू झाली नाही \nअचानक तूर खरेदी बंद करून सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय का \nलाल दिवे काढल्यामुळे व्हीआयपी संस्कृतीचं समूळ उच्चाटन होईल का\nसोनू निगम यांच्या वक्तव्यानं ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/north-korean-submarine-ballistic-missile-test-fails-10677", "date_download": "2018-11-17T00:44:21Z", "digest": "sha1:VJ46IJDMAGABQLQW44VG3NFB2OFJNAK6", "length": 11482, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "North Korean submarine ballistic missile test 'fails' उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी | eSakal", "raw_content": "\nउत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी\nशनिवार, 9 जुलै 2016\nसेऊल - उत्तर कोरियाने आज (शनिवार)पूर्व किनाऱ्यावर पाणबुडीवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा, दक्षिण कोरियातील अधिकाऱ्यांनी केला आहे.\nसेऊल - उत्तर कोरियाने आज (शनिवार)पूर्व किनाऱ्यावर पाणबुडीवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा, दक्षिण कोरियातील अधिकाऱ्यांनी केला आहे.\nदक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, उत्तर कोरियाने पूर्वेकडील सिनपो किनाऱ्यावर आज सकाळी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाने पाणबुडीवरून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे शेजारील राष्ट्रांना धोका निर्माण झाला आहे. उत्तर कोरियापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही अमेरिकेच्या साथीने तंत्रज्ञान विकसित करणार आहोत.\nउत्तर कोरिया अण्वस्त्रे बनविण्याच्या तयारीत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाकडून यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरिया कोणत्याही प्रकारच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बनवू शकत नाही, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाने ठेवला आहे.\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nशहरात दुष्काळ; गावांत सुकाळ\nपौड - मुळशी तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात भातपिकाच्या अतोनात नुकसानीमुळे दुष्काळाची छाया गडद झाली आहे. खाण्यासाठी दाणा आणि जनावरांसाठी पेंढाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-154007.html", "date_download": "2018-11-17T00:14:35Z", "digest": "sha1:BLUYKGR72MLFGZA664MOD7RWFLTAYXIL", "length": 5783, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'त्या' पोरक्या बछड्यांना आईच्या भेटीची आस–News18 Lokmat", "raw_content": "\n'त्या' पोरक्या बछड्यांना आईच्या भेटीची आस\n15 जानेवारी : आपल्या आईपासून दूर झालेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना त्यांच्या आईकडे सुखरूप पाठवण्याचं मिशन वनविभागाने हाती घेतलंय. ही दोन्ही बिबट्‌याची बछडे अवघे 15 दिवस ते 20 दिवसांचे आहेत. ही दोन्ही बछडे ज्या ठिकाणी आढळली होती त्या ठिकाणी सोडून देण्यात आली असून आता आई आणि या बछड्यांच्या भेटीची सर्वजण वाट पाहून आहे.नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात पारडी गावातील एका शेतात बुधवारी रात्री गावकर्‍यांना बिबट्याची दोन पिल्लं आढळली होती. सुरुवातीला ही मांजरीची पिल्लं असावी असा समज गावकर्‍यांचा झाला होता. मात्र, ही पिल्लं बिबट्याची कळल्यावर गावकर्‍यांना चांगलीच धडकी भरली. गावकर्‍यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना फोन करून याची माहिती दिली. उसाच्या शेतात ही पिल्लं आढळली. ही दोन्ही पिल्ले अवघे 15 दिवस ते 20 दिवसांची आहेत. वनविभागाने या परिसरात तळ ठोकालाय. परिसरात पिल्ले आढळ्ल्याने मादी आणि नर बिबटया देखील परिसरात असल्याचा वन विभागाचा दावा आहे. या पिलांना परत त्यांच्या आईकडे कसे पाठवता येईल याचा प्रयत्न वनविभागाने सुरू केलाय. ज्या शेतात ही पिल्ले आढळली त्या शेतात वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या पिल्लांना सावधगिरीनं बाळगुन सोडुन दिले आहे. लवकरच त्यांची आई पिल्लांना सुरक्षित ठिकाणी नेईन असा विश्वास वनाधिकार्‍यांनी व्यक्त केला. दरम्यान, बिबट्याच्या वावरामुळे पारडी आणि आसपासच्या गावातील लोकांमध्ये भितीच वातावरण आहे. बिबट्याच्या भीतीने शेतात जायला देखिल गावकरी घाबरत आहेत. या आधी बिबट्याने गावातील अनेक शेळ्या, मेंढ्या, आणि कुत्र्यांनाही आपली शिकार बनवलंय. पिल्लांना परत सोडण्याएवजी या पिल्लांना पिंजर्‍यात ठेऊन त्या मादी बिबट्याला पकडायला हवे होते आणि त्यांची रवानगी इतरत्र किंवा प्राणी संग्राहलयात करायला हवी होती अशी मागणी गावकर्‍यांनी केलीये.++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/and-narayan-raney-gave-uddhav-thackeray-happy-birthday-297649.html", "date_download": "2018-11-17T01:05:12Z", "digest": "sha1:ZOMRKZV2QWKVVTDM6UX4XLORTCAHL2M7", "length": 16026, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :...आणि नारायण राणेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVIDEO :...आणि नारायण राणेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा \nआता उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्या राहुल गांधींपेक्षा माझ्या शुभेच्छा मोठ्या आहे असा राणेंनी उपरोधिक टोलाही लगावला.\nमुंबई, 27 जुलै : एकेकाळी शिवसेनेत असलेले नारायण राणे यांचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवरच प्रेम आणि उद्धव ठाकरेंवरचा राग जगजाहीर आहे. मात्र, आज नारायण राणे यांनी चक्क शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज्यभरात शिवसैनिक उद्धव ठाकरेंवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. एकेकाळी शिवसेनेत असलेल्या नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, तुमच्या सगळ्यांच्याच (पत्रकारांच्या) साक्षीने शुभेच्छा देतो असं राणेंनी आपल्या शैलीत सांगितलं. तसंच आता उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्या राहुल गांधींपेक्षा माझ्या शुभेच्छा मोठ्या आहे असा राणेंनी उपरोधिक टोलाही लगावला.\nपेच येणार नाही, सरकार मराठा आरक्षण देऊ शकते-नारायण राणे\nतसंच अलीकडे सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घ्यायला जाईल असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर राणेंनी आपल्या शैलीत टोला लगावला. अयोध्येत जातायचं तर वाराणसी यापुढे हिमालय ही आहे, भगवी वस्त्र घालून तिथं जायला हवे असा खोचक टोलाही राणेंना लगावला.\nदरम्यान, मराठा संघटनेच्या सदस्यांनी आज नारायण राणेंची भेट घेतली. या भेटीसाठी शशिकांत जगताप, बाळासाहेब शिंदेंनी हे सकल मराठा मोर्चाचे सदस्य होते. मराठा आरक्षणाबाबत राणेंसोबत संघटनेच्या सदस्यांची चर्चा झाली. आणि अनावश्यक दाखल केलेल्या केसेस मागे घेण्याची मागणीही केली. या बैठकीनंतर राणेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.\nमराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. जाळपोळ सुरू, सरकार ही आरक्षण वतीने प्रतिक्रिया देतात. आंदोलनाने हिंसक वळण घेतले ते थांबावे यासाठी मुख्यमंत्र्यांना मी भेटलो. सरकार हे आंदोलन थांबल्यास ठराविक महिन्यात करायला तयार आहे. राज्यात आंदोलन जे सुरू ते थांबावे ही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे असं राणेंनी सांगितलं.\nजातीवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्या - राज ठाकरे\nतसंच आज काही संघटनाशी बोललो. आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका आमची आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना यांना भेटून आरक्षण बाबत संघटना मागणी समोर ठेवेल असं आश्वासन राणेंनी दिलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/government-should-give-priority-to-agriculture-sector-vice-president-m-venkaiah-naidu/", "date_download": "2018-11-17T00:00:14Z", "digest": "sha1:NHI6TWY3WXSJV6IHWAP2VEZMHW6LKZ5T", "length": 9456, "nlines": 77, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषी क्षेत्राला सरकारने प्राधान्य द्यावे- उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषी क्षेत्राला सरकारने प्राधान्य द्यावे- उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू\nउत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यास प्रवृत्त करा.\nशहरी-ग्रामीण अंतर दूर करणारा सेतू लवकरात लवकर निर्माण करण्याची गरज.\nउपराष्ट्रपतींच्या हस्ते नव भारत परिषदेचे उद्घाटन\nकृषी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे व या क्षेत्राला सरकारने प्राधान्य द्यायला हवे, असे उद्गार उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी काढले. Y4D फौंडेशनने आयोजित केलेल्या नव भारत परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nआपले उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कुक्‍कुटपालन, फलोत्पादन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, दुग्धव्यवसाय असे शेतीपूरक उद्योग करण्यासाठी प्रवृत्त करावे, असेही उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला परवडणारे कर्ज व विनाबाधित वीज यांचा सहज पुरवठा झाला पाहिजे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले. ते पुढे म्हणाले, कर्जमाफी व मोफत वीज देशातल्या शेती समस्येवरचे अंतिम उपाय होऊ शकत नाहीत.\nस्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षातही देश म्हणून आपण महात्मा गांधींचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात असफल ठरलो आहोत. शहरी भागावर येणारा वाढता ताण व ग्रामीण भागाचा मागासलेपणा विकासातील विषमता दाखवतो, असे उपराष्ट्रपती म्हणाले.\nपुढील १०-१५ वर्षात देशाला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनविण्यात अडथळा यायला नको असेल तर ग्रामीण व शहरी भागातील अंतर दूर करणारा सेतू लवकरात लवकर उभा करावा लागेल. ग्रामीण भागातील लोकांच्या समृद्धतेसाठी शेतीच्या महत्वाच्या भूमिकेसह आर्थिक हालचालींचे संपन्न क्षेत्र बनायला हवे, असं विचार उपराष्ट्रापतींनी व्यक्त केला.\nविशेषतः ग्रामीण भागातील गरीबी, असाक्षरता व लिंगभेद, जातीभेद यांसारख्या सामाजिक राक्षसांपासून भारताला मुक्त करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आव्हान उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. देशाच्या प्रगतीच्यादृष्टीने २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देशातील तरुणांनी ज्ञान, कौशल्य व दृष्टीकोन यांचे योग्य मिश्रण अंगी बाणवावे, असे मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1666", "date_download": "2018-11-17T01:20:33Z", "digest": "sha1:4FL4A3BZ2RV7BUO4B3ILNRGSCD7FSPDF", "length": 8833, "nlines": 75, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "इगतपुरी तालुका | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 1892 साली भीषण दुष्काळ पसरला होता. त्या दुष्काळात नगर जिल्ह्याची मोठी हानी झाली. त्यानंतर ब्रिटिश शासनकर्त्यानी महाराष्ट्राच्या नद्यांमधील उपलब्ध पाणीसाठा व त्यासाठीचे स्रोत यासंबंधी माहिती संकलित केली. त्या ओघात गोदावरी खोर्‍याचा अभ्यास होऊन दारणा नदीवर धरण बांधण्याचे ठरले.\nनाशिक जिल्ह्यातील दारणा नदीवर नांदगाव बुद्रुक या गावाजवळ 1907 साली दारणा धरणाचे बांधकाम सुरू केले. धरण 1912 मध्ये पूर्ण झाले, तेव्हा धरणासाठी सुमारे 2738596 रूपये खर्च झाला होता. एच. एफ. बिलसाहेब हे सुपरिटेंडिंग इंजिनीयर त्या ‘स्पेशल ड्युटी’ हुद्यावर होते. त्यांनी दुष्काळ निवारणार्थ केलेल्या पाटबंधार्‍यांच्या कामांपैकी ते सर्वप्रथम केलेले काम. त्या पाणी साठ्याला बिल यांच्या नावावरून लेकबील असे नाव देण्यात आले.\nनाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कुशेगावजवळ नवरा-नवरीचा डोंगर प्रसिद्ध आहे. गिर्यारोहणासाठी लोकांना आवडेल असे ते ठिकाण आहे. ‘डोंगराच्या कुशीत वसलेले’ म्हणून त्या गावाचे नाव कुशेगाव. नाशिकहून वाडीवऱ्हे फाटा येथून वळले, की पश्चिमेकडे वीस किलोमीटर अंतरावर कुशेगाव लागते. गाडी कुशेगावला पार्क करून डोंगराच्या दिशेने पायी जावे लागते. डोंगर दुरून विलोभनीय दिसतो.\nकुशेगावाच्या उत्तरेला पूर्व-पश्चिम पसरलेली डोंगररांग आहे. त्या डोंगररांगेच्या पूर्व टोकावर दोन सुळके आहेत. ते सुळके म्हणजे जणू नवरा-नवरी जोडीने उभे आहेत असे वाटते. म्‍हणून त्या सुळक्यांना ‘नवरा-नवरी’ असे म्हटले जाते.\nनाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनाई हे ठिकाण पर्यटन आनंदासाठी अनेक दृष्टींनी परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबर गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो.\nकावनाई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे. ते तीर्थ अकरा लाख बत्तीस हजार वर्षें प्राचीन तीर्थस्थान आहे असे मानले जाते.\nत्या वेळी त्या तीर्थावर प्रथम कुंभमेळा झाला, म्हणे. कावनाई येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्‍थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, असा भाविकांचा समज आहे.\nकावनाई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर, श्री क्षेत्र कावनाई हे भारतातील चार शक्तिपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तिपीठ समजले जाते. अन्य तीन – १. कांचीपुरा, २. गुवाहाटी व ३. करंजगाव (शेगाव).\nSubscribe to इगतपुरी तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43779806", "date_download": "2018-11-17T00:37:04Z", "digest": "sha1:TWG7AE6DZ6SOMSBGZJHUAQOBOU665SYD", "length": 13032, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "मक्का मशीद स्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करणाऱ्या न्यायाधीशांचा राजीनामा - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमक्का मशीद स्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करणाऱ्या न्यायाधीशांचा राजीनामा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा 18 मे 2007ला चार मीनारनजीकच्या मक्का मशिदीत झालेल्या स्फोटात 16 लोकांचा मृत्यू झाला होता.\nहैद्राबादच्या एका कनिष्ठ न्यायालयाने 11 वर्षांपूर्वी झालेल्या मक्का मशीद स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. दुपारी हा निर्णय दिल्यानंतर संध्याकाळीच लगेचच रवींद्र रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे.\nहैद्राबादच्या बीबीसी प्रतिनिधी दीप्ती बाथिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी यांनी हाय कोर्टात राजीनामा सादर केला. त्यांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण अधिकृतपणे सांगितलेलं नाही.\nतेलंगणा ज्युडिशिअल ऑफिसर्स असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत.\nचार मीनारनजीक असलेल्या या मशिदीच्या वजूखान्यात 18 मे 2007ला झालेल्या स्फोटात 16 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर लोकांनी केलेल्या तीव्र आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या पाच लोकांचाही यात समावेश आहे.\nसुरुवातीला या स्फोटामागे हरकतुल जमात-ए-इस्लामी म्हणजेच हूजी या कट्टरवादी संघटनेचा हात असल्याची शंका घेण्यात आली होती. तसंच 50हून अधिक मुस्लीम तरुणांना ताब्यात घेण्यात आले होते.\nदृष्टिकोन : 'आजच्या आंबेडकरी विचारधारेत सर्वांना सामावून घेणारी व्यापक दृष्टी नाही\n'घर वापसी' : म्यानमारमध्ये पहिल्यांदाच परतलं रोहिंग्या कुटुंब\nआंध्र प्रदेशच्या दहशतविरोधी पथकासहीत नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी (NIA) आणि CBIने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली होती.\nपण तीन वर्षांनंतर 2010मध्ये पोलिसांनी अभिनव भारत नावाच्या संघटनेशी संबधित स्वामी असीमानंद याला अटक केली होती.\nया अटकेनंतर स्वामी असीमानंद यांनी केलेल्या एका वक्तव्याने सगळ्यांनांच अचंबित केलं होतं. स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुस्लीम युवकांप्रती सहानुभूती दर्शवित ते सगळे निष्पाप असल्याचं स्वामी म्हणाले होते.\nया प्रकरणात अटक करण्यात आलेला तरुण जागीरदार, अब्दुल नईम, मोहम्मद इमरान खान, सइद इमरान, जुनैद आणि रफीउद्दीन अहमद यांची न्यायालयाने मुक्तता केली होती.\nनंतर आंध्रप्रदेश सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाने 61 मुस्लीम तरुणांना निष्पाप असल्याचं प्रमाणपत्रही दिलं होतं.\nस्वामी असीमानंद व्यतिरिक्त अभिनव भारतचे लोकेश शर्मा, देवेंद्र गुप्ता आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं.\nयातील काही आरोपी हे समझौता एक्स्प्रेस आणि मालेगाव बाँबस्फोटाच्या घटनेतही आरोपी होते.\nअसं असलं तरी लोकेश शर्मा आणि देवेंद्र गुप्ता यांच्या विरोधात अधिक पुरावे मिळू शकले नाही, असं NIAने न्यायालयात सांगितलं.\nमशिदीचा मिस्त्री एक हिंदू होता\nभारतातील सगळ्यांत मोठं अंगण असलेली मक्का मशीद ही कुतुबशाहीच्या काळातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. चार मीनारजवळच ही मशीद उभारण्यात आली.\nसातवा कुतुबशाही राजा मोहम्मद कुतुब याने 1616-1617मध्ये या मशिदीच्या बांधकामास सुरुवात केली. इंजिनिअर फैजुल्लाह बेग यांनी या मशिदीचा आराखडा तयार केला होता.\nऔरंगजेबाने हल्ला केल्याने या मशिदीचं बांधकाम मध्येच थांबवाव लागलं.\nया मशिदीचा मिस्त्री हा एक हिंदू होता आणि त्याच्या देखरेखीखाली 8,000 मजूर याचं बांधकाम करत होते, अशी माहिती इतिहासकार देतात.\nकॉमनवेल्थ गेम्स : मनू, तेजस्विनी, साईना, मेरी कोम कशा ठरल्या भारताच्या सुपरगर्ल्स\nप्राण्यांची हाडं गोळा करणाऱ्यांवर दहशतीचं सावट\nकठुआ बलात्कार : सैन्याला मदत करणाऱ्या बकरवालांबद्दल हे माहीत आहे\n#आंबेडकरआणिमी : 'तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख मिळतेय'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nतृप्ती देसाईंचा लढा खरंच महिला हक्कांसाठी की फक्त पब्लिसिटी स्टंट\nमराठा आरक्षणाचा हा मसुदा तरी कोर्टात टिकू शकेल का\nअमेरिकेच्या दारावर पोहोचला स्थलांतरितांचा पहिला जत्था\nहे तंत्रज्ञान तुमच्याकडून काहीही वदवून घेऊ शकतं\nदिल्लीत वायू प्रदूषण वाढलं आणि त्याबरोबर सरंक्षक मास्कचा धंदाही\nवाघाच्या तीन बछड्यांच्या मृत्यू, नेमकी जबाबदारी कुणाची\nब्रेक्झिट मसुद्यावर पुन्हा वाटाघाटी नाही: युरोपीय नेत्यांची स्पष्टोक्ती\nशेख हसीना की खालिदा झिया, बांगलादेशी मतदार कुणाला निवडणार\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/283/Naka-Gade-Mazyakade.php", "date_download": "2018-11-17T01:17:42Z", "digest": "sha1:W72ZG4HBQY3VAY7TGTB4RIYXLL5BMF6Z", "length": 11131, "nlines": 152, "source_domain": "www.gadima.com", "title": "Naka Gade Mazyakade -: नका गडे माझ्याकडे : BhavGeete (Ga.Di.Madgulkar|Govind Kurwalikar|Gajanan Watve) | Marathi Song", "raw_content": "\nया वस्त्रांते विणतो कोण\nकुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nनका गडे माझ्याकडे पुन्हापुन्हा पाहू\nलाजरिच्या रोपटिला दृष्ट नका लावू\nघोटाळते पायामाजी तुरुतुरु चाल\nआडतात ओठांवरी मनातले बोल\nनका बाई माझ्यामागे नदीवरी येऊ\nपाहील ना कुणीतरी सोडा माझी वाट\nमुलुखाचे द्वाड तुम्ही निलाजरे धीट\nइतुक्यावरि हासुनिया वेड नका लावू\nमाथ्यावरी वैशाखाचे रणरणे ऊन\nछंदिफंदि डोळियांचे त्यात आगबाण\nबावरल्या हरिणीची नका पाठ घेऊ\nआदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.\nओटीत घातली मुलगी विहिणबाई\nरोम रोमी सुरंगी फुले\nसई नवल काहिसे घडले\nतुज वेड लाऊनी अपुल्या\nतुझी रे उलटी सारी तर्‍हा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/681/Rajdhani-Dhanya-Dhanawanta.php", "date_download": "2018-11-17T01:21:03Z", "digest": "sha1:LDZSOCMVW2RM2WGEI66UX7ZYKXZWADBZ", "length": 10673, "nlines": 141, "source_domain": "www.gadima.com", "title": "Rajdhani Dhanya Dhanawanta -: राजधानी धन्य धनवंत : SawalJawab (Ga.Di.Madgulkar||) | Marathi Song", "raw_content": "\nविठ्ठलाचे पायी थरारली वीट, उठला हुंदका देहुच्या वार्‍यात,तुका समाधीत चाळवला.\nसंत माळेतील मणी शेवटला,आज ओघळला एकाएकी....\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nभाई सावध व्हा - राम जोशी\nलाडे लाडे आले मी मोहना - राम जोशी\nकाय म्हणू - राम जोशी\nकाय सामना करू तुझ्याशी\nकेशवकरणी अदभूतलीला - राम जोशी\nपाण्यामधली एक अप्सरा - राम जोशी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-automatic-weather-stations-implemented-satara-maharashtra-9081", "date_download": "2018-11-17T01:14:10Z", "digest": "sha1:GT2JZWQX7NCKZFMWA3VZAIKXFE66LFLC", "length": 15600, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, automatic weather stations Implemented, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यातील स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित\nसाताऱ्यातील स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित\nशुक्रवार, 8 जून 2018\nसातारा : कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील ९१ महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून, त्याद्वारे आता पावसाचे मापन होणार आहे.\nसातारा : कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील ९१ महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून, त्याद्वारे आता पावसाचे मापन होणार आहे.\nमहसूल विभागामार्फत २००८-०९ मध्ये जिल्ह्यातील ९१ महसुली मंडळांमध्ये साधी पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यापूर्वी ही मापके तालुका स्तरावर होती. मात्र तेथे पावसाची अचूक नोंद होत नसल्याने ती पुढे मंडळ स्तरावर बसविण्यात आली. सध्या याच पर्जन्यमापकांद्वारे पावसाची नोंद होऊन त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयांना दिला जातो. त्याच्या मोजमापावरून आपत्ती निवारण निधीतून शेतकरी व नागरिकांना अतिपाऊस, पुरामुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते. जेवढ्या प्रमाणात पाऊस होईल, त्यानुसार मदतीचा मार्ग ठरत असतो.\nमात्र, ही यंत्रणा कित्येकदा बिघडलेल्या स्वरूपात असते. कोतवालांमार्फत पर्जन्याचे मोजमाप घेतले जाते. त्यातून चुकीची आकडेवारीही महसूल विभागाला प्राप्त होत असते. यावर उपाय म्हणून राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत स्वयंचलित हवामान केंद्रे (ऑटोमेटिक वेदर स्टेशन) ९१ महसूल मंडळांत कार्यान्वित करण्यात आली आहेत.\nया पावसाळ्यात त्याद्वारे पर्जन्यमापन केले जाणार आहे. यातून तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग, दिशा, आर्द्रता त्यामुळे किती पाऊस झाला, याची अचूक माहिती प्रशासनाला मिळण्यास मदत होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी सांगितले.\nबहुतांश वेळा मंडळाच्या ठिकाणी पाऊस कमी होतो; परंतु इतर गावे, वाड्यावस्त्यांवर जास्त पाऊस पडतो. त्यामुळे आपत्तीग्रस्तांना नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे अतिपाऊस होऊनही इतर गावांतील आपत्तीग्रस्तांना नुकसानभरपाई मिळत नाही, तर इतर गावांमध्ये कमी पाऊस होऊनही मंडळाच्या ठिकाणी अतिपाऊस झाल्याने त्याचा फायदा इतरांना होतो. हे टाळून योग्य आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी गावनिहाय पर्जन्यमापक यंत्रे बसविणे गरजेचे आहे.\nहवामान कृषी विभाग महसूल विभाग पाऊस प्रशासन सातारा\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8/all/page-2/", "date_download": "2018-11-17T00:12:14Z", "digest": "sha1:BTYUI7DC32B42ZSELKGH2CWT3J5WX76P", "length": 11359, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ब्रिटन- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n...आणि ब्रिटनमधला फ्रेड लॅब्राडोर बनला बदकाच्या ९ पिल्लांचा पालक\nतुम्ही निसर्गाचा चमत्कार पाहिला आहेत का मंडळी मातृत्वाची भावना फक्त जन्मदात्या आईमध्ये असते का, तर असं नाही आहे. कारण....\nमुंबईच्या 'या' एनजीओला मिळालं ब्रिटनच्या शाही लग्नाचं गिफ्ट\n#RoyalWedding : प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही विवाहाची लगीनघाई\nप्रिन्स हॅरीच्या लग्न सोहळ्याचा आनंद लुटणार मुंबईचे डबेवाले, देणार हे खास गिफ्ट\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nब्रिटन सोलर अलायन्सचा सदस्य, पंतप्रधान मोदींनी घेतली थेरेसा मे यांची भेट\nसीरियावर अमेरिकेचे हल्ले, रशिया देणार जशास तसं उत्तर\n...तर युद्धाचा भडका अटळ, रशियाचं अमेरिकेला प्रत्युत्तर\nबनारस विद्यापीठावर मराठी झेंडा , कुलगुरूपदी बी. ए. चोपडे यांची नियुक्ती\nदावोसमध्ये आज मोदींचं भाषण 'या' मुद्द्यांवर करणार भाष्य\nब्लॉग स्पेस Nov 16, 2017\nएक \"सोपा\" माणूस गेला \nटेक्नोलाॅजी Nov 3, 2017\nजगभरात व्हाॅटस्अॅप तासाभरासाठी झालं होतं बंद, आता सेवा सुरळीत\nजर्मनीत मर्कल चौथ्यांदा निवडून येणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/gachchi-teaser-launch-priya-bapat-abhay-mahajan-esakal-news-79315", "date_download": "2018-11-17T01:07:27Z", "digest": "sha1:VONI47TQDBEYBKCFXG2H7HCYNREJCBKZ", "length": 12703, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "gachchi teaser launch priya bapat abhay mahajan esakal news डिजिटल वॉर मधून झाले 'गच्ची' सिनेमाचे टीझर लाँच | eSakal", "raw_content": "\nडिजिटल वॉर मधून झाले 'गच्ची' सिनेमाचे टीझर लाँच\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nनुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर एका हटके अंदाजात टीझर लाँच करण्यात आला. नचिकेत सामंत दिग्दर्शित या सिनेमातील मुख्य कलाकार अभय महाजन आणि प्रिया बापटच्या डिजिटल वॉरमधून, 'गच्ची' चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले. या टीझरमध्ये अभय आणि प्रिया दिसत असून, गच्चीवर घडणारा हा सिनेमा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रियाचा एक वेगळा अंदाज यात पाहायला मिळतो. तसेच संपूर्ण सिनेमा याच दोघांवर आधारित असल्याची जाणीव हा टीझर पाहताना होते.\nमुंबई : 'गच्ची'... म्हणजे वाढत्या शहरीकरणातील टुमदार इमारतीवर वसलेली एक निवांत जागा. या जागेत काही घटका शांत बसून, आयुष्याचा मार्ग चोखाळता येतो. म्हणूनच तर, सुख असो वा दुख, मानवी भावभावनांना वाट करून देणारी ही 'गच्ची' प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. हीच 'गच्ची' आता सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स निर्मित 'गच्ची' हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nनुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर एका हटके अंदाजात टीझर लाँच करण्यात आला. नचिकेत सामंत दिग्दर्शित या सिनेमातील मुख्य कलाकार अभय महाजन आणि प्रिया बापटच्या डिजिटल वॉरमधून, 'गच्ची' चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले. या टीझरमध्ये अभय आणि प्रिया दिसत असून, गच्चीवर घडणारा हा सिनेमा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रियाचा एक वेगळा अंदाज यात पाहायला मिळतो. तसेच संपूर्ण सिनेमा याच दोघांवर आधारित असल्याची जाणीव हा टीझर पाहताना होते.\nया टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाचे कुतूहल अधिक वाढलेले दिसून येत आहे. योगेश विनायक जोशी लिखित गच्चीवरील ही गोष्ट नेमकी काय आहे, ही जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असेल, यात शंका नाही.\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nजिथे सागरा प्लॅस्टिक मिळते...\nसमुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्याचा ध्यास एका तरुणाने घेतला आणि पाच वर्षे प्रयोग करून त्याने समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा,...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/2808-shirdi-sai-baba-airport", "date_download": "2018-11-16T23:58:31Z", "digest": "sha1:DRVHOBBFKMGRCEBWH24DFJYEP7SLOT77", "length": 4801, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई ते शिर्डी आता फक्त 40 मिनीटांचा प्रवास - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबई ते शिर्डी आता फक्त 40 मिनीटांचा प्रवास\nजय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी\nअखेर शिर्डी विमानतळ अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर विमान वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे.\nयेत्या 1 ऑक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.\nशिर्डीहून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या काकडी गावात हे विमातळ आहे. हे विमानतळ सुरु झाल्यानंतर मुंबईहून शिर्डीला लागणारे पाच तासाचे अंतर 40 मिनिटांत पार करता येणार आहे.\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://blog.lagnachibolni.com/2016/08/15/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-17T00:07:25Z", "digest": "sha1:WIX5SZMOJXNO6JS733CVLAUO3KWZOPKQ", "length": 8283, "nlines": 65, "source_domain": "blog.lagnachibolni.com", "title": "योग्य जोडीदार कसा निवडावा ? – Lagnachi Bolni Blog", "raw_content": "\nयोग्य जोडीदार कसा निवडावा \nतसं म्हणायला गेलं तर हा प्रश्नच अवघड आहे. कोणी म्हणेल की या प्रश्नला उत्तरच नाहीये, हा तर योगायोग असतो. पण असं म्हणणे हार माण्याजोग आहे.\nजोडीदार निवडण्यासाठी आधी तुम्हाला तुम्ही स्वतः कोण आहात व जीवनातील तुमच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेणे गरजेच आहे. तुम्हाला कोण आवडते हे जितक महत्वाचं आहे, तितकच महत्वाच आहे कि तुमच्यासाठी कोण योग्य आहे. तुमच्यासाठी योग्य कोण हे तुम्ही स्वतः खूप चांगल्याप्रकारे शोधू शकाल.\nयात खालील प्रश्न तुम्हाला मदत करतील, या प्रश्नांची स्वतःशी प्रामाणिक राहून उत्तरे शोधा.\nतुमची ध्येय ठरवा .\n– तुम्हाला कोणत्या प्रकारची जीवन शैली जगायला आवडेल\n– लग्नानंतर तुम्हाला नोकरी/Business करायचाय की घर संभाळायचंय\n– नोकरी किंवा business मधील तुमची ध्येय काय आहेत तुमची आर्थिक ध्येय काय आहेत\n– तुम्हाला कुठे राहायला आवडेल, ज्या शहरात तुम्ही आहात, दुसऱ्या शहरात, भारतात किंवा भारताच्या बाहेर कुठे राहायला तुम्हाला आवडणार नाही \n– तुम्हाला एकत्र कुटुंबामध्ये रहायला आवडेल की स्वतंत्र.\n– तुम्हाला मुलं हवीत का आणि हवीत तर कधी व किती हवीत.\nयाची उत्तरे शोधून ती लिहून ठेवा किंवा पक्की लक्षात ठेवा. तुमची उत्तरे पुढील व्यक्तीला बघून कमीत कमी बदलतील याची काळजी घ्या.\nजेव्हा तुम्ही कोणा व्यक्तीस लग्नाच्याबोलणी साठी भेटता, तेव्हा या प्रश्नासाठी त्याची काय उत्तरे आहेत ते तुम्ही जाणून घेऊन, तुमचा निर्णय घेऊ शकाल.\nप्रश्न विचारतानाच किंवा पुढील व्यक्तीने उत्तर दिल्या नंतर तुम्ही तुमच उत्तर त्याना सांगणे गरजेचे आहे.\nउ.दा जर प्रश्न असा असेल की तुम्हाला एकत्र कुटुंबामध्ये रहायला आवडेल की स्वतंत्र तर तुम्ही असही विचारू शकाल की मी एकत्र कुटुंबात राहू इश्च्छितो/इश्च्छिते, तुम्हाला काय वाटते तर तुम्ही असही विचारू शकाल की मी एकत्र कुटुंबात राहू इश्च्छितो/इश्च्छिते, तुम्हाला काय वाटते प्रश्नाचा उत्तरे हो किंवा नाही मध्ये देण्यापेक्षा, सविस्तर द्यावीत. म्हणजे तुम्हाला एकत्र / स्वतंत्र कुटुंबात का राहायचे आहे\nतुमच्या पहिल्या काही भेटींमध्ये जास्तीतजास्त बोलणी आणि प्रश्न विचारल्याने निर्णय घेण्यास निष्चित मदत होते. जेव्हा तुम्ही पुढच्या व्यक्तीबरोबर या बाबतीत बोलाल तेव्हा त्या व्यक्तीलाही तुम्ही त्या व्यक्तीसाठी योग्य आहात की नाही हे समजण्यास मदत होईल.\nमुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर, मुलांच्या त्याच्याकडून अपेक्षा असतात की त्यांनी घर सांभाळावे, नोकरी करावी. परंतु ते हे विसरतात की लग्नाआधी मुलीही शिक्षण घेत असतात आणि त्यांना घरकाम आणि स्वयंपाक शिकायला तितकासा वेळ मिळालेला नसतो. जर मुलींकडून नोकरीची अपेक्षा असेल तर घरकामाच्या अपेक्षा थोड्या कमीच ठेवायला हव्यात.\nतुम्हा दोघांचे स्वभाव आणि सवयीं ही जाणून घेणे महत्वाचे आहे. आपल्या चांगल्या व वाईट सवयी जाणून घेऊन त्या एकमेकांना कळूद्या. ज्या वाईट सवयी तुम्ही सोडू शकणार नाहीत त्या पुढच्याला नक्की सांगा. ज्या तुम्ही नक्की सोडणार आहात त्या नाही सांगितल्या तरी चालू शकेल. स्वतःशी आणि पुढच्यांशी प्रामाणिक राहिलात तरच तुमच्या नात्याची वाटचाल सुखकर होईल.\nNext Next post: विवाहपुर्व समुपदेशन – महत्व आणि गरज\nविवाहपुर्व समुपदेशन – महत्व आणि गरज September 1, 2018\nयोग्य जोडीदार कसा निवडावा \nलग्नाचीबोलणी वर रजिस्टर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vikramedke.com/blog/incarnation-of-hindu-energy/", "date_download": "2018-11-17T00:08:18Z", "digest": "sha1:G7H7LUBNW5SERVRJ6ODAVA7A7EFCMJUC", "length": 19762, "nlines": 92, "source_domain": "vikramedke.com", "title": "हिंदू चैतन्याचे अवतार!! | Vikram Edke", "raw_content": "\nबाजीराव सरकारांचे सार्वजनिक व्यक्तीमत्त्व कसे होते चिमाजी अप्पा एका पत्रात लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३०), “वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्यांचे प्रयोजन आहे. घेऊन येणे”. इथे चिमाजी खरे तर रागावून लिहितायत की, राऊंनी उघडउघड पाटलाकडे कोंबड्या मागितल्या. परंतु बाजीराव असेच होते. राजकारणात कुटील, मात्र त्याव्यतिरिक्त जे मनात असेल तेच ओठांवर ठेवणारे शिपाईगडी. ते उघडपणे मांसाहार करीत. मद्यप्राशन करीत. त्याकाळी पाहायला गेलं तर दोन्हीही ब्राह्मण्याला न शोभणाऱ्या गोष्टी. परंतु तसंच पाहायचं झालं तर, हिंदुपदपातशाही हे एकच उद्दीष्ट मनी बाळगून पायाला भिंगरी बांधल्यागत देशभर ससैन्य संचार करणे तरी कुठे ब्राह्मण्यात बसते चिमाजी अप्पा एका पत्रात लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३०), “वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्यांचे प्रयोजन आहे. घेऊन येणे”. इथे चिमाजी खरे तर रागावून लिहितायत की, राऊंनी उघडउघड पाटलाकडे कोंबड्या मागितल्या. परंतु बाजीराव असेच होते. राजकारणात कुटील, मात्र त्याव्यतिरिक्त जे मनात असेल तेच ओठांवर ठेवणारे शिपाईगडी. ते उघडपणे मांसाहार करीत. मद्यप्राशन करीत. त्याकाळी पाहायला गेलं तर दोन्हीही ब्राह्मण्याला न शोभणाऱ्या गोष्टी. परंतु तसंच पाहायचं झालं तर, हिंदुपदपातशाही हे एकच उद्दीष्ट मनी बाळगून पायाला भिंगरी बांधल्यागत देशभर ससैन्य संचार करणे तरी कुठे ब्राह्मण्यात बसते बाजीरावांना जाणीव होती की, सध्याचा काळ हा धर्म-धर्म करीत बसण्याचा नाही, तर त्या धर्माचं रक्षण करण्याचा आहे. खाणे-पिणे हे गौण आहे. ज्याला सबंध समाजाला आपलंसं करायचं असतं, त्याला आपल्या घरातल्या परंपरा बाहेरही लादण्याचा अट्टाहास करुन चालत नसतं. सतत फिरतीवर असणाऱ्याने, मुलुखगिरी-शिपाईगिरी करणाऱ्याने तर खाण्याचे चोचले करुच नयेत. तिथे सोवळेपणाची अपेक्षाही मूर्खपणाची आहे. जे मिळेल ते आणि जसे मिळेल तसे खाण्याची तयारी हवी, तरच मोहीमा साधतात.\nबाजीराव असेच होते. त्यांचे सैनिकच नव्हे तर ते स्वतःसुद्धा कधीच मोहीमांवर शिदोरी नेत नसत. काय करायचेय निष्कारण ओझे भूक लागली, तर शत्रूचा मुलुख लुटून खायचं. ते साधणारे नसेल, तर मिळेल त्या गावी, मिळेल ती मीठभाकरी खायची. कित्येकदा तर हे जगज्जयी मराठी सैन्य घोड्यावरुन उतरतही नसे. कुठूनतरी कणसं आणायची. हातावरच हुरडा मळायचा. पोटात ढकलायचा. आणि वरुन पाणी मारायचं. हे जसे शिंदे, होळकर, सोमवंशी, जाधव, पवार, विंचूरकर करीत; तसाच त्यांचा लाडका पेशवाही करी भूक लागली, तर शत्रूचा मुलुख लुटून खायचं. ते साधणारे नसेल, तर मिळेल त्या गावी, मिळेल ती मीठभाकरी खायची. कित्येकदा तर हे जगज्जयी मराठी सैन्य घोड्यावरुन उतरतही नसे. कुठूनतरी कणसं आणायची. हातावरच हुरडा मळायचा. पोटात ढकलायचा. आणि वरुन पाणी मारायचं. हे जसे शिंदे, होळकर, सोमवंशी, जाधव, पवार, विंचूरकर करीत; तसाच त्यांचा लाडका पेशवाही करी सरदार, सैनिकांसोबत मोहीमा करायच्या आणि खाण्यापिण्याच्या वेळी मात्र स्वत:चं सामाजिक श्रेष्ठत्व कुरवाळायचं, असा दुटप्पीपणा बाजीरावांच्या स्वभावात नव्हता. ते आपल्या सर्व थरांतल्या सरदारांसोबत राहात. त्यांच्यासोबतच जेवत. सगळे मित्र गप्पा मारत. झोप आली तर आकाशाच्या पांघरुणाखाली फत्तराचं अंथरुण करीत ताणून देत. आपले धनी आपल्यातच मिळून मिसळून वागतात, हे जेव्हा सैन्याला दिसतं, तेव्हाच कुठे सैन्य एकजिनसी राहातं. आणि म्हणूनच पालखेडसारख्या मोहीमांमध्ये हजारों किलोमीटर्सचा प्रवास घडूनही सैनिकांपैकी कुणीच हूं की चूं केलं नाही अथवा बाजीरावांवर शंका घेतली नाही. कारण, त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत होतं की; ज्या परिस्थितीतून आपण जातोय, जे खातोय, जसं राहातोय, तसंच आपला पेशवाही राहातोय. त्याने स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा बादशाही थाट केलेला नाही. आपले भोग हेच त्याचेसुद्धा भोग आहे. मग क्षोभ कसा काय होणार सरदार, सैनिकांसोबत मोहीमा करायच्या आणि खाण्यापिण्याच्या वेळी मात्र स्वत:चं सामाजिक श्रेष्ठत्व कुरवाळायचं, असा दुटप्पीपणा बाजीरावांच्या स्वभावात नव्हता. ते आपल्या सर्व थरांतल्या सरदारांसोबत राहात. त्यांच्यासोबतच जेवत. सगळे मित्र गप्पा मारत. झोप आली तर आकाशाच्या पांघरुणाखाली फत्तराचं अंथरुण करीत ताणून देत. आपले धनी आपल्यातच मिळून मिसळून वागतात, हे जेव्हा सैन्याला दिसतं, तेव्हाच कुठे सैन्य एकजिनसी राहातं. आणि म्हणूनच पालखेडसारख्या मोहीमांमध्ये हजारों किलोमीटर्सचा प्रवास घडूनही सैनिकांपैकी कुणीच हूं की चूं केलं नाही अथवा बाजीरावांवर शंका घेतली नाही. कारण, त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत होतं की; ज्या परिस्थितीतून आपण जातोय, जे खातोय, जसं राहातोय, तसंच आपला पेशवाही राहातोय. त्याने स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा बादशाही थाट केलेला नाही. आपले भोग हेच त्याचेसुद्धा भोग आहे. मग क्षोभ कसा काय होणार हेच बाजीरावांच्या सैन्याच्या अजिंक्यतेमागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण होतं. बाजीराव सैन्यात राहून जसे थट्टामस्करी करायचे, सैन्यासोबत एकत्र बसल्यावर गाणी गायचे तसेच प्रसंगी कुणी चुकलाच तर “शिपाईगिरी कशास करता हेच बाजीरावांच्या सैन्याच्या अजिंक्यतेमागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण होतं. बाजीराव सैन्यात राहून जसे थट्टामस्करी करायचे, सैन्यासोबत एकत्र बसल्यावर गाणी गायचे तसेच प्रसंगी कुणी चुकलाच तर “शिपाईगिरी कशास करता रांडा जाले असते तर कामास येते” (मस्तानी – द. ग. गोडसे, पृ. १६२) असे अस्सल भाषेत सुनवायचेसुद्धा रांडा जाले असते तर कामास येते” (मस्तानी – द. ग. गोडसे, पृ. १६२) असे अस्सल भाषेत सुनवायचेसुद्धा त्यामुळेच सैन्याला ते जास्त आपल्यातले वाटायचे.\nस्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), “..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये” किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), “ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही” किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), “ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही” एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची.\nदुर्दैव असे की, बाजीरावांचे हे वेगळेपण, देशकालपरिस्थितीनुरुप आवश्यक असलेली वागणूक, सामाजिक स्तरावर किती जरी क्रांतिकारक असली, तरी वैयक्तिक स्तरावर त्यांना कधीच समजून घेतले गेले नाही. मित्र, सैन्य आणि मालक कायमच बाजीरावांच्या बाजूने असताना त्यांना तत्कालीन इतरांची फारशी साथ लाभल्याचे दिसून येत नाही. राऊंच्या अकाली जाण्यामागे हेदेखील कारण आहे, असे वाटते. नासिरजंगला हरवून पुण्यासही न परतता खरगोण प्रांतातील जहागिरीची व्यवस्था पाहायला बाजीराव निघाले होते. जाताना त्यांनी “मस्तानीस तिकडे पाठवून द्या” असेही चिमाजींना सांगितले होते. चिमाजींनी ते मान्य केले. नानासाहेबांना लिहिलेल्या पत्रात चिमाजी लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३३), “पुण्यास गेल्यावर तिची रवानगी त्यांजकडे करावी, आपले निमित्य वारावे, त्यांचे प्राक्तनी असेल ते होईल ऐसा विचार केला आहे”. परंतु प्रत्यक्षात मात्र मस्तानीस न पाठवता काशीबाईंनाच रावेरखेडी पाठवण्यात आले. किचन-पॉलिटिक्सचे धागे हे असे गुंतागुंतीचे होते काशीबाई येण्यापूर्वीच बाजीरावांना ताप भरला होता. त्या आल्यानंतर अवघ्या २-३ दिवसांतच बाजीराव गेले काशीबाई येण्यापूर्वीच बाजीरावांना ताप भरला होता. त्या आल्यानंतर अवघ्या २-३ दिवसांतच बाजीराव गेले इतरांचे माहिती नाही, परंतु स्वतः बाजीरावांच्या मनात अखेरपर्यंत कुणाबद्दलच किंतु नव्हता. २३ मार्च १७४० यादिवशी ते बुऱ्हाणपुराहून मातोश्री राधाबाईंना त्याच अप्पांबद्दलच्या काळजीपोटी लिहितात (रियासत, पृ. ३९५), “आपांस उष्णकाळामध्ये बाहेर जाऊ न द्यावे”.\n Incarnation of Hindu Energy, अर्थातच “हिंदुंच्या चैतन्याचा अवतार” केवढे चपखल विशेषण आहे हे. बाजीरावांचे अवघे आयुष्य अवघ्या चारच शब्दांत पकडणारे अमोघ विशेषण केवढे चपखल विशेषण आहे हे. बाजीरावांचे अवघे आयुष्य अवघ्या चारच शब्दांत पकडणारे अमोघ विशेषण खरोखर बाजीराव हे हिंदूंच्या चैतन्याचे अवतारच तर होते खरोखर बाजीराव हे हिंदूंच्या चैतन्याचे अवतारच तर होते त्यांनी आमची मरगळ झटकून टाकली व आम्हांला स्वाभिमान शिकवला. हिंदुपदपातशाहीची कल्पना आमच्या मनांत ठाम केली. छत्रसालसारख्या दूरदेशीच्या राजाला मदत करुन “हिंदू तेवढा एक” हा संदेश आपल्या कृतीतून दिला. स्वराज्याचे साम्राज्य केले. आणि हे सारे करताना, वैयक्तिक ऐषाराम, सुखदुःख, तहान-भूक यांची काडीमात्रही पर्वा केली नाही. स्वार्थ नेहमीच दुय्यम मानला. अवघे ४० वर्षांचे आयुष्य. त्यात अवघ्या २०व्या वर्षी पडलेली पेशवाईची अवघड जबाबदारी. केवळ २०च वर्षांत स्वराज्याचा चारही बाजूंनी अतोनात विस्तार करण्याचे कर्तृत्व. त्यासाठी अथकपणे लढलेल्या सलग ४१ लढाया आणि सर्वच्या सर्व लढायांमध्ये अजिंक्यपद त्यांनी आमची मरगळ झटकून टाकली व आम्हांला स्वाभिमान शिकवला. हिंदुपदपातशाहीची कल्पना आमच्या मनांत ठाम केली. छत्रसालसारख्या दूरदेशीच्या राजाला मदत करुन “हिंदू तेवढा एक” हा संदेश आपल्या कृतीतून दिला. स्वराज्याचे साम्राज्य केले. आणि हे सारे करताना, वैयक्तिक ऐषाराम, सुखदुःख, तहान-भूक यांची काडीमात्रही पर्वा केली नाही. स्वार्थ नेहमीच दुय्यम मानला. अवघे ४० वर्षांचे आयुष्य. त्यात अवघ्या २०व्या वर्षी पडलेली पेशवाईची अवघड जबाबदारी. केवळ २०च वर्षांत स्वराज्याचा चारही बाजूंनी अतोनात विस्तार करण्याचे कर्तृत्व. त्यासाठी अथकपणे लढलेल्या सलग ४१ लढाया आणि सर्वच्या सर्व लढायांमध्ये अजिंक्यपद खरोखर तो एक झंझावातच होता. आमच्या फाटक्या झोळीत कधीच न मावणारा झंझावात. म्हणूनच आम्ही त्याला कधीच गवसणी घालू शकलो नाही. तो आला, कर्तव्य केले आणि वै. शु. १३, अर्थात २८ एप्रिल १७४० यादिवशी निजधामी निघूनसुद्धा गेला, आज नाही तर काहीशे वर्षांनी तरी आपले कर्तृत्व ह्या निद्रिस्त हिंदुसमाजास समजेल, ह्या खात्रीने\n— © विक्रम श्रीराम एडके\n*लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.\n(लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)\n← बाजीराव एकटेच समर्थ आहेत\nसावरकरांचे सामाजिक कार्य : एक वस्तुनिष्ठ आकलन →\nमुकम्मल ग़ज़ल : ९६ October 5, 2018\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम October 3, 2018\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण September 26, 2018\nआठवणींच्या गल्लीबोळांतून August 23, 2018\nमुकम्मल ग़ज़ल : ९६\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-traders-will-have-pay-money-till-april-30-7637", "date_download": "2018-11-17T01:23:27Z", "digest": "sha1:Y6OCQ6HQKP63WNY35262OOCK7YT3YPN6", "length": 13934, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The traders will have to pay the money till April 30 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३० एप्रिलपर्यंत देणार\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३० एप्रिलपर्यंत देणार\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nयेवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये विकलेल्या कांद्याचे पैसे न दिल्याने येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोषण शनिवारी (ता.२१) दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. ३० एप्रिलपर्यंत पैसे मिळवून देण्याचे लेखी आश्वासन बाजार समितीच्या वतीने देण्यात आल्यावर शेतकऱ्यांनी सायंकाळी उपोषण सोडले.\nयेवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये विकलेल्या कांद्याचे पैसे न दिल्याने येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोषण शनिवारी (ता.२१) दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. ३० एप्रिलपर्यंत पैसे मिळवून देण्याचे लेखी आश्वासन बाजार समितीच्या वतीने देण्यात आल्यावर शेतकऱ्यांनी सायंकाळी उपोषण सोडले.\nपालकमंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याने यावर तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले. अंदरसूल उपबाजार आवारात शेतकऱ्यांनी डिसेंबर, जानेवारीत विक्री केलेल्या कांद्याचे पैसे राजेंद्र धुमाळ व दत्तात्रय पैठणकर यांनी ४५ वर शेतकऱ्यांचे ५० लाख रुपये थकवले आहेत. या शेतकऱ्यांना दिलेले धनादेश वठले नाहीत, नंतर पैशांची मागणी केल्यावर हे व्यापारी उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला होता.\nबाजार समिती agriculture market committee गिरीश महाजन व्यापार\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/7830", "date_download": "2018-11-17T01:08:02Z", "digest": "sha1:AZR2MPILLOPJNFZKWD4KKKMMCBO5MYHT", "length": 13841, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, guava plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपेरू लागवड कशी करावी\nपेरू लागवड कशी करावी\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nपेरू लागवड कशी करावी\nपेरू लागवड कशी करावी\nउद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी.\nपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी.\nलागवडीसाठी ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि १ किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.\nउत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरूझाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा झाडे फार वाढून त्यांची दाटी झालेली असते. अशा झाडांची बहरापूर्वी छाटणी करून प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा बेताने त्याचा आकार ठेवावा, त्यामुळे झाडावर नवीन फुटवा येऊन चांगले उत्पन्न येऊ शकते, तसेच बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग-कीडदेखील कमी येते. छाटणी करताना जमिनीलगतच्या फांद्या छाटणेदेखील महत्त्वाचे आहे.\nसंपर्क : ०२४२६- २४३२४७\nउद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/7780-google-celebrates-teachers-day-with-a-cute-doodle", "date_download": "2018-11-17T00:20:53Z", "digest": "sha1:J5KR2ORAORNHRZFJ5QZCFPTOW25LGULS", "length": 6313, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शिक्षक दिनानिमित्त गुगलने बनवले एक सुंदर डूडल... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशिक्षक दिनानिमित्त गुगलने बनवले एक सुंदर डूडल...\nशिक्षक दिनानिमित्त गुगलने सुद्धा डुडल बनवले आहे. देशभरात विविध प्रकारे शिक्षक दिन साजरा केला जातो.\nगुगलने देखील या खास दिनानिमित्तच्या आनंदात आपला सहभाग डुडललच्या माध्यमातून दाखवला आहे. भारतामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त 5 संप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती तर दुसरे राष्ट्रपती होते.\nगुगलचे लोगो G विश्वाच्या रूपात तयार केले गेले आहे, जे रोमिंगमध्ये फिरत असते. जगभरात फिरून थांबल्यानंतर तो चष्मा लावून एखाद्या शिक्षकाप्रमाणे दिसतो. यानंतर, त्याच्यामधून वेगवेगळे फुगे बाहेर येतात, जे गणित, रसायनशास्त्र, अंतरिक्ष विज्ञान, संगीत आणि खेळ बघत संकेत देत आहे.\nमोहम्मद रफींना गुगलची मानवंदना\nप्रजासत्ताक दिनी गूगलकडून डूडलच्या माध्यमातून भारताचा सन्मान\nगुगलने साजरा केला धुळवडीचा आनंदोत्सव\nगुगलने स्त्री शक्तीचा केला सन्मान, डुडलच्या माध्यमातून मानवंदना\nचिपको आंदोलनाला 45 वर्षे पूर्ण, डूडलने दिल्या शुभेच्छा\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Illegal-tree-break-Action-on-guilty/", "date_download": "2018-11-17T00:49:35Z", "digest": "sha1:FD52VPZ3KYDJH36CWLLWL3OUCOA5I4XO", "length": 7088, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापौरांच्या प्रभागात ग्रीन सिटीला हरताळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › महापौरांच्या प्रभागात ग्रीन सिटीला हरताळ\nमहापौरांच्या प्रभागात ग्रीन सिटीला हरताळ\nमहापौर रंजना भानसी यांच्या प्रभागात असलेल्या महाराष्ट्र ट्युबरक्युलॉसिस (टीबी) सॅनेटोरियमच्या आवारात असलेली जवळपास 21 काटेरी बाभळीच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वृक्षतोड झाली आहे. त्याठिकाणापासून हाकेच्या अंतरावर महापौरांचे सहयोगी नगरसेवक राहतात त्यांना देखील बेकायदेशीर वृक्षतोड दिसली नाही का असा प्रश्‍न वृक्षप्रेमींनी उपस्थित केला आहे. महापौर आणि आयुक्त या बेकायदेशीर वृक्षतोड करणार्‍या दोषींवर काय कारवाई करणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.\nम्हसरूळ परिसरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये असलेल्या महाराष्ट्र ट्युबरक्युलॉसिस (टीबी) सॅनेटोरियमच्या आवारात असलेली जवळपास 21 काटेरी बाभळीची झाडे मनपाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या तोडण्यात आली आहेत. याबाबत वृक्षप्रेमी असलेल्या दीपक जाधव यांना स्थानिक नागरिकांनी फोन करून वृक्षतोड होत असल्याची माहिती दिली होती.\nत्यानंतर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्यांना जवळपास 21 काटेरी बाभळीची झाडे तोडण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत जाधव यांनी मनपा अधिकार्‍यांना फोन करून घटनेची माहिती देत मनपाच्या ऑनलाइन अ‍ॅपवर तक्रार देखील नोंदविली. मात्र, पुढे कोणतीच कारवाई न झाल्याने रविवारी (दि.4) पुन्हा याठिकाणी असलेल्या झाडांचे बुंधे जमिनीतून काढण्यासाठी जेसीबी आणला गेल्याची माहिती पुन्हा नागरिकांनी जाधव यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून झाडाचे बुंधे काढण्याचे काम थांबविले. याबाबत मनपाचे उद्यान निरीक्षक वसंत ढुमसे यांना फोन केला असता त्यांनी आम्हाला माहिती मिळाली असून, नोटीस देण्याची कारवाई करीत असल्याचे मोघम उत्तर दिले.\nविशेष म्हणजे झाडे तोडली गेली असल्याने याबाबत थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे गरजेचे असताना महापालिकेकडून नोटीस देण्याचे सोपस्कार पार पाडले जात असल्याने याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिकार्‍यांवर लोकप्रतिनिधींचा दबाव असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत महापौर रंजना भानसी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे काय कारवाई करणार याकडे नाशिकच्या जनतेचे लक्ष लागले आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-Kedar-Deshmukh-National-futwholi-selection/", "date_download": "2018-11-17T00:30:42Z", "digest": "sha1:DA6Y2QEX6X27HHPCESTSLB5TGLWIPBTH", "length": 5195, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारचा केदार देशमुख राष्ट्रीय फुटव्हॉली स्पर्धेत चमकला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारचा केदार देशमुख राष्ट्रीय फुटव्हॉली स्पर्धेत चमकला\nसातारचा केदार देशमुख राष्ट्रीय फुटव्हॉली स्पर्धेत चमकला\nकेरळ येथील कोयकँड बीचवर झालेल्या राष्ट्रीय फुटव्हॉली चॅम्पियनशिप स्पर्धेत कळंबे ता. सातारा येथील केदार राजकुमार देशमुख या डायस युनायटेड स्पोर्ट क्लबच्या खेळाडूने मुंबई उपनगर विभागातून चमकदार कामगिरी केली असून त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. सहाव्या राष्ट्रीय फुटव्हॅाली स्पर्धेत देशातून अनेक राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. केरळच्या सुमद्र किनारी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाजी मारली. प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू क्याजेटन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने दुसरा क्रमांक मिळवला. यामध्ये संकेत जायजोडे, सुरज टेमकल, पृथ्वीराज चव्हाण, श्रेयस कुडाळे, आर्यन आडीवरेकर, सौरभ सूर्यवंशी, दिगंबर खरात, लोणारी या दहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.\nयामध्ये सातारच्या केदार देशमुख यांची निवड झाली आहे. जागतिक पातळीवर महाराष्ट्र संघाला 25 वे रँकींग मिळाले आहे. प्रशिक्षक डायस यांचे मार्गदर्शन व खेळाडुंचे परिश्रम यामुळे हे यश मिळाले असून सातार्‍यातील खेळाडूंना आता राष्ट्रीय स्तरावर चकमकण्याची संधी मिळाली आहे. या यशस्वी कामगिरी बद्दल खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ शिवेंद्रराजे भोसले, रेल्वेचे वरिष्ठ तिकीट तपासणीस प्रेमानंद जगताप-सायगावकर, पं स. सदस्या सौ सरिता इंदलकर, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी लक्ष्मण माने व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/one-arrested-from-mobile-shooting-Doing-it-in-karad/", "date_download": "2018-11-17T00:17:53Z", "digest": "sha1:B2SJK2UD52YLR4QLJ6VYMG2AGAVF6MTZ", "length": 4010, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोबाईलमध्ये चित्रीकरण करणारा पोलिसांच्या ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मोबाईलमध्ये चित्रीकरण करणारा पोलिसांच्या ताब्यात\nमोबाईलमध्ये चित्रीकरण करणारा पोलिसांच्या ताब्यात\nएसटीमध्ये पाठीमागे बसून महिलेचे मोबाईलमध्यक चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी कोल्हापूर ते कराड दरम्यान संबंधिताचा हा प्रकार सुरू होता. ही बाब एसटीतील काही युवकांच्या लक्षात येताच त्यांनी महिला वाहकाच्या मदतीने संबंधितास कराड पोलिसांच्या ताब्यात दिले.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर-भोर एसटी कोल्हापूरमधून कराडकडे येत होती. या एसटीमध्ये कराड, सातारा तसेच पुढे जाणारे प्रवाशी बसले होते. एसटीत एका दाम्पत्याच्या पाठीमागील सीटवर संबधीत आरोपी बसला होता. प्रवासात समोरील सीटवर बसलेल्या महिलेची झोप लागल्याचे लक्षात येताच त्याने आपल्याजवळील मोबाईलव्दारे महिलेचे चित्रीकरण सुरु केले. चित्रीकरण करत असताना त्याने मोबाईलवर रुमाल झाकला होता. ही गोष्‍ट इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्‍यांनी या व्यक्‍तिला पोलिसांच्या ताब्‍यात दिले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/sugarcane-crushing-started-from-20th-of-october/", "date_download": "2018-11-17T00:00:47Z", "digest": "sha1:JQ25DTNTS4KDYGUYEW5M4OBQTVK52JIQ", "length": 10379, "nlines": 77, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "ऊस गाळप २० ऑक्टोबरपासून सुरु", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nऊस गाळप २० ऑक्टोबरपासून सुरु\nमुंबई: राज्यातील ऊस गाळप हंगाम 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून, साखर संघ व विस्मा यांच्या सामाईक शिफारसींबाबत सर्व स्तरावर आढावा घेऊन त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.\nऊस गाळप आढावा व हंगाम नियोजन या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची गाळप हंगाम 2018-19 बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सहकारमंत्री सुभाष देशमुख, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा खासदार संजयकाका पाटील, खासदार विजयसिंह मोहिते पाटील तसेच साखर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.\nसाखर संघाच्या शिफारशी तसेच वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) आणि राज्य सहकारी बँकेच्या शिफारशींबाबत केंद्र सरकारचे धोरण व इतर संबंधित घटकांशी चर्चा करुन आढावा घेऊन लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nसाखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी राज्यातील साखर उद्योगासंदर्भात सविस्तर माहिती दिली. गतवर्षी संपूर्ण देशात 321.03 लाख टन साखर उत्पादन झाले असून त्यात महाराष्ट्राचा वाटा 107.10 लाख टन आहेत. गाळप हंगाम 2018-19 साठी जाहीर एफआरपी दर हा 10 टक्के बेसिक साखर उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल 275 रुपये असून 10 टक्क्यांपुढे 0.1 टक्के उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल 2.75 रुपये आहे. तसेच 10 टक्क्यांपेक्षा कमी आणि 9.50 टक्क्यांपेक्षा जास्त उतारा असेल तर 0.1 टक्क्यासाठी 2.75 रुपये प्रती क्विंटल व 9.50 किंवा त्यापेक्षा कमी उतारा असल्यास प्रती क्विंटल 261.25 रुपये केंद्र शासनाने 20 जुलै 2018 च्या अधिसूचनेनुसार जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंबंधित बातमी वाचण्यासाठी: महाराष्ट्रात यंदा ऊस गाळप 1 ऑक्टोबर पासून\nत्याचप्रमाणे इसेंन्शिअल कमोडिटीज ॲक्ट 1955 अंतर्गत शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार साखर दर निश्चिती 2900 रुपये क्विंटल अशी केंद्र शासनाने ठेवली व साखरेवर जीएसटी 5 टक्के ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.\nया बैठकीत आमदार सर्वश्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आवाडे यांनी साखर संघाच्या विविध मागण्या मांडल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सहकार विभागाचे सचिव आभा शुक्ला, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/villages-rajapur-are-dependent-rajapur-back-water-40170", "date_download": "2018-11-17T00:47:39Z", "digest": "sha1:MJLKR6AABLTTBW24AAXJWZ7KUEIBL45B", "length": 13937, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Villages in Rajapur are dependent on Rajapur Back water बॅक वॉटरअभावी 22 गावांना टंचाईच्या झळा | eSakal", "raw_content": "\nबॅक वॉटरअभावी 22 गावांना टंचाईच्या झळा\nशनिवार, 15 एप्रिल 2017\nजयसिंगपूर : राजापूर (ता. शिरोळ) येथील बंधाऱ्यातील बॅक वॉटरवर शिरोळ, धरणगुत्ती, नांदणी, हरोली, आगर, कोंडीग्रे, जांभळी गावांच्या पिण्याच्या व शेतीचे पाणी अवलंबून आहे. बंधाऱ्यातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात ठेवण्याची मागणी धरणगुत्ती ग्रामपंचायतीने सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली.\nजयसिंगपूर : राजापूर (ता. शिरोळ) येथील बंधाऱ्यातील बॅक वॉटरवर शिरोळ, धरणगुत्ती, नांदणी, हरोली, आगर, कोंडीग्रे, जांभळी गावांच्या पिण्याच्या व शेतीचे पाणी अवलंबून आहे. बंधाऱ्यातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात ठेवण्याची मागणी धरणगुत्ती ग्रामपंचायतीने सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली.\nधरणगुत्तीसह नांदणी व हरोली या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी तर शिरोळ, आगर, कोंडीग्रे, जांभळी गावांना शेतीसाठी पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा होत असतो. हा पाणी पुरवठा पंचगंगा नदीतून होत असला तरी पावसाळा वगळता या पाणी पुरवठा योजनांना कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातील बॅक वॉटरचे पाणी उपलब्ध होते. पंचगंगा नदीचे पाणी प्रदुषीत असून, उन्हाळ्यात पंचगंगेचा प्रवाह खंडीत असतो. राजापूर बंधाऱ्यातील बॅक वॉटरमुळे या गावांना पाणी मिळू शकते. सध्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावल्याने या गावांना दुषीत पाणी प्यावे लागत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nशेतीला पाणी मिळू शकत नसल्याने पिकेही अडचणीत आहेत. प्रदुषीत पाण्यामुळे पशूधनही संकटात आहेत. पंचगंगेचा प्रवाह सध्या सतत खंडीत होत आहे. राजापूर बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही खालावत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. बंधाऱ्यातील बरग्यांना गळती लागल्याने लाखो लिटर पाणी बंधाऱ्यातून जात आहे. यामुळे बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या 22 गावांना हक्काच्या पाण्यापासून वंचीत राहण्याची वेळ आली आहे. गतवर्षी बंधाऱ्यातील पाण्याची योग्य पातळी राखली नसल्याने अनेक समस्या उदभवल्या होत्या. तोच प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी बरग्यांना लागलेली गळती काढून पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज आहे. योग्य पातळी राखून या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी निवेदनात केली आहे.\nकार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी सांगली पाटबंधारे विभाग सांगली व शाखाधिकारी पाटबंधारे विभागा नृसिंहवाडी शाखा यांना निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत.\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\nतुळजापूर - तालुक्‍यातील मंगरूळ येथील सुभाष नामदेव लबडे (वय 55) या शेतकऱ्याने शुक्रवारी (ता. 16) सकाळी अकराच्या सुमारास शेतात विष घेऊन आत्महत्या केली...\nइथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा\nइथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा नागपूर : उसाला सर्वाधिक पाणी लागते. त्याच्यापासून इथेनॉलची निर्मिती मूर्खपणा असल्याची टीका अर्थतज्ज्ञ व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vikramedke.com/blog/geralds-game-review-by-vikram-edke/", "date_download": "2018-11-17T00:08:32Z", "digest": "sha1:GZ5JJAQUMR2NEB6ZOISGRFQYUWQOSW5M", "length": 12957, "nlines": 90, "source_domain": "vikramedke.com", "title": "मनोव्यापारांचा गूढ खेळ – जेराल्ड्स गेम | Vikram Edke", "raw_content": "\nमनोव्यापारांचा गूढ खेळ – जेराल्ड्स गेम\nजेसी (कार्ला गुगिनो) आणि जेराल्ड (ब्रुस ग्रीनवूड) सप्ताहांत साजरा करण्यासाठी त्यांच्या अलाबामातील नदीकाठच्या घरी जातात. एकत्र वेळ घालवणं, मजा करणं आणि त्यायोगे आपलं रुक्ष होत चाललेलं वैवाहिक जीवन वाचवणं, हा त्यांचा हेतू असतो. परंतु जेराल्डची मजेची कल्पना जरा वेगळीच असते. प्रवासाला निघतानाच त्याने सोबत खरोखरीच्या हातकड्या घेतलेल्या असतात. तो जेसीला त्या हातकड्यांनी पलंगाला जखडून ठेवतो. आणि त्याची रेप फँटसी पूर्ण करण्यात तिला भाग घ्यायला लावतो. जेसीला ही कल्पना मनापासून आवडलेली नाहीये. परंतु ती तरीही प्रयत्न करते. तिला त्या प्रकाराची क्षणोक्षणी शिसारी येऊ लागते. ती जेराल्डला सोड म्हणते. आणि मी नाही सोडलं तर, जेराल्ड उत्तरतो. जेसी घाबरते. जेसी आणि जेराल्डच्या वयात बरंच अंतर आहे. तो तिच्यापेक्षा खूप मोठा, अगदी म्हातारा म्हणावा, असा आहे. परफॉर्म करता यावं म्हणून तो व्हायाग्रा घेतो, एक नव्हे दोन जेसी बांधलेल्या अवस्थेत आहे. तो तिच्या असहकार्यामुळे तिच्याशी वाद घालतोय. अचानक त्याला ह्रदयविकाराचा झटका येतो. आणि जेराल्ड मरतो जेसी बांधलेल्या अवस्थेत आहे. तो तिच्या असहकार्यामुळे तिच्याशी वाद घालतोय. अचानक त्याला ह्रदयविकाराचा झटका येतो. आणि जेराल्ड मरतो आता आजूबाजूला दूरदूरपर्यंत मनुष्यवस्ती नाही. नोकरचाकर किमान दोन-तीन दिवस तरी फिरकणार नाहीयेत. किमान आता आजूबाजूला दूरदूरपर्यंत मनुष्यवस्ती नाही. नोकरचाकर किमान दोन-तीन दिवस तरी फिरकणार नाहीयेत. किमान आणि जेसी त्या भल्यामोठ्या घरात एकटीच, जखडलेली आहे\nवरवर पाहाता “जेराल्ड्स गेम” हा सर्व्हायवल स्टोरी वाटू शकतो. नव्हे, त्याच्या या अश्या पार्श्वभूमीमुळे तो वाटतोच. परंतु चित्रपट पाहिल्यावर कळतं की, हा एक अतिशय गहिरा असा सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे यात सर्व्हायवल दुय्यम आहे. प्राप्त परिस्थितीत सत्य आणि आभास यांचा मेळ राखणे, मनाचा समतोल राखणे ही जेसीची प्राथमिकता आहे. जवळच नवऱ्याचे प्रेत पडलेले आहे. घराजवळ पोहोचताना जेसीने एका भटक्या कुत्र्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता, जेराल्डने तिला रोखले होते. तो कुत्रा आता उघड्या दारातून आत आलाय. जेसी एकटी असूनही एकटी नाहीये. तिच्या सोबतीला तिचे अंतरात्मे आहेत. एक सोडून दोन यात सर्व्हायवल दुय्यम आहे. प्राप्त परिस्थितीत सत्य आणि आभास यांचा मेळ राखणे, मनाचा समतोल राखणे ही जेसीची प्राथमिकता आहे. जवळच नवऱ्याचे प्रेत पडलेले आहे. घराजवळ पोहोचताना जेसीने एका भटक्या कुत्र्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता, जेराल्डने तिला रोखले होते. तो कुत्रा आता उघड्या दारातून आत आलाय. जेसी एकटी असूनही एकटी नाहीये. तिच्या सोबतीला तिचे अंतरात्मे आहेत. एक सोडून दोन एक जेराल्डचं प्रतिनिधित्व करतोय तर एक जेसीचं. त्या दोघांच्या कल्लोळात जेसी अडकलीये, त्या साखळ्यांपेक्षाही घट्ट. पण या साखळ्या तरी खऱ्या आहेत का एक जेराल्डचं प्रतिनिधित्व करतोय तर एक जेसीचं. त्या दोघांच्या कल्लोळात जेसी अडकलीये, त्या साखळ्यांपेक्षाही घट्ट. पण या साखळ्या तरी खऱ्या आहेत का की प्रतीकात्मक आहेत जेसीला त्या दोघांच्या (की तिघांच्या) संवादातून अश्याच अजून एका प्रसंगातल्या साखळ्या आठवू लागतात. कधीच, कुणालाच न सांगितलेली रहस्यं उचंबळून, उसळून वर येऊ लागतात. त्या एकाकी घरातल्या संध्याछाया अजूनच गडद होत जातात.\n“जेराल्ड्स गेम”चं वेगळेपण काय आहे माहितीये तो जरासुद्धा सस्पेंस राखण्याचा प्रयत्न करत नाही. किंबहूना कुठे फार सस्पेस राहिल असं वाटू लागलं, तर पात्रांच्या संवादातून लगेच स्पष्टिकरणच देऊन टाकतो. हा खरं तर हॉरर चित्रपटांसाठी दोष मानला जातो. परंतु इथे तो चित्रपटाच्या बाजूने अभूतपूर्व काम करतो. बोललेल्या, संकेत केलेल्या त्या भयावह घटना कधी होतील याची आपण नकळत वाट पाहू लागतो आणि त्याचवेळी त्या होऊ नयेत म्हणून मनोमन प्रार्थनासुद्धा करू लागतो तो जरासुद्धा सस्पेंस राखण्याचा प्रयत्न करत नाही. किंबहूना कुठे फार सस्पेस राहिल असं वाटू लागलं, तर पात्रांच्या संवादातून लगेच स्पष्टिकरणच देऊन टाकतो. हा खरं तर हॉरर चित्रपटांसाठी दोष मानला जातो. परंतु इथे तो चित्रपटाच्या बाजूने अभूतपूर्व काम करतो. बोललेल्या, संकेत केलेल्या त्या भयावह घटना कधी होतील याची आपण नकळत वाट पाहू लागतो आणि त्याचवेळी त्या होऊ नयेत म्हणून मनोमन प्रार्थनासुद्धा करू लागतो स्टिफन किंग माझा अतिशय आवडता लेखक. सूक्ष्म, छोटछोट्या, वरवर साध्यासुध्या भासणाऱ्या गोष्टींमधून ताण निर्माण करण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. त्याच्याच, त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाने हा आत्मा बरोब्बर पकडलाय\nहा चित्रपट त्याच्या पार्श्वभूमीमुळे “रागिणी एमएमएस”सारखा असेल की काय, अशी कुणाला शंका येऊ शकते. किंबहूना मला सुद्धा ती आली होती. परंतु हा चित्रपट इतका जास्त गहिरा आहे की, त्याच्यापुढे “रागिणी एमएमएस” नुसता भडक आणि बटबटीतच नाही तर अक्षरशः लहान पोरांचा खेळ वाटतो. “जेराल्ड्स गेम”मध्ये सांकेतिकतेचा मुक्तहस्ते वापर केलाय. विशेषतः ग्रहणाच्या. सस्पेंस कमीत कमी असूनही तो एका क्षणासाठीसुद्धा उत्कंठा कमी करत नाही. सरधोपट हॉरर अथवा थ्रिलरसारखे यात जम्प-स्केअर्स नसूनही तो सातत्याने धक्के देत राहातो. नैतिकता-अनैतिकतेचे प्रश्न उपस्थित करत राहातो. एक गंमत सांगतो, चित्रपटातली दोन्ही प्रमुख पात्रे, जेराल्ड आणि जेसी यांचे लग्न तुटण्याइतपत ताणलेले आहे. मी मूळ कादंबरी वाचलेली नाही. परंतु ही बाब स्थापित करण्यासाठी कदाचित कादंबरीत काही पानेसुद्धा खर्ची पडू शकतात. चित्रपट ही बाब एकाच वाक्यात स्थापित करतो. ही चित्रपट माध्यमाची असीम शक्ती आहे. तितकेच ते माईक फ्लॅनॅगन या दिग्दर्शकाचे कौशल्यसुद्धा आहे. कार्ला गुगिनोने अक्षरशः करिअर डिफाईनिंग म्हणावे असे जबरदस्त काम केलेय. ब्रुस ग्रीनवूडसुद्धा कमालच. हा छोटासा, कमी बजेट असलेला, बहुतांशी एकाच खोलीत घडणारा चित्रपट नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलाय. नेटफ्लिक्सवर सहज मिळेल. हॉरर, थ्रिलर वगैरे जॉनर्समध्येसुद्धा काहीतरी वेगळं पाहू इच्छित असाल, तर “जेराल्ड्स गेम” बेस्ट चॉईस आहे\n— © विक्रम श्रीराम एडके.\nमुकम्मल ग़ज़ल : ९६ October 5, 2018\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम October 3, 2018\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण September 26, 2018\nआठवणींच्या गल्लीबोळांतून August 23, 2018\nमुकम्मल ग़ज़ल : ९६\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/video/7582-enigma2018-poddar-college-festival", "date_download": "2018-11-17T00:57:52Z", "digest": "sha1:USPTFIZUTSYZK3J6TIFQHEPBITAWB6QU", "length": 4871, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "ENIGMA2018: पोद्दार काॅलेजमधील युथ फेस्टिवलची धूम - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nENIGMA2018: पोद्दार काॅलेजमधील युथ फेस्टिवलची धूम\nसाईभक्तांसाठी रामनवमी म्हणजे पर्वणीच\nन्यूयॉर्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक\nदिवाळी पहाट... गाण्यांचा फराळ...\nपोद्दार कॉलेजच्या 'एनिग्मा एक्सपेड 2018' कॉलेज फेस्टची धमाकेदार 'स्टार्ट'\nरुईया कॉलेजमध्ये सेलिब्रेट करण्यात आला रोझ डे\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/ravi-shankar-prasad-warns-facebook-regarding-data-theft-285169.html", "date_download": "2018-11-17T00:12:55Z", "digest": "sha1:4VD7PWPQ3ALHAPEWYSNMSG6ADHPQQZPN", "length": 13956, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खबरदार!, भारतीयांचा फेसबुकवरचा डेटा चोरला तर..,रवीशंकर प्रसाद फेसबुकवर भडकले", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n, भारतीयांचा फेसबुकवरचा डेटा चोरला तर..,रवीशंकर प्रसाद फेसबुकवर भडकले\nसध्या जगभर फेसबुकवरून सामान्यांच्या माहितीची, डेटाची चोरी होऊन त्यांचा गैरवापर होत असतानाच भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे\n21 मार्च: भारतीय लोकांची कुठली ही माहिती फेसबुकवरून चोरी केल्याचं खपवून घेतलं जाणार नाही, वेळ पडल्यास आपण फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गला ही समन्स पाठवण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी सक्त ताकीदच भारताचे कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी फेसबुकला दिलीये.\nसध्या जगभर फेसबुकवरून सामान्यांच्या माहितीची, डेटाची चोरी होऊन त्यांचा गैरवापर होत असतानाच भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.\nभारतात 20 कोटीहून अधिक फेसबुक युजर्स आहेत. या सर्वांची माहिती, डेटा राजकारणासाठी देशाबाहेर फेसबुक मार्फत नेला जाण्याचा धोका आता निर्माण झाला आहे. यामुळे भारताच्या निवडणुकाही प्रभावित होऊ शकतात. 2016 साली अमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा चोरी झाल्याचे उघड झाले आहे. तसंच या डेटाचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होतोय.\nपुढच्या वर्षी भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने ही भूमिका घेतली आहे. आपण माध्यम स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतो पण चोरीचे नाही असंही यावेळी प्रसाद यांनी सांगितलं. तसंच या भारतातून लपून छपून होणाऱ्या डेटा चोरी मागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोपही प्रसाद यांनी केला.\nआता या पार्श्वभूमीवर काँग्रेस काय भूमिका घेत आणि फेसबुक काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/politics/all/page-7/", "date_download": "2018-11-17T00:57:02Z", "digest": "sha1:OE4RMDGFWH3ZUYVEDHOUGMTMW4672GYO", "length": 10806, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Politics- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n'हा खूप मोठा बदल आहे'\nमहाराष्ट्र Mar 3, 2018\n मुलानेच घातली नारायण राणेंना गळ\n'राजकीय नेत्यांची होळी साजरी'\nराजकीय नेते ना देव आहेत ना कायद्यापेक्षा मोठे, हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं\nकमल हासनचं राजकारण रजनीकांतपेक्षा वेगळं कसं\nखलिस्तान चळवळीला कॅनेडाचा पाठिंबा नाही-जस्टिन ट्रुडेव्हू\n'राजकारण एक सुंदर विषय'\n'पद्मावत' हिंसाचार हे तर मोदींचं पकोडा पॉलिटिक्स- ओवैसी\nमहाराष्ट्र Jan 23, 2018\nआठवलेंची हिंग्लिश ; शर्मिला टागोरांना म्हणतात, i like your अभिनय \nऔरंगाबादेत शांतीगिरी महाराजांनी खैरेंच्या विरोधात पुन्हा दंड थोपटले \nकधीकाळी एका स्कूटरवरून फिरणारे मोदी-तोगडिया एकमेकांचे कट्टर विरोधक का बनले \n#फ्लॅशबॅक2017 : देशभरात गाजलेले 'राजकीय वाद'\nसुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश, चेन्नईत केली घोषणा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/non-edible-ice-will-be-in-blue-colour-to-distinguish-food-and-drug-administration/", "date_download": "2018-11-17T00:28:24Z", "digest": "sha1:5K3OHPD44JAYFCRMWDRNQC2AAMSC7IQS", "length": 7787, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'असा' ओळखता येणार खाण्यासाठी अयोग्य असलेला बर्फ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘असा’ ओळखता येणार खाण्यासाठी अयोग्य असलेला बर्फ\nमुंबई – दूषित बर्फ किंवा खाण्यासाठी अयोग्य असलेला बर्फ अनेक ठिकाणी सर्रास पेयांमध्ये वापरला जातो. त्यामुळे अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र आता खाण्यासाठी वापरण्यास अयोग्य बर्फ ओळखणे सोपे होणार आहे.\nदूषित बर्फावर उपाय म्हणून प्रशासनाने खाण्यासाठी अयोग्य असलेल्या बर्फाचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे खाण्यास अयोग्य असलेल्या म्हणजेच अखाद्य बर्फाला निळा रंग देण्यात येणार आहे.अखाद्य बर्फ थंड पेयात वापरला जाऊ नये, किंवा तो वापरला असल्यास तातडीने लक्षात यावं, हा त्यामागचा हेतू आहे. एक जूनपासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.\nराज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औद्योगिक बर्फ आणि खाद्य बर्फ वेगळा असावा यासाठी बर्फाच्या उत्पादना संदर्भातील अधिसूचना काढली होती. याबाबत विधानसभेच्या दोन्ही सभागृहात निवेदन सादर करण्यात आले होते. या पॅटर्नला केंद्रानेही मंजुरी दिली असून देशात सर्वच राज्यांना हा नियम लागू असणार आहे.\nरस्त्यावर फेरीवाल्यांकडे असलेल्या थंड पेयांमधील बर्फाचे नमुने दूषित आढळल्यानंतर, अन्न आणि औषध प्रशासनान कडक पावलं उचलली होती. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.sanganak.info/2011_05_08_archive.html", "date_download": "2018-11-17T00:17:43Z", "digest": "sha1:272R35HEKUVWNJV527HGWPAECZF7TNBJ", "length": 4200, "nlines": 102, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: May 8, 2011", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nकाच फोडली डोक्यावर, खापर फुटलं फेसबुक वर....\nरूथ रेमिरेझ उर्फ टुटी, शिकागो शहरात राहणारी 26 वर्षीय तरूणी. डोकं गरम. रात्री लेग रूम नावाच्या क्लबात गेली. तिथं तिचा दुसऱ्या एकीशी राडा झाला. रूथ एकदम रूथलेस झाली. तिनं हात उचलला. तो उचललेला हात त्या दुसरीनं झटकून खाली केला. रूथच ती. डबल रूथलेस झाली. गेली आणि कुठून तरी एक काच उचलून आणली. घातली ती काच त्या दुसरीच्या डोक्यात. दुसरीची हालत खराब. 32 टाके पडले तिच्या डोक्यात. मग रूथ कशाला तिथे थांबते. ती सटकली. . पुढे\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nकाच फोडली डोक्यावर, खापर फुटलं फेसबुक वर....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/anil-kumbale-honorarium-4875-lakh-39988", "date_download": "2018-11-17T00:56:08Z", "digest": "sha1:WWMA6O7MRBQ35MHJLVBFZHPIXGLGBFM6", "length": 11462, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "anil kumbale honorarium 48.75 lakh कुंबळेचे मासिक मानधन 48.75 लाख | eSakal", "raw_content": "\nकुंबळेचे मासिक मानधन 48.75 लाख\nशुक्रवार, 14 एप्रिल 2017\nमुंबई - भारतीय क्रिकेट मंडळ अनिल कुंबळेला प्रतिमहा 48.75 लाख मानधन देत असल्याचे त्यांच्या हिशेबातून दिसत आहे. मंडळाने संकेतस्थळावर जानेवारी ते मार्चमधील खर्च दिले आहेत. त्यानुसार कुंबळेला डिसेंबर तसेच जानेवारीचे मानधन म्हणून प्रत्येकी 48.75 लाख दिल्याचा उल्लेख आहे. राहुल द्रविडला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा मार्गदर्शक असल्याबद्दल 41.44 लाख, तर भारत अ, तसेच कुमार संघाचा मार्गदर्शक असल्याबद्दल 1.89 कोटी देण्यात आले. इंग्लंड मालिकेच्या समालोचनासाठी सुनील गावसकर व रवी शास्त्री यांना प्रत्येकी 56.93 लाख, तर संजय मांजरेकर यांना 42 लाख देण्यात आले.\nमुंबई - भारतीय क्रिकेट मंडळ अनिल कुंबळेला प्रतिमहा 48.75 लाख मानधन देत असल्याचे त्यांच्या हिशेबातून दिसत आहे. मंडळाने संकेतस्थळावर जानेवारी ते मार्चमधील खर्च दिले आहेत. त्यानुसार कुंबळेला डिसेंबर तसेच जानेवारीचे मानधन म्हणून प्रत्येकी 48.75 लाख दिल्याचा उल्लेख आहे. राहुल द्रविडला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा मार्गदर्शक असल्याबद्दल 41.44 लाख, तर भारत अ, तसेच कुमार संघाचा मार्गदर्शक असल्याबद्दल 1.89 कोटी देण्यात आले. इंग्लंड मालिकेच्या समालोचनासाठी सुनील गावसकर व रवी शास्त्री यांना प्रत्येकी 56.93 लाख, तर संजय मांजरेकर यांना 42 लाख देण्यात आले.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nशेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड\nमुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16 ...\nआफ्रिदीने क्रिकेटकडे लक्ष द्यावे: जावेद मियाँदाद\nकराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/pune-editorial-article-zenda-flag-dhing-tang-125052", "date_download": "2018-11-17T01:08:30Z", "digest": "sha1:TUZF2342A7KULWJ72PYPQVYWUS64EIPC", "length": 15877, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Editorial Article on Zenda Flag Dhing Tang कौन बनेगा सीएम ? (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 21 जून 2018\nस्थळ : मातोश्री हाइट्‌स, बांदरा बुद्रुक.\nपात्रे : आमचे प्रेरणास्थान मा. श्री. उधोजीसाहेब आणि... आमचे धाकटे प्रेरणास्थान चि. प्रि. विक्रमादित्य.\nविक्रमादित्य : (दार ढकलून बेडरूममध्ये शिरत) हाय देअर बॅब्स... मे आय कम इन\nउधोजीसाहेब : (झोपाझोपीच्या तयारीत) नोप \nविक्रमादित्य : (चातुर्यानं) बाकी तुमचं स्पीच एकदम टॉप क्‍लास झालं हां \nउधोजीसाहेब : (चक्रावून) काय टॉप क्‍लास झालं\nविक्रमादित्य : (तोंडाकडे बोटांचा पाचुंदा नेत) स्पीच भाषण एक घाव दोन तुकडे \nउधोजीसाहेब : (किंचित खुशालत) हां हां ते तुझंही छान झालं हं का \nविक्रमादित्य : (आत्मविश्‍वासाने) आय नो बट डॅड... आपण खरंच पुढल्या वेळेला निवडून येणार का\nउधोजीसाहेब : (डोळे गरागरा फिरवत) म्हंजे काय \nविक्रमादित्य : (ऍकडमीकली...) कशावरून\nउधोजीसाहेब : (उसळून) मी सांगतो म्हणून ह्या कमळेच्या फेकाफेकीमुळे त्रस्त झालेली जनता आता आपल्यालाच मत देणार ह्या कमळेच्या फेकाफेकीमुळे त्रस्त झालेली जनता आता आपल्यालाच मत देणार लिहून ठेव आत्ताच स्वबळावर लढू असं ठामपणे सांगतोय, ते काही उगाच नाही पावणेदोनशेच्या आसपास सीटा जिंकू आपण पावणेदोनशेच्या आसपास सीटा जिंकू आपण मंत्रालयावर झेंडा फडकणार म्हंजे फडकणारच मंत्रालयावर झेंडा फडकणार म्हंजे फडकणारच मी प्रतिज्ञाच घेतली आहे तशी \nविक्रमादित्य : (उत्साहात टाळी वाजवत) एक्‍सलंट मग माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे मग माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे आपण डिस्कस करू या\nउधोजीसाहेब : (संयमाने) टुमारो करू...हं...टुमारो \nविक्रमादित्य : (हाताची घडी घालून) येत्या इलेक्‍शनला आपलं मंत्रालयावर झेंडा फडकवण्याचं नक्‍की आहे ना\nउधोजीसाहेब : (उसळून) हा काय प्रश्‍न झाला\nविक्रमादित्य : (कंटिन्यू...) म्हंजे पुढचा सीएम आपला असणार ना\nउधोजीसाहेब : (दुप्पट उसळून) अर्थात माझ्या भाषणात तसं मी क्‍लिअरली सांगितलं आहे माझ्या भाषणात तसं मी क्‍लिअरली सांगितलं आहे पुढचं इलेक्‍शन आम्ही जिंकणार, आमचा मुख्यमंत्रीच तिथं खुर्चीत बसणार पुढचं इलेक्‍शन आम्ही जिंकणार, आमचा मुख्यमंत्रीच तिथं खुर्चीत बसणार ह्यात आता बदल नाही \nविक्रमादित्य : (ओठांचा चंबू करत) कोणाला करायचं मुख्यमंत्री\nउधोजीसाहेब : (गडबडून) आँ मी सांगीन तो होईल मुख्यमंत्री मी सांगीन तो होईल मुख्यमंत्री आणि इतक्‍या लौकर ठरवण्याची काय घाई आहे\nविक्रमादित्य : (पोक्‍त सुरात) आधी सगळं ठरलेलं असलं म्हंजे बरं प्लानिंग इज हाफ सक्‍सेस \nउधोजीसाहेब : (गोंधळून जात) नावाचा अजून घोळ आहे रे झेंड्याचं नक्‍की आहे... सीएमचंही नक्‍की आहे... पण अजून कोणाला तिथं बसवायचं झेंड्याचं नक्‍की आहे... सीएमचंही नक्‍की आहे... पण अजून कोणाला तिथं बसवायचं हे काही समजत नाही... काहीतरी केलं पाहिजे... केलं पाहिजे काहीतरी... पाहिजे काहीतरी केलं...काय करावं हे काही समजत नाही... काहीतरी केलं पाहिजे... केलं पाहिजे काहीतरी... पाहिजे काहीतरी केलं...काय करावं काय कराव\nविक्रमादित्य : (काळजीच्या सुरात) बॅब्स... काही होतंय का कुछ लेते क्‍यूं नहीं\nउधोजीसाहेब : (भानावर येत) नावबिव कुछ नाही मी सांगीन तेच नाव मी सांगीन तेच नाव कुणीही मुख्यमंत्री म्हणून बसला तरी राज्य माझंच असणार आहे कुणीही मुख्यमंत्री म्हणून बसला तरी राज्य माझंच असणार आहे \nविक्रमादित्य : (आग्रह करत) असं कसं आधी नाव पाहिजे मागल्या खेपेला त्या कमळवाल्यांनीही आधी नाव ठरवलं मग झेंडाबिंडा मुख्यमंत्री आधी जाहीर करून मग निवडणुका लढवायचा आता नवा ट्रेंड आहे ना मग वी मस्ट फॉलो दॅट \nउधोजीसाहेब : (पुन्हा गोंधळून) तेही खरंच म्हणा पण काय घाई आहे पण काय घाई आहे एकदाचा तो झेंडा फडकवला की मग मी सुटलो एकदाचा तो झेंडा फडकवला की मग मी सुटलो मग मात्र मी आराम करणार आहे \nविक्रमादित्य : (एक डेडली पॉज घेत)...तुम्हाला आरामच करायचा आहे ना मग मी काय म्हंटो... माझं नाव जाहीर करून टाका ना मग मी काय म्हंटो... माझं नाव जाहीर करून टाका ना\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी\nऔरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tubemate.video/videos/detail_web/xYYatVFUXnA", "date_download": "2018-11-17T01:21:33Z", "digest": "sha1:MTCNDNHHNTGZWN2ZJLCG6JUEOLVHY56U", "length": 2975, "nlines": 29, "source_domain": "www.tubemate.video", "title": "मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत मुक्तचर्चा - YouTube - tubemate downloader - tubemate.video", "raw_content": "मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत मुक्तचर्चा - YouTube\n पर्यावरण मंत्री रामदास कदम\nमाझा कट्टा: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी खास गप्पा\nअमित शहा भेटीनंतर उद्धव ठाकरेंची सभा | Uddhav Thackeray's Palghar Sabha\nभाजपच्या तावडीतून आपला गड खेचून आणण्यात काँग्रेस यशस्वी होणार\nमुक्त चर्चा | नारायण राणे\nमाझा विशेष : शिवसेना स्वत:ची दैना का करुन घेत आहे\nशिवसेना ने दिया संकेत, बीजेपी के साथ मिलकर लड़ सकते हैं लोकसभा चुनाव\nभाजपला हरवण्यासाठी शरद पवारांची नवी रणनीती\nमाझा कट्टा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दिलखुलास गप्पा\nबीजेपी संग गठबंधन को लेकर शिवसेना का बड़ा एलान \nमाझा कट्टा : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी खास गप्पा\nजेलमधून बाहेर आल्यानंतर भुजबळांचं पहिलं भाषण\nअमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय झालं \nवेध ठाणे-नांदेड मतदारसंघाचा, 16 जून 2018\nमहापौर डिंपल मेहता का शिवसेना को करारा तमाचा - Dk News - Dabang Khabre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/13350", "date_download": "2018-11-17T00:29:18Z", "digest": "sha1:LJ3FUSBBVKZZT7HITGJXME7K7VJ46GNO", "length": 5798, "nlines": 121, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गोड गाणे! (तिळगुळ घ्या गोड गोड बोला) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /चिन्नु यांचे रंगीबेरंगी पान /गोड गाणे (तिळगुळ घ्या गोड गोड बोला)\n (तिळगुळ घ्या गोड गोड बोला)\nमना वेड लावी तुझे गोड गाणे\nखळाळून वाही तुझे गोड गाणे\nकितीदा क्षणांन्ना विस्मरून जावे\nमन्तरून जाई तुझे गोड गाणे\nकुणा पारव्याची घुमे शीळ रानी\nतरंगे मनाशी तुझे गोड गाणे\nकुठे शांत माझे अबोले उसासे\nगन्धाळून देही तुझे गोड गाणे\nउदासीन होते किनारे दिलाचे\nकशी ओढ लावी तुझे गोड गाणे\nकळीबंद स्वप्ने, धुके आर्जवी ती\nजशी गोड चोरी - तुझे गोड गाणे\nप्रभुनामाइतके गोड काहीच नाही. सर्व मायबोलीकरांना संक्रांतीची ही गोड भेट\nतिळगुळ घ्या नी गोड बोला\nचिन्नु यांचे रंगीबेरंगी पान\nखरेच... प्रभुनामाइतके गोड काहीच नाही.\nआणि प्रभुनामाचा गोडवा गाणारी गाणीही गोडच.\nचिन्नु भेट छान आहे , सर्व\nचिन्नु भेट छान आहे ,\nसर्व माबोकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ही माझ्यातर्फे भेट ,\nमंजुताई, गंगाधरजी आणि श्री\nमंजुताई, गंगाधरजी आणि श्री धन्यवाद\nश्री, भेट एकदम सही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/206?page=40", "date_download": "2018-11-17T01:23:15Z", "digest": "sha1:RY2SWNP35N4WYO7H6AEEA6SRMVQ26MTZ", "length": 25648, "nlines": 113, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "व्यक्ती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nश्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखा\nझाडे जशी दिवसउजेडात कार्बनडाय ऑक्साइड घेतात आणि इतर सजीवांसाठी आवश्यक प्राणवायू सोडून त्यांचे जीवन शक्य करतात; तसे श्यामसुंदर देवीदास जोशी त्यांच्या वाचनप्रेमाच्या छंदाने त्यांच्या स्वत:बरोबरच सभोवतालच्या माणसांची वाचनाची भूक वाढवतात आणि शमवतातदेखील त्या झाडांसारखी.. निरलस भावनेने.. प्रौढी न मिरवता. सभोवतालच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून दरवेळी प्रवाहाच्या विरुद्धच पोहायला हवे असे नाही, तर प्रवाहाबरोबर राहतानासुद्धा आपल्याला हव्या त्या दिशेला जाता येते, हे काही माणसे आपल्या कृतीतून दाखवून देतात.\nसिनेमारसिकतेच्या शोधात दहा दिशा...\nनाटकाचे वेड असलेल्‍या महाराष्‍ट्रात सिनेमासारखी नवी विज्ञानाधिष्ठित कला रुजवण्‍याचे खडतर काम सुधीर नांदगावकरने केले. त्याने महाराष्‍ट्रात आणि भारतातही फिल्‍म सोसायटीची चळवळ पसरवली. नांदगावकरचा प्रवास छापील माध्‍यमाकडून दृकश्राव्य माध्‍यमाकडे असा झालेला दिसतो.\nनांदगावकर हा साहित्यशास्त्राचा विद्यार्थी, तो मराठी घेऊन एम.ए. झाला. अनंत काणेकर, रमेश तेंडुलकर अशा प्राध्यापकगणांच्या संगतीत वाढला. त्‍याला कवितांची विशेष आवड होती. त्याने काही काळ मुंबईच्या पोद्दार कॉलेज मध्ये मराठी विषय शिकवलादेखील, पण त्या काळी सारा सांस्कृतिक माहोल बदलत होता. नव्या विचारांची व त्याचबरोबर नव्या कलांची समजूत समाजात पसरत होती, त्या टप्प्यावर नांदगावकर सिनेमाकडे, माध्यम म्हणून खेचला गेला. भारतदेश तसा सिनेमावेडा 1930 नंतर (बोलपट अवतरल्यानंतर) झाला होताच. स्वातंत्र्योत्तर, ते खूळ वाढतच गेले. पोटाला मिळाले नाही तरी लोक झुंडीने सिनेमा थिएटरांत जात होते.\nबाळ गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी पोंभुर्ले (तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग) येथे झाला. वडिलांनी त्यांना घरीच मराठी व संस्कृत या भाषांचा अभ्यास शिकवला. ते मुंबईला 1825 मध्ये आले व ‘एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात शिक्षण घेऊ लागले. ते पाच वर्षांच्या अभ्यासाने इतके विद्वान बनले, की त्यांची विशीच्या आत प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. ते तसा मान लाभलेले पहिले भारतीय ठरले.\nत्यांची ख्याती महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक म्हणूनही आहे. त्यांनी सतीची चाल, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, मुलींची विक्री, समाजातील अंधश्रद्धा या गोष्टींना विरोध केला. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांमध्ये ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. तसेच, त्यांनी सर्व विषयांचा संग्रह असलेले ‘दिग्दर्शन’ हे मासिकही सुरू केले.\nत्यांना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगु, फारशी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. त्यांच्या फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या बादशहाने त्यांचा सन्मान केला होता. ते गणित व ज्योतिष शास्त्रात पारंगत होते. म्हणून त्यांची नियुक्ती कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी करण्यात आली होती. शिवाय, त्यांना रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, पाशवीविद्या, वनस्पतिशास्त्र, न्यायशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास इत्यादी विषयांचे चांगले ज्ञान होते. डॉक्टर दादाभाई नौरोजी हे त्यांचे शिष्य. ते म्हणतात, “बाळशास्त्री हे अतिशय बुद्धिमान, चतुर, सालस व सुज्ञ गुरू होते.”\nवाढवून मिळालेले आयुष्य सत्कारणी कसे लावावे हे अशोक दातारकडून शिकावे त्याने सन 1995 च्या सुमारास, तो वयाच्या पंचावन्नच्या आसपास असताना करिअरमधील लक्ष काढून घेतले; व्यवसाय चालू ठेवला, परंतु त्याबरोबर शहर वाहतुकीच्या व्यवस्थेचा अभ्यास सुरू केला, त्यातील गुंता सोडवण्याचे मार्ग सुचवले आणि सरकारी यंत्रणेवर काही प्रमाणात प्रभावदेखील पाडला. त्याचा तो ध्यास मुंबई एन्व्हायर्न्मेंट ग्रूपच्या माध्यमातून चालूच आहे.\nतो महाराष्ट्रातल्या पहिल्या काही टॉप एक्झिक्युटिव्हजपैकी पहिला. त्याने 1960 च्या आसपास स्टॅनफर्ड या जगद्विख्यात अमेरिकन विद्यापीठात एकॉनॉमिक्सचे पदव्युत्तर शिक्षण घेतले, भारतात येऊन एस्सो, डीसीएम, कोकाकोला, गरवारे, रिलायन्स अशा कंपन्यांत दिल्ली-मुंबईमध्ये जवळजवळ तीस वर्षे उच्चाधिकारपदे भूषवली आणि करिअरचा डाव अर्ध्यावर त्यागून तो त्याची मूळ ओढ, जी समाजसेवा त्या क्षेत्राच्या वळणावर आला. ते मूळ अशा अर्थाने, की त्याने वडिलांबरोबर विनोबांच्या भूदान मोहिमेत पदयात्रा केली होती. त्याचे वडील पुण्याचे मोठे डॉक्टर होते, तरी निस्वार्थ बुद्धीने गांधी-विनोबांच्या मोहिमांत, स्वराज्य चळवळीत सामील झाले. तो संस्कार अशोकवर आहे. त्यामुळे उत्तम सांपत्तिक स्थिती व स्वास्थ्य लाभले असूनदेखील त्याने मुंबई महानगरीचे प्रश्न जाणून घेण्यासाठी वणवण सुरू केली.\nसुभाष शहा यांची परमार्थाची सुरावट\nसुभाष शहा यांनी सध्या जो ध्यास घेतला आहे तो त्यांच्या व्रतस्थतेचा अधिक निर्देशक आहे. ते ठाण्याच्या सोसायट्यांमध्ये अथवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या जागी जातात आणि ‘बासरी वाजवू का’ असे विचारतात. त्यांचे वसाहतींमध्ये जाऊन असे तासाभराचे कार्यक्रम करण्यामागे धोरण आहे. ते म्हणतात, की सर्व माणसे हल्ली फार गडबडीत असतात; कोणाला म्हणून निवांतपणा नसतो. त्यामुळे सोसायट्यांत बाहेर क़ोणी येत नाही, एकमेकांना कोणी भेटत नाही. मी तेथे सुटीच्या दिवशी जातो, तासभर बासरी वाजवतो, गप्पा मारतो. बासरीने आल्हाद तयार होतो. चार माणसे जमतात-संवाद सुरू होतो.\nज्या देशाचे बहुतेक रस्ते चालण्यासाठीसुद्धा सोयीचे नसतात, त्या आपल्या देशातल्या एका शहरात, एका मुलीने स्केटिंगमध्ये प्राविण्य मिळवायचंच असं ठरवलं ती अकराएक वर्षांची असताना मे महिन्याच्या सुट्टीत कर्जतला गेली होती. तिथं तिच्या आत्याचं घर आहे. तिथं आयुष्यात प्रथमच तिनं स्केटस पाहिले. तिला ते पाहून नवल वाटलं आणि आकर्षणही वाटलं. तिनं त्या चाक लावलेल्या पट्टीवर चालायचा प्रयत्न केला आणि ती दाणकन पडली ती अकराएक वर्षांची असताना मे महिन्याच्या सुट्टीत कर्जतला गेली होती. तिथं तिच्या आत्याचं घर आहे. तिथं आयुष्यात प्रथमच तिनं स्केटस पाहिले. तिला ते पाहून नवल वाटलं आणि आकर्षणही वाटलं. तिनं त्या चाक लावलेल्या पट्टीवर चालायचा प्रयत्न केला आणि ती दाणकन पडली तिला खूप राग आला पण तिनं चाकांकडे पाठ न फिरवता, मी ह्या चाकांवर चालून दाखवेनच असा ‘पण’ केला. खरोखरीच, ते अपयश हे तिच्या यशाची पहिली पायरी ठरलं.\nरोलर स्केटिंग हा परदेशी लोकप्रिय असलेला खेळ आहे. भारतात तो हल्ली रुजू लागला आहे. तोही उच्चभ्रूंच्या वर्तुळात, महागड्या शिक्षणसंस्थांत वगैरे. आपला, सर्वसामान्य माणसांचा त्याच्याशी संबंध बर्फातलं स्केटिंग, सिनेमात आणि हिल स्टेशनला बघण्यापुरता.\nरोलर स्केटिंग म्हणजे रस्त्यावर स्केट्स घालून फिरणं. त्याची साधनं, प्रशिक्षण, सगळंच महाग, पण बदलापूरच्या आदर्श कॉलेजमध्ये बारावी इयत्तेत शिकणार्‍या भाग्यश्री सुनील दशपुत्रे ह्या मुलीने ह्या क्रीडाप्रकारात भरभरून यश मिळवायला सुरूवात केली आहे.\nगडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गावचे गावकरी सध्या खुशीत आहेत. कारण त्यांच्या मालकीच्या जंगलातील बांबू विकून त्यांच्या ग्रामसभेने यंदा बारा लाख रुपये मिळवले. पुढील वर्षी ही रक्कम कोटी रुपयांत असेल त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसभा हे ‘त्या गावाचे सरकारच होय’ त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसभा हे ‘त्या गावाचे सरकारच होय’ हे जे मेंढालेखा गावचे विचारसूत्र आहे त्याला यामुळे मान्यता मिळत आहे. मेंढालेखा ग्रामसभा नावाचे पॅनकार्ड त्यांना देण्यात आले आहे आणि आता आयकर खात्याने मागणी केल्यास तो करही भरण्याची तयारी ग्रामसभेने चालवली आहे.\nहा राजकीय चमत्कार आहे स्टेट विदिन स्टेट. एरवी ही संकल्पना सहन न होऊन हाणून पाडली गेली असती. त्याविरुध्द पोलिस कारवाई झाली असती, परंतु येथे केंद्रीय मंत्री जयराम रमेश व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एप्रिल महिन्यात मेंढालेखा गावात येऊन सर्व कागदपत्रे ग्रामसभेला मिळतील अशी व्यवस्था केली. येथे मंत्री खर्‍या अर्थाने लोकप्रतिनिधी झाला आणि त्याने लोकांच्या हक्कांचे संरक्षण केले\nमेंढालेखा गाव नक्षलवादी टापूत मोडते. त्या ठिकाणी लोकशाही विकेंद्रीकरणाचा हा लढा यशस्वी झाला याबद्दल त्यांचे अभिनंदन केले गेले पाहिजे.\nम्हातारपणी जिद्दीने फुलवली शेती\nमी शाळेत होतो तेव्हा माझ्या वझरे गावची लोकसंख्या अवघी तीनशे होती. शेती हा सगळ्यांचा प्राण होता. माझ्या वडिलांची शंभर एकर शेते होती. त्यामुळे पंचक्रोशीतील लोक त्या छोट्या गावातील प्रयोगशील, सधन शेतकरी म्हणून त्यांच्याकडे कौतुकाने पाहायचे. घरात माणसांचा मोठा राबता होता. वडिलांनी आम्हा चौघा भावंडांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, ते हयात असेपर्यंत त्यांचा शब्द प्रमाण असे. सगळी शेती इतर भाऊ, माझे पुतणे, वडील, आई एकत्रित करत होते. आमची सांगोल्यासारख्या दुष्काळी भागातसुध्दा चांगल्यापैकी शेती होती.\nमी गावातला पहिला कृषी पदवीधर, पीएच.डी.धारक आणि अनेक देशांचा दौरा करणारा होतो. मला शिष्यवृत्ती मिळाली. त्यातून मी ऑस्ट्रेलियाला शिक्षणासाठी गेलो. तेथून परतल्यानंतर धुळ्याच्या कृषी महाविद्यालयात कृषी विस्तार शाखेचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो.\nसतीश गदिया नावाचा एक अवलिया व मनस्वी छांदिष्ट पुण्याजवळील तीर्थक्षेत्र श्री मोरया गोसावींच्या समाधीच्या चिंचवडगावात राहतो. त्यांना वेगळाच व कोणी फारशी कल्पनाही करू शकणार नाही असा छंद आहे, तो म्हणजे देशविदेशातील निरनिराळ्या जातींची, आकारांची, रंगांची व वैशिष्ट्यांची 'कमळे' जतन व संवर्धन करण्याचा. त्यांच्या आवडीचे प्रथम छंदात व पुढे त्याचे रूपांतर आयुष्यभराच्या ध्यासात कसे व कधी झाले हे त्यांनाही समजले नाही\nकोल्हापूर जिल्ह्यात तमदलगेसारख्या छोट्या खेड्यात राहणार्‍या शेतकर्‍याचा मुलगा रावसाहेब बाळू पुजारी यांनी कृषिमासिक व कृषिविषयक पुस्तक प्रकाशन व्यवसाय सुरू केला, त्यालाही सहा वर्षे झाली. त्यांचे ‘शेतीप्रगती’ हे मासिक नावारूपाला आले आहे. त्यांनी शेती विषयातील अनेक तज्ज्ञांना लिहिते केले आहे. मासिक स्वरूपातील ज्ञानाचा उपयोग शेतकर्‍यांना सतत व केव्हाही व्हावा यासाठी त्यांनी त्या मजकुराची पुस्तके प्रसिध्द केली आहेत. त्यांनी कोल्हापूर शहरातील ट्रेड सेंटर इमारतीत कृषिविषयक पुस्तकांचे दालनही सुरू केले आहे. त्यांनी तिथे स्वत:ची तसेच अन्य प्रकाशनांची पुस्तकेदेखील उपलब्ध करून ठेवली आहेत. या तीन उपक्रमांद्वारे ते शेतकर्‍यांना शेतीबाबत व शेतीशी संबधित अनेक प्रश्नांबाबत सतत जागते ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/59243", "date_download": "2018-11-17T01:08:44Z", "digest": "sha1:G5SNN4AYP5EMCJPC5ATDO2BCQYBLTDNV", "length": 41896, "nlines": 179, "source_domain": "www.maayboli.com", "title": "’कळते न कळे कसे’ - डॉ. अरुणा ढेरे यांचं अभिवाचन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान /’कळते न कळे कसे’ - डॉ. अरुणा ढेरे यांचं अभिवाचन\n’कळते न कळे कसे’ - डॉ. अरुणा ढेरे यांचं अभिवाचन\nपरब्रह्माचा साक्षात्कार व्हावा म्हणून साधक साधना करतात खरी; पण त्या ब्रह्माला हवं असतं ते साधकाचंच समर्पण. संपूर्ण समर्पण. तुमचाच प्राण, तुमचीच आहुती त्याला हवी असते. मी माझ्या ज्ञानब्रह्मापुढे अशा आहुतीच्या तयारीनं उभा राहिलो आहे. - डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे\nमहाराष्ट्राचा इतिहास, धर्म आणि संस्कृती यांवर आपल्या संशोधनानं प्रकाशझोत टाकणारे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे हे ज्ञानसाधकांच्या भारतीय परंपरेचे प्रमुख पाईक होते. वैदिक परंपरेखेरिज इतर विविध परंपरा होत्या, या परंपरांना जोपासणारे विद्वान होते, त्यांनी निर्माण केलेलं वाङ्मय होतं आणि हे वाङ्मय आपलं सांस्कृतिक संचित आहे, हे भान बाळगत अभिनिवेश-रहित संशोधन करणारे मराठीतले एकमेव अभ्यासक म्हणजे डॉ. ढेरे. खरं म्हणजे प्राचीन साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रतिभाशाली संशोधक, व्रतस्थ ज्ञानोपासक, लोकसंस्कृतीचे मीमांसक ही विशेषणं डॉ. ढेर्‍यांच्या कामाचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी पुरेशी नाहीत. त्यांचं अभ्यासक्षेत्र एकरेषीय, सरधोपट आणि साचेबंद कधीच नव्हतं. अनेक विषय त्यांच्या संशोधनानं कवेत घेतले होते. लोकपरंपरा, धर्म, तत्त्वज्ञान, दैवतशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, अध्ययनशास्त्र, साहित्य, साहित्यमाध्यमं, साहित्यप्रकार, नाटकं या सार्‍यांचाच आपल्या परीनं त्यांनी वेध घेतला. मात्र प्राचीन साहित्य, परंपरा आणि लोकसंस्कृती हे त्यांच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी राहिले.\nसंतसाहित्य, लोकसाहित्य आणि लोकपरंपरा या अभ्यासक्षेत्रांविषयीची त्यांची आस्था आणि अनावर ओढ लहानपणीच्या संस्कारांशी निगडीत आहे. अंदरमावळातल्या एका निसर्गरम्य खेड्यात त्यांचं बालपण गेलं. गावाचं नाव - निगडं. ते साडेपाच वर्षांचे असताना त्यांचे आईवडील वारले. सोबतीला फक्त धाकटी बहीण प्रमिला. ती अडीच वर्षांची. ते १९३६ साल होतं. बहीणभाऊ मग आजोळी पुंडल्यांच्या घरात वाढले. या घरात एक सत्तरीचे, अशक्त असे भिक्षुक मामा, नव्वदीला टेकलेली म्हातारी आजी आणि अपार दु:ख व दारिद्र्य. पण हे आजोळचं घरच नव्हे, तर संपूर्ण खेड्यातलं जीवन परंपराशील संस्कृतीनं रंगलं होतं. भागवतधर्माच्या प्रभावानं भारलं होतं. संतसाहित्य आणि लोकसाहित्य ही गावकर्‍यांच्या जगण्याचीच अंगं होती. या दोहोंच्या अनुबंधाचं एक अद्भुत रसायन तिथे तयार झालं होतं. अभंग, कीर्तन, प्रवचन, भारूड, आख्यान यांचं बाळकडू ढेर्‍यांना आजोळी मिळालं. लहानपणापासून अभंग रचायची सवय. गावकरी त्यांच्याकडून भारुडं म्हणवून घेत, पोथ्या वाचून घेत. आपल्या गावात ज्ञानेश्वरच जन्माला आला आहे, असं गावकर्‍यांना वाटे. गावातलं हे सत्त्वसंचित ढेर्‍यांना आयुष्यभर पुरून उरलं.\nया गुणी मुलाचं भलं व्हावं, म्हणून आजी-मामांनी गाव सोडलं आणि शिक्षणासाठी त्याला वयाच्या चौदाव्या वर्षी पुण्यात आणलं. विद्येच्या या माहेरघरी एका दीड वितीच्या खोलीत राहून म्युनिसिपालिटीच्या आठ नंबरच्या शाळेत शिक्षण सुरू झालं. व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेत जिल्ह्यात पहिला नंबर आला. पण तेवढ्यात मामांची नोकरी सुटली. मग दिवसा काम करून रात्रीची शाळा सुरू झाली. उरेल तो वेळ अभ्यासात आणि वाचनात. औपचारिक शिक्षणाची परवड झाली तरी वाचन मात्र उदंड केलं. असंख्य कीर्तनं-प्रवचनं-व्याख्यानं ऐकली. वाचनाचा पैस इतका अफाट की, सरदार आबासाहेब मुजुमदारांच्या संग्रहातली पुस्तकं हा चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा वाचायला आणत असे. वृद्ध आबासाहेबांनाही या मुलाच्या विलक्षण बुद्धिमत्तेबद्दल कौतुक होतं. दरवर्षी त्यांचा टांगा नारायण पेठेतल्या त्या जिन्याखालच्या खोलीसमोर थांबे - ज्ञानाची उपासना करणार्‍या या मुलाला गणेशोत्सवाच्या जेवणाचं समक्ष आमंत्रण करण्यासाठी.\nगावाकडे गोळा केलेलं संचित पुण्यात उभं राहण्यासाठी कामी आलं. त्या संचिताचा अन्वय लावण्याची बुद्धी आपल्याजवळ आहे आणि त्याला एक मोल आहे, याची त्यांना जाणीव झाली आणि वाट लख्खपणे समोर दिसू लागली. गावाकडचं लोकजीवन, तिथल्या श्रद्धा-समजुती, ग्रामदैवतं, सण-कुळाचार, देवळांतले सोहळे, प्रवचनं आणि कीर्तनं, व्रतवैकल्यं यांचा आधार घेत लोकसंस्कृती आणि संतसंस्कृती यांनी दिलेली ठेव उलगडणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं. सुरुवातीच्या काळात काही किरकोळ नोकर्‍या केल्या, पण नंतर संशोधन हे त्यांच्या आयुष्याचं श्रेयस-प्रेयस बनलं. वयाच्या तिशीपूर्वीच त्यांनी अठ्ठावीस पुस्तकं लिहिली - संपादित केली. पहिलं पुस्तक विशीत लिहिलं - सरदार वल्लभभाई पटेल यांचं चरित्र. औंधच्या पंतप्रतिनिधींनी दत्तसंप्रदायाचा इतिहास लिहिणार्‍यास अडीचशे रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. या बक्षिसासाठी नव्हे, तर ज्ञानलालसेमुळे ढेर्‍यांनी दत्तसंप्रदायाचा धांडोळा घेऊन आपल्या सांस्कृतिक शोधयात्रेचा श्रीगणेशा केला. ज्या विषयावर तोवर मराठीत ऐतिहासिकदृष्ट्या एकही लेख लिहिला गेला नव्हता, त्या विषयात संशोधन करण्याचा अग्रमान त्यांनी मिळवला. जाहीर केलेलं बक्षीसही अर्थातच मिळालं असलं, तरी या पुस्तकामुळे एका विलक्षण शोधयात्रेला सुरुवात झाली. पाठोपाठ लिहिली गेली संतचरित्रं, स्थलवर्णनं आणि नाथसंप्रदायाचा इतिहास अशी आजही मराठीत प्रमाणभूत ठरणारी पुस्तकं\nसंस्कृतीच्या शोधाची साधनं म्हणून संतसाहित्य, संतसाहित्याशी निगडित धर्मसंप्रदाय आणि लोकसाहित्य यांचा अभ्यास देवतांच्या शोधापर्यंत जाऊन पोहोचला. अभ्यासाची क्षेत्रं विस्तारत गेली. ’खंडोबा’, ’मुसलमान - मराठी संतकवी’, ’श्रीविठ्ठल - एक महासमन्वय’, ’लज्जागौरी’,' श्री आनंदनायकी', 'तुळजाभवानी', ’संतसाहित्य आणि लोकसाहित्य - काही अनुबंध’, ’प्राचीन मराठी वाङ्मय : शोध आणि संहिता’ इथपासून ’भारतीय रंगभूमीच्या शोधात’ आणि ’बोरकरांची प्रेमकविता’ इथपर्यंत इतिहास, पुरातत्व, समाजविज्ञान, धर्मेतिहास, लोकतत्त्व, दैवतविज्ञान आणि नवी-जुनी संपर्कमाध्यमं, नाटकं आणि कविताही इतिहास, पुरातत्व, समाजविज्ञान, धर्मेतिहास, लोकतत्त्व, दैवतविज्ञान आणि नवी-जुनी संपर्कमाध्यमं, नाटकं आणि कविताही या संशोधनांत अनेक ज्ञानशाखा एकत्र आल्या. संस्कृतीचे नवे अर्थ लागत गेले. अनेक कोडी सुटली.\nढेर्‍यांचं हे संशोधन वाचकांचा तेजोभंग करणारं नव्हतं. अत्यंत रसाळ, लालित्यपूर्ण भाषेत त्यांनी आपलं संशोधन लोकांसमोर आणलं. समन्वित अध्ययनदृष्टीचा समर्थ अवलंब करणारं हे संशोधन केवळ वाङ्मयीन संशोधन असण्यापेक्षा संस्कृति-संशोधन आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास या संशोधनामुळे अनेकांगांनी उलगडत गेला. हे बहुस्पर्शी संशोधन फक्त जुनी पुस्तकं वाचून केलेलं नव्हतं. संशोधनाचं हे अद्भुत कार्य क्षेत्रीय आहे. हस्तलिखितं - ताम्रपट - शिलालेख, मौखिक स्वरूपातली माहिती मिळवण्यासाठी पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात, आंध्र-कर्नाटकात ढेर्‍यांनी हजारो मैलांचा प्रवास झाला. प्रकृतीची पर्वा न करता, खिशात पुरेसे पैसे नसताना प्राथमिक घरगुती गरजा बाजूला ठेवून, मिळेल त्या वाहनानं किंवा पायी प्रवास करून संशोधन-सामग्री जमवली. या शोधयात्रांमुळे शोधविषय उजळून निघाले.\nव्यासंगातून आणि क्षेत्रीय अभ्यासातून जे निष्कर्ष समोर आले, ते अनेकदा रूढ समजुतींच्या विरुद्ध होते. पण तरीही हे उत्पातक्षम निष्कर्ष निर्भयपणे मांडले गेले. प्रामाणिक शोधदृष्टीला गवसलेल्या तथ्यांचा आणि निष्कर्षांचा उच्चार करताना वाचकांच्या प्रस्थापित समजुतींचा किंवा स्वत:च्याही पूर्वग्रहांचा आणि संस्कारांचा त्यांनी कधी अडथळा मानला नाही. या अभ्यासानं बहुजनांनी सांभाळलेला, वाढवलेला संस्कृतीच्या वारसा समोर आणला. शोधविषय लहान असो किंवा मोठा, त्याला भिडताना संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाचा व्यापक संदर्भ क्षणभरही दृष्टिआड झाला नाही. या आंतरज्ञानशाखीय शोधदृष्टीमुळे अभ्यासाच्या कक्षा विस्तारल्या तशी अभ्यासाची साधनंही विस्तारली. शिलालेख, ताम्रपट यांच्याबरोबरच वाघ्यामुरळी, भुत्ये, वासुदेव आणि गोंधळी महत्त्वाचे ठरले. अभिजनांच्या ग्रंथनिर्मितीइतकीच जातिपुराणं, स्थलमाहात्म्य महत्त्वाची ठरली.\nज्या कामातून आज मराठी समाज आणि संस्कृती यांच्या अनेक दिशा विस्तारल्या आहेत, ते प्रचंड काम एखाद्या विद्यापीठानं करावं तसं ढेर्‍यांनी एकट्यानं, एकहाती आणि तेही प्रतिकूलतेशी अखंड सामना करीत केलं. गाठीशी पैसे नव्हते, दळणवळणाची साधनं अपुरी, तरीही ढेरे काम करत राहिले. डॉ. ढेरे खर्‍या अर्थानं ग्रंथोपजीवी होते. पानशेतच्या पुरात सगळा संग्रह वाहून गेला. पुराच्या पाण्यात घर बुडत असताना घरातली भांडीकुंडी न वाचवता, रडणार्‍या लहान मुलीला कडेवर न उचलता ते जिवाच्या आकांतानं पुस्तकं वाचवत होते. जिद्दीनं त्यांनी पुन्हा ग्रंथसंग्रहास सुरुवात केली. आज भारताच्या, नव्हे आशियाई देशांच्या सांस्कृतिक अभ्यासाची अनेक दालनं खुली करणारा ढेरे यांचा ग्रंथसंग्रह आहे. अनेक संस्थांना आणि व्यक्तींना देऊन उरलेला चाळीस हजारांपेक्षा अधिक ग्रंथांचा खजिना त्यांनी उभा केला.\nसाहित्य अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र शासनाचा पहिला ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, रॉयल एशियाटिक सोसायटीचे कॅम्पबेल सुवर्णपदक आणि फेलोशिप, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाची आणि पुणे विद्यापीठाची डी.लिट, पुणे विद्यापीठाचा जीवन-साधना गौरव यांसह अनेक पुरस्कार ढेरे यांना मिळाले.\nकाल ते गेल्याचं कळलं आणि पोरकं वाटू लागलं. ढेर्‍यांच्या पुस्तकांनी मला खूप आनंद दिला होता. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा असा आधार दिला होता. मलाच नव्हे, तर माझ्यासारख्या अनेक संशोधकांना ढेर्‍यांचा आधार होता. त्यांच्यासारख्या ज्ञानोपासकांच्या केवळ 'असण्या'चाही भरभक्कम आधार होता. आपल्या समाजात संशोधकाला मान देण्याची पद्धत नाही. आपला समाज संशोधकाला आणि त्याच्या संशोधनाला जगण्यासाठी मदतही करत नाही. राजवाडे, केतकर, कोसंबी यांनी अपार कष्ट करून, प्रसंगी निंदानालस्ती सोसून संशोधन केलं. त्या संचिताचं आपण नक्की काय केलं ढेरेही याच परंपरेतले. किंबहुना ढेर्‍यांसारखं आणि ढेर्‍यांइतकं काम करणारा भारतात दुसरा संशोधक नाही. सभोवताली सगळीच विपरीत परिस्थिती असूनही ढेरे काम करत राहिले. संशोधनातून आनंद मिळवत राहिले. इतरांना आनंद देत राहिले. आपल्या संशोधनातून आपल्याला मिळणारा आनंद आपल्या वाचकांपर्यंत कसा पोहोचवायचा, हे संशोधकांना शिकवत राहिले.\nढेर्‍यांनी लिहिलं होतं - 'गेली कित्येक वर्षे मी अनावर ओढीने एकेका कहाणीची अंतःकहाणी उलगडण्याचा प्रयत्न करतो आहे; परंतु तो शोध अजूनही अपुराच राहिला आहे. या अशा अपुरेपणाच्या खंतीतूनच माझ्या शोधाच्या ऊर्मी चैतन्याने रसरसलेल्या आहेत आणि शोध-साक्षात्काराच्या विलक्षण आनंदाचे क्षण मला लिहिण्याची प्रेरणा देत राहिले आहेत. या क्षणांची धुंदी जगण्यातल्या सार्‍या व्यथा-वेदनांचा विसर पाडते. शोधसाक्षात्कार अनुभवताना आणि तो अक्षरांत अवतरताना व्हावहारिक लाभ-हानीचा हिशेब निमिषभरही मनाला स्पर्श करीत नाही. असतो तो निखळ आनंदच आनंद\nहा निखळ आनंद आयुष्यभर मिळण्याइतकं भाग्याचं दुसरं काही नाही. डॉ. रा. चिं. ढेरे यांना तो मिळाला. त्यांनी तो आपल्या वाचकांनाही दिला.\nत्यांच्या व्यापक अभ्यासविषयांच्या कक्षेतली त्यांची प्रदीर्घ शोधयात्रा, परिशीलन-पद्धती, सत्यान्वेषी व सहिष्णु दृष्टी येणार्‍या अनेक पिढ्यांना असाच आनंद देत राहो संशोधकांना आपला अभ्यास करण्याचं बळ देत राहो\n२००८ सालच्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी 'तारांकित' या विशेष विभागाची योजना केली होती. साहित्य-काही दिग्गजांनी आपल्या आवडीच्या साहित्याचं अभिवाचन केलं होतं.\nडॉ. अरुणा ढेरे यांनी त्यावेळी त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या, म्हणजे डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याविषयी 'बापलेकी' या पुस्तकात लिहिलेल्या लेखाच्या काही भागाचं वाचन केलं होतं.\nगेला काही काळ हे अभिवाचन मायबोलीवर काही तांत्रिक कारणांमुळे उपलब्ध नव्हतं. ते आता मायबोलीच्या यूट्यूब वाहिनीवर पुन्हा उपलब्ध करून दिलं आहे.\nहे अभिवाचन मायबोली.कॉमसाठी केल्याबद्दल आणि ते मायबोलीवर उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे आणि मौज प्रकाशन गृह, मुंबई, यांचे मनःपूर्वक आभार.\nडॉ. रा. चिं. ढेरे\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nज्या कामातून आज मराठी समाज\nज्या कामातून आज मराठी समाज आणि संस्कृती यांच्या अनेक दिशा विस्तारल्या आहेत, ते प्रचंड काम एखाद्या विद्यापीठानं करावं तसं ढेर्‍यांनी एकट्यानं, एकहाती आणि तेही प्रतिकूलतेशी अखंड सामना करीत केलं.>>> अगदी\nव्हिडियो बघायचाय अजून पण जे\nव्हिडियो बघायचाय अजून पण जे काही लिहिलं आहेस त्याकरताच सलाम तुला \nलेखासाठी आणि अभिवाचन उपलब्ध\nलेखासाठी आणि अभिवाचन उपलब्ध करून दिल्याबद्दल खूपखूप धन्यवाद.कान आणि मन तृप्त झाले.फेसबुकवर शेअर करत आहे.\nवयोमानाप्रमाणे कधीतरी मृत्यू येणारच वगैरे सगळं खरं असलं तरीही अशा माणसांच्या असण्याचा त्यांच्यानंतरच्या पिढ्यांना फार आधार असतो. ढेरे गेल्याने आपली जी काही अपरिमित हानी झाली आहे ती कशातच मोजता येण्यासारखी नाही.\nहे विषय आडवाटेचे, एकांडे, झगमग ग्लॅमर नसणारे. विद्यापीठीय संशोधनव्यवस्थेत नसलेल्या संशोधकांना तर स्वतःचीच गंगाजळी खर्चायला लावणारे पण अगदी या व्यवस्थेत असलात तरीही व्यवस्थेची रोजची कर्तव्ये पार पाडून संशोधनासाठी अगदी कमी वेळ ठेवणारे. यासाठी लागणारी बौद्धिक कौशल्ये सहजासहजी आत्मसात करता येण्यासारखी नाहीत (विविध नव्या-जुन्या भाषा, त्यांच्यातल्या सांस्कृतिक परंपरांचं सखोल ज्ञान, अगणित जुन्या ग्रंथांमधले, मौखिक साहित्यातले संदर्भ मुखोद्गत असणे, इत्यादि इत्यादी आणि यापलिकडे या सगळ्याचं एकत्रित आकलन होऊन विश्लेषण करून निष्कर्षाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोचण्यासाठी लागणारी प्रज्ञा, शिवाय हे सगळं सुगम भाषेत लिहिता येण्याची प्रतिभा). तेव्हा ढेर्‍यांच्या निधनानंतर या शोधवाटांचं भवितव्यही अंधारलेलं आहे असं मला आत्ता या क्षणी तरी वाटतं आहे. छोटेमोठे हौशे-नवशे संशोधक आहेत पण खणखणीत प्रज्ञेचं कुणी, ज्याला ढेर्‍यांचा/ची वारसदार म्हणता येईल, असं कुणी चटकन आठवत नाहीये.\nएकूणातच राजवाडे, ढेरे यांच्या आयुष्यातले व्यावहारिक पैलू बघितले, त्यांनी केलेल्या तडजोडी बघितल्या की समाज म्हणून असे संशोधक आपल्यात असायची लायकी नाही असं कधीतरी अगदी तीव्रतेने वाटते.\nचिनुक्स छान समयोचित लेख ,\nचिनुक्स छान समयोचित लेख , धन्यवाद \nव्हावहारिक - हे बघणार का \nचिनुक्स , खूप धन्यवाद \nचिनुक्स , खूप धन्यवाद या उत्कृष्ट लेखासाठी तसेच अभिवाचनाची ध्वनिफित उपलब्ध करून दिल्याबद्दल .\nसमयोचित लेखवजा व्यासंगपूर्ण मूल्यमापन अन श्रध्दांजली चिनूक्स जी\nवरदाजी तुम्ही देखील छान लिहिले आहे\nईश्वर त्यांना शांति देवो\nलेखासाठी आणि अभिवाचन उपलब्ध\nलेखासाठी आणि अभिवाचन उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद. समयोचित लेख\nधन्यवाद चिनूक्स या लेखाबद्दल\nधन्यवाद चिनूक्स या लेखाबद्दल\nसुंदर लेख. लेखातली भाषा आणि\nसुंदर लेख. लेखातली भाषा आणि कटाक्षाने मराठी शब्दांचा वापर जाणवतोय. ऑडिओ वेळ मिळाला की ऐकतो.\nअभिवाचन पण मस्तच आहे\nअभिवाचन पण मस्तच आहे\nलोकसाहित्य व संस्कृती, संतसाहित्य आणि दैवतविज्ञान अशा विषयांमध्ये संशोधन करणारे व्यासंगी अभ्यासक व साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मूलगामी संशोधनाचा आणि लालित्यपूर्ण लेखनाचा आनंद घेण्याच्या हेतूने त्यांच्या जन्मदिनी, म्हणजे गुरुवार दि. २१ जुलै रोजी अरभाट फिल्म्स्‌ आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांनी ’लौकिक व अलौकिक’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात संध्या. ७ वाजता होणार्‍या या कार्यक्रमात ज्योती सुभाष, माधुरी पुरंदरे, ओम भूतकर आणि हर्षद राजपाठक डॉ. ढेरे यांच्या निवडक साहित्याचे अभिवाचन करणार आहेत. चित्रपट-दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. संहिता-संकलन चिन्मय दामले यांचे आहे, तर दृश्य-संरचना सुनीत वडके यांनी केली आहे.\nलोकपरंपरा, धर्म, तत्त्वज्ञान, दैवतशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, कला अशा अनेक विषयांना कवेत घेणारे, पण जनसामान्यांना सहज समजेल, असे विपुल लेखन डॉ. ढेरे यांनी केले. आपल्या रोजच्या धर्मजीवनाशी आणि लोकपरंपरांशी निगडित असे डॉ. ढेर्‍यांचं लेखन वाचकांना निखळ आनंद देणारे आणि समृद्ध करणारे आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या झळाळत्या शोधवाटांवरून चालण्याची संधी या कार्यक्रमाद्वारे रसिक-वाचकांना मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चित्रपट-नाट्यक्षेत्रातल्या नामवंतांनी एकत्र येऊन डॉ. ढेरे यांच्या विविधस्पर्शी संशोधनाचा व साहित्याचा आस्वाद घेणारा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.\nहा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रथम येणार्‍यांस प्राधान्य असेल. काही जागा राखीव आहेत\n येण्याचा प्रयत्न नक्की करतो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/146?page=56", "date_download": "2018-11-17T00:44:47Z", "digest": "sha1:JORH26HUUFT7GIU5DDSHEYIMDFECJUL3", "length": 14932, "nlines": 299, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इतिहास : शब्दखूण | Page 57 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इतिहास\nहि श्रीं ची इच्छा. . .\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nमराठ्यांचा इतिहास - पुस्तकांची यादी व साधने.\nमराठ्यांचा म्हणजे आपला ईतिहास वाचायची खुमखुमी प्रत्येकाला असते पण काय वाचावे हे न कळल्यामुळे आपण प्रकाशित कादंबर्‍यांनाच \"ईतिहास\" समजतो. यात आपले मत पुर्वग्रहदुषीत होन्याचा फार संभव असतो.\nRead more about मराठ्यांचा इतिहास - पुस्तकांची यादी व साधने.\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nशिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार\nशिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दि\nRead more about शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार\nचिन्मयडॉक्टर यांचे रंगीबेरंगी पान\nमराठा मंडळ - छत्रपती शाहू व बाळाजी विश्वनाथ\nशाहूने राज्याभिषेक केल्यावर बरेच सरदार त्याला सामिल झाले. खेडच्या लढाई मुळे त्याचा राजा होन्याचा मार्ग निर्धोक झाला. शाहूच्या ह्या काळात त्याला साथ दिली बाळाजी विश्वनाथने. त्याबदल्यात शाहूने त्याला १७१३ साली पेशवा केले.\nRead more about मराठा मंडळ - छत्रपती शाहू व बाळाजी विश्वनाथ\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nमराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई\n\"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |\nताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||\nताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |\nखचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||\nरामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |\nप्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || \"\nRead more about मराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nमराठेशाही : धामधुमीचा काळ -छत्रपती राजाराम महाराज\nराजारामाच्या काळापासुन स्वराज्यावरचा एकछत्री अमंल (खर्या अर्थाने) संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्मान झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपुर, कोल्हापुर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर , उज्जेन व ईंदोर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती. ती निर्मान का झाली, त्या पाठीमागे पार्श्वभुमी काय हे पाहन्यासाठी आपल्याला राजारामाच्या काळात जावे लागते कारण त्याचा उगम तिथे आहे. नंतर शाहु व प्रामुख्याने बाळाजी विश्वनाथ व बाजीराव यांनी त्यात फेररचना करुन मराठा मंडळ कसे अस्तित्वात आणले केली हे नंतरचा काही लेखात पाहूयात.\nमराठेशाही सन १६८८ ते १७००\nRead more about मराठेशाही : धामधुमीचा काळ -छत्रपती राजाराम महाराज\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nमराठा संघर्ष - पेशवे व पेशवाई\nछत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापण केले आणि त्या स्वराज्याला दिशा दिली ती बाजीराव पेशव्याने. त्याच्या उत्तराभीमुख राजकारणामुळे मराठेशाही अटकेपार जाऊन आली.\nRead more about मराठा संघर्ष - पेशवे व पेशवाई\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nमराठा संघर्ष - काही महत्त्वाच्या लढाया - १\nदुसर्‍या महायुद्धात ज्या माणसाने हिटलर सारख्या प्रशासकाच्या एका मोठ्या जनरल रोमेलला युद्धात हारवले त्या फिल्ड मार्शल माँटगॅमेरीने एक पुस्तक लिहीले आहे A Concise history of Warfare. ह्या पुस्तकात त्याने जगातील महत्त्वाच्या लढायांचा आढावा घेतला आहे. या लढाईतील एक लढाई म्हणजे निजाम व पहिला बाजीराव यातील पालखेडची लढाई.\nह्या छोट्याश्या लेखातून आपल्या बाजीराव पेशव्यांची एक नविन ओळख तुम्हाला होईल. मूळ लेखन इंग्रजीत असल्यामुळे ( मी भाषांतर करु शकलो असतो पण फिल्ड मार्शल माँटगॅमेरी जे बाजीरावाबद्दल लिहीतात तेच लिहावे वाटले म्हणून इंग्रजीत लिहीले आहे.)\nRead more about मराठा संघर्ष - काही महत्त्वाच्या लढाया - १\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nत्या वास्तूच्या सज्ज्यामधून दिसलेले दृष्य. सहज मनात विचार आला, जिजाबाईने बाल शिवबाला, शिवबा बघा बरं हा आपला मावळ. आपला व्हायला हवा असे म्हणत हेच दृष्य दाखवले असेल का \nदिनेश. यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोलीकर बॉम्बेव्हायकिंगच्या कृपेमूळे गेल्या शनिवारी शिवनेरीवर जायची संधी मिळाली. लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात बघितलेली हि वास्तू प्रत्यक्षात बघायला मिळाली.\nदिनेश. यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/steps-taken-for-export-sugar-is-satisfying/", "date_download": "2018-11-17T00:35:02Z", "digest": "sha1:6MJ7SRWCW5GTULCEZALGHS4GWWLYCTOI", "length": 9813, "nlines": 74, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "साखर निर्यात होण्याच्या दृष्टीने उचललेली पावले समाधान कारक", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसाखर निर्यात होण्याच्या दृष्टीने उचललेली पावले समाधान कारक\nनवी दिल्ली: केंद्र शासनाने बर्याच उशिराने का होईना काही महत्वपूर्ण निर्णय आज रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या अर्थ विषयक समितीने घेतले आहेत. यामध्ये विशेषतः जास्तीत जास्त साखर देशाबाहेर निर्यात होण्याच्या दृष्टीने उचललेली पावले दिलासा दायक आहेत. असे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलिप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले.\nदेशातील नविन साखर वर्ष 1 ऑक्टोबर 2018 ला सुरू होत असून देशपातळीवरील हंगाम सुरुवातीचा विक्रमी साठा 105 लाख टन असणार असून त्यात वर्षातील नवे साखर उत्पन्न विक्रमी 335 लाख टन अपेक्षित असून एकूण उपलब्धतेच्या 440 लाख टनातून वार्षिक 260 लाख टनाचा स्थानिक खप वजा जाता 180 लाख टनाच्या साखर साठ्याच्या बोजा खाली देशभरातील साखर उद्योग दबला जाण्याची जास्त भिती आहे यामूळेच जास्तीत जास्त साखरेची निर्यात होणे क्रमप्राप्त असल्यानेच केंद्र शासनाकडून साखर निर्यातीसाठी भरीव प्रोत्साहनात्मक योजना येणे गरजेचे आहे.\nसंबंधित बातमी वाचण्यासाठी: साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून साडे पाच हजार कोटीच पॅकेज\nबुधवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी केंद्र शासनाकडून जे निर्णय जाहीर झाले आहेत. त्यात हंगाम 2018-2019 मध्ये गाळप होणार्‍या ऊसावर रू.138 प्रती टन आर्थिक मदत शेतकर्‍यांच्या बँकेतील खात्यात थेट जमा होणार आहे. त्याव्यतिरिक्त निर्माण झालेल्या साखरेवर बंदरे असलेल्या राज्यांसाठी रु. 250 प्रती क्वि. तर बंदरे नसलेल्या राज्यांसाठी रु. 300 प्रती क्वि.आर्थिक मदत मिळणार आहे. यासाठी राष्ट्रीय साखर महासंघ प्रयत्नशील होते. मात्र देशातील सहकारी साखर कारखान्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या सहकारी बँकाच्या धोरणानुसार त्यांनी निश्‍चित केलेल्या मुल्यांकन व निर्मीतीस मिळणारा दर यातील फरक रकमा भरल्याशिवाय बँक साखर निर्यातीसाठी सोडणार नाही व त्यामूळे कारखान्यांच्या बँकेतील खात्यात निर्माण झालेला अपुरा दुरावा दूर करण्यासाठी केंद्र शासनाकडून बिन व्याजी कर्ज मिळणे अत्यंत निकडीचे आहे व त्या दृष्टीने राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे केंद्र शासनाकडे आग्रहपूर्वक मागणी करण्यात येईल असे श्री. वळसे पाटील यांनी नमूद केले.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-swabhimani-shetkari-sanghatana-out-nda-70416", "date_download": "2018-11-17T01:12:29Z", "digest": "sha1:6BNQHP6BVY3WLXZHN3BTIGB43Q2HY5RZ", "length": 11569, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news swabhimani shetkari sanghatana out in NDA स्वाभिमानी पक्ष 'रालोआ'तून बाहेर | eSakal", "raw_content": "\nस्वाभिमानी पक्ष 'रालोआ'तून बाहेर\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nमुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि \"रालोआ'तून (एनडीए) बाहेर पडत असल्याबाबतचे पत्र त्यांना दिले.\nमुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि \"रालोआ'तून (एनडीए) बाहेर पडत असल्याबाबतचे पत्र त्यांना दिले.\nभाजप सरकारला पाठिंबा दिला होता, ही आपली चूक झाली. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे आपण भाजपसह रालोआतून बाहेर पडत आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर सरकारने सातत्याने चर्चेची भूमिका घेतली आहे आणि प्रत्येक घटकाशी सरकारने वेळोवेळी चर्चासुद्धा केली आहे. खासदार शेट्टी यांच्यासोबतसुद्धा शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची तयारी आहे. या वेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर हेसुद्धा उपस्थित होते. त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा या वेळी मुख्यमंत्र्यांना दिला. तुपकर यांच्या राजीनाम्यावर योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले.\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nपुण्याला शाश्वत विकासाचे देशातील क्रमांक एकचे शहर बनवू : मुख्यमंत्री\nपुणे : देशातील शाश्वत विकासाचे क्रमांक एकचे शहर बनण्याची पुण्याची क्षमता आहे. गेल्या चार वर्षांत त्या दिशेने आम्ही काम करीत आहोत. पुण्याच्या...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/shiv-sena-swabhimani-paksha-1737286/", "date_download": "2018-11-17T00:41:19Z", "digest": "sha1:BPRWCG7NDF5FGNZAJO7LAZOMD4COVGUS", "length": 19600, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shiv Sena Swabhimani Paksha | शिवसेना आणि स्वाभिमान पक्ष रत्नागिरीत मुद्दय़ावरून गुद्दय़ावर! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nशिवसेना आणि स्वाभिमान पक्ष रत्नागिरीत मुद्दय़ावरून गुद्दय़ावर\nशिवसेना आणि स्वाभिमान पक्ष रत्नागिरीत मुद्दय़ावरून गुद्दय़ावर\nनारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मुद्दय़ावरून गुद्दय़ावर आले आहेत.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nएका वृत्तवाहिनीतर्फे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांला शिवसैनिकांकडून झालेली मारहाण आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी ‘आमच्या माणसावर कोणी हात उचलला तर आम्ही घरात घुसून मारू,’ अशा शब्दात दिलेल्या थेट धमकीमुळे निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच रत्नागिरीत शिवसेना आणि खासदार नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मुद्दय़ावरून गुद्दय़ावर आले आहेत.\nआगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मतदारांचा कौल अजमावणारा थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम एका वृत्तवाहिनीने गेल्या सोमवारी रत्नागिरीत आयोजित केला. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मतदारसंघाचे विकासाची कामे, स्थानिक आमदार-खासदारांची कामगिरी, त्यांच्याकडून मतदारांच्या अपेक्षा इत्यादी मुद्यांची चर्चा कार्यक्रमामध्ये अपेक्षित होती. त्यानुसार उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच, अमित देसाई या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांने मोबाइलवरील व्हिडीओ क्लिप दाखवली. २०१४ पूर्वी राज्यातील कॉंग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले उदय सामंत त्यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन करत असल्याचे त्यामध्ये दाखवले होते. पण मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सामंत शिवसेनेमध्ये प्रवेश करून निवडून आले. त्यानंतर सेनेच्या धोरणानुसार त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध सुरू केला. त्यांचे हे वर्तन दुटप्पीपणाचे असल्याचा देसाई यांचा आरोप होता. कार्यक्रमामध्ये सहभागी शिवसेनेचे आमदार राजन साळवी, तालुका प्रमुख बंडय़ा साळवी, आमदार सामंतांचे बंधू किरण सामंत इत्यादींसह इतर शिवसैनिक या आरोपामुळे स्वाभाविकपणे खवळले आणि त्यांच्यापैकी काहीजणांनी कार्यक्रम चालू असतानाच देसाईंच्या दिशेने धाव घेत त्यांना बेदम मारहाण केली. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण थांबवण्यात आले. तेथे उपस्थित काही मंडळींनी देसाईंची सुटका केली आणि आमदार सामंत यांचे कट्टर समर्थक बाबू म्हाप यांनीच देसाईंना गाडीत घालून सुखरूपपणे बाहेर काढले.\nअशा प्रकारे प्रकरणावर पडदा पडला, असे वाटत असतानाच गेल्या मंगळवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी सेनेचे शहर उपप्रमुख श्रीकृष्ण ऊर्फ बाबा चव्हाण यांच्या केशकर्तनालयात घुसून ग्राहकांना बाहेर काढले आणि चव्हाण यांना मारहाण केली. तसेच दुकानाचेही नुकसान केले. थोडय़ाच वेळात आमदार साळवी यांच्यासह सेनेचे स्थानिक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने तेथे जमा झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आणि स्वाभिमान पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नित्यानंद दळवी, अमेय मसुरकर आणि देसाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दळवी वयाची साठी ओलांडलेले असून देसाई मार खाल्ल्यामुळे दडपणाखाली घरीच होते, असा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे आणि ती शक्यता जास्त आहे. याचा अर्थ खरे हल्लेखोर अजून सापडलेले नाहीत.\nदरम्यान लागोपाठ दोन दिवस घडलेल्या या परस्परांवरील मारहाणीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर माजी खासदार नीलेश राणे यांनी बुधवारी संध्याकाळी रत्नागिरीत येऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या देसाईंची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, शिवसैनिकांनी देसाईंना केलेल्या मारहाणीचा त्यांनी निषेध केला. तसेच ‘आमच्या माणसावर हात टाकला तर आम्ही घरात घुसून मारायलाही मागे-पुढे बघणार नाही’, अशी थेट धमकीच दिली. यावर शिवसेना नेत्यांकडून प्रत्युत्तर अपेक्षित होतेच.\nया दहशतीच्या वातावरणाचा आम्ही निषेध करतो, असे सांगून सेनेचे खासदार विनायक राऊत गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हणाले की, नीलेश राणेपुरस्कृत दहशत निर्माण करण्याचे प्रकार गेले दोन दिवस चालू आहेत. स्वाभिमान पक्षाच्या भाडोत्री गुंडांकडून शिवसैनिकांच्या दुकान-हॉटेलांवर धुडगूस घातला जात आहे. हे खपवून घेतले जाणार नाही असे नमूद केले.\nवृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजर असलेले सेनेचे आमदार राजन साळवी म्हणाले की, रत्नागिरी हा शांतताप्रिय जिल्हा आहे. येथील राजकीय संस्कृती बिघडवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. तसे करणाऱ्यांना जनतेने यापूर्वीच बाहेरचा रस्ता दाखवला आहे.\nस्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांला मारहाण करून सेनेच्या कार्यकर्त्यांनी या मारामाऱ्यांची सुरवात केली असली तरी त्यांना भडकण्यास कारणीभूत ठरलेली सुमारे सहा वर्षांपूर्वीची व्हिडीओ क्लिप संबंधित कार्यकर्त्यांकडे अचानक कशी आली, हे गुलदस्त्यातच आहे. स्वाभिमानच्या नेत्यांनी हे नियोजनपूर्वक केले असावे आणि सेनेचे मावळे त्या सापळ्यात अडकले, असे मानण्यास जागा आहे. या संदर्भात नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, गेले काही महिने नीलेश जाहीर सभांमधून सातत्याने आमदार सामंत यांना लक्ष्य करत आले आहेत. त्यामध्ये जुना राजकीय राग आहेच, शिवाय आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर कोकणात शिवसेना हाच प्रमुख प्रतिस्पर्धी असल्यामुळे राणे पिता-पुत्र संधी मिळेल तेव्हा सेनेवर शरसंधान करत असतात. या घटनेच्या निमित्ताने त्या संघर्षांला कोकणात वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vikramedke.com/blog/", "date_download": "2018-11-17T00:08:14Z", "digest": "sha1:KRO7CO2OIIVFDXDUUGP2JABZHP4D7BE2", "length": 19966, "nlines": 125, "source_domain": "vikramedke.com", "title": "Vikram’s Blog | Vikram Edke", "raw_content": "\n(धुन: इरऽविन्ग तीऽवाय. फिल्म: 96. संगीत: Govind Vasantha) ************************************ हक़ीक़त से कैसे साझा करे नयनों में तैरे सपने समय से क्या हम वादा करे दो ही मिले थे लम्हें रैना ले के चाँद के निशाँ बहती चली है और ही दिशा भोर ने है उस का आँचल यह भरा चाँद के है हिस्से में काली ख़ला फिर भी क्यूँ ना आह वह भरे हक़ीक़त से कैसे साझा करे नयनों में तैरे सपने एक आँच थी मेरा जीवन पिघला गयी एक बाँसुरी नयी सरगम सिखला गयी यूँ तो उम्र भर मैं थी भागी जिस के लिए थी वह कस्तुरी मेरे दो …Read more »\nसुरज ढलता है तो, और जग में जलता है वह, अस्त-उदय खेल है यह भेद बुद्धी का मृत्यू ध्रुव है तो, जन्म भी तो ध्रुव होगा, जनन-मरण चक्र है यह भेद दृष्टी का मृत्यू ध्रुव है तो, जन्म भी तो ध्रुव होगा, जनन-मरण चक्र है यह भेद दृष्टी का अमावस के पीछे पौर्णिमा, कालिमा के आगे रक्तिमा, वृत्तावर्त से बना है भवसमुद्र सारा अमावस के पीछे पौर्णिमा, कालिमा के आगे रक्तिमा, वृत्तावर्त से बना है भवसमुद्र सारा धानानानानानाना.. अधर्म के मार्ग पुष्प उगते, धर्ममार्गपर है शूल चुभते पाप को चाहे यदि तजना, पुण्य की भी रस्सी क्यूँ ना छोडे पाप को चाहे यदि तजना, पुण्य की भी रस्सी क्यूँ ना छोडे पाप क्या क्या धर्म (मुद्रा), पुण्य क्या अधर्म (के आयाम), एक को हम जो दे (मिटा किंतु), मुद्रा तो तब भी घूमेगी ना पाप क्या क्या धर्म (मुद्रा), पुण्य क्या अधर्म (के आयाम), एक को हम जो दे (मिटा किंतु), मुद्रा तो तब भी घूमेगी ना धानानानानानाना.. — © विक्रम श्रीराम एडके \nमुकम्मल ग़ज़ल : ९६\nरात्रीचे जवळजवळ साडेअकरा वाजलेयत आणि मी एका पंक्चरवाल्याच्या दुकानात बसून हे लिहितोय. घरी जायला अजून एखादा तास लागेल. एखादा तास मी थांबू शकत नाही का मी थांबू शकतो. अंतर्मनात उसळणारा समुद्र नाही थांबू शकत. अर्ध्या तासापूर्वी सी. प्रेमकुमारचा “९६” बघून बाहेर पडलोय. तेव्हापासून सैरभैर झालोय मी. बऱ्याच वर्षांनंतर पडद्यावरच्या प्रेमकहाणीसाठी, त्या पात्रांसाठी, ते कुणीतरी जवळचे, सगे-सोयरे असल्यासारखी काळजी वाटली मला. आणि आता मी इथे डोकं खाजवत बसलोय की, मी या चित्रपटाबद्दल निष्पक्ष लिहू शकेन का मी थांबू शकतो. अंतर्मनात उसळणारा समुद्र नाही थांबू शकत. अर्ध्या तासापूर्वी सी. प्रेमकुमारचा “९६” बघून बाहेर पडलोय. तेव्हापासून सैरभैर झालोय मी. बऱ्याच वर्षांनंतर पडद्यावरच्या प्रेमकहाणीसाठी, त्या पात्रांसाठी, ते कुणीतरी जवळचे, सगे-सोयरे असल्यासारखी काळजी वाटली मला. आणि आता मी इथे डोकं खाजवत बसलोय की, मी या चित्रपटाबद्दल निष्पक्ष लिहू शकेन का की पुरात वाहावत जाईन मी की पुरात वाहावत जाईन मी कधीकधी बाजू घेणंच खरी निष्पक्षता असते कधीकधी बाजू घेणंच खरी निष्पक्षता असते प्रेमाची स्वतःची एक भाषा असते, भावनेची प्रेमाची स्वतःची एक भाषा असते, भावनेची आणि या भावनेला जेव्हा शब्दांचा स्पर्श होतो, तेव्हा …Read more »\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम\nरामायण-महाभारत यांची आजवर जगात इतक्या वेगवेगळ्या चित्रपटकारांनी वेगवेगळ्या पद्धतींनी मांडणी केलीये की विचारता सोय नाही. पण एखाद्या चित्रपटाच्या बाबतीत मात्र हा मान जर कुणाला मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त फ्रान्सिस फोर्ड कपोलाच्या “गॉडफादर”लाच (१९७२) मुळचीच सशक्त कथा आणि तिची पडद्यावरील तितकीच ताकदवान मांडणी. “गॉडफादर”ने सिनेमाच्या मांडणीच्या क्षेत्रात इतकी वेगवेगळी दालने खुली केली की, तेव्हापासून आत्तापर्यंत माफियांवर जेवढे म्हणून काही सिनेमे बनले असतील त्यांच्यावर कुठे ना कुठे “गॉडफादर”चा प्रभाव हा दिसतोच. कधी अजाणतेपणी तर कधी जाणून-बुजून. वर मी रामायण आणि महाभारताचं उदाहरण दिलं ना, अगदी तसंच वेगवेगळ्या चित्रपटकारांनी आपापल्या दृष्टिकोनांप्रमाणे आणि अर्थातच वकूबांप्रमाणे “गॉडफादर”ची पुनर्मांडणी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. …Read more »\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण\nकलियुग हे आसुरी शक्तींचं युग आहे. त्रेता आणि द्वापारातच आसुरी शक्तींनी प्रचंड उच्छाद मांडलेला असताना, कलीत त्या शक्ती चरमसीमेवर नसतील तरच नवल अशीच एक प्राचीन कृष्णशक्ती पृथ्वीवर आलीये. मागच्या अनेक युगांतरी तिचा ब्रह्मांडावर नियंत्रण मिळवण्याचा डाव फसला होता. परंतु हे युग काळीम्याला पोषक आहे. यावेळी चूक होणेच शक्य नाही. सबंध विश्वावरच नव्हे तर सगळ्यांच मितींमध्ये आपलं काळं साम्राज्य पसरायचं असेल, तर एका चेहऱ्याची गरज आहे. कुठे मिळणार तो चेहरा अशीच एक प्राचीन कृष्णशक्ती पृथ्वीवर आलीये. मागच्या अनेक युगांतरी तिचा ब्रह्मांडावर नियंत्रण मिळवण्याचा डाव फसला होता. परंतु हे युग काळीम्याला पोषक आहे. यावेळी चूक होणेच शक्य नाही. सबंध विश्वावरच नव्हे तर सगळ्यांच मितींमध्ये आपलं काळं साम्राज्य पसरायचं असेल, तर एका चेहऱ्याची गरज आहे. कुठे मिळणार तो चेहरा दुसरीकडे नागराजचा काका असलेला सैतानी नागपाशा अमृतप्राशन केल्यामुळे अमर आहे, परंतु तरीदेखील तो नागराजपुढे वारंवार हरतच आलाय. तो का प्रत्येकवेळी हरतो, याचे कारण शोधून त्याच्या कुटील गुरूंनी एक आगळाच प्रयोग आखलाय …Read more »\nसिम्फनी लिहायला किती वेळ लागतो मोठमोठे संगीतकार त्यासाठी ६ महिने ते १ वर्षसुद्धा घेतात. पण एक भारतीय कलाकार आहे ज्याने आजपासून पाव शतकापूर्वी सिम्फनी लिहिलीये. सिम्फनी लिहिणारा तो भारतातलाच नव्हे, तर आशिया खंडातला पहिलाच संगीतकार आहे. त्याला किती काळ लागला माहितीये मोठमोठे संगीतकार त्यासाठी ६ महिने ते १ वर्षसुद्धा घेतात. पण एक भारतीय कलाकार आहे ज्याने आजपासून पाव शतकापूर्वी सिम्फनी लिहिलीये. सिम्फनी लिहिणारा तो भारतातलाच नव्हे, तर आशिया खंडातला पहिलाच संगीतकार आहे. त्याला किती काळ लागला माहितीये ६ महिने १९९३ साली लंडनच्या रॉयल फिलहार्मनिक ऑर्केस्ट्राला घेऊन त्याने ही सिम्फनी अवघ्या १३ दिवसांत लिहिलीये आणि तिचा दर्जा ऐकून इंग्लंडमधील त्या प्राचीन वाद्यवृंदाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. सांगायची गरजच नाही की, हा पराक्रम करण्याची ताकद असलेला केवळ एकच संगीतकार सबंध जगात आहे, ‘ईसईज्ञानी’ इलयराजा आणि तिचा दर्जा ऐकून इंग्लंडमधील त्या प्राचीन वाद्यवृंदाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. सांगायची गरजच नाही की, हा पराक्रम करण्याची ताकद असलेला केवळ एकच संगीतकार सबंध जगात आहे, ‘ईसईज्ञानी’ इलयराजा राजा प्रसंग ऐकतो. जागच्या जागी चाल लिहितो. आणि अवघ्या ५ मिनिटांत …Read more »\nडरतो कश्याला तू लढ मित्रा लढत्याची दासी धरणी मित्रा दु:ख तितुके माया हो सूर्य गिळतो छाया हो टाकीच्या घावांमधुनी देव बनते काया हो वेदना रे वीराला लिहिली असे जन्माला वेणांची करुनि गीते गा तू आपुल्या कर्माला तुझिया रे कष्टांनी हो अवनिला आधारा तू बांध माथ्यावरती जखमांचा हा भारा व्रण हे जरी भीषण रे युद्ध वीरा भूषण रे तू पार्थ तुझा तू कृष्ण तुझा तू तुझी गीता रे होतील कविता ह्या तलवारी देतील अंधारा त्या ललकारी डरतो कश्याला तू लढ मित्रा लढत्याची दासी धरणी मित्रा गंध मातीचा येण्या चार महिने ताप हो तपाचे फळ मिळण्या पाहावी लागते वाट हो शंभरवेळा पडताना …Read more »\nनव्वदचं दशक हे अनेक अर्थांनी नॉस्टॅल्जियाचं दशक आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या अनेकांसाठी ते नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतिन-ललित अश्या जोड्यांनी, अन्नू मलिक वगैरेंसारख्या सफाईदार “बाजीगरां”नी व विजू शाहसारख्या अनेकानेक अंडररेटेड माणकांनी बनवलेल्या आणि कुमार, अलका, उदित वगैरेंनी बेभान होऊन गायलेल्या दिलतोड गीतांचं दशक आहे; तर नव्वदच्याच दशकात जन्मलेल्या आजच्या तरुणांसाठी ते इंडीपॉप गाण्यांमधील नव्या प्रवाहांत केलेल्या सचैल स्नानांचं दशक आहे. दोन्हीही प्रकारच्या मंडळींसाठी ते एकत्रितपणे समीरचंदेखील दशक आहे. आणि दोन्हीही प्रकारची मंडळी त्या दिवसांबद्दल बोलताना जरादेखील थकत नाहीत. याच दशकाने सोनू निगम, शान, केके, शंकर असे हिरेसुद्धा दिले याच दशकाने शंकर-अहसान-लॉय दिले आणि याच दिवसांनी रहमान दिला याच दशकाने शंकर-अहसान-लॉय दिले आणि याच दिवसांनी रहमान दिला त्यामुळे “आशिकी” (१९९०) …Read more »\nकधी कधी रात्र विरताना, दिवस उगवायाचा असतो अजून, सूर्य उमलायाचा असतो अजून चंद्राचं इंधन पुरतं संपलेलं नसतं आणि लुकलुकत असतात ताऱ्यांचे लाखो पलिते, क्षितिजचुंबी गगनाच्या लाक्षागृहात चंद्राचं इंधन पुरतं संपलेलं नसतं आणि लुकलुकत असतात ताऱ्यांचे लाखो पलिते, क्षितिजचुंबी गगनाच्या लाक्षागृहात कुणीतरी साखरझोपेत कूस बदलतो, कुणाची मिठी घट्ट होते कुठे कुरकुरत असतो पंखा तर कुठे स्वप्नांची होडी पैल होते कुणीतरी साखरझोपेत कूस बदलतो, कुणाची मिठी घट्ट होते कुठे कुरकुरत असतो पंखा तर कुठे स्वप्नांची होडी पैल होते अश्या एकाकी अंधारवेळी मी टक्क जागा असतो, कधी सुटलेले हात आठवत, तर कधी मिटलेली दारे साठवत अश्या एकाकी अंधारवेळी मी टक्क जागा असतो, कधी सुटलेले हात आठवत, तर कधी मिटलेली दारे साठवत तू विचारलं होतंस, ‘विसरणार तर नाहीस ना मला’ आणि ‘मला विसर, माझं लग्न ठरलंय’, हेदेखील तूच म्हणाली होतीस तू विचारलं होतंस, ‘विसरणार तर नाहीस ना मला’ आणि ‘मला विसर, माझं लग्न ठरलंय’, हेदेखील तूच म्हणाली होतीस मला तेव्हाही उत्तर सुचलं नव्हतं, मला तेव्हाही उत्तर सुचलं नाही मला तेव्हाही उत्तर सुचलं नव्हतं, मला तेव्हाही उत्तर सुचलं नाही त्या एकांत प्रहरी मात्र, सुचत राहातात सारीच न दिलेली उत्तरे, आणि त्यावरच्या …Read more »\nनज़्म पूरे जोबन पे थीनूर के कोहरे बहते थेइश्क़ तो तब भी था मगरवह और जगह रहते थे चलते-बहते एक रातसय्यार टकराया चाँद सेनूर मिला नज़्म को जा करअब्रों की दिवार फाँद के सागर डोल गया था उस दमतारे सारे उफनने लगे थेदूर कहीं कोहसारों मेंख़्वाब पकने बनने लगे थे वक़्त थम गया था उस वक़्तनज़्म-ओ-नूर का दीदार हुआइक हलचल सी हुई उजालों मेंइक नाम उठा ‘गुलज़ार’ हुआ — © विक्रम श्रीराम एडकेGulzar #HBDGulzarSaab\n\"खलाओंको छाना हैं, हमने सुरजको थामा हैं\nहैं पता के जल जायेंगे, लेकिन सवेरा लाना हैं\nखुदपे पूरा भरोसा करके, पावोंपे खड़े हम डटके,\nअब भले चाहे तूफाँ आये, हम हैं तैय्यार\nहम तो हैं 'नचिकेता'की तरहा, हर 'प्रेयस'को आग लगाते,\nऔर 'श्रेयस'की राहपे चलके, देते फूल लेते हैं कांटे\nखलाओंको छाना हैं, हमने सुरजको थामा हैं\nहैं पता के जल जायेंगे, लेकिन सवेरा लाना हैं\n- विक्रम एडके ( हिंदी गीतांकन )\nमुकम्मल ग़ज़ल : ९६ October 5, 2018\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम October 3, 2018\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण September 26, 2018\nआठवणींच्या गल्लीबोळांतून August 23, 2018\nमुकम्मल ग़ज़ल : ९६\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-restructuring-agriculture-6967", "date_download": "2018-11-17T01:08:41Z", "digest": "sha1:XO7NT2KWVHQO3XWPTMTYG5GAJVIGPBUS", "length": 22454, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on restructuring of agriculture | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअजेंडा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा\nअजेंडा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nजमीन धारणा कायदा रद्द करून शेतीच्या पुनर्रचनेचे फायदे लेखाच्या पूर्वार्धात जाणून घेतले आहेत. या भागात अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्याचा सरकार कसा दुरुपयोग करते आणि ते रद्द करणे कसे गरजेचे आहे ते तर जाणून घेऊयाच त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा अजेंडा नेमका काय आहे, ते पाहूया.\nअत्यावश्यक वस्तूंचा कायदा हा भस्मासुरासारखा सगळी बाजार व्यवस्था उद्ध्वस्त करतो आहे. या कायद्याने सरकार, त्यांचे बाबू यांना व्यापार उदीम करणे नकोसे केले आहे. या कायद्यांतर्गत आज साधारण दोन हजारांवर वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे, या कायद्याने संबंधित वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक, विक्री इत्यादीचे संपूर्ण अधिकार घटनेमध्ये तरतूद करून सरकारने आपल्या हातात घेतले आहेत. उपजिल्हाधिकारी स्तरावरचा अधिकारीसुद्धा संबंधित वस्तूंचा व्यापार, प्रक्रिया, वाहतूक, लागवड यावर नियंत्रण ठेवू शकतो. या कायद्याने लायसन, परमिट, कोटा व्यवस्थेसारखी अत्यंत भ्रष्ट आणि अकार्यक्षम व्यवस्था तयार केली आहे. हा अत्यावशक वस्तू कायदा कायमस्वरूपी बंद केला पाहिजे.\nसरकारला कोणत्याही शेतमालाची आयात, निर्यात इत्यादी बाजारपेठेत हस्तक्षेप करता येऊ नयेत, असा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. या कायद्याचा शेतकरी मोठ्या प्रमाणात बळी ठरतो आहे. तो त्वरित रद्द करावा लागेल. याशिवाय शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठीच्या अजेंड्यात खालील बाबींचा समावेश करणे गरजेचे आहे.\n- जगभरातील शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. खासकरून जनुक तंत्रज्ञानाने केलेली प्रगती अचंबित करणारी आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान आपल्या देशातील शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध झाले पाहिजे. यावरील सर्व निर्बंध काढून, सरकारी, खासगी पातळीवर संशोधनाला गती दिली पाहिजे.\n- भूसंपादनासारख्या शेतकऱ्याकडून जबरदस्तीने जमिनी काढून घेणारे कायदे रद्द करून जमीन शेतकऱ्यांच्या मर्जीनुसार समोरासमोर किंमत ठरवून संपादित करावी.\n- शेतापासून बाजारपेठेपर्यंत वेगवान रस्ते आणि निर्यातीसाठी बंदरे व विमानतळापर्यंतची वाहतूक वेगवान करावी. रेल्वे सेवेचे जाळे खोलवर तयार करावे.\n- अखंडित आणि योग्य दाबाने शेतीसाठी वीजपुरवठा करण्यासाठी विद्युत निर्मितीचा वेग वाढवावा लागेल.\n- जगभराचा व्यापार खुला होईल, यासाठी ‘डब्ल्यूटीओ’च्या (जागतिक व्यापार संघटना) व्यासपीठावर तिसऱ्या जगातील देशांना विश्वासात घेऊन प्रयत्न करावेत. खासकरून प्रगत देशातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकाराने अनुदाने दिली जातात. म्हणूनच आपला शेतकरी त्यांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही. जगभरातील व्यापार समान तत्त्वाने चालावा, हा जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश आहे. ते व्यासपीठ प्रभावीपणे वापरावे.\n- पाण्यावर खासगी मालमत्ता प्रस्थापित करावी, जेणेकरून पाणी साठवणे, पाणीपुरवठा करणे, विकणे सहज आणि सोपे होऊन त्यात व्यावसायिकता येईल.\n- पशुधन जोपासणे व त्यांना बाजारात विकणे याचे स्वातंत्र्य स्थापित करावे लागेल. यासाठी त्यारील सर्व बंधने हटवावी लागतील. वन्य जीवन प्रतिबंध असे शेतकऱ्यांना जाचक ठरणारे कायदेही रद्द करायला हवेत.\n- बाजारपेठेत बाधा निर्माण करणारी अनुदान संस्कृतीही संपवावी लागेल.\n- आजपर्यंतच्या सर्व सरकारांनी शेतकरीविरोधी धोरणांची क्रूरपणे अंमलबजावणी केल्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. म्हणून शेतकऱ्यांकडील सर्व कर्ज अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त घोषित करणे.\n- कायदा आणि सुव्यवस्था मजबूत आणि सक्षम करून शेती शेतकऱ्यांची सर्व पातळीवरील लूट थांबवावी लागेल.\n- न्याय व्यवस्था निष्पक्ष आणि जलदगतीने काम करणारी तयार करायला हवी.\nया सर्व कलमांची धोरणात्मक अंमलबजावणी एकाच वेळी करावी लागेल तरच अपेक्षित बदल दिसायला लागतील.\nमाणसाची फायदा कमावण्याची प्रेरणा, व्यापाराला चालना देत असते. तो जेवढा निर्बंध मुक्त असेल तेवढा मागणी आणि पुरवठा याचा प्रामाणिक लाभ, उत्पादक आणि ग्राहक यांना मिळवून देत असतो. तो जगभरचे ग्राहकही शोधतो आणि उत्पादकही शोधतो. त्यासाठी ग्राहकांना आवडेल, परवडेल त्या पद्धतीचा पुरवठा करण्यासाठी धडपडही करतो. त्या धडपडीतूनच लहान मोठे व्यवसाय उभे करतो. त्याला बाह्यहस्तक्षेप मान्य नसतो, स्पर्धात्मक आणि हस्तक्षेपविरहित व्यवस्थेतच बाजारपेठ फुलते आणि ग्राहकांची क्रयशक्तीही वाढते.\nथोडक्यात शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा हा अजेंडा देशासमोरील आर्थिक कुंठा संपवणारा असेल. पाशा पटेल यांना पंतप्रधानांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा हा अजेंडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राबवण्यासाठी तयार करावे. किमान यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना सरकारच्या मेहरबानीवर ताटकळत ठेवणाऱ्या शिफारशी करून शेतकऱ्यांचे कल्याण केल्याचा भास निर्माण करू नये. शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी मान्यता द्यायला हवी. त्याशिवाय शेती विकासाच्या साऱ्या गप्पा फोल आहेत, हे लक्षात घ्यावे.\n(लेखक शेतकरी संघटना न्यासचे विश्वस्त आहेत.)\nशेती सरकार government व्यापार संप शेतकरी वन forest विमानतळ airport रेल्वे पाणी पशुधन कर्ज व्यवसाय profession पाशा पटेल नरेंद्र मोदी narendra modi कल्याण विकास लेखक\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%82/", "date_download": "2018-11-17T00:29:04Z", "digest": "sha1:HWMHEGULGBTEXDMUS2JFBILVWHYZQSZ6", "length": 7180, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एकास सक्तमजुरी तर एकास दंडाची शिक्षा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएकास सक्तमजुरी तर एकास दंडाची शिक्षा\nवडूज, दि. 5 (प्रतिनिधी) – येथील न्यायालयामध्ये दाखल असलेल्या मारहाणीच्या दोन विविध खटल्यामध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एन. पाठक यांनी दोन आरोपीपैकी एकास सक्तमजुरी व दंड तर दुसऱ्या खटल्यातील आरोपीस दंडाची शिक्षा ठोठावली.\nखटाव, ता. खटाव येथील विश्वास नाना कोकाटे याने दि. 15 नोव्हेंबर 2016 रोजी त्याचा सख्खा भाऊ कैलास कोकाटे याला स्वच्छतागृहाच्या सांडपाण्याच्या कारणावरून चिडून जाऊन लोखंडी गजाने मारहाण केली होती. न्यायालयाने साक्षीपुरावा ग्राह्य मानून या मारहाणीच्या गुन्ह्याकरिता दोषी धरून आरोपीस तीन महिने सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.\nतसेच दुसऱ्या खटल्यामध्ये नागाचे कुमठे, ता. खटाव येथील आप्पा मच्छिंद्र मांडवे यास सामाईक रस्त्याच्या मोजणीच्या कारणावरून त्याच गावातील लक्ष्मण रजपूत व इतर लोकांना किरकोळ मारहाण केल्याच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयाने दोषी धरून 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.\nया खटल्यामध्ये अभियोग पक्षातर्फे रमेश विश्वासनाथ साळुंखे व अभिजित अशोक गोपलकर यांनी कामकाज पाहिले. खटल्यातील साक्षीदारांची साक्ष, सरकारी अभियोक्‍त्यांचा युक्तिवाद व पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींस दोषी धरून वरील आरोपींना शिक्षा ठोठावली. सदरकामी अभियोग पक्षास पोलीस प्रॉसिक्‍यूशन स्कॉडचे तौसिफ शेख, सहा. फौ. शिवाजी पायमल, प्रदीप गोसावी, सुधीर मोहिते, पो. हवा. विलास हांगे यांनी सहकार्य केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील चंदन चोरी\nNext articleमढी येथील आश्रमशाळेत मुलींचा विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/maharashtra-mumbai-pune-petrol-disel-price-update/", "date_download": "2018-11-17T00:24:11Z", "digest": "sha1:IR5H7WRSIYSI2OB5PCNP3S64IEAX4YNZ", "length": 7661, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्रात पेट्रोल दराचा उच्चांक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहाराष्ट्रात पेट्रोल दराचा उच्चांक\nमुंबई – पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह इतर प्रमुख शहरातदेखील पेट्रोल दरवाढ सुरूच आहे. मुबंईतील पेट्रोल दराचा हा उच्चांक असून महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. पेट्रोलच्या किंमतीत वेगाने वाढ होत असून पेट्रोल शंभरीपासून अवघे 12 रूपये दूर आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत आज 48 पैशांनी वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल 87.39 रूपयांवर पोहोचल आहे, तर डिझेल 76.51 रूपये झालं आहे.\nमुंबईसह इतर शहरात देखील इंधनदरवाढ होत आहे. पुणे येथे आजचा पेट्रोल दर 87.25 रूपये तर डिझेलचा दर 75.20 रूपयांवर पोहचला आहे. पुणे लगतच्या पिंपरी-चिंचवड शहरात आज पेट्रोलचा दर 87.31 रूपये तर डिझेलचा दर 75.21 रूपये असा आहे.\nडॉलरच्या किंमती वाढून रूपयाच्या किंमती रोज घसरत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चा तेलाची आयात करणे दिवसेंदिवस महाग ठरत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी जनतेकडून होत आहे पण सरकारने त्यास पुन्हा नकार दिला आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती विरोधात काँग्रेसने 10 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ चा निर्णय घेतला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना पुन्हा प्रशिक्षकाच्या भूमिकेत\nNext articleशहरातून होणार ३३१ जण हद्दपार, आठ जण तडीपार\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८: दलबदलूंची होणार दमछाक\nबारामतीतला पवार-काकडे वाद संपला\nमहापालिका रणसंग्राम २०१८: भाजपच्या पहिल्या यादीत विद्यमान 10 नगरसेवकांना तिकिट\nलग्नाच्या तयारीसाठी प्रियांका आईसह जोधपूरला रवाना\nमराठा आरक्षणासाठी सरकारचा वेळकाढूपणा नको – अशोक चव्हाण\nपहाटेचा गारठा कायम राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/She-left-the-house-to-prove-its-own-existence-in-Shrigonda/", "date_download": "2018-11-17T00:16:35Z", "digest": "sha1:RH6EVTLWZJ7YXOJ6TSK5KHOZA7UFH4UB", "length": 6445, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तिने सोडले घर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तिने सोडले घर\nस्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तिने सोडले घर\nश्रीगोंदा : अमोल गव्हाणे\nसैराट चित्रपट येऊन जवळपास दोन वर्ष होत आली मात्र तरीही त्याचा फिवर उत्तरायला तयार नाही. प्रेम प्रकरणातून अनेक मुलामुलींनी घर सोडले आहे. पण तालुक्यातील एका वीस वर्षीय तरुणीने घर सोडले ते वेगळ्याच कारणाने. जन्माला आलो आहोत तर स्वतःच वेगळे अस्तित्व दाखवायला हवे, या निर्धाराने तिने घर सोडत शिक्षणाची दारे पुन्हा एकदा उघडली आहेत.\nतालुक्यातील एक 20 वर्षाची तरुणी उपवर झाल्याने घरच्या मंडळीनी तिचा विवाह परराज्यातील एका तरुणाशी लावून दिला. अर्थात घरच्या मंडळीच्या आग्रह असल्याने तिला तो मोडता आला नाही. पण मुळातच तिचा स्वभाव वेगळा काही तरी करून दाखविण्याचा असल्याने ती संसारात जास्त दिवस रमली नाही. तिने सासर सोडून माहेर गाठले आणि इथे येऊन संगणकाचे शिक्षण घेऊ लागली. श्रीगोंद्यात तिला नोकरी न मिळाल्याने आणि सासरी जायचे नसल्याने तिने घर सोडले. याबाबत तिने कुणाला कसली माहिती दिली नव्हती. त्यामुळे घरची मंडळी ही अस्वस्थ होती. याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. घर सोडून जाताना तिने कपडे वगळता इतर कुठलेच साहित्य सोबत नेले नव्हते. त्यामुळे पोलिसांनाही तपासाची दिशा सापडत नव्हती.ज्यावेळी तिचा शोध लागला त्यावेळी नेमका प्रकार समोर आला.\nमाझे शिकून खूप मोठे होण्याचे स्वप्न आहे. स्वतःच्या पायावर शिक्षण घेऊन नोकरी मिळवायची आणि स्वतःचे वेगळ अस्तित्व मला दाखवायचे आहे, असे तिनं पोलिसांना सांगितले. पुण्यातल्या एका होस्टेलवर ती राहत असून एका खासगी कंपनीत अर्धवेळ नोकरी करून शिक्षण घेण्याचा तिने निर्धार केला आहे. पोलिसांनी तशा पद्धतीचा जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिस पथकाने तिला भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन तिचा निरोप घेतला.\nयाबाबत बोलताना सहायक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे म्हणाले, ज्यावेळी मिसिंग केस दाखल झाली त्यावेळी इतर प्रकारासारखाच हा प्रकार असावा, असे आम्हाला वाटले. मात्र, तपासात वेगळीच बाब समोर आली. त्यामुळे आमच्या सगळ्या तपास यंत्रणेलाही विशेष वाटले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-UTLT-VART-amawasya-on-13-july-know-goddess-lakshmi-measures-5914878-PHO.html", "date_download": "2018-11-16T23:59:38Z", "digest": "sha1:BY3O32E3MZYKLRUYPFF3EE4FQZAFM5Y6", "length": 5893, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amawasya On 13 July know Goddess Lakshmi measures | शुक्रवार आणि अमावास्या योग : या 5 पैकी कोणताही 1 उपाय केल्यास होऊ शकतो धन लाभ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशुक्रवार आणि अमावास्या योग : या 5 पैकी कोणताही 1 उपाय केल्यास होऊ शकतो धन लाभ\nशुक्रवार, 13 जुलैला अमावस्या तिथी आहे. शुक्रवार आणि अमावस्या योगामध्ये ज्योतिषचे उपाय केल्याने विविध अडचणी दूर होऊ शकतात\nशुक्रवार, 13 जुलैला अमावस्या तिथी आहे. शुक्रवार आणि अमावस्या योगामध्ये ज्योतिषचे उपाय केल्याने विविध अडचणी दूर होऊ शकतात. यावेळी 13 जुलैला सूर्यग्रहणसुद्धा आहे. परंतु हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. यामुळे ग्रहणाचा सुतक काळ भारतात राहणार नाही. या दिवशी पूजा-पाठ करू शकता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पुढील व्हिडिओमध्ये जाणून घ्या, शुक्रवारी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...\nसकाळी लवकर उठून तांब्याच्या कलशाने सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.\nदेवघराशी संबंधित 7 गोष्टींकडे लक्ष दिल्यास पूजा लवकर फलदायी होऊ शकते\nया 12 गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्हीही नेहमी अडचणींपासून दूर राहू शकता\nमहिष्मतीचे राजा होते कार्तवीर्य अर्जुन, भगवान दत्तात्रेयला प्रसन्न करून मागितली 1 हजार भुजा, तेव्हापासून यांचे नाव पडले सहस्त्रबाहु अर्जुन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/journalist-living-alone-with-9-year-old-daughter-hacked-to-death-in-dhaka-5947455.html", "date_download": "2018-11-16T23:59:33Z", "digest": "sha1:VMSTFF6SRKUZQ56MUBZOSBEUYSWJCG6K", "length": 8396, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "journalist living alone with 9 year old daughter hacked to death in dhaka | घरात एकटीच होती महिला पत्रकार; एकाने दार वाजवले, उघडताच एक-एक करून घुसले 12 जण, मग केले असे काही...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nघरात एकटीच होती महिला पत्रकार; एकाने दार वाजवले, उघडताच एक-एक करून घुसले 12 जण, मग केले असे काही...\nसुबर्णा नोदी (32) नावाची ही महिला पत्रकार बांगलादेशचे खासगी न्यूज चॅनल Ananda TV आणि एका दैनिकासाठी काम करत होती.\nढाका - घरात आपल्या 9 वर्षीय मुलीसोबत एकटीच राहणाऱ्या महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. सुबर्णा नोदी (32) नावाची ही महिला पत्रकार बांगलादेशचे खासगी न्यूज चॅनल Ananda TV आणि एका दैनिकासाठी काम करत होती. ढाकापासून 150 किमी दूर पाबना जिल्ह्यात ती राहत होती. त्याच ठिकाणी मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, रात्री पावणे 11 च्या सुमारास 10-12 हल्लेखोर बेल वाजवून अचानक तिच्या घरात घुसले आणि धारदार शस्त्राने तिचा खून केला. सुवर्णाला एक 9 वर्षांची मुलगी आहे. तसेच तिने आपल्या पतीविरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.\nबेल वाजवून घरात घुसले हल्लेखोर...\nपोलिस अधिकारी इब्न-ए मिझान यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 10 ते 12 हल्लेखोर बाइकवर पत्रकार सुबर्णाच्या घरी गेले होते. त्यांनी मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घराची बेल वाजवली. सुवर्णाने दार उघडताच एक-एक करून सगळेच घरात घुसले आणि धारधार शस्त्रांनी तिच्यावर हल्ला केला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत सुबर्णाला उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. परंतु, उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी विविध प्रकारचे पथक तयार केले असून हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे. बांग्लादेशच्या सर्वच पत्रकारांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. सोशल मीडियावर सुद्धा या हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांचा आणि कट्टरपंथियांचा हात होता का याचाही पोलिस शोध घेत आहेत.\nसमुद्राच्या मध्ये एका छोट्या जमीनीच्या तुकड्यावर वसले गाव, लांबून लोक येथे सुट्टीची मजा घेण्यासाठी जातात...\nपिनहेड्स पिझ्झाचे अनाेखे चॅलेंज; 32 मिनिटांत 32 इंच पिझ्झा खा, 2 मिल्कशेक प्या अन‌् 500 युराे जिंका\nजन्माच्या 12 व्या दिवसापासून अाजपर्यंत सर्व गाेष्टी रेबेकाच्या लक्षात, जगात असे फक्त 60 लाेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/india-vs-west-indies-prithvi-shaw-to-make-debut/", "date_download": "2018-11-17T00:58:59Z", "digest": "sha1:O2GVT5DVINFPKAXDUJLI75QKGY74BXPP", "length": 8206, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "टीम इंडियाच्या सलामीचा भार आता ‘पृथ्वी’च्या खांद्यांवर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nटीम इंडियाच्या सलामीचा भार आता ‘पृथ्वी’च्या खांद्यांवर\nविंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताचा अंतिम संघ जाहीर,पृथ्वी शाॅ करणार पदार्पण\nटीम महाराष्ट्र देशा- भारत विरुद्ध विंडीज दोन कसोटी सामन्यांतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी १२ खेळाडूंचा संघ आज घोषीत करण्यात आला. या सामन्यात १८ वर्ष ३२८ दिवस वय असलेला पृथ्वी शाॅ पदार्पण करणार आहे.त्याला सलामीवीर म्हणुन संघात स्थान देण्यात आले असुन मयांक अग्रवालला पदार्पणासाठी वाट पहावी लागणार आहे.\nपृथ्वी शॉ ला संघात संधी मिळाल्यामुळे मयांक अग्रवालचे पदार्पण लांबणीवर पडले आहे. तसेच मोहम्मद सिराजला देखील अंतिम संघात स्थान मिळालेले नाही. संघात ३ वेगवान गोलंदाजांनाही स्थान देण्यात आले आहे.\nपृथ्वी शॉच्या निवडीनंतर उपकर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणे याने आनंद व्यक्त केला आहे. ‘पृथ्वी शॉचा संघात समावेश करण्यात आल्यामुळे मला आनंद झाला आहे. मी त्याला अगदी लहान असल्यापासून खेळताना पाहतो आहे. आम्ही नेटमध्ये एकत्र सराव केला आहे. तो आक्रमक सलामीवीर आहे. त्याची भारत अ संघातील कामगिरी अत्यंत उल्लेखनीय होती. त्याचेच फळ त्याला मिळाले आहे, अशा शब्दात रहाणेने त्याचे कौतुक केले.\n१२ खेळाडूंचा संघ – लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दूल ठाकूर\nअर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर-19 संघात एन्ट्री\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-districts-attention-fight-mother-law-75748", "date_download": "2018-11-17T01:12:03Z", "digest": "sha1:ESMZF3ISLRZ2V7VD2FDPREDRV2P6GK4H", "length": 16158, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news District's attention with the fight of mother-in-law सासू-सुनेच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष | eSakal", "raw_content": "\nसासू-सुनेच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nधुळे : नगाव (ता. धुळे) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. माजी आमदार कै. द. वा. पाटील यांच्या कुटुंबातील सासू-सुनेची लढत लक्षवेधी ठरत आहे. माजी सरपंच सुशीलाबाई पाटील व पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांच्यातील लढतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच पदासाठी इतरही दोन महिला उमेदवार आहेत. पण येथील लढत चौरंगी होण्यापेक्षा दूरंगीच होणार आहे. हे सर्वज्ञात आहे. सासू-सुनांमध्येच लढत असतांना इतरांची उमेदवारी का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात विरोधकांचा सुज्ञपणा असल्याचेही चर्चिले जात आहे.\nधुळे : नगाव (ता. धुळे) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. माजी आमदार कै. द. वा. पाटील यांच्या कुटुंबातील सासू-सुनेची लढत लक्षवेधी ठरत आहे. माजी सरपंच सुशीलाबाई पाटील व पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांच्यातील लढतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच पदासाठी इतरही दोन महिला उमेदवार आहेत. पण येथील लढत चौरंगी होण्यापेक्षा दूरंगीच होणार आहे. हे सर्वज्ञात आहे. सासू-सुनांमध्येच लढत असतांना इतरांची उमेदवारी का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात विरोधकांचा सुज्ञपणा असल्याचेही चर्चिले जात आहे.\nनगाव, तीसगाव, वडेल, ढंढाणे व रामनगर या पाच गावांची गट ग्रामपंचायत आहे. सरपंच पदासाठी चार आणि सदस्यत्वासाठीच्या पंधरा जागांसाठी लढती होत आहेत. सरपंच पदासाठी माजी सरपंच सुशीलाबाई पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे, रोहीणी पाटील व उर्मिला पाटील असे चार उमेदवार आहेत. यात माजी आमदार कै. द. वा. पाटील यांच्या पत्नी व सून यांच्यातच खरी लढत होत आहे. सासू सूनेमधील लढतीत पाटील यांचे समर्थक अडचणीत सापडले आहेत. मतदान नेमके कोणाला करावे. हा त्यांच्या समोरील प्रश्न आहे. इतर दोघा विरोधकांनीही आव्हान उभे केले आहे. त्यांची मतेही निर्णायक होवू शकतात. दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ अशीही चर्चा सुरु आहे.\nभाजपातील मनोहर भदाणे व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांच्या विरोधात भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. राहूल पाटील यांनीच दंड थोपटले आहे. भाजपाचे अामदार अनिल गोटे यांचे समर्थक लोकसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणेही आव्हान उभे करीत आहेत. भाजपातील मंडळीच आपापसांत लढत असल्याचे येथे चित्र आहे. वरीष्ठ पातळीवर याबाबतीत शांतता अाहे. गावगाड्याच्या निवडणूकीत एवढे तेवढे चालेलच अशी सावध प्रतिक्रीयाही व्यक्त होत अाहे.\nमाजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांनी प्रचारात अाघाडी घेतली आहे. चारही गावांच्या भेटीगाठी घेणे सुरु आहे. स्वतंत्र जाहिरनामा प्रसिध्द केला आहे. सद्यस्थितीत बाजू वरचढच आहे.\n...तर असे झाले असते म्हणून\nमाजी आमदार कुटूंबातील सासू सूना एकमेकांसमोर उभ्या आहेत. विरोधकांनी घरातच महाभारत उभे केले आहे. विधानसभा निवडणूकीतही बरेच काही घडले होते. दोन्ही विरोधक असतांना आणखी दोन उमेदवार का आहेत, असा प्रश्नही निर्माण होत आहे. कदाचित मनोहर भदाणे, ज्ञानज्योती भदाणे व राम भदाणे हे तीन्ही संमजसपणे घेत माघार घेतील . अन आपल्याच आई सरपंच होत आहेत. असे समाधान मिळवितील. असे होवू नये. म्हणूनही दोघांची उमेदवारी महत्वपूर्ण ठरत असल्याचे समजते.\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी\nऔरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...\nमाढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/shoma-sen-nagpur-police-suspend-nagpur-university-292853.html", "date_download": "2018-11-17T00:13:02Z", "digest": "sha1:EMCHCS2J46VNGYWZIK2Q3RACJ24VRL4S", "length": 5159, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - नक्षलवाद्यांच्या समर्थनाचा आरोप, प्रा. शोमा सेन नागपूर विद्यापीठातून निलंबित–News18 Lokmat", "raw_content": "\nनक्षलवाद्यांच्या समर्थनाचा आरोप, प्रा. शोमा सेन नागपूर विद्यापीठातून निलंबित\nप्रा. शोमा सेन यांना नागपूर विद्यापीठानं निलंबित केलंय. नक्षलवाद्यांना समर्थन आणि पुण्यातील 'एल्गार' परिषदेच्या माध्यमातून हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली ६ जून रोजी पुणे पोलिसांनी प्रा.शोमा सेन यांना त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले होते.\nनागपूर, ता.15 जून : प्रा. शोमा सेन यांना नागपूर विद्यापीठानं निलंबित केलंय. नक्षलवाद्यांना समर्थन आणि पुण्यातील 'एल्गार' परिषदेच्या माध्यमातून हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली ६ जून रोजी पुणे पोलिसांनी प्रा.शोमा सेन यांना त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले होते. शोमा सेन या इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत.याप्रकरणी त्यांच्यासह एकूण पाच लोकांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांचा समावेश होता. प्रा.सेन विद्यापीठाच्या सेवेत असल्याने अटकेनंतर ४८ तासांच्या आत त्यांचे निलंबन होणे आवश्यक होते.यासंदर्भात अखेर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी कायदेशीर सल्ला घेतला व प्रा.सेन यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेमुळेच भीमा कोरेगाव घटनेनंतर राज्यात दंगल उसळली असा पोलीसांचा आरोप आहे.\nहेही वाचा...ऑफिसात पोहोचण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरची बंगळूरात घोड्यावरून स्वारीभय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांची चौकशीपतंजलीचं 'परिधान', योग मॅटपासून जीन्सपर्यंत सबकुछभय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांची चौकशीपतंजलीचं 'परिधान', योग मॅटपासून जीन्सपर्यंत सबकुछकर्ज फेडण्यासाठी 72 वर्षाच्या लक्ष्मीबाई करतात टाईप रायटरचं काम\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/dance-bar-decision-in-maharashtra-1226515/", "date_download": "2018-11-17T00:39:36Z", "digest": "sha1:MIQSVCWZFKDTNAPCUYF7IYAHS24DL4U4", "length": 15956, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डान्स बार ते नैतिक नृत्यसंस्कृती.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nडान्स बार ते नैतिक नृत्यसंस्कृती..\nडान्स बार ते नैतिक नृत्यसंस्कृती..\nविधान परिषदेत सोमवारी अपेक्षेप्रमाणे नवे डान्स बार नियमन विधेयक मंजूर झाले.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने दहा वर्षांपूर्वी लागू केलेली डान्स बार बंदी गेल्या वर्षी ऑक्टोबरात सर्वोच्च न्यायालयाने उठविली, तेव्हा बारमालकांनी केलेल्या जल्लोषाचा धुरळा खाली बसण्याच्या आतच राज्य सरकारच्या नव्या बार विधेयकाचा बडगा बारमालकांच्या पाठीवर बसल्याने आता राज्याच्या संस्कृतिरक्षणाचा सरकारने घेतलेला वसा नव्या पावलांनी डान्स बापर्यंत पोहोचला आहे. विधान परिषदेत सोमवारी अपेक्षेप्रमाणे नवे डान्स बार नियमन विधेयक मंजूर झाले. सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांपूर्वी अगोदरची बंदी उठविली, तेव्हा फडणवीस सरकारच्या हेतूबद्दल अनेक शंका व्यक्त झाल्या होत्या. तेव्हाही, डान्स बार पुन्हा सुरू करणे जिकिरीचेच होईल, असा अधिक कडक कायदा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीच होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते व तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्स बार बंदी लागू केल्याने, या विधेयकास राष्ट्रवादी काँग्रेसचा पािठबा मिळणार हे जसे अपेक्षित होते, तसेच या विधेयकास विरोध करून जनतेच्या नाराजीचे धनी होण्यास अन्य राजकीय पक्षांची तयारी नसणार हेदेखील अपेक्षितच होते. त्यामुळे आता नव्या स्वरूपात बारमध्ये सोज्वळ नृत्यालये सुरू होतील व सरकारी कायद्याचे तेथे काटेकोर पालन केले जाईल हे पाहण्याची जबाबदारी सरकारवर आणि विशेषत: पोलीस यंत्रणेवर पडणार आहे. कायदे करून नतिकतेची बंधने घालण्याचा आणखी एक प्रयोग म्हणून सरकारच्या या नव्या विधेयकाकडे पाहावयास हरकत नाही. किंबहुना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर म्हणून डान्स बार बंदी उठविली गेली असली, तरी ते पुन्हा सुरू करण्यात आता बारमालकांनाच रस राहणार नाही व डान्स बारची परंपरागत संकल्पनाच बारगळून बासनात जाईल, असाच नव्या विधेयकामागचा हेतू असल्याचे स्पष्ट दिसते आहे. विधानसभेने अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी या विधेयकावर संमतीची मोहोर उमटविली की, डान्स बार सुरू करण्यातील कायदेशीर अडचणी दूर होतील; पण त्यामुळे नव्या नियमांच्या चौकटीतील डान्स बार सुरू करताना अगोदरचा धंदेवाईक उत्साह त्यामध्ये दिसेलच, अशी कोणतीच प्रोत्साहनात्मक चिन्हे नव्या विधेयकात नसल्याने डान्स बार हा रंगेल ख्यालीखुशालीचा एक इतिहासच ठरेल, अशी व्यवस्था नव्या कायद्याने करून ठेवली आहे. काही दशकांपूर्वी, मुंबईत वा अन्य काही शहरांतही, काही मूठभर, धनाढय़ शौकिनांच्या करमणुकीसाठी कोठी परंपरा सुरू होती. पुढे डान्स बारसारख्या छमछमाटी प्रथेचा उदय झाला आणि आंबटशौकीन धनवंतांच्या खिशांचे गरम चटके शमविण्याचा एक मार्ग उपलब्ध झाला. या डान्स बार संस्कृतीने अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली, या बंदी समर्थकांच्या दाव्यास, या व्यवसायातील पोटार्थी महिलांच्या जगण्याच्या हक्काचा दावा पुढे करून आव्हान देण्यात आल्याने डान्स बारचा मुद्दा हा नतिकता आणि व्यावसायिकता यांच्यातील संघर्षांचा मुद्दा बनला होता. फडणवीस सरकारने नव्या विधेयकातून नेमकी याचीच पुरेपूर काळजी घेतल्याने, डान्स बार संस्कृतीकडून नतिक नृत्यालयांकडे जाणारा हा व्यावसायिक प्रवास परवडणारा नाही, असाच सूर बारमालकांकडून निघेल आणि एक रंगेल संस्कृती काळाआड जाईल. या निर्णयामुळे फडणवीस सरकारच्या खात्यात नेमके काय जमा होईल, हे येणारा काळच ठरविणार असला, तरी या विधेयकाला कायद्याचे रूप मिळून अंमलबजावणीसुद्धा झाल्यास सर्वसामान्य समाज मात्र एका कचाटय़ातून सुटल्याच्या समाधानाचा सुस्कारा सोडेल यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘लेडीज बार’ मालकांची प्रतिबंधात्मक नियमांतून पळवाट\nडान्सबारवर निर्बंध घालणारे विधेयक विधानसभेतही मंजूर\nडान्स बार एक कटाक्ष\nमुंबईसह उपनगरात चार बारवर छापा\nतीन डान्स बारना हिरवा कंदील\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/160?page=8", "date_download": "2018-11-17T00:15:34Z", "digest": "sha1:SGXFVQFPSYABIDNDFSKQJ64LL2VHQCQX", "length": 12009, "nlines": 264, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नियतकालीक : शब्दखूण | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रसारमाध्यम /नियतकालीक\nतडका - पावरचे सत्य\nहाती पावर असेल तर\nRead more about तडका - पावरचे सत्य\nतडका - आंदोलनीय शक्ती\nआंदोलनं उपयोगी येऊ शकतात\nतर आवाक्या बाहेरचे आंदोलनं\nकधी उधडलेही जाऊ शकतात\nRead more about तडका - आंदोलनीय शक्ती\nतडका - वादांचे सिनेमे\nकमी खर्चात मोठा धमाका\nपब्लिसिटी स्टंटची जादू आहे\nसिनेमांवरती वाद घडणे ही\nहल्ली फायद्याची बाजु आहे\nआता घडणारे वाद देखील\nकधी पाहिले जातील प्रेमाने\nभविष्यात पुन्हा नवे सिनेमे\nRead more about तडका - वादांचे सिनेमे\nतडका - कौटूंबिक सल्ला\nअत्याचारी खुळ दाटले पाहिजे\nकुटूंब सुखी वाटले पाहिजे,...\nRead more about तडका - कौटूंबिक सल्ला\nतडका - दैवताचा खोळंबा\nबसही राजी झाली नाही\nRead more about तडका - दैवताचा खोळंबा\nतडका - योजनांतली बेगडेबाजी\nकित्तेक मनं करपु लागतात\nयोजना मात्र झिरपु लागतात\nकित्तेक सरकारी योजना या\nमात्र वास्तवी फिरून पाहिल्यास\nकित्तेक योजना बेगड्या असतात\nRead more about तडका - योजनांतली बेगडेबाजी\nतडका - वाईन फेवर\nसर्रास इथे स्थावर आहेत\nमात्र वाईन निर्मिती मध्ये\nहल्ली नव-नवे फेवर आहेत\nलोकही नको तसे झिंगतील\nमात्र ही शरमेची बाब देखील\nतडका - साठी प्रतिष्ठेची\nआता गरज नाही पासष्ठीची\nलोक दिवस मोजु लागतील\nRead more about तडका - साठी प्रतिष्ठेची\nतडका - डिजीटल युगात\nत्रासते आहे आज देखील\nशहरांची होईल स्मार्ट सिटी\nशहरांची स्मार्ट सिटी करताना\nखेड्यांना लक्षात घेतील का,.\nखेड्यांना स्थान देतील का,..\nRead more about तडका - डिजीटल युगात\nतडका - स्मार्ट खुटी\nकुणाला कसं भुलवायचं ते\nत्यांना पक्क ठाऊक असतं\nजनतेचं मन भावुक असतं\nविचार त्यांचा सुपर असतो\nस्मार्ट खुटीचा वापर असतो\nRead more about तडका - स्मार्ट खुटी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/bogus-bills-issue/", "date_download": "2018-11-17T01:21:01Z", "digest": "sha1:K4SHNC5UOURPQSHIDXIKGDU3OYTXCZE6", "length": 11650, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " याच साठी केला जातो अट्टाहास! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › याच साठी केला जातो अट्टाहास\nयाच साठी केला जातो अट्टाहास\nजकातीचे बंद झालेले उत्पन्न आणि ठप्प झालेल्या वसुलीमुळे महापालिका आर्थिक अडचणीत आल्यानंतर नगरसेवक निधी, मनपा निधीतील कामांकडे ठेकेदारांनी पूर्णपणे पाठ फिरविली. त्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी व बिले मिळण्याची हमी देण्यासाठी मनपाच्या तत्कालीन पदाधिकार्‍यांनी ‘रोख’ तरतुदींचा ‘फंडा’ राबविण्यास सुरुवात केली. मात्र, हाच ‘फंडा’ आता महापालिकेला ‘गंडा’ घालण्यासाठी वापरला जातोय. शासकीय योजना, आमदार, खासदार निधीत केलेली कामे नाव बदलून रोख तरतुदीत खतविणे अन् तिजोरीवर डल्ला मारणे यासाठीच हा ‘अट्टाहास’ केला जात असल्याचे चित्र आहे.\nविकासभार व रेखांकन सुधारणाच्या लेखाशीर्षाखाली पथदिव्यांची 40 लाख रुपयांची देयके अदा झाली. मात्र, यातील कामेही अर्धवट असल्याने आणि बजेटला या कामांसाठी तरतूदच नसल्याचे स्पष्ट झाले आणि वर्षाच्या अखेरीलाच मोठा घोटाळा उघकीस आला. या घोटाळ्याची चौकशी मनपाकडून सुरु असली तरी या 40 लाखांमधील काही कामे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुरु झाली. बजेट तरतूद नसतांना, कामेही पूर्ण झालेली आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेने विकास भार व रेखांकन सुधारणाच्या लेखाशीर्षातील तरतुदी ‘रोख’ असल्याने तात्काळ बिले अदा केली. असेच काहीसे प्रकार मागील आर्थिक वर्षातही मोठ्या प्रमाणात झाले. तत्कालीन महासभेने नगरसेवक निधीतील देयके अदा करण्यासाठी एलबीटीतून स्थानिक पातळीवर दरमहा मिळणार्‍या उत्पन्नाची वाट मोकळी करुन दिली. त्यामुळे अनेक वर्षांनंतर नगरसेवक निधीला ‘डिमांड’ आली. आर्थिक अडचण असतांनाही बिले मिळण्याची हमी ठेकेदारांना मिळाल्यामुळे या रोख तरतुदीवर ठेकेदारांनी अक्षरशः उड्या मारल्या. एखादा अपवाद वगळता सर्वच नगरसेवकांचा 100 टक्के निधी खर्ची पडला. सुमारे साडेपाच ते सहा कोटींची देयकेही त्यातून अदा झाली. सध्याच्या सत्ताधार्‍यांनीही त्याचीच री ओढत नगरसेवक निधीतील देयके तात्काळ अदा करण्याचा ठराव बजेटमध्ये केला. त्यापाठोपाठ नागरी सुविधांचा विकास कार्यक्रम (5 कोटी), मोबाईल टॉवरमधून मिळणारे उत्पन्न (4 कोटी) आणि अतिरिक्‍त चटई क्षेत्र निर्देशांकाच्या शुल्कातून मिळणार्‍या उत्पन्नासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात आले. 5 कोटींच्या कार्यक्रमासाठी ‘नगरोत्थान’च्या स्वहिस्स्याचे पावणे चार कोटी वर्ग करण्याचा ठराव करत त्यातील होणार्‍या कामांच्या बिलांची सोयही लावण्यात आली. दुसरीकडे पदाधिकार्‍यांसाठी परंपरेनुसार (नियमात नसतांनाही) स्वतंत्र निधीच्या तरतुदी करण्यात आल्या. त्यातील देयके अदा करण्यासाठी शासनाकडून मिळणार्‍या अ‍ॅवॉर्डची रक्कम वापरण्याचा ठराव करण्यात आला. सुमारे 20 ते 22 कोटींच्या रोख तरतुदी उपलब्ध झाल्यामुळे ठेकेदारांचा गोतावळाही वाढला. रस्ते करतांना, पथदिवे उभारतांना त्यात कोणते साहित्य वापरले जाते, याची कुठलीही माहिती नसणारेही मनपात ‘फायली’ फिरवायला लागलेत.\nआर्थिक अडचणींमुळे ठप्प झालेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी पदाधिकार्‍यांचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे मान्य केले तरी या तरतुदींचा 70 80 टक्के झालेला वापर व शहरातील मूलभूत सुविधांचा उडालेला बोजवारा, याची तुलना केली तर मनपात फोफावल्या भ्रष्टाचाराचे ‘मूळ’ याच रोख तरतुदींमध्ये दडलेय, हे सिध्द करण्यासाठी कोणत्या चौकशीचीही गरज भासणार नाही विधानसभा, विधान परिषद, लोकसभा व राज्यसभा सदस्यांच्या निधीतून, नगरसेवक निधीतून आणि कोट्यवधी रुपयांच्या शासकीय योजनांमधून शहरात अनेक कामे प्रस्तावित होतात. ती पूर्णही केली जातात. मात्र, हीच झालेली कामे पुन्हा नाव बदलून ‘रोख’ तरतुदीत प्रस्तावित करण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढल्याचे चित्र आहे. त्यातही 2 लाखांच्या आतील कोटेशनच्या प्रस्तावांचा वापर नियंत्रणाबाहेर गेलाय. त्यामुळे बोगस बिलांचा सुळसूळाटही दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा आहे. मनपा आयुक्‍तांनी काही महिन्यांपूर्वी या ‘रोख’ तरतुदींना चाप लावण्याचा प्रयत्नही करुन पाहिला. आयुक्‍तांच्या या निर्णयामुळे शहराचा संपूर्ण विकासच ठप्प झाल्यासारखे काहींना वाटले आणि त्यांनी दबाव टाकून निर्णय मागे घेण्यास आयुक्‍तांना भाग पाडले. मात्र, बजेटमधील संपत असलेल्या तरतुदी, लेखा विभागात दिवसेंदिवस वाढत असलेल्या बिलांचा ढीग आणि नागरी सुविधांसाठी सातत्याने होत असलेली आंदोलने, शहरातील सुविधांचा उडालेला बोजवारा याचा विचार केला, रोख तरतुदींचा ‘अट्टाहास’ नेमकी कशासाठी व कुणासाठी विधानसभा, विधान परिषद, लोकसभा व राज्यसभा सदस्यांच्या निधीतून, नगरसेवक निधीतून आणि कोट्यवधी रुपयांच्या शासकीय योजनांमधून शहरात अनेक कामे प्रस्तावित होतात. ती पूर्णही केली जातात. मात्र, हीच झालेली कामे पुन्हा नाव बदलून ‘रोख’ तरतुदीत प्रस्तावित करण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढल्याचे चित्र आहे. त्यातही 2 लाखांच्या आतील कोटेशनच्या प्रस्तावांचा वापर नियंत्रणाबाहेर गेलाय. त्यामुळे बोगस बिलांचा सुळसूळाटही दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा आहे. मनपा आयुक्‍तांनी काही महिन्यांपूर्वी या ‘रोख’ तरतुदींना चाप लावण्याचा प्रयत्नही करुन पाहिला. आयुक्‍तांच्या या निर्णयामुळे शहराचा संपूर्ण विकासच ठप्प झाल्यासारखे काहींना वाटले आणि त्यांनी दबाव टाकून निर्णय मागे घेण्यास आयुक्‍तांना भाग पाडले. मात्र, बजेटमधील संपत असलेल्या तरतुदी, लेखा विभागात दिवसेंदिवस वाढत असलेल्या बिलांचा ढीग आणि नागरी सुविधांसाठी सातत्याने होत असलेली आंदोलने, शहरातील सुविधांचा उडालेला बोजवारा याचा विचार केला, रोख तरतुदींचा ‘अट्टाहास’ नेमकी कशासाठी व कुणासाठी असा सवाल उपस्थित होत आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Human-chain-for-district-demand-in-Chikodi/", "date_download": "2018-11-17T00:30:56Z", "digest": "sha1:VOV5S2JQEJKAFY64PC4PASFEORNI2XZI", "length": 10801, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा मागणीसाठी चिकोडीत मानवी साखळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जिल्हा मागणीसाठी चिकोडीत मानवी साखळी\nजिल्हा मागणीसाठी चिकोडीत मानवी साखळी\nबेळगाव जिल्ह्याचे विभाजन करुन चिकोडी जिल्ह्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी शुक्रवारी चिकोडी शहरात वविविध संघटनांसह लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांनी रॅलीसह मानवी साखळी करून प्रशासनाला निवेदन सादर केले.\nप्रारंभी शहरातील न्यायालयाच्या आवारातून चिकोडी वकील, डॉक्टर संघटनेसह विविध मान्यवर व नागरिकांच्या उपस्थित बसव सर्कलपर्यंत शांतता रॅली काढण्यात आली. त्यानंतर बसव सर्कल येथे मानवी साखळी करण्यात आली. यावेळी चिकोडी नायब तहसीलदार प्रमिला देशपांडे यांना निवेदन देण्यात आले.\nबेळगाव जिल्हा 3 महसूल उपविभाग व 10 तालुके असलेल्या सर्वात मोठा असल्यामुळे प्रशासकीय कारभार चालवण्यास अनेक अडचणी येेतात. 1997 साली चिकोडी जिल्ह्याची घोषणा तत्कालीन सरकारने करुन मागे घेतली होती. चिकोडी उपविभागात कागवाड व निपाणी या नव्या तालुक्यांची निर्मिती केल्यामुळे अथणी, रायबाग, चिकोडी, कागवाड, निपाणी असे पाच तालुके अस्तित्वात येणार आहेत. चिकोडीत जिल्हा अतिरिक्त न्यायालय, दोन वरिष्ठ सिव्हिल, जेएमएफसी न्यायालये कार्यरत आहेत. तसेच शैक्षणिक जिल्हा, आरोग्य, आरटीओ, परिवहन, पीडब्ल्यूडी, जलसंपदा, अबकारी आदी जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. तसेच अनेक शिक्षण संस्था, शैक्षणिक केंद्र सुरु असून या भागाच्या विकासासाठी जिल्ह्याची निर्मिती त्वरित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.\nचिकोडी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कल्मेश किवड म्हणाले, नागरिकांच्या सोयीसाठी व प्रशासकीय कारभार परिणामकारी राबविण्यासह या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी चिकोडी जिल्हा निर्मिती आवश्यक आहे. चिकोडी जिल्हा न झाल्यास पुढील काळात चिकोडीसह जिल्ह्यातील सर्व वकील संघटना तीव्र आंदोलन करणार आहेत. माजी आ. बाळासाहेब वड्डर म्हणाले, 1997 साली आपण आमदार असताना जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन केले असून सध्या चिकोडी जिल्ह्या निर्मितीस चांगली संधी आली आहे. यासाठी खासदार प्रकाश हुक्केरींच्या नेतृत्वाखाली लढा उभारावा.\nसंपादना स्वामीजी म्हणाले, संपूर्ण सीमाभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक जिल्हा निर्मिती न केल्यास आपण 26 जानेवारीपासूनच्या आंदोलनात सहभागी होऊ. यावेळी आ. शशिकला जोल्ले, ज्येष्ठ नेते बी. आर. संगाप्पगोळ, अल्लमप्रभू स्वामीजी, आयएमचे अध्यक्ष श्याम पाटील, अ‍ॅड. एच. एस. नसलापुरे, अ‍ॅड. बी. आर. यादव, अ‍ॅड. पी. आर. कोंकणे, अ‍ॅड. सतीश कुलकर्णी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nचिकोडी जिल्हा होणारच : खा. हुक्केरी\nचिकोडी जिल्हा निर्मितीची मागणी यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे केली असून त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे याबद्दल कोणीही शंका बाळगू नये. चिकोडी जिल्हा होणार हे निश्‍चित असल्याचे खा. प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले.\nन्यायालय आवारातील सभागृतहात चिकोडी जिल्हा निर्मितीसाठी वकील संघटनेसह विविध संघटनांतर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, चिकोडी जिल्ह्याची निर्मिती व्हावी ही आपली इच्छा पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे आपण व आमदार गणेेश हुक्केरींनी आवश्यक सर्व जिल्हास्तरीय कार्यालय मंजूर करुन सुरू केली आहेत.\nआपण जिल्हा निर्मितीविषयी कधीही राजकारण केलेले नाही. त्यामुळे सर्वांनी संयमाने व शांततेने जिल्ह्याची मागणी करावी. यावेळी संपादना स्वामीजी, अल्लमप्रभू स्वामीजी, बी. आर.संगाप्पगोळ, बाळासाहेब वड्डर यांनी मनोगत व्यक्त करुन जिल्हा निर्मितीसाठी खा. हुक्केरींनी पुढाकार घेण्याची मागणी केली. यावेळी अ‍ॅड. सतीश कुलकर्णी, डॉ. सुधीर पाटील, अ‍ॅड. एच. एस.नसलापूरे, नगरसेवक गुलाब बागवान यांच्यासह सर्व वकील, डॉक्टर्स, व्यापारी, नागरिक उपस्थित होते.\n११ लाख रेशनकार्डे पोस्टाने घरपोच\nदहावी परीक्षा २३ मार्चपासून\nमहाराष्ट्र, कर्नाटक बसेसच्या धडकेत चालकासह ११ जखमी\nअण्णा भाऊ साठे संमेलन आजपासून\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/bus-car-accident-in-ajgaon/", "date_download": "2018-11-17T00:16:29Z", "digest": "sha1:SRKZEMITDU7TXLAUJLUG2PRV5M7CFDVY", "length": 4624, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजगाव येथे एसटी आणि ओमनीची धडक : चार जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आजगाव येथे एसटी आणि ओमनीची धडक : चार जखमी\nआजगाव येथे एसटी आणि ओमनीची धडक : चार जखमी\nआजगाव ताटीची व्हाळी येथे एसटी व मारुती व्हॅन मध्ये झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले.जखमींना उपचारासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. शिरोड्या हुन मळेवाडच्या दिशेने जाणारी मारुती ओम्नी व्हॅन व मळेवाडहुन शिरोड्या च्या दिशेने जाणारी एस टी बस यांच्यात हा अपघात झाला.या अपघातात व्हॅनच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले असून चार जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.जखमी मध्ये गौरेश नाईक (आरोस),निकिता घाटकर (मळगाव), तृप्ती धुरी (इन्सुली), मोतीराम साटेलकर (साटेली) यांचा समावेश आहे. एस टी बस ही कलेश्वर विद्यामंदिर, नेरूरच्या मुलाची सहल घेऊन शिरोडा येथे जात होती.\n‘गोमेकॉ’त सिंधुदुर्गातील ‘इमर्जन्सी’ रूग्णांसाठी शुल्क नाही\nराज्यात इंटरनॅशनल बोर्ड स्थापन करणार : ना. तावडे\nराज्यात इंटरनॅशनल बोर्ड स्थापन करणार : ना. तावडे\n‘जीएसटी’ विभागातील कर्मचार्‍यांचे सामूहिक रजा आंदोलन\nभालचंद्र बाबांच्या जन्मोत्सवास भाविकांची अलोट गर्दी\nलेखिका वीणा गवाणकर आजपासून सिंधुदुर्गात\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Caste-Certificate-9-thousand-members-in-trouble/", "date_download": "2018-11-17T00:54:48Z", "digest": "sha1:6WIGXQCHQK5HALWWZWCBTZTW5V4SFMES", "length": 6307, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जात प्रमाणपत्र : ९ हजार सदस्यांवर गंडांतर? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › जात प्रमाणपत्र : ९ हजार सदस्यांवर गंडांतर\nजात प्रमाणपत्र : ९ हजार सदस्यांवर गंडांतर\nसहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर न करता आल्यामुळे राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील सुमारे नऊ हजार लोकप्रतिनिधींच्या सदस्यत्वावर गंडांतर येण्याची येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर होण्याची चिन्हे आहेत.\nकोल्हापूर महापालिकेतील 19 नगरसेवकांचे पद सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यानंतर जात प्रमाणपत्र सादर न केलेल्या अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.\nजात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांत सादर न केल्यामुळे कोल्हापूर महापालिकेतील 19 नगरसेवक सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविले आहेत. या निर्णयानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सुमारे नऊ हजार लोकप्रतिधींनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालामुळे संबंधितांचे पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. पदावर टांगती तलवार आल्याने संबंधित लोकप्रतिनिधींची पुरती धांदल उडाली आहे. दरम्यान, नगरसेवकांचे वकील मयांक पांडे म्हणाले की, जात वैधता प्रमाणपत्र मंडळाकडे मनुष्यबळाची वानवा आहे. विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी कर्मचार्‍यांकडे जात वैधता प्रमाणपत्राचे काम सोपविण्यात येत असल्याने दाखल मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळेच राखीव जागांवर निवडणूक लढविलेल्या उमेदवारांचे दाखले वेळेत सादर करता येत नाहीत. राज्यभरात नऊ हजार सदस्यांनी वेळेत जात प्रमाणपत्र सादर केले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढवताना 135 पेक्षा जास्त नगरसेवकांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी पराभव झालेल्या उमेदवारांनी केल्या आहेत. ही सर्व प्रकरणे गेल्या वर्षभरापासून न्यायालयात प्रलंबित आहेत, असेही त्यांनी नमूद केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Unnatural-act-with-the-army-officer-s-wife/", "date_download": "2018-11-17T01:06:42Z", "digest": "sha1:4GMGZRLK7FYMBDQ7VWXTM7N5HWOJ3SWB", "length": 5626, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सेना पदाधिकार्‍याचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेना पदाधिकार्‍याचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य\nसेना पदाधिकार्‍याचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य\nहुंड्यासाठी शारीरिक-मानसिक छळ करून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकार्‍याविरोधात कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. संजय मोरे असे या पदाधिकार्‍याचे नाव असून, तो युवा सेनेचा अधिकारी आहे. शिवसेना पदाधिकार्‍याच्या या घृणास्पद कृत्याने कल्याणात एकच खळबळ उडाली आहे.\nकल्याण रपूर्वेतील विजय नगर परिसरात सिंहगड चाळीत संजय मोरे राहतो. घरातून हुसकावून लावलेली ही 30 वर्षीय विवाहिता सध्या पश्चिम डोंबिवलीत आपल्या माता-पित्यांकडे राहत आहे. पाच महिन्यांपूर्वी (19 फेब्रुवारी रोजी) संजय मोरे याच्याशी आपले पारंपरिक पद्धतीने लग्न झाले. मात्र लग्नाच्या दुसर्‍या दिवसापासून सासरची मंडळी आपला शारीरिक आणि मानसिक छळ करू लागली. लग्नाच्यावेळी माहेरून आपणास 2 मंगळसूत्रे, 3 जोड कर्णफुले, चार बांगड्या, 2 अंगठ्या, 1 नथ असे सोन्याचे अलंकार देण्यात आले होते. या दागिन्यांचा सासरच्यांनी अपहार केला. पती संजय हा आपल्यावर गेल्या 5 महिन्यांपासून अत्याचार करत होता. त्रास देण्यासाठी तो आपल्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करीत होता. पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला विकृत प्रसंग कथन केला.\nत्यानंतर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून पती-संजय, सासरा जयवंत आणि सासू वनिता यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 498 (अ) , 377, 323, 504, 506 व 34 या कलमान्वये मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करून संजय मोरे याला बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी दुपारी त्याला कल्याण कोर्टाने 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Harrying-on-a-family-of-Kurhadi/", "date_download": "2018-11-17T00:48:25Z", "digest": "sha1:WQTG3ZL5RC62PSHHPAYPHUWGQXNCDI2H", "length": 6184, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतमजूर कुटुंबावर कुर्‍हाडीने वार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › शेतमजूर कुटुंबावर कुर्‍हाडीने वार\nशेतमजूर कुटुंबावर कुर्‍हाडीने वार\nएरंडोल तालुक्यातील उत्राण येथे शेतात कामाला असलेल्या कुटुंबीयांवर एकाने कुर्‍हाडीने वार करून स्वतःलाही धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.\nपाचोरा रस्त्यावरील उत्राण गावापासून एक कि.मी अंतरावरील राजेंद्र भागवत पाटील याच्या मालकीच्या शेतात सुकलाल रिया भिलाला (38) हा पत्नी कारू सुकलाल भिलाला (32), मुलगी सीमा भिलाला (11), मुलगा गोविंद भिलाला (7), रतन भिलाला (पावरा) यांच्यासह राहत होता. मुलगा रतन सुकलाल भिलाला गुरुवारी पहाटे पाच वाजता कंपनीतून घरी आला असता त्याला वडील सुकलाल भिलाला हे रक्‍ताच्या थोराळ्यात पडलेले दिसले. तर आई कारू भिलाला, बहीण सीमा भिलाला, भाऊ गोविंद भिलाला हे रक्‍ताच्या थोराळ्यात दिसले. याबाबत त्याने पोलिसांना व शेतमालकाला तत्काळ माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातदाखल केले असता डॉक्टरांनी सुकालाल भिलाला यांना मृत घोषित केले. तर मयत सुकलाल भिलाला याची पत्नी कारू हिच्या डोक्याला, तर मुलगी सीमा हिच्या हनवटी व मानेवर वार झाला आहे.\nतर गोविंद याच्या डोक्याच्या मध्यभागी जखम झाली आहे. सुकलाल याचे इतर दोन मुले जतन व रवींद्र दोघे गावी असल्याने बचावले आहेत. दरम्यान, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भडगाव तालुक्यातील भातखंडे येथे कामाला असलेला संशयित ज्ञानसिंग वालसिंग पावरा हा सुकलाल भिलाला याच्या घरी बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता आला होता. तसेच घटनास्थळावर त्याचा मोबाइलही मिळून आला आहे. मात्र, येथून काहीच अंतरावर असलेल्या रेल्वे रूळावर त्याचाही मृतदेह आढळून आल्याने त्याने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्‍त केली आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/100-places-e-Toilet-in-Pimpri-city/", "date_download": "2018-11-17T01:13:35Z", "digest": "sha1:G7LTRZNZLH4I6BO37Q76OWSFFRRT4P6G", "length": 6492, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी शहरात 100 ठिकाणी ‘ई-टॉयलेट’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी शहरात 100 ठिकाणी ‘ई-टॉयलेट’\nपिंपरी शहरात 100 ठिकाणी ‘ई-टॉयलेट’\nस्मार्ट सिटी अधिक सुंदर ठेवण्यासाठी शहरातील रस्ते आणि उद्यानामध्ये तब्बल 100 ‘ई-टॉयलेट’ बांधण्यात येणार आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. सदर टॉयलेट वापरासाठी नागरिकांना कोणतेही शुल्क अदा करावे लागणार नाही.\nमुंबईतील द लायन्स क्लब ऑफ मुंबई इमेज या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने पालिका हा उपक्रम राबवत आहे. त्यास आयुक्तांनी 16 मे रोजी आणि स्थायी समितीने 30 मे रोजी मंजुरी दिली आहे. या संदर्भात पालिका व संस्थेमध्ये लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे.\nहा उपक्रम 15 वर्षे कालावधीसाठी शहरातील विविध रस्ते व उद्यानात राबविला जाणार आहे. ‘ई-टॉयलेट’ उभारणीचा सर्व खर्च संस्था करणार आहे. तिरूअनंतपूरम, केरळ येथील सायंटिफीक सोल्युशन्स, पुण्यातील सॅमटेक क्लीन अ‍ॅण्ड केअर सिस्टीम्स किंवा वसईतील नॅचरल आय टॉयलेट सोल्यूशन या कंपन्यांचे ‘ई- टॉयलेट’ बसविण्यात यावेत, अशी बंधन पालिकेने घातले आहे. टॉयलेटसाठी पालिका मोफत जागा उपलब्ध करून देणार आहे. तसेच, जलनिस्सारण व पाण्याचा जोड देणार आहे.\n‘ई-टॉललेट, त्यातील उपकरणे व कर्मचार्याचा विमा संस्थेने स्वखर्चाने काढावा. प्रत्येक टॉयलेटसाठी संस्थेला 5 हजार रूपये रक्कमेची ठेव पालिकेकडे ठेवावी लागणार आहे. स्वतंत्र वीजजोड घेण्याची जबाबदारी संस्थेची आहे. सदर टॉयलेटची स्वच्छता, दुरूस्ती. देखभाल आणि सुरक्षा संस्थेला करावी लागणार आहे. ठरलेल्या आकारमानानुसार संस्थेला टॉयलेटवर जाहिरात करता येणार आहे. नियमित साफसफाई होत नसल्याचे पालिकेस आढळल्यास प्रतिदिनी 100 रूपये दंड आकारला जाणार आहे. टॉयलेटच्या आजूबाजूची जागा संस्थेला वापरता येणार नाही. सदर ठिकाणी नेमलेल्या कर्मचार्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागले पाहिजे. तक्रार येणार नाही याची दक्षता संस्थेने घ्यावी, आदी अटी व शर्ती करारमान्यामध्ये समाविष्ट आहेत. लवकरच करार होऊन शहरातील विविध ठिकाणचे रस्ते आणि उद्यानात ‘ई-टॉयलेट’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या टॉयलेटचा वापर नागरिकांना विनामुल्य करता येणार आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Maratha-Kranti-morcha-issue-sangli/", "date_download": "2018-11-17T00:40:26Z", "digest": "sha1:GB3HHEILPBNENF376ELEN6MPALZJSTLK", "length": 5981, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " क्रांतिदिनी जिल्ह्यात चक्का जाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › क्रांतिदिनी जिल्ह्यात चक्का जाम\nक्रांतिदिनी जिल्ह्यात चक्का जाम\nसरकारने मराठा समाजाला 9 ऑगस्टपर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा स्वराज्य संघाचे नेते महादेव साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत दिली. मुख्यमंत्र्यांनी समाजाची फसवणूक केल्यामुळे फडणवीस सरकार चले जाव आंदोलन हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nसाळुंखे म्हणाले, मराठा समाजाने क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणासाठी शांततेत 58 मोर्चे काढले. परंतु सरकारला याचे काहीही गांभिर्य नाही. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देतो, असे आश्‍वासन दिलेले आहे. परंतु त्यांनी समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे मराठ्यांची तरूण मुले आत्महत्या करीत आहेत. त्यांच्यावर नोकर्‍यांमध्ये अन्याय होत आहे. मराठा समाज मोर्चे काढत असताना मुख्यमंत्री मात्र मोर्चामध्ये अतिरेकी असल्याचे सांगून अफवा पसरवत आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. शिवस्मारकामध्ये राजकारण आणले गेले. मुख्यमंत्री जातीयवादी राजकारण करीत आहेत. धनगर, लिंगायत, मुस्लिम व मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत.\nमराठा समाजाने सरकारला 9 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात समाज रास्तारोको, धरणे, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाला घेराओ आंदोलन करणार आहे. जिल्ह्यातही चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. महात्मा गांधी पुतळ्याजवळ बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अधिकराव पाटील, सुभाष गायकवाड, मच्छिंद्र बाबर, बाळासाहेब जाधव, वसंतराव चव्हाण, साहेबराव मोरे, अविराज शिंदे, रमेश शिंदे, आर. बी. पाटील, प्रदीप सव्वाशे, शरद पवार उपस्थित होते.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Uddhav-Thackerays-greetings-to-Vasantdad/", "date_download": "2018-11-17T01:00:25Z", "digest": "sha1:QKBO3DUH3SH5LFG7QJFYN5P3NUANEYPE", "length": 4664, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उद्धव ठाकरे यांचे वसंतदादांना अभिवादन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › उद्धव ठाकरे यांचे वसंतदादांना अभिवादन\nउद्धव ठाकरे यांचे वसंतदादांना अभिवादन\nराज्याचे माजी मुख्यमंत्री, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.\nयावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील उपस्थित होते. महापौर हारुण शिकलगार यांनी उद्धव ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार गजानन किर्तीकर, आमदार अनिल बाबर, सांगली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, कोल्हापूर शिवसेना संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर, सांगली शिवसेना जिल्हा अध्यक्ष आनंदराव पवार, संजय विभुते, दिगंबर जाधव, नगरसेवक शेखर माने, उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगले, मिरज तालुका काँगेस अध्यक्ष आण्णांसो कोरे, वसंतदादा कारखाना व्हा. चेअरमन सुनील आवटी, उपस्थित होते.\nवाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण\nतपास अहवाल आज वरिष्ठांकडे सादर होणार\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nराजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही\nसांगली : नांगरे-पाटील, शिंदे, काळेंवर गुन्हा दाखल करा\nशेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/talamavale-Dhebewadi-Parking-on-the-street-even-odd-issue/", "date_download": "2018-11-17T01:10:26Z", "digest": "sha1:DZI5CMWG2TSZ2B63H4M5Z53C2YOPXPAU", "length": 6778, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तळमावले-ढेबेवाडी पार्किंगचे वाजले तीनतेरा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तळमावले-ढेबेवाडी पार्किंगचे वाजले तीनतेरा\nतळमावले-ढेबेवाडी पार्किंगचे वाजले तीनतेरा\nतळमावले ता. पाटण येथे काही महिन्यापूर्वी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी तळमावले-ढेबेवाडी रस्त्यावर समविषम पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापारी तसेच स्थानिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. पोलिस प्रशासनाने या पार्किंग संदर्भात व्यापार्‍यांना आणि नागरिकांना सुचना दिल्या. तसेच जनजागृती देेखील करण्यात आली. सम आणि विषम तारखेनुसार पार्किंग करण्याचे ठरवण्यात आले. काही दिवस पोलिसांकडुन नियम मोडणार्‍यांवर कारवाई देखील झाली. परंतु नव्याचे नऊ दिवस म्हणीप्रमाणे या पार्किंगची सद्या अवस्था झाली आहे.\nतळमावले मधील समविषम पार्किंगचे तीनतेरा वाजले आहेत असेच म्हणावे लागेल. कारण काही नागरिक समविषम पार्किंगचा नियम विसरले आहेत. तर काही नागरिक कोठेही आपली वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे या समविषम पार्किंगचा बट्ट्याबोळ झाला आहे यात काही शंका नाही. समविषम पार्किंग संदर्भातील पोलीसांचा चांगलाच धसका रोडरोमिओंनी घेतला होता. कारवाईच्या भितीने तेही नियमांचे पालन करीत होते. परंतु आता चित्र उलटे दिसते आहे. हे रोडरोमिओं सैराट झाल्यासारखे आपल्या दुचाकी कोठेही पार्क करीत आहेत. तळमावले ही बाजारपेठ नेहमी गजबजलेली बाजारपेठ असते. कराड ढेबेवाडी रस्ता रुंद झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे.\nकोठेही पार्क केलेल्या वाहनांमुळे अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी समविषम पार्किंगची आवश्यकता आहे. नाईकबाच्या यात्रेनिमित्त पार्किंगचा हा नियम थोडा शिथील केला असला तरी नाईकबाची यात्रा झाली आहे. त्यामुळे पुन्हा समविषम पार्किंग संदर्भात पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन पूर्वीसारखा नियम तोडणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारावा. अशी मागणी तळमावले विभागातील नागरिकांनी केली आहे.\nयुवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ; युवकाला ५ वर्षांची शिक्षा\nदत्ता जाधववर खंडणीचा गुन्हा\nलग्‍नानंतर वर्‍हाडी मंडळींमध्ये राडा\nलाईट चमकली अन् दत्ताची दहशतच मोडीत निघाली\nदेशाचा कारभार संविधान विरोधी : बी. जे. कोळसे - पाटील\nडॉ. मायी, डॉ. पटेल यांना ‘रयत’चे पुरस्कार जाहीर\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/weather-based-tribal-village-development-programme-start-in-palghar-district/", "date_download": "2018-11-17T00:00:22Z", "digest": "sha1:PCHTQQTNI2GIBSRBQFKCPIA4OESVPD5R", "length": 15380, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पालघर जिल्ह्यात 'हवामान संपुरक आदिवासी खेडी विकास' कार्यक्रम सुरू", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपालघर जिल्ह्यात 'हवामान संपुरक आदिवासी खेडी विकास' कार्यक्रम सुरू\nपालघर: पालघर जिल्ह्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. अनेकदा अनियमित पावसामुळे उत्पादन कमी होऊन टंचाई परिस्थितीचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहे. शेतकऱ्यांनी देखील आता पारंपरिक शेतीऐवजी एकत्र येऊन शेतीचा विकास साधणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आज येथे केले.\nराज्याचा आदिवासी विकास विभाग आणि बोरलॉग इन्स्टिट्युट ऑफ साऊथ एशिया (बिसा) या संस्थेच्या वतीने हवामान संपुरक आदिवासी खेडी विकास कार्यक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 70 मोबाईल भात यंत्रांचे प्रातिनिधीक वाटप मंत्री श्री. सवरा यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जव्हारचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अजीत कुंभार, उप वनसंरक्षक अमित मिश्रा, बिसाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अरूण जोशी आदी उपस्थित होते.\nश्री. सवरा म्हणाले, जिल्ह्यात भात, नागली, वरी अशी पावसावर अवलंबून असलेली शेती केली जाते. त्यामुळे उत्पादनामध्ये अनियमितता आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने बिसा सोबत आदिवासी खेडी विकासासाठी करार केला आहे. याअंतर्गत पालघर जिल्ह्यातील 709 खेड्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना शेतकऱ्यांनी साथ देऊन स्वत:चा आणि पर्यायाने गावाचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.\nशेतकऱ्यांसाठी मोबाईल भात यंत्राचे वितरण\nहवामान बदलाचा मोठा दुष्परिणाम जिल्ह्याला सोसावा लागत असल्याने पारंपरिक शेतीऐवजी कृषी पूरक तंत्रज्ञान अवलंबण्याची आवश्यकता खासदार राजेंद्र गावित यांनी प्रतिपादित केली. आदिवासी बांधव स्वाभिमानी असल्याने तो परिस्थितीशी झगडतो. मोबाईल भात यंत्रामुळे गावातच तांदूळ तयार करण्याची सोय होऊन त्याचा खर्च वाचणार असल्याचे ते म्हणाले.\nजिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी जिल्ह्यात साडेचार हजार शेतकरी गट तयार केले असल्याचे सांगितले. याद्वारे शेतकऱ्यांच्या कंपन्या तयार करण्यात येणार असून विविध उत्पादनांचे ब्रँडींग केले जाणार आहे. उत्पादनांना पॅकेजिंग, ब्रँडींग आणि मार्केटिंगमुळे मागणी वाढते. जिल्ह्यात ऑरगॅनिक राईस मोठ्या प्रमाणावर आहे, त्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. क्लस्टरच्या माध्यमातून मागील 2-3 महिन्यात काही गावांमध्ये अडीच लाख शेवग्याची रोपे विनामूल्य वाटण्यात आली असून त्यांना मोठी मागणी येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nश्री. कुंभार यांनी शाश्वत शेती विकासासाठी पारंपरिक शेती करण्याच्या पद्धतीमध्ये पूरक बदल घडविणे आवश्यक असल्याचे सांगून मोबाईल भात यंत्र वाटप उपक्रमाची माहिती दिली. तर डॉ. जोशी यांनी बिसामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वाडा तालुक्यातील सासणे आणि विक्रमगड तालुक्यातील डोलारा गावांसाठी प्रातिनिधीक स्वरूपात भात यंत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते कृषी मार्गदर्शिका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी 700 गावांमधील शेतकरी उपस्थित होते.\nमहाराष्ट्रातील आदिवासी भागातील शेती मुख्यत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने तसेच पारंपरिक शेती पद्धतीमुळे या भागांमध्ये पिकांची उत्पादकता कमी आहे. याव्यतिरिक्त हवामान बदलाचा देखील शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर जून 2016 पासून पालघर, गडचिरोली व पुणे जिल्ह्याच्या 11 तालुक्यांमधील 1010 आदिवासी गावांमध्ये ‘हवामान संपुरक आदिवासी खेडी विकास’ कार्यक्रम सुरू आहे. या प्रकल्पाचा 70 टक्के कार्यक्रम पालघर जिल्ह्याच्या सात तालुक्यांतील 709 खेड्यांमध्ये राबविला जात आहे. या जिल्ह्यांमध्ये एक हजार हवामान सहनशील आदिवासी गावांची निर्मिती करणे; पीक, पाणी व जमीन या घटकांचे शास्त्रीय व्यवस्थापन करून शेतीसंबंधित समस्यांवर मात करणे; शासनाच्या वर्तमान योजनांचा लाभ घेऊन शेती व शेतकऱ्यांचा विकास साध्य करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तर हवामान सुसंगत शेती तंत्रज्ञान, पाण्याची साठवण आणि त्याचा समंजसपणे वापर, हवामान माहिती सेवा, आदिवासींची तांत्रिक क्षमता वाढविणे आणि पीक विमा हे या प्रकल्पाचे मुख्य घटक आहेत.\npalghar tribal Vishnu Savara मोबाईल भात यंत्र mobile bhat yantra विष्णू सवरा पालघर आदिवासी बोरलॉग इन्स्टिट्युट ऑफ साऊथ एशिया बिसा BISA Borlaug Institute for South Asia organic rice सेंद्रिय तांदूळ\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3/", "date_download": "2018-11-17T00:11:56Z", "digest": "sha1:TQC6IGCNBL5P6VLQNYFUCE52IGWB4PJJ", "length": 8085, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इटलीत वादळामुळे पूल कोसळला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइटलीत वादळामुळे पूल कोसळला\nमिलान – इटलीमध्ये अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे एक मोठा पूल कोसळला आणि पूलाखालील वाहनांचा चक्काचूर झाला. इटलीतील जेनोव्हा शहरात ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये काही जिवीतहानी झाली असावी, असा अंदाज स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी वर्तवला आहे. मात्र जेनोव्हाच्या पोलिस अधिकारी मारिया ल्युईसा काटालानो यांनी मात्र याबाबत काहीही ठामपणे सांगितले नाही. मदत आणि बचाव कार्य पूर्ण होईपर्यंत जिवीतहानीबाबत काहीही खात्रीशीर वृत्त देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.\nइटली ते फ्रान्सला जोडणाऱ्या महामार्गावर ही दुर्घटना घडली. मोरांडी पूलाचा 200 मीटरचा भाग औद्योगिक वसाहतीवर कोसळला असल्याचे परिवहन मंत्री डॅनिलो टोनिएली यांनी सांगितले. इटलीतील सर्वात मोठा फेरागोस्तो या सुटीचा दिवस उद्या आहे. त्यामुळे इटलीतील अनेक नागरिक समुद्रकिनाऱ्यांवर आणि पर्वतारोहणासाठी गेले आहेत. अन्यथा या महामार्गावर नेहमी खूप वाहतूक असते. या मार्गावर गॅस पाईपलाईनही असल्याने आणखी आपत्तीची शक्‍यता असल्याचे अग्निशामक दलांनी म्हटले आहे.\nमोरांडी पूलाचे उद्‌घाटन 1967 साली झाले होते. 90 मीटर उंच आणि सुमारे एक किलोमीटर लांबीचा हा पूल आहे. फ्रान्सला जाणाऱ्या ए 10 मार्ग आणि उत्तरेकडील मिलानकडे जाणाऱ्या ए 7 या महामार्गांना हा पूल जोडतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाराष्ट्रातील चौघांना सुधारक सेवा पदक जाहीर\nNext articleफेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार\nब्रिटनमह्ये “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून भारतीय वंशाच्या मंत्र्याचा राजीनामा\nखाशोगींच्या हत्येप्रकरणी सौदीच्या 5 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा\nरोहिंग्याना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू\nट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी\nश्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/central-government-mahatma-gandhi-national-rural-employment-award-2018/", "date_download": "2018-11-17T00:00:49Z", "digest": "sha1:WTGVPOLOCMBP6SJHFYCRTMSU6PGBLNDR", "length": 14330, "nlines": 81, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "केंद्र शासनाचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार 2018", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकेंद्र शासनाचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार 2018\nनवी दिल्ली: केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार-2018’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेषत: मुख्यमंत्र्याची महत्त्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत झालेल्या रोजगार निर्मितीची खास दखल घेण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 11 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.\nरोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nमहाराष्ट्राला 4 पुरस्कार जाहीर 'जलयुक्त शिवार' व ' मागेल त्याला शेततळे योजनांची राष्ट्रीय पातळीवर दखल\nरोजगार हमी विभागाने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापनांतर्गत (एनआरएम) एकूण 70 हजार 514 कामे पूर्ण केली आहेत व यासाठी 1451.74 कोटींचा व्यय झाला आहे. एनआरएम अंतर्गत राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार योजना’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजना राबविण्यात आल्या व यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. या विभागाने एनआरएमच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला नकाशे पुरविले आहेत. राज्याच्या रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह मनरेगा आयुक्त, वरिष्ठ अधिकारी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.\nमनरेगा अंतर्गत गडचिरोली जिल्हा सर्वोत्तम\nगडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा राज्यातील जिल्हा ठरला आहे. गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक यांच्या कुशल नेतृत्वात आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 8 हजार 894 कामांना सुरुवात झाली यातून दोन वर्षात 39.12 लाख मनुष्य दिन निर्मिती झाली. विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या नेतृत्वात या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये मनरेगाअंतर्गत वैयक्तिक कामांवर भर देण्यात आला आहे आतापर्यंत जिल्ह्यात शेततळे, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी 6 हजार750 कामे पूर्ण झाली आहेत व यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. मनरेगा पुरस्काराचा बहुमान मिळविणाऱ्या गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक आणि विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना मनरेगा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.\nमनरेगा अंमलबजावणीत नागरी ग्रामपंचायत राज्यात सर्वोत्कृष्ट\nमनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातीलच गडचिरोली ब्लॉक मधील नागरी ग्रामपंचायतीची सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे. सरपंच अजय मशाखेत्री यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायतीने एनआरएमची कामे हाती घेतली व लवकरच एनआरएमची 38 कामे पूर्णत्वास नेली या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. सरपंच अजय मशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.\nश्रीमती नूतन प्रकाश यांना उत्कृष्ट डाकसेवक पुरस्कार\nठाणे जिल्ह्यातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नूतन प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून निवड झाली आहे. त्यांनी या भागातील कामगारांना मनरेगा अंतर्गत विविध कामे व योजनांची माहिती दिली व या भागात मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी कामगारही उपलब्ध करून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.\nउत्कृष्ट कार्यासाठी जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल आणि राज्याचे मुख्य सचिव डी.के.जैन यांनी राज्य शासनाचे विभाग, अधिकारी तथा लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले आहे.\n‎MGNREGA mahatma gandhi national rural employment scheme magel tyala shettale jalyukta shivar mahatma gandhi महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना मागेल त्याला शेततळे महात्मा गांधी मनरेगा जलयुक्त शिवार महाराष्ट्र maharashtra awrad पुरस्कार\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/5-year-old-raped-allegedly-peon-classroom-delhi-71121", "date_download": "2018-11-17T00:38:33Z", "digest": "sha1:KWOGZ5IT2YLR2JLRKYZAGA3BS4IXD5ZI", "length": 11636, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "5-Year-Old Raped Allegedly By Peon In Classroom In Delhi दिल्लीत शिपायाकडून 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार | eSakal", "raw_content": "\nदिल्लीत शिपायाकडून 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nउत्तर दिल्लीतील शाहदरा भागातील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला. आरोपी विकास हा या शाळेत गेल्या तीन वर्षांपासून शिपाई म्हणून काम करत आहे. दुपारी मुलगी वर्गात एकटीच असल्याचे पाहून हे दुष्कर्म केले. या मुलीच्या आईला याबाबत शंका आल्यानंतर बलात्काराबाबतची माहिती उघड झाली.\nनवी दिल्ली - दिल्लीतील शाहदरा भागात शनिवारी शिपायाने पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या 40 वर्षीय शिपायाला अटक करण्यात आली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर दिल्लीतील शाहदरा भागातील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला. आरोपी विकास हा या शाळेत गेल्या तीन वर्षांपासून शिपाई म्हणून काम करत आहे. दुपारी मुलगी वर्गात एकटीच असल्याचे पाहून हे दुष्कर्म केले. या मुलीच्या आईला याबाबत शंका आल्यानंतर बलात्काराबाबतची माहिती उघड झाली. विकास हा नेहमी टोपी घालत होता. त्यामुळे मुलीने त्याला ओळखले.\nगुरुग्राम येथील एका शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये दुसरीत शिकणाऱ्या एका मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून स्कूलबस चालकाला अटक केली होती. गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल या शाळेमध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर आता दिल्लीत शाळेतील ही बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8,_%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-11-17T00:02:56Z", "digest": "sha1:3POISJCYWAE54H27LRF5FQFM3R6I7NEO", "length": 3927, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किंगमन, अॅरिझोना - विकिपीडिया", "raw_content": "\nकिंगमन (लोकसंख्या: २८,०६८) हे अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील एक लहान शहर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-11-17T00:30:24Z", "digest": "sha1:BDA46HYDSDDD2ZL7VILSVJE6XQZ4W6PE", "length": 4714, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बांधकाम - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► आधारभूत संरचना‎ (३ क)\n► देशानुसार बांधकाम‎ (१ क)\n► बांधकामाचा इतिहास‎ (१ क)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१८ रोजी १८:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mr.wikiscan.org/?menu=dates&date=2014&list=pages&filter=meta&sort=edit", "date_download": "2018-11-17T00:39:16Z", "digest": "sha1:JRKJUC7342P4NGR4QE4JLIW3Z5U74PQH", "length": 16635, "nlines": 168, "source_domain": "mr.wikiscan.org", "title": "2014 - Project pages - Wikiscan", "raw_content": "\n21 64 59 k 58 k 82 k विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा\n12 56 36 k 101 k 62 k विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे\n1 44 11 k 11 k 47 k विकिपीडिया:धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था\n15 42 50 k 205 k 83 k विकिपीडिया:चावडी/प्रगती\n1 42 6.5 k 79 k 47 k विकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे\n4 33 19 k 19 k 32 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या\n5 29 1.4 k 2.8 k 13 k विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन\n10 28 1 18 k 18 k 149 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन\n12 23 -13 k 84 k 22 k विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी\n10 23 26 k 25 k 39 k विकिपीडिया:मदतकेंद्र\n1 23 6 k 6.2 k 5.9 k विकिपीडिया:काय लिहू\n1 22 6.1 k 6 k 5.9 k विकिपीडिया:काय लिहू सजगता\n2 18 14 k 14 k 13 k विकिपीडिया:नित्याचे संदर्भस्रोत\n1 18 3.8 k 9.6 k 3.7 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/11\n14 17 3.8 k 3.8 k 3.8 k विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०१४\n13 17 7.1 k 29 k 24 k विकिपीडिया:धूळपाटी\n1 17 3.8 k 3.7 k 3.7 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/17\n8 15 2 k 1.9 k 4.8 k विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन\n4 14 2 k 3.1 k 1.9 k विकिपीडिया:विकिभेट/निमंत्रण/साईटनोटीस/5\n6 11 17 k 39 k 65 k विकिपीडिया:चावडी/वादनिवारण\n4 11 191 1.8 k 11 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी\n1 11 26 k 25 k 25 k विकिपीडिया:इंडिया अॅक्सेस टू नॉलेज-प्रस्तावित मराठी उपक्रम\n6 10 3 k 10 k 3 k विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी (सराव)\n1 10 4.1 k 4.1 k 4.1 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता\n8 9 3.1 k 3.1 k 9.5 k विकिपीडिया:आंतरविकि दूतावास\n2 9 9.2 k 9 k 26 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या (अमराठी)\n1 9 3.9 k 4.2 k 3.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/10\n1 9 2.9 k 2.8 k 2.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/1\n1 9 2.4 k 2.3 k 6.9 k विकिपीडिया:सदस्यनाव नीती\n1 9 -711 1.5 k 15 k विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/मराठी परिपेक्ष\n2 8 3.3 k 3.7 k 3.2 k विकिपीडिया:मृत दुवे\n3 8 301 417 72 k विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष\n1 8 3 k 3.7 k 2.9 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/0\n1 7 2.7 k 2.6 k 29 k विकिपीडिया:पहारा आणि गस्त\n1 7 2.9 k 2.9 k 2.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/7\n1 7 2.9 k 2.9 k 2.9 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/9\n1 7 3.1 k 3 k 3 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/16\n1 6 3.4 k 3.3 k 3.3 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/8\n1 6 3.7 k 4 k 3.6 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/50\n1 6 2.8 k 3.1 k 2.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/2\n1 6 3.3 k 3.3 k 3.2 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/33\n1 6 2.9 k 2.9 k 2.9 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/4\n1 6 3.3 k 3.2 k 3.2 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/31\n1 6 3.5 k 3.4 k 7.1 k विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प\n1 6 916 1.4 k 916 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/10\n1 6 1.5 k 1.4 k 1.4 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/1\n1 6 1.9 k 1.9 k 1.9 k विकिपीडिया:सजगता/हार्टब्लीड\n3 5 717 719 2.7 k विकिपीडिया:संपादनेथॉन\n2 5 4.2 k 4.1 k 19 k विकिपीडिया:चावडी\n2 5 150 632 56 k विकिपीडिया:संदर्भ द्या\n1 5 3 k 3 k 3 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/5\n1 5 3 k 2.9 k 2.9 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/6\n1 5 3.1 k 3 k 3 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/3\n1 5 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:आंतर बन्धूविकिप्रकल्प लेख स्थानांतरण\n1 5 268 4.6 k 268 विकिपीडिया:काय लिहू सजगता/34\n1 5 130 130 63 k विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी\n1 5 95 139 801 विकिपीडिया:प्रकल्प/सदस्य\n2 4 -26 k 25 k 52 k विकिपीडिया:धूळपाटी/बाळाजी विश्वनाथ\n2 4 12 k 12 k 47 k विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न\n2 4 7.4 k 35 k 14 k विकिपीडिया:चावडी/विकिपीडियात कळपट हवा\n2 4 5.7 k 6.4 k 5.6 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशिन ट्रान्सलेशन/निती\n1 4 3.9 k 9 k 3.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/12\n1 4 3.6 k 6.5 k 3.5 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/13\n2 4 179 315 20 k विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात स्वरूप\n1 4 2.9 k 2.8 k 2.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/15\n1 4 3.1 k 3.5 k 3 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/32\n1 4 3.6 k 3.6 k 3.5 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/13\n1 4 2.2 k 2.1 k 2.1 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/27\n1 4 2.2 k 2.1 k 2.1 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/5\n1 4 2.1 k 2 k 2 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/26\n1 4 3.1 k 3 k 3 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/11\n1 4 1.1 k 1 k 1 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/9\n1 4 764 764 19 k विकिपीडिया:धूळपाटी/मराठा जातिधारकांच्या संस्था\n1 4 521 521 8.6 k विकिपीडिया:नवीन माहिती/जुनी माहिती (विदागार/अर्काईव्ह)\n1 4 991 991 991 विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी (सराव)वणवा The revolution\n1 4 104 104 104 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/4\n1 4 103 103 103 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/3\n1 4 114 370 22 k विकिपीडिया:उल्लेखनीयता\n1 4 104 378 6.7 k विकिपीडिया:घोषणा\n2 3 1.3 k 1.3 k 12 k विकिपीडिया चर्चा:संपादनेथॉन\n1 3 4.6 k 4.5 k 4.5 k विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ४\n1 3 2.8 k 6.2 k 2.7 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/14\n2 3 50 206 75 विकिपीडिया:दैनिक दिनविशेष\n1 3 3.5 k 4 k 3.5 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/24\n1 3 3.8 k 3.7 k 3.7 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/23\n1 3 3 k 3 k 3 k विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/12\n1 3 2.2 k 2.1 k 2.1 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/28\n1 3 2.4 k 2.3 k 2.3 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/30\n2 3 59 151 17 k विकिपीडिया:अपूर्ण लेख विकास\n2 3 1 0 864 1.1 k विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी १५\n1 3 24 6.1 k 24 विकिपीडिया:काय लिहू सजगता/18\n1 3 683 683 23 k विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था\n1 3 333 333 333 विकिपीडिया:काय लिहू सजगता/25\n1 3 103 103 103 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/7\n1 3 104 104 104 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/8\n1 3 122 122 122 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/2\n1 3 122 122 122 विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/6\n1 3 65 97 432 विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका/2\n2 2 5 k 4.9 k 4.9 k विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ५\n1 2 11 k 11 k 11 k विकिपीडिया चर्चा:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी\n2 2 1.2 k 1.2 k 1.2 k विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ\n2 2 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१४\n1 2 8.3 k 8.1 k 8.1 k विकिपीडिया:मासिक सदर/ऑक्टोबर २०१४\n2 2 143 211 2.2 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक\n1 2 3.9 k 3.8 k 6.5 k विकिपीडिया:सुसूत्रीकरण आणि निःसंदिग्धीकरण\n1 2 3.2 k 3.1 k 3.1 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/22\n1 2 2.9 k 2.8 k 2.8 k विकिपीडिया:काय लिहू सजगता/21\n2 2 0 142 259 k विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन\n1 2 1.9 k 1.8 k 2.8 k विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १९\n1 2 1.2 k 1.2 k 7.3 k विकिपीडिया:धूळपाटी/फाँटप्रॅक्टीससहाय्य\n1 2 1.1 k 1.1 k 2.4 k विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशिन ट्रान्सलेशन/त्रुटी अभ्यास\n2 2 0 772 355 विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर १\n2 2 0 30 15 k विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स\n2 2 80 450 80 विकिपीडिया:धूळपाटी/मृत दुवा\n2 2 -86 86 231 k विकिपीडिया:सद्य घटना/एप्रिल २००८\n2 2 0 2.7 k 4.6 k विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\n1 2 -584 584 4.3 k विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/चावडी\n1 2 -299 299 21 k विकिपीडिया:अशुद्धलेखन\n1 2 104 338 2.4 k विकिपीडिया:क्रीडा/संक्षिप्त सूची\n1 2 192 192 63 k विकिपीडिया:धूळपाटी/हवे असलेले कळफलक बदल\n1 2 24 24 24 विकिपीडिया:काय लिहू सजगता/29\n1 2 24 24 24 विकिपीडिया:काय लिहू सजगता/19\n1 2 24 24 24 विकिपीडिया:काय लिहू सजगता/14\n1 2 140 140 9.7 k विकिपीडिया:दिवाळी अंक\n1 2 52 52 13 k विकिपीडिया:विकिभेट/पुणे/पुणे ५\n1 2 24 24 24 विकिपीडिया:काय लिहू सजगता/20\n1 2 0 504 1.9 k विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/सदस्य\n2 2 78 132 3.1 k विकिपीडिया:धूळपाटी ४०\n1 1 35 k 34 k 34 k विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुने प्रस्ताव\n1 1 6.7 k 6.6 k 16 k विकिपीडिया:विकिप्रकल्प इतिहास\n1 1 6 k 5.8 k 5.8 k विकिपीडिया:लेख पुनर्स्थापना प्रचालकीय विचाराधीन विनंत्या\n1 1 3.5 k 3.4 k 6.1 k विकिपीडिया:प्रशासक\n1 1 3 k 2.9 k 2.9 k विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१४१०१०\n1 1 2.9 k 2.8 k 29 k विकिपीडिया:प्रचालक\n1 1 -2.7 k 2.7 k 0 विकिपीडिया:स्वयंशाबीत सदस्य\n1 1 2.4 k 2.4 k 9.5 k विकिपीडिया:संपादन गाळणी/प्रस्ताव\n1 1 1.9 k 1.9 k 16 k विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद\n1 1 1.4 k 1.3 k 1.6 k विकिपीडिया चर्चा:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ\n1 1 1.2 k 1.2 k 1.3 k विकिपीडिया:प्रकल्प/साधने\n1 1 1.2 k 1.2 k 9.8 k विकिपीडिया चर्चा:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\n1 1 1.1 k 1.1 k 1.1 k विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%81-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-16T23:58:24Z", "digest": "sha1:W6JLTH4DPNUAW6Q5GOTKKG5PHIJMEAMU", "length": 7799, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मादाम तुसाँ संग्रहालयात अनुष्काचा बोलका पुतळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमादाम तुसाँ संग्रहालयात अनुष्काचा बोलका पुतळा\nमादाम तुसाँ संग्रहालयातील बॉलिवूड विभाग जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. या विभागात कोणत्या बॉलिवूड कलाकाराची वर्णी लागणार याबद्दल लोकांना उत्सुकता असतेच पण, कलाकारही त्या संधीची वाट पहात असतात. सिंगापूरमधील मादाम तुसाँ संग्रहालयात अभिनेत्री अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.\nविशेष म्हणजे हा पुतळा चाहत्यांसोबत गप्पाही मारणार आहे. तुम्हीही झालात ना थक्क अनुष्काचा हा पुतळा बोलका असणार आहे आणि अशा प्रकारचा पुतळा सिंगापूरच्या संग्रहालयात असणारी अनुष्का ही भारतातील पहिली सेलिब्रिटी आहे.\nमादाम तुसाँ संग्रहालयात मोजक्याच लोकांच्या पुतळ्यावर इंटरॅक्टिव्ह फीचरचा प्रयोग केला जातो. फुटबॉलपटू रोनाल्डो, ओपरा विन्फ्रे आणि लुईस हॅमिल्टन यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींसोबत आता अनुष्का शर्माचा बोलका मेणाचा पुतळा या संग्रहालयात असणार आहे.\nअनुष्काच्या या पुतळ्यासोबत चाहते सेल्फीसुद्धा काढू शकणार आहेत. अनुष्काच्या हातात फोन असलेला हा पुतळा असून जेव्हा तो फोन उचलला जाणार तेव्हा तिचा आवाज ऐकू येणार आहे. या संग्रहालयाची टीम लवकरच पुतळ्यासाठी मोजमाप घेणे, पोज ठरवणे अशा तांत्रिक गोष्टी टिपून घेण्यासाठी अनुष्काशी संपर्क साधणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने घेतला निर्णय\nNext articleमाथेफिरु प्रियकराने 11 तासांपासून मुलीला फ्लॅटमध्ये डांबले\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nजगभरातील दहशतवादी हल्ल्यांचा स्रोत एकच देश – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापुरात दाखल\n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\nगोल्डमॅन सॅककडून मलेशियाची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7572-pravin-gaikwad-on-sanatan-list", "date_download": "2018-11-17T00:52:22Z", "digest": "sha1:NIRRXNGBZBZMQEHUXSXOXO77RCHKVXF6", "length": 8047, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "\"केसाला जरी धक्का लागला तर...\" संभाजी ब्रिगेडचा इशारा! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n\"केसाला जरी धक्का लागला तर...\" संभाजी ब्रिगेडचा इशारा\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\nसंभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, ज्येष्ठ विचारवंत आ.ह. सांळुखे यांची नावे सनातनच्या हिटलिस्टवर असल्याची माहीती पुढं येत आहे. मात्र त्यांच्या जीवीताला काही धोका झाला तर, जशास तसे उत्तर देऊ. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी दिला आहे.\nशिवप्रतिष्ठान आणि सनातनवर बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nसरकारने दाभोलकर आणि पानसरे यांची हत्या गांभीर्याने घेतली नाही, असा आरोपही त्यांनी केला. येथे पुरोगाम्यांच्या जीवाला धोका आहे. कर्नाटक पोलीस जर येथे येऊन तपास करत असतील, तर आपलं सरकार काय करतंय, असा सवालही त्यांनी केला. श्रीमंत कोकाटे किंवा इतरांना धक्का लागला तर महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या परीस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. असा इशाराही त्यांनी दिला.\nफेसबुक, व्हॉट्सअॅप आणि पत्राद्वारे श्रीमंत कोकाटे यांच्यासह इतरांना धमक्या येत आहेत. तसेच, कर्नाटक पोलीसांच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील काही कार्यकर्ते आणि विचारवंत हिटलिस्टवर आहेत. धमकी आलेल्या आणि हिटलिस्टवर असलेल्या सर्वांना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संरक्षण पुरवतील. अशी ग्वाही गायकवाड यांनी दिली आहे.\nभांडारकर संस्थेवर हल्ला झाला तेंव्हा विचारांना विचारांनी उत्तर द्यायला हवं, असं म्हणणारे दाभोलकर - पानसरे यांच्या हत्येनंतर कुठे गेले असा सवालही त्यांनी यावेळी केला.\nब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता...\nदगडूशेठ बाप्पाला भरजरी 'अलंकार' \n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/50-per-cent-of-the-electricity-supply-size-of-agriculture-customers/", "date_download": "2018-11-17T01:01:02Z", "digest": "sha1:XPB7L2UUS4EOGKCUU5EOI5TI5ZD3YU2F", "length": 14105, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कृषी ग्राहकांचाही वीजदर पुरवठा आकाराच्या 50 टक्केच", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकृषी ग्राहकांचाही वीजदर पुरवठा आकाराच्या 50 टक्केच\nपुणे : राज्यातील महावितरणचे औद्योगिक वीजदर हे इतर राज्यांच्या समतूल्य असून कृषी ग्राहकांचे वीजदर सुद्धा सरासरी पुरवठा आकाराच्या 50 टक्केच आहे. वीजदर वाढीच्या प्रस्तावात औद्योगिक ग्राहकांसाठी फक्त 2 टक्क्यांपर्यंत दरवाढ तसेच औद्योगीक व वाणिज्यिक ग्राहकांच्या वाढीव वीजवापरावर 1 रुंपये प्रतियुनिट सवलत प्रस्तावित केली आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.\nदरवाढीच्या प्रस्तावानुसार नवीन औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसाठी मूळ वर्गवारीपेक्षा 1 रुपये प्रतियुनिट कमी वीजदर प्रस्तावित असून 0.5 दशलक्ष युनिटपेक्षा अधिक वीजवापर करणाऱ्या ग्राहकांना वीजदरात 1 ते 10 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले.\nमहाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अधिक असल्याच्या आरोपांचे खंडन करीत महावितरणने इतर राज्याच्या तुलनेत हे दर कमीच असल्याचे स्पष्ट केले आहे. सन 2017-18 मध्ये उच्चदाब औद्योगिक वर्गवारीसाठी उपलब्ध सर्व सवलतींचा लाभ घेतल्यानंतर प्रत्यक्ष आकारणी अंती या ग्राहकांसाठी महावितरणचा सरासरी देयक दर 7.20 रुपये इतका आलेला आहे. या तुलनेत इतर राज्यातील उच्चदाब औद्योगिक वर्गवारीतील सरासरी देयक दर हे गुजरातमध्ये 7.22 रुपये, कर्नाटक – 7.73 रुपये, छत्तीसगड – 7.71 रुपये, तामीळनाडू – 8.37 रुपये, मध्यप्रदेश 7.69 रुपये आणि आंध्रप्रदेशमध्ये 7.30 रुपये असे आहेत. त्यामुळे महावितरणचे औद्योगिक दर हे इतर राज्याच्या समतुल्यच आहेत.\nराज्य शासनाने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच डी व डी-प्लस क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात विविध सवलती दिलेल्या आहेत. त्यानुसार विदर्भातील औद्योगिक ग्राहकांना 70 ते 192 पैसे, मराठवाड्यात 55 ते 130 पैसे, उत्तर महाराष्ट्रात 30 ते 60 पैसे तर डी व डी-प्लस मधील औद्योगिक ग्राहकांना 5 ते 25 पैसे प्रतियुनिट सवलत उपलब्ध आहे. या सवलतींमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर हे इतर राज्यांच्या तुलनेत कमी असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.\nयासोबतच राज्यातील कृषी ग्राहकांचे वीजदर हे सरासरी पुरवठा आकाराच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात क्रॉस सबसिडी सर्वात जास्त आहेत. राष्ट्रीय वीजदर धोरण 2016 मधील मुख्य तरतुदीनुसार (सर्व वर्गवारीचे वीजदर हे सरासरी पुरवठा आकाराच्या +/- 20 टक्क्यांपर्यंत आणणे) क्रॉस सबसिडीचा भार कमी करण्यासाठी कृषी वर्गवारीच्या वीजदरात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. सन 2017-18 मधील कृषी वर्गवारीसाठी सरासरी पुरवठा आकार व क्रॉस सबसिडीची तुलना केल्यास महाराष्ट्रातील कृषी वीजदर हे इतर राज्यांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रात कृषी वीजदराची क्रॉस सबसिडी ही 3.65 रुपये आहे तर सरासरी पुरवठा आकार 6.61 रुपये आहे. इतर राज्यांमध्ये (कंसात सरासरी पुरवठा आकार) क्रॉस सबसिडी ही गुजरातमध्ये 2.45 (5.69) रुपये, तामिळनाडूमध्ये 2.97 (5.85) रुपये, पंजाबमध्ये 1.18 (6.24) रुपये, कर्नाटकमध्ये 1.45 (6.40) रुपये तर मध्यप्रदेशमध्ये 88 पैसे (6.25 रुपये) आहे.\nमहावितरणने सन 2018-19 साठी दाखल केलेला वीजदरवाढीचा प्रस्ताव योग्य व वस्तुस्थितीनुसार आहे. तसेच पुढील वर्षासाठी म्हणजे सन 2019-20 वर्षासाठी कोणतीही दरवाढ प्रस्तावित केलेली नाही असेही महावितरणकडून सांगण्यात आले.\nतूट म्हणजे तोटा नाही अन् थकबाकीसाठी दरवाढ नाही –\nवार्षिक महसुलाची गरज व अपेक्षीत महसूल यातील तफावत भरुन काढण्यासाठी विविध वर्गवारीसाठी वीजदर वाढीचा प्रस्ताव दिला जातो. परंतु महसुलाची गरज व अपेक्षीत महसुल यातील तफावतीला महसुली तूट असे संबोधले जात असले तरी ही तूट म्हणजे तोटा नाही. तसेच बिलिंग केलेली संपूर्ण रक्कम (प्रत्यक्ष वसुली झाली नसली तरीही) महसूल म्हणून महावितरणच्या लेखांमध्ये विचारात घेण्यात येते. त्याप्रमाणे बिलिंग केलेली संपूर्ण रक्कम महसुलामध्ये विचारात घेण्यात आली असल्याने थकबाकीचा महसुली तुटीवर किंवा वीजदर वाढीवर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे थकबाकीचा व दरवाढीचा कोणताही संबंध नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.\nमहावितरणचा वीजदरवाढ प्रस्ताव आणि प्रस्तावाबाबतची वस्तुस्थिती\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/balasahebs-shivsena-is-different-and-uddhav-thackerays-different/", "date_download": "2018-11-17T00:37:45Z", "digest": "sha1:27V5V2YOQWDL4NGY62GZRYWLRRT3P7S2", "length": 6587, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आणि उद्धव ठाकरेंची वेगळी'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आणि उद्धव ठाकरेंची वेगळी’\nपुणे: बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती, आणि उद्धव ठाकरेंची वेगळी आहे. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.\nमला बाळासाहेबांचे कार्टून आवडायचे आणि आज मार्मिकपणे राज ठाकरेंनी काढलेली कार्टूनही आवडतात. असेही पवार म्हणाले.\nअमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत मुख्यमंत्री, आदित्य ठाकरेंना हि बाहेर बसवलं गेल; त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे त्यांनाच माहित आहे. मी आजही सांगतो शिवसेना-भाजप एकत्रच निवडणूक लढवणार. असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : ओबीसी, एससी, एसटी अशा कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारच अशी घोषणा…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mumbai-gangster-chhota-rajans-brother-allegedly-raped-girl-on-pretext-of-marriage/", "date_download": "2018-11-17T01:03:39Z", "digest": "sha1:WAFTVKYOITPFSNGZJSEPPXPYMS54XZYN", "length": 8172, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रिपाई महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळजेवर बलात्कार केल्याचा आरोप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरिपाई महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळजेवर बलात्कार केल्याचा आरोप\nदीपक निकाळजे गँगस्टर छोटा राजनचा भाऊ\nटीम महाराष्ट्र देशा- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाच्या आमिषाने निकाळजे यांनी वारंवार बलात्कार केल्याचा आरोप नवी मुंबईतील घणसोली भागात राहणाऱ्या 22 वर्षीय युवतीने केला आहे. विशेष म्हणजे दीपक निकाळजे गँगस्टर छोटा राजनचा भाऊ आहे.\nकाय आहे नेमकं प्रकरण \nयुवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 2014 मध्ये ती कुर्ला येथे आपल्या मामाकडे आली असताना दीपक निकाळजेंची तिच्यावर नजर पडली. तिच्या कुटुंबासोबत लगट करुन, तिला पैसे आणि लग्नाचे आमिष निकाळजेंनी दाखवले. कर्जत येथील एका फार्म हाऊसवर आपल्या ऑडी कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.या मुलीने लग्नाची मागणी केली असता तिला मारहाण सुद्धा करण्यात आली. पोलिस तक्रार करु नये म्हणून दीपक निकाळजेची बहीण आणि मेहुण्याने दबाव आणल्याचा आरोपही तक्रारदार युवतीने केला आहे. तरुणीने टिळकनगर पोलिसात 18 मार्चला तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन जिथे हा प्रकार घडला त्या नवी मुंबईतील परिमंडळ 2 कडे वर्ग केला आहे, अशी माहिती टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय खैरे यांनी दिली आहे.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/narayan-rane-warn-to-udhav-thackeray-to-disclose-his-secret-of-matoshree-bangla/", "date_download": "2018-11-17T01:18:03Z", "digest": "sha1:UD3AFNAV7BEBJC4KI3AUPAGO63BLXIY6", "length": 7493, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उद्धव ठाकरेंनी माझ्यावर आरोप करू नये; अन्यथा मातोश्रीवरील गुपितं बाहेर काढेन - नारायण राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउद्धव ठाकरेंनी माझ्यावर आरोप करू नये; अन्यथा मातोश्रीवरील गुपितं बाहेर काढेन – नारायण राणे\nसांगली: मी बाळासाहेबांना कधीच त्रास दिला नाही, उलट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मातोश्रीवर बाळासाहेबांना त्रास दिल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी माझ्यावर आरोप करू नये अन्यथा मातोश्रीवरील गुपितं बाहेर काढेन असा इशाराही त्यांनी दिला आहे.\nनारायण राणे यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. पण मंत्रिपदाच्या आशेवर असणाऱ्या राणे यांची आमदारकी शिवसेनेच्या कडव्या विरोधामुळे हुकली. मात्र, आता नारायण राणे हे पक्ष बांधणीसाठी बाहेर पडले आहेत. कोल्हापूर मध्ये आपल्या पक्षाच्या झेंड्याच अनावरण करत राज्याच्या राजकारणात पुन्हा आक्रमकतेने प्रवेश केला आहे.\nदरम्यान, गुजरात निवडणुकीत काहीही होऊ दे, माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. मी 2017 मध्येच मंत्री होणारच असा दावा राणे यांनी केला आहे.\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nपुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून \"मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-chairman-will-be-of-patil-and-jagtap-group-on-the-market-committee/", "date_download": "2018-11-17T00:30:43Z", "digest": "sha1:6DOI2RNODE5IC6H7U43JZTCB6IKQ2GQQ", "length": 8209, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बाजार समितीवर पाटील-जगताप गटाचाच सभापती ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबाजार समितीवर पाटील-जगताप गटाचाच सभापती \nबागल गटाला बसणार जोरदार धक्का\nकरमाळा – करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक त्रिशंकू झाल्यानंतर किंगमेकर ठरलेले शिंदे गट कोणाला पाठिंबा देणार हे जरी गुलदस्त्यात असले तरी बाजार समितीचा सभापती पाटील-जगताप गटाच्या आघाडीचाच होणार असल्याची चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे.\nकरमाळा बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणूकीत आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या आघाडीला १८ जागांपैकी ८ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांच्या गटाला ८ जागा मिळालेल्या आहेत तर किंगमेकर ठरलेल्या जि प अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटाला दोन जागा मिळालेल्या आहेत. सध्या पाटील-जगताप आघाडी आणि बागल गटांकडून शिंदे गटाने पाठिंबा द्यावा यासाठी सभापती पदाची अॉफर आहे परंतु जि प अध्यक्ष संजय शिंदे यांनी अजून पर्यंत निर्णय घेतलेला नसला तरी शिंदे गट पाटील-जगताप आघाडीलाच पाठिंबा देईल अशी चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे. तसे झाले तर माजी आमदार जयवंतराव जगताप किंवा शिंदे गटाचे चंद्रकांत सरडे यांच्यापैकी एकजण बाजार समितीचा सभापती होऊ शकतो. तसेच असे जर झाले तर बागल गटाला खूप मोठा धक्का बसणार असून याचा थेट परिणाम आगामी विधानसभेला होऊ शकतो. सध्यातरी सभापती कुठल्या गटाचा होणार हे जरी गुलदस्त्यात असले तरी पाटील-जगताप गटाचाच सभापती होणार अशी चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे.\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nटीम महाराष्ट्र देशा- नगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B/", "date_download": "2018-11-17T00:35:08Z", "digest": "sha1:RTDVWZUJJ5NXHOYYJZNU3JT76ANP7ASC", "length": 6252, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चोरी प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचोरी प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी\nपुणे – रो हाऊसमधील लहान मुलांच्या शाळेतील लॅपटॉप, मोबाईलसह रोख रक्कमेची चोरी केल्याप्रकरणात दोघांना चतृ:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच.आर.जाधव यांनी दिला आहे.\nअमर तात्याराव बडे (वय 23, रा. देहूगाव, मूळ. चाडगाव, ता. रेणापूर, जि. लातुर) आणि घनश्‍याम नानासो घोलप (वय 23, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती, मूळ. आनंदनगर, रास्तेवाडी, ता. बारामती) अशी पोलीस कोठडे झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना बाणेर, धनकुड वस्ती येथील जी.टू.किडस, डेफो डिल्स स्कुल, रो हाऊस येथे 20 मार्च रोजी रात्री 8.30 ते 21 मार्च रोजी सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवारसुळा वस्ती येथील गणपती मंदिरातून दानपेटी चोरी\nNext articleवर्ग मित्राकडून युवतीचा विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Development-Plan-of-Mahipalagad/", "date_download": "2018-11-17T00:35:28Z", "digest": "sha1:LVCI3DU6FDD63MXGUCKLLXPKXQXXCSSZ", "length": 7299, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवरायांचा महिपाळगड टाकणार कात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शिवरायांचा महिपाळगड टाकणार कात\nशिवरायांचा महिपाळगड टाकणार कात\nबेळगाव : संदीप तारिहाळकर\nकर्नाटक सीमेवर वसलेला आणि बेळगाव येथून 15 कि. मी.वरील ऐतिहासिक महिपाळगड (ता. चंदगड) आता कात टाकणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन व गडकोट विकासाचे बॅ्रण्ड अ‍ॅम्बॅसीडर आणि रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजी राचे यांच्या मार्गदर्शनाखाली महिपाळगडाच्या विकास आराखडा निर्मितीस वेग आला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात छ. संभाजीराजे पाहणी करणार आहेत.\nखा. संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली अ. भा. शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, विश्‍वास निंबाळकर, गटकोट अभ्यासक संतोष हसूरकर, नंदकुमार ढेरे, अशोक कदम, निवृत्ती गावडे, विजय गावडे, सुनील शिंदे, सुभाष देसाई यांच्या शिष्टमंडळाने पाहणी केली आहे.\nशिवरायांचा सर्वात लांबचा किल्ला म्हणून गडाकडे पाहिले जाते. प्राचीन काळात म्हैपत राजाच्या नावावरून महिपाळगड नाव पडल्याचे सांगितले जातेे. इतिहासात लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गडावर आजही सैन्यदल सराव करत असते.\nराज्य पर्यटन विकास खाते व केंद्र सरकार यांच्या पर्यटन विकास निधीतून निधी आणण्याचे नियोजन आहे. चंदगड तालुक्यातील कलानंदीगडला 2 कोटी रु. च्या निधीतून कामांचा प्रारंभ झाला आहे. याच धर्तीवर उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून गडाचा विकास करण्यात येणार आहे. गडाच्या खालच्या बाजूला पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित येणारे प्राचीन वैद्यनाथ मंदिर आहे. समितीच्या माध्यमातूनही निधी मिळविण्यासाठी खा. संभाजीराजे प्रयत्नशील आहेत.\nगडावर दीपमाळ आहे. याच गडावर प्राचीन विहिरीला 80 ते 90 पायर्‍या आहेत. याचीही दुरुस्ती होणार आहे. निवासस्थान बांधण्यात येणार आहे. वैद्यनाथ मंदिर व गडाच्या दरम्यान स्वामींची गुहा आहे. गडाच्या उत्तरेला दोन धबधबे आहेत. येथे येणार्‍या पर्यटकांची दखल घेऊन सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत.\nपूर्वी गडावर कागवाडकर (चिंचेवाडी) व बादशहाचे राज्य होते. मात्र शिवरायांनी महिपाळगड ताब्यात ठेवला होता. सामानगडावर लढाई झाली, त्यावेळी महिपाळ गडावर लढाई होईल, म्हणून काही गडकरी खेड्यात राहायला गेले. मात्र महिपाळगडावर लढाई झाली नाही. या गडावर काही मराठी- कन्नड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनोहर दर्शन घडते. महादेव, गणेश, शटवाई व अन्य 5 बुरुजांची दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे. पूर्वी गाव कारभार ढोलगरवाडी आणि सुंडी ग्रामपंचायतीमधून व्हायचा. मात्र महिपाळगड स्वतंत्र कार्यरत आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/RSS-malvan-program/", "date_download": "2018-11-17T01:16:57Z", "digest": "sha1:MFXS5KLBNU7ILAQ5MFKOJBT2IAXK6R4O", "length": 7395, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माणसे व सज्जनशक्‍तींचे संघटन हे संघाचे कार्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › माणसे व सज्जनशक्‍तींचे संघटन हे संघाचे कार्य\nमाणसे व सज्जनशक्‍तींचे संघटन हे संघाचे कार्य\nशिवाजी महाराजांनी माणसे जोडली, नाती जपली म्हणून जीव धोक्यात घालणारा मावळा तयार झाला. माणसे जोडणे हेच संघाचे कार्य आहे. सज्जनशक्‍तीचे एकत्रीकरण हाच कार्यक्रमाचा उद्देश आहे. सकल हिंदू समाजाचे संघटन त्यांच्यात प्रज्वलीत करणे हे संघाचे काम आहे, असे प्रतिपादन अ. भा. वि. प. चे कार्यकर्ता व पश्चिम क्षेत्र संघटनमंत्री देवदत्त जोशी यांनी केले.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत यांनी पालघर ते गोवा या तटीय भागात सज्जनशक्‍ती संचयनासाठी 7 जानेवारी रोजी 263 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या अभूतपूर्व संकल्पाअंतर्गत मालवण तालुक्यातील गणवेशधारी स्वयंसेवक आणि संघप्रेमी नागरिक यांच्या एकत्रीकरणाचा भव्य सोहळा अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सागर विज्ञान अभ्यासक सारंग कुलकर्णी यांनी गतआयुष्यातील संघ स्मृतींना उजाळा दिला. शाश्वत मासेमारी आणि नीतीमान पर्यटन तसेच रोजगार संधीचा पाठपुरावा करून मालवणवासियांनी समृद्ध जीवन जगावे अशी अपेक्षा व्यक्‍त केली.\nप्रास्ताविक करताना मालवण तालुका संघचालक अ‍ॅड. समीर गवाणकर यांनी देशापुढील आव्हानांवर संघ कशाप्रकारे मात करत आहे, याची माहिती दिली. या 92 वर्ष वयाच्या संघटनेचा सर्वत्र उदोउदो होत असून जगभर तिच्या अनोख्या कार्यपद्धतीचा अभ्यास होत आहे. राजकारणात भारतीय जनता पार्टी, धार्मिक क्षेत्रात विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी जगतात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ याखेरीज वनवासी कल्याण आश्रम, पूर्वांचल विकास परिषद आदींसह सुमारे दीड लाखांहून अधिक सेवाकार्य भारतभर चालत आहेत. त्याखेरीज विदेशातील हिंदूंना हिंदू स्वयंसेवक संघ या संघटनेमार्फत संघटित केले जात आहे.\n1 जानेवारी हे नवीन वर्ष जगभर साजरे केले जात असताना आता भारतात गुढीपाडव्यापासून नववर्षाचे स्वागत करण्याची संकल्पना मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. मागील वर्षांत अनेक चढउतार देशाने अनुभवले पण संघ डगमगला नाही. संघाचे सेवाकार्य पाहून प्रेरणा घेऊन कार्य सुरू करणे गावोगावातील पोहोचविणे संघाची खरी ओळख निर्माण करणे आहे. साहिल राऊळ यांनी हिंदू चेतना संगमसाठी तयार केलेले ‘शब्द नव्हे ही मनामनातून उठे हिंदू चेतना’ हे गीत सादर केले. प्रवीण पारकर यांनी ‘पाहुनिया तट भेदांचे हिंदुत्व गर्जुनी उठले’ हे भावपूर्ण व समयोचित गीत गायले. सूत्रसंचालन डॉ. अश्विन दिघे यांनी केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Rickshaw-Accident-Two-cricket-players-Death/", "date_download": "2018-11-17T00:38:08Z", "digest": "sha1:DRZNJRUM6JUFW5RFC4E6MJVPEWUE7Z75", "length": 4353, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पॅजो रिक्षा पलटल्याने दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › पॅजो रिक्षा पलटल्याने दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू\nपॅजो रिक्षा पलटल्याने दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू\nपाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वरर रस्त्यावर शनिवारी सकाळी 11 वाजता पॅजो पलटल्याने अपघात झाला. या अपघातात दोन क्रिकेटपटूचा मृत्यू झाला तर इतर 12 जण जखमी झाले.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निंबायती न्हावी तांडा येथील तरुण पिंपळगाव हरेश्वतर गावाजवळील पिंप्री येथे क्रिकेट स्पर्धेसाठी खेळण्यासाठी पॅजो रिक्षाने (क्रमांक एम.एच 19 बीएम 2333) जात होते.पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्व र रस्त्यावर ही रिक्षा भरधाव चालत असताना पलटी झाली.\nअपघातात भरत शिवदास राठोड (20) व राहुल हरी जाधव (20)(दोन्ही रा.निंबायती न्हावी तांडा, ता.सोयगाव) यांचा मृत्यू झाला. तर अन्य 7 जण जखमी झाले. चेतन वसंत राठोड, अश्वि(न अरुण पवार, राजन पारस राठोड, दिनेश सुरेश पवार, सचिन हिरा राठोड, रवींद्र शिवदास पवार, दिनेश किसन राठोड अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी राजेद्र प्रभाकर राठोड याने दिलेल्या फिर्यादीवर पॅजो रिक्षा चालक व मालक रवींद्र पवार याच्याविरूध्द पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Maratha-reservation-issue/", "date_download": "2018-11-17T00:57:34Z", "digest": "sha1:PZAC2A6KTD3KF2YINGKAX5B3OXWYOQMP", "length": 6134, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आज नाशिक बंदची हाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › आज नाशिक बंदची हाक\nआज नाशिक बंदची हाक\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी (दि.25) नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, सर्व आमदारांच्या घरासमोर भजन-कीर्तन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद मंगळवारी (दि. 24) नाशिकमध्ये उमटले. संतप्‍त कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला, तर बसची तोडफोड करण्यात आली.\nऔरंगाबाद येथील आंदोलनादरम्यान गोदावरी नदीत जलसमाधी घेणार्‍या काकासाहेब शिंदे या तरुणाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि मराठा मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी (दि.24) औरंगाबाद रोडवरील वरदलक्ष्मी लॉन्स येेथे शहर, जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, मराठा समाजबांधव, सर्व मराठा संघटना, सामाजिक संस्थांची बैठक झाली.\nसरकार मराठा मोर्चाची दिशाभूल करीत असून, यापुढे ठोक मोर्चाचे आयोजन करावे लागणार असल्याची माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली. तसेच, बुधवारी नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, गुरुवार (दि.26) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. अटक करण्यात आल्यास पोलीस ठाण्यांनाच घेराव घालावा, जिल्हाधिकारी कार्यालयांना टाळेबंद आंदोलन करावे, आमदारांच्या घरासमोर भजन, कीर्तन करून आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने सरकारने मेगा भरती रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली . मराठा समाजाने शांततेत काढलेल्या मोर्चाचा संयम आता सुटायला लागला आहे. त्यात मुख्यमंत्री बेजबाबदार वक्तव्य करून त्यांच्या वक्‍तव्याचा निषेध करण्यात आला. चुकीचे वक्तव्य करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन त्यांच्या जागी सक्षम मुख्यमंत्री देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. यानंतर जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाला श्रद्धांजली वाहण्यात आली.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/After-August-15-the-mayor-selection/", "date_download": "2018-11-17T00:59:27Z", "digest": "sha1:ULV4LXKQRJQWDCOUNHFEUGCIQUYHSKG4", "length": 6109, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापौर निवडीचा मुहूर्त १५ ऑगस्टनंतर? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › महापौर निवडीचा मुहूर्त १५ ऑगस्टनंतर\nमहापौर निवडीचा मुहूर्त १५ ऑगस्टनंतर\nनवनिर्वाचित 78 नगरसेवकांची नावे राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. त्यासाठी सोमवारी प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्‍तांकडे ती यादी सादर केली जाणार आहे. मंगळवारी ती नावे प्रसिद्ध होतील, अशी शक्यता आहे. त्यानंतर सात दिवसांच्या मुदतीत सभा होईल. त्यानुसार दि. 15 ऑगस्टनंतरच महापौर निवडीसाठी सभा होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने त्याला दुजोरा दिला. दरम्यान, सत्तारूढ भाजपतर्फे महापौरपदाचे उमेदवार, गटनेते तसेच अन्य पदांबाबत चर्चेसाठी बुधवारी बैठक होणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य नेते त्यावेळी उपस्थित राहणार आहेत.\nमहापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी पार पाडली. 20 प्रभागातील 78 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये 41 जागांवर भाजप, 20 जागांवर काँग्रेस आणि 15 जागांवर राष्ट्रवादीचे सदस्य विजयी झाले. स्वाभीमानी विकास आघाडी व अपक्ष एकेक जागा मिळाली आहे.\nमहापालिकेचे हे पाचवे नगरमंडळ आता स्थापन होत आहे. मावळत्या नगरमंडळाची मुदत दि. 13 ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी महापौर निवडीसाठी भाजप नेते प्रयत्नशील होते. परंतु सर्व सदस्यांची राजपत्रात नोंद होणे गरजेचे आहे. ती मंगळवारपर्यंत होईल. त्यानंतर महापौर निवडीसाठी पहिली महासभा बोलवण्यात येईल.महापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून विभागीय आयुक्‍तांकडे प्रस्ताव पाठवला जातो. त्यांच्या मान्यतेनंतर सात दिवसांची नोटीस देऊन महापौर निवडीची सभा बोलवली जाते.\nदि. 7 ऑगस्टला विभागीय आयुक्तांनी मान्यता मिळाली तरी दि.14 ऑगस्टला सभा होऊ शकत नाही.त्यानंतर दोन सुट्या आहेत. त्यामुळे दि. 18 ऑगस्टला महापौर निवडीसाठी सभा होण्याची शक्यता आहे. मात्र सोमवारी एका दिवसात राजपत्र प्रसिध्द झाले आणि विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली तर दि. 14 ऑगस्टला महापौर निवड शक्य असल्याचेही काही अधिकार्‍यांनी सांगितले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2018-11-17T00:48:34Z", "digest": "sha1:K553HWYR5NJTVOR2NM5O3TJW6DVZWNVA", "length": 4652, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पिकोमीटर - विकिपीडिया", "raw_content": "\nपिकोमीटर हे एसआय पद्धतीतील लांबीचे एकक आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयोक्टोमीटर <<< झेप्टोमीटर <<< अ‍ॅट्टोमीटर <<< फेम्टोमीटर <<< पिकोमीटर <<< नॅनोमीटर <<< मायक्रोमीटर <<< मिलीमीटर < सेंटीमीटर < डेसिमीटर < मीटर < डेकामीटर < हेक्टोमीटर < किलोमीटर <<< मेगामीटर <<< गिगामीटर <<< टेरॅमीटर <<< पीटामीटर <<< एक्झॅमीटर <<< झेट्टॅमीटर <<< योट्टॅमीटर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी १०:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Problem-on-Lord-Ganesha-temple/", "date_download": "2018-11-17T00:28:33Z", "digest": "sha1:OP3HKSW4RDTZEBSR2444KBQUOMU2U4AS", "length": 5613, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपातील गणपती मंदिरावर ‘विघ्न’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मनपातील गणपती मंदिरावर ‘विघ्न’\nमनपातील गणपती मंदिरावर ‘विघ्न’\nमनपातील विविध विभागांतील देवी-देवतांची छायाचित्रे हटविण्याच्या कारवाईनंतर मनपा आयुक्‍तांनी बांधकाम विभागामधील गणपतीचे छोटे मंदिरही हटविले. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे मग आता महापालिका गणेशोत्सव साजरा करणार की नाही असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nमनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी नाशिकची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच सर्व विभागांत फेरफटका मारून त्या-त्या ठिकाणच्या देवी-देवतांच्या प्रतिमा हटविण्याचे आदेश दिले होते. आयुक्‍तांच्या या भूमिकेमुळे कर्मचार्‍यांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात आली होती. परंतु, त्यानंतरही कर्मचार्‍यांनी आपापल्या विभागातील प्रतिमा काढून घेतल्या होत्या. त्यानंतर आयुक्‍तांनी बुधवारी (दि.27) मनपातील सार्वजनिक बांधकाम विभागातील गणपती मंदिरही हटविण्याची सूचना केली. त्यानंतर कर्मचार्‍यांनी लगेचच हे मंदिर हटविले. याच ठिकाणी कर्मचारी दरवर्षी एकत्र येत गणेशोत्सवात विद्युत रोषणाई करून मोठ्या भक्‍तिभावाने उत्सव साजरा करत असतात. मात्र, आता हा गणेशोत्सवही साजरा करता येणार नाही. त्याचबरोबर मनपा आवारात गणेशोत्सव काळात आरास उभी करून गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. मनपा वा सरकारी कार्यालयात मूर्ती वा प्रतिमा नकोच या भूमिकेमुळे आता गणेशोत्सव काळातही गणेशमूर्तीची स्थापना होणार की नाही असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी ओझर येथील एका नागरिकाने महापालिकेत काही क्रांतिकारकांच्या प्रतिमा आणून त्या आयुक्‍तांना भेट देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे संबंधित व्यक्‍तीला कार्यालयाबाहेर रोखून बाहेर काढण्यात आले होते.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/what-to-look-for-while-choosing-an-sb-account-1748649/", "date_download": "2018-11-17T00:43:13Z", "digest": "sha1:TIZ6VZZAQLCP3MIRI7UZVIFWOZENKJLG", "length": 19754, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What to look for while choosing an SB account | बचत खात्याची निवड करताना या गोष्टी लक्षात घ्या | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nबचत खात्याची निवड करताना या गोष्टी लक्षात घ्या\nबचत खात्याची निवड करताना या गोष्टी लक्षात घ्या\nग्राहकांच्या गरजांनुसार बँका विविध प्रकारची बचत खाती उपलब्ध करून देतात, जी त्यांच्यात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सुविधांच्या आधारे ओळखली जाऊ शकतात.\nबचत खाती ही बँकेच्या इको-सिस्टीमशी जोडणारी सर्वाधिक लोकप्रिय आर्थिक उत्पादने असतात. याच्या नावातूनच हे लक्षात येतं की, बचत खात्यामुळे त्या व्यक्तीवर बचत करण्याचे संस्कार होतात. बचत खात्यामुळे पैसे आवश्यक असतील तेव्हा ते खात्यातून काढून घेण्याची आणि पुरेशा प्रमाणात रोख शिल्लक ठेवणे शक्य होतं. ग्राहकांच्या गरजांनुसार बँका विविध प्रकारची बचत खाती उपलब्ध करून देतात, जी त्यांच्यात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सुविधांच्या आधारे ओळखली जाऊ शकतात. बचत खात्याची निवड करताना कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे हे आता आपण पाहू या.\nतुम्हाला किती शिल्लक रक्कम ठेवावी लागते\nबँका नो-फ्रिल्स बचत खाती (बेसिक सेव्हिंग्ज बँक अकाऊंट, म्हणजेच बीएसबीडी) उपलब्ध करून देतात, ज्यात किमान शिल्लक रकमेची आवश्यकता नसते. तसेच अनिवार्य किमान शिल्लक रकमेची आवश्यकता असलेल्या अनेक वैशिष्ट्यांनी युक्त बचत खाते उपलब्ध करून देतात. अलिकडे बहुतेक बँका खातेधारकाची अनिवार्य किमान रकमेची आवश्यकता ठरवण्यासाठी मासिक सरासरी शिल्लक रक्कम (एमएबी) विचारात घेतात. नेहमीच्या बचत खात्यासाठी किमान शिल्लक रक्कम २५०० रुपये ते १०००० रुपये एवढी किंवा काही बाबतीत यापेक्षा अधिक असू शकते. खात्याशी जोडलेल्या सुविधांनुसार किमान शिल्लक रक्कम वाढत जाते. म्हणून तुम्ही जर प्रिमियम किंवा एचएनआय बचत खात्याची निवड करणार असलात, तर त्यासाठीची किमान शिल्लक रकमेची आवश्यकता बेसिक, नो-फ्रिल्स खात्यापेक्षा कैक पटींनी अधिक असू शकते. म्हणून तुम्ही जर बचत खात्याची निवड करण्याचा विचार करीत असलात, तर त्यात किती किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागेल आणि त्यात तुम्हाला कोणत्या सुविधा मिळतील हे तपासून पहा.\nकिती प्रक्रिया शुल्क असते \nऑनलाईन पैसे हस्तांतरित करणे, धनादेशपुस्तिका सुविधा, कॅश डिपाझिट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँक खात्याच्या विवरणाची छापील प्रत, पासबुक पुन्हा देणे, लॉकर सुविधा आणि अशा अनेक सुविधांसाठी बँका तुमच्याकडून किती शुल्क वसूल करू शकतात. तुम्हाला खात्यात पैसे ठेवणे आणि प्रसंगी धनादेशाच्या माध्यमातून पैसे देणे यांसारख्या फक्त मूलभूत गरजांसाठी बचत खाते हवे असेल, तर नेहमीचे बचत खाते तुमच्या गरजा भागवू शकेल. तुम्ही जर अशा बचत खात्याच्या शोधात असाल, जे त्याच्या अनेक उत्पादनांसाठी तुमच्याकडून आकार वसूल करीत नसेल तर तु्म्ही प्रिमियम किंवा हाय-एंड बचत खात्यांचा विचार करू शकता.\nजास्तीचे फायदे तपासून पहा\nकाही बँका अशी बचत खाती उपलब्ध करून देतात, ज्यात तुम्ही २० टक्के ते ५० टक्के सूट, मोफत डेबिट आणि क्रेडिट कार्ड्‌स, ठरावीक कालावधीनंतर गरजेनुरूप मोफत धनादेशपुस्तिका (विशिष्ट मर्यादेसह), घरपोच रोख रक्कम, धनादेश गोळा करण्याची सुविधा, इत्यादी पुरवितात. बचत खात्यासोबत डेबिट/क्रेडिट कार्ड्‌स मोफत मिळतात, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील लाऊंजमध्ये, प्रायोरिटी कार्ड, पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मध्ये सवलतीच्या दरात, चित्रपटाची मोफत तिकिटे, इत्यादी मिळतात. त्याचप्रमाणे, काही बचत खात्यातील डेबिट कार्डने मोठी रक्कम खात्यातून काढता येते आणि खर्च करण्याची मर्यादाही अधिक असते. काही बचत खात्यांसोबत डिमॅट खात्याची सुविधा असते, ज्याचा खर्च शून्य असतो, गुंतवणुकीचा मोफत सल्ला दिला जातो आणि संपत्तीचे व्यवस्थापन करण्याच्या सुविधा पुरविल्या जातात.\nबचत खात्यात तुम्हाला किती व्याज मिळेल\nसामान्यत:, बँका बचत खात्यांवर द.सा. ३.५ टक्के ते ४ टक्के व्याज देतात. परंतु काही बँका बचत खात्यांवर सुमारे ६ टक्के ते ७ टक्के एवढा उच्च व्याजदर देतात. बचत खात्यातील १०,००० पर्यंतचे व्याज आयकर कायद्याच्या कलम ८० टीटीए अंतर्गत वजावटीसाठी पात्र असते. तुम्ही जर तुमच्या बचत खात्यात मोठी रक्कम ठेवणार असलात, तर व्याजदरातील फरक हा घटक योग्य बचत खाते निवडताना विचारात घेतला पाहिजे. बचत खात्यातील व्याज दैनंदिन शिलकीच्या आधारे हिशोबात घेतले जाते, म्हणून तुमच्या एकूणच परताव्यात, जास्त व्याजदर देणाऱ्या खात्यामुळे मोठा फरक पडू शकतो.\nतुमच्या बचत खात्यासोबत स्वीप-ईन एफडी सुविधा उपलब्ध आहे किंवा काय हे तुमच्या बँकेला विचारा. स्वीप-ईन सुविधेत तुम्ही बचत खात्यातील शिल्लक रकमेवर एक विशिष्ट मर्यादा घालून देऊ शकता आणि जर एकूण शिल्लक रक्कम ह्या मर्यादेपेक्षा अधिक झाली, तर जास्तीची रक्कम (१००० रुपयांच्या पटीत) मुदतठेव खात्यात हस्तांतरित करण्यात येतील. परंतु तुम्हाला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही तुमच्या मुदतठेवीतून १ रुपयाच्या पटीत रक्कम काढू शकता आणि शिल्लक रकमेवर मुदतठेवीवरील व्याज मिळवू शकता.\nबँकेच्या कर्मचाऱ्यांकडून/रिलेशनशिप मॅनेजरकडून सहकार्य\nतुम्ही जर प्रिमियम किंवा हाय-एंड बचत खात्याची निवड केलेली असेल, तर सामान्यत: बँक तुमच्यासाठी रिलेशनशिप मॅनेजर उपलब्ध करून देईल, जे तुमच्या व बँकेच्या मध्ये जलद संपर्कासाठी आणि तुमच्या समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी संपर्क बिंदू म्हणून काम करतात. समर्पित रिलेशनशिप मॅनेजरच्या साह्याने कर्जे, डिमॅट खाते, क्रेडिट कार्ड्‌स, इत्यादींसारख्या अतिरिक्त बँकिंग आणि वित्तीय सेवा समजून घेणे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे होते आणि त्यामुळे तुमचा भरपूर वेळ वाचतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-farming-work-hit-diesel-price-hike-8698", "date_download": "2018-11-17T01:20:49Z", "digest": "sha1:5XWLWA7JUER64HQMY6ZZLOYFSJHDZELA", "length": 15428, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, farming work hit by Diesel price hike | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडिझेल दरवाढीचा शेतीच्या मशागतीलाही फटका\nडिझेल दरवाढीचा शेतीच्या मशागतीलाही फटका\nमंगळवार, 29 मे 2018\nअकोला ः देशात पेट्रोल, डिझेल दरांमध्ये सतत वाढ होत असून, याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावरही पडू लागला आहे. हंगामाच्या तोंडावर डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्‍टरच्या साह्याने होणाऱ्या सर्व प्रकारच्या मशागतींचे दर सव्वा ते दीडपटीने वाढले आहेत. याचा थेट फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.\nगेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेत रोष वाढत चालला आहे. विरोधकांनी सरकारच्या विरोधात सर्वत्र आंदोलने सुरू केली आहेत.\nअकोला ः देशात पेट्रोल, डिझेल दरांमध्ये सतत वाढ होत असून, याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावरही पडू लागला आहे. हंगामाच्या तोंडावर डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्‍टरच्या साह्याने होणाऱ्या सर्व प्रकारच्या मशागतींचे दर सव्वा ते दीडपटीने वाढले आहेत. याचा थेट फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.\nगेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेत रोष वाढत चालला आहे. विरोधकांनी सरकारच्या विरोधात सर्वत्र आंदोलने सुरू केली आहेत.\nठिकठिकाणी मोर्चे धडकत आहेत. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ट्रॅक्‍टर चालकांनी मशागतीचे दर वाढविले आहेत. साधारणतः ६५ रुपयांपर्यंत मिळणारे डिझेल सध्या ७२ ते ७३ रुपये लिटर दराने खरेदी करावे लागत आहे. लिटरमागे सात ते आठ रुपयांची मोठी वाढ झाली आहे. यामुळे साहजिकच ट्रॅक्‍टरचे दर वाढवावे लागले, असे चालकांचे म्हणणे आहे.\nसध्या शेतीची ६० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मशागत ही भाड्याने ट्रॅक्‍टर सांगून केली जाते.\nगेल्या हंगामात नांगरटीचा दर चारशे ते पाचशे रुपये एकर होता. या वर्षी तो सातशे रुपयांवर पोचला आहे. रोटाव्हेटर जे सातशे रुपये एकर व्हायचे ते थेट नऊशे ते एक हजार रुपये करण्यात आले. ट्रॅक्‍टरच्या साह्याने एक पिशवी सोयाबीन पेरण्यासाठी ५०० रुपये घेतले जात होते.\nया वर्षी डिझेलचे दर वाढल्याने हा दर सातशे ते आठशे रुपये आकारल्या जाऊ शकतो, असे ट्रॅक्‍टर मालकांनी सांगितले. जर ही दरवाढ अशीच होत राहली तर ट्रॅक्‍टरने केल्या जाणाऱ्या मशागतीच्या दरांमध्ये आणखी वाढीची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-intense-heat-shock-open-poultry-7934", "date_download": "2018-11-17T01:11:03Z", "digest": "sha1:K3VAAOWXZRC7PSVWFF7SVUQ72GPVPTZY", "length": 17522, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The intense heat shock of open poultry | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखुल्या कुक्कुटपालनाला उन्हाच्या तीव्रतेचा फटका\nखुल्या कुक्कुटपालनाला उन्हाच्या तीव्रतेचा फटका\nशनिवार, 5 मे 2018\nनगर ः नगर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्याचा फटका खुल्या गावरान कोंबडीपालनाला बसत आहे. उन्हाच्या तीव्रतेने कोंबड्या दगावू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये तीनशेवर कोंबड्या दगावल्या आहेत. मानमोडी (राणीखेत डिसीज) रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता असलेल्या तालुक्‍यात हे प्रमाण अधिक आहे.\nनगर ः नगर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्याचा फटका खुल्या गावरान कोंबडीपालनाला बसत आहे. उन्हाच्या तीव्रतेने कोंबड्या दगावू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये तीनशेवर कोंबड्या दगावल्या आहेत. मानमोडी (राणीखेत डिसीज) रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता असलेल्या तालुक्‍यात हे प्रमाण अधिक आहे.\nनगर जिल्ह्यात कुक्कुटपालनासाठी शेतकऱ्यांनी आपापले शेड उभारले आहेत. त्याचे व्यवस्थापन करताना त्यातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणाही बसवलेली असते. असे असले तरी खुले गावरान कोंबडीपालनही मोठ्या प्रमाणात केले जाते. गावरान कोंबडीला मागणीही अधिक असते. बहुतांश कुटुंबे आपल्या कौटुंबिक खर्चाला हातभार लागावा यासाठी आपल्या परस दारात, शेतात, घराच्या अंगणात मोठ्या प्रमाणात गावरान कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यातून मिळणाऱ्या अंडी, मांस यापासून कुटुंबाचा घरखर्च भागवता येतो.\nयंदा खुल्या गावरान कोंबडी पालनाला मात्र तीव्र उष्णतेचा फटका बसत आहे. या वर्षी जिल्हाभरात तापमान ४२ अंशांच्या पुढे जात आहे. खुल्या कोंबडी पालनात तापमान नियंत्रणाची सुविधा नसते. त्यामुळे उन्हाचा फटका गावरान कोंबड्यांना बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाभरात आतापर्यंत केवळ उन्हाची तीव्रता सहन न झाल्याने जवळपास तीनशेवर कोंबड्या मरण पावल्या आहेत. काही भागात मानमोडीसारख्या रोगाचाही फैलाव होत आहे. त्याच्या परिणामामुळे कोंबड्या व त्यांची पिले दगावत आहेत. त्यामुळे यंदा उन्हाचा गंभीर परिणाम खुल्या कुक्कुटपालनावर होताना दिसत आहे.\nउन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना मानमोडी रोगाचा प्रादुर्भाव होतो. मानमोडी हा कोंबड्यांना होणारा रोग हवेच्या माध्यमातून जलद गतीने फैलावतो. या वर्षी तापमानात वाढ झाल्याने गावरान कोंबड्या दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्याजवळील पशू आरोग्य केंद्रातून या कोंबड्यांना आर. डी. व लासोटा या लसी टोचून घ्याव्यात. कोंबड्यांची राहण्याची जागा, खुराडी रोज स्वच्छ करावीत.\n- डॉ. वसंत गारुडकर,\nपशुवैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी, नगर\nलासोटा बूस्टर लसीकरण करणे गरजे आहे. वातावरण बदल, पक्ष्यांना इलेक्‍ट्रोलाइट पावडर व व्हिटॅमीन सी पाण्यातून दिले पाहिजे. चार वेळा थंड पाणी पाजणे आणि ते पिण्याचे पाणी सतत बदलणे गरजेचे आहे. शिवाय कोंबड्या थांबवण्यासाठी थंडावा देणारी सावलीही असणे महत्त्वाचे आहे.\nगावरान कोंबडीचे अभ्यासक, नगर\nनगर यंत्र machine व्यवसाय profession आरोग्य health पशुवैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी लसीकरण vaccination\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/3205-group-video-call-on-whatsapp", "date_download": "2018-11-17T00:47:48Z", "digest": "sha1:TFUPNQHCTVWGKDRT35TQAHEGX3LNWXGM", "length": 5262, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "व्हॉट्सअॅपवरही ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फीचर! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nव्हॉट्सअॅपवरही ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फीचर\nलोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या युझर्सना नवनवे फीचर्स देतंय. आता व्हॉट्सअॅपने त्यात आणखी फीचरची भर घातलीय.\nव्हॉट्सअॅपवरुन आता चक्क ग्रुप व्हिडीओ आणि ऑडीओ कॉलिंग करता येणारेय. लवकरच हे फीचर तुमच्या-आमच्या मोबाईलवर उपलब्ध होणारेय.\nफेसबुकच्या मालकीचं असलेलं व्हॉट्सअॅप लवकरच ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फीचर आणणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय.\nयेत्या वर्षाच्या सुरुवातीला हे फीचर लाँच होण्याचा अंदाज आहे. सध्या व्हॉट्सअॅपकडून या फीचरची चाचणी सुरु आहे. अँड्रॉईडच्या बिटा व्हर्जनवर ते तपासलं जात आहे.\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-10-september-2018/", "date_download": "2018-11-17T00:57:37Z", "digest": "sha1:L37GJFREZM4Y6MW7IM5BAY2TKY5M4MWA", "length": 16837, "nlines": 253, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs – 10 September 2018 | Mission MPSC", "raw_content": "\nUS Open 2018 Womens Final : जपानची नाओमी ओसाका ठरली विजेती, सेरेनाचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं\nप्रत्येक व्यक्तीला सन्मानाने मरण्याचा अधिकार : सरन्यायाधीश\nकेंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार-२०१८ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला ४ पुरस्कार जाहीर\nUS Open 2018 Womens Final : जपानची नाओमी ओसाका ठरली विजेती, सेरेनाचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं\nअमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या २० वर्षीय नाओमी ओसाकाने इतिहासाची नोंद केली आहे. अंतिम फेरीत नाओमीने अमेरिकेची आघाडीची टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा ६-२, ६-४ अशा सेट्समध्ये पराभव केला. कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी नाओमी ओसाका ही पहिली महिला जपानी खेळाडू ठरली आहे.\nनाओमी आणि सेरेना यांच्या वयामध्ये अंदाजे १६-१७ वर्षाचं अंतर आहे. सेरेनाने आपल्या कारकिर्दीत १९९९ साली पहिल्यांदा अमेरिकन ओपन स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं, यावेळी नाओमी ही अवघ्या १ वर्षाची होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात नाओमीने सेरेनाच्या अनुभवाचा आपल्या खेळावर अजिबात दबाव येऊ दिला नाही. सेरेनाच्या प्रत्येक फटक्यांना सफाईदारपणे उत्तर देत नाओमीने आपल्या पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली आहे.\nप्रत्येक व्यक्तीला सन्मानाने मरण्याचा अधिकार : सरन्यायाधीश\nइच्छामरणाबाबत अत्यंत महत्त्वाचं भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी, ‘कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती आत्महत्या करु शकत नाही, मात्र प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे’ असं म्हटलं आहे.\n‘एखाद्या व्यक्तीला दुर्धर आजाराने ग्रासलं असेल आणि त्याला इच्छा मरण हवं असेल तर तो ‘इच्छामरणाचे मृत्यूपत्र’ बनवू शकतो’, ‘अंतिम श्वास कधी घ्यायचा याचा प्रत्येकाला अधिकार आहे. फक्त संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसावा’, असं दीपक मिश्रा म्हणाले. पुण्यामध्ये ‘बॅलन्सिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल राइट्स’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nविशेष म्हणजे, याच वर्षी 9 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने एक ऐतिहासिक निर्णय देताना मराणासन्न व्यक्तीच्या इच्छामरणाच्या मृत्यूपत्राबाबत मार्गदर्शकतत्त्व घालून देत कायदेशीर मान्यता दिली होती आणि अखेरचा श्वास कधी घायचा याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला असेल अशी टीप्पणी केली होती.\nकेंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार-२०१८ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला ४ पुरस्कार जाहीर\nरोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nमनरेगा अंतर्गत गडचिरोली जिल्हा सर्वोत्तम : गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक यांच्या नेतृत्वात आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 8 हजार 894 कामांना सुरुवात झाली यातून दोन वर्षात 39.12 लाख मनुष्य दिन निर्मिती झाली. विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या नेतृत्वात या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये मनरेगाअंतर्गत वैयक्तिक कामांवर भर देण्यात आला आहे आतापर्यंत जिल्ह्यात शेततळे, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी 6 हजार 750 कामे पूर्ण झाली आहेत.\nमनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातीलच गडचिरोली ब्लॉक मधील नागरी ग्रामपंचायतीची सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे. सरपंच अजय मशाखेत्री यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायतीने एनआरएमची कामे हाती घेतली व लवकरच एनआरएमची 38 कामे पूर्णत्वास नेली या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली.\nठाणे जिल्ह्यातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नूतन प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून निवड झाली आहे.\nनियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC\nटेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nगेल इंडिया लिमिटेड (Gail) मध्ये विविध 160 जागांसाठी भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत (MCGM) 291 जागांसाठी भरती\nविशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\nनॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.(NICL) मध्ये ”अकाउंट्स अप्रेन्टिस”पदांच्या 150 जागा\nभारत पेट्रोलियम(BPCL) मध्ये विविध पदांकरीता 147 जागांची भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nडाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - ऑक्टोबर २०१८\nगेल इंडिया लिमिटेड (Gail) मध्ये विविध 160 जागांसाठी भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत (MCGM) 291 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-11-17T00:19:50Z", "digest": "sha1:JGO5W3BRLZOIKA3X3NHZVXPKLJJMLESZ", "length": 9675, "nlines": 163, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "स्त्रीवाद", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास .\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून . हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nस्त्रीयांचे समान हक्कांची व्याख्या करणाऱ्या, सिध्द करणाऱ्या, मागणी करणाऱ्या अनेक चळवळीं आणि वि�\nस्त्रीवाद म्हणजे लिंगभेद झुगारून स्त्री-पुरुष समानतेकडे वाटचाल करणारा विचारप्रवाह. सामान्यतः जरी स्त्रीवाद ही पुरुषविरोधी चळवळ समजली जाते. त्यामुळे ही स्त्रियांचे ऐतिहासिक दुय्यमत्त्व उजेडात आणून हे शोषण संपवण्याचा प्रयत्‍न करते. ही एक सामाजिक, राजकीय जाणीव आहे. स्त्रीवाद ही संकल्पना जरी पाश्चात्त्य आधुनिकतेत उदयास आली अशी सामान्य समजूत असली तरी ही जाणीव त्यापूर्वीही वेगवेगळ्या कालखंडात आणि ठिकाणी आढळून आलेली दिसते. म्हणूनच एकच स्त्रीवाद नसून अनेक स्त्रीवाद दिसून आले आहेत व येतात.\n१९ व्या शतकातील स्त्री-पुरुष समतेचा विचार आणि स्त्रीवादी साहित्य\n१८८५ ते १९५० या काळातील स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा\nजागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्यचळवळीतून मिळालेली प्रेरणा\n२ आधुनिकोत्तर (पोस्ट मॉडर्निझम)\n४ १९ व्या शतकातील स्त्री-पुरुष समतेचा विचार आणि स्त्रीवादी साहित्य\n५ १८८५ ते १९५० या काळातील स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा\n६ जागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्यचळवळीतून मिळालेली प्रेरणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-16T23:57:52Z", "digest": "sha1:K2YG2LT2HRRCBJ24HAZSEO4ZAXTV4CR3", "length": 5647, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साळुंब्रे ग्रामपंचायतीच्या वतीने 50 झाडांचे रोपण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाळुंब्रे ग्रामपंचायतीच्या वतीने 50 झाडांचे रोपण\nसोमाटणे – साळुंब्रे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय व रस्त्यालगत जवळपास 500 विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.\nसरपंच उज्ज्वला नंदकुमार आगळे, उपसरपंच दिलीप विधाटे, ग्रामपंचायत सदस्या द्वारका राक्षे, नलिनी विधाटे, वर्षा राक्षे, सगुणा राक्षे, अजय दवणे, समीर थोरवे, मुख्याध्यापिका शोभा महाजन, शिक्षक संतोष सोनवणे, शामराव राक्षे आदीसह ग्रामस्थ व विद्यार्थी सहभागी झाले होते.\nचिंच, बोर, पिंपळ, वड, आंबा, फणस, जांभूळ आदी झाडांची लागवड करण्यात आली. तर सर्व सदस्यांनी यातील प्रत्येकाने पाच झाडे दत्तक घेतली आहेत. त्यामुळे या वृक्षांची अधिक काळजी घेतली जाणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभोसरीत पोटच्या लेकीवर अत्याचार\nNext articleशशी थरूर म्हणतात, ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRAF/MRAF067.HTM", "date_download": "2018-11-17T00:18:54Z", "digest": "sha1:UGQXI4HPIYX7WX477D35ALDJCRLSFHGG", "length": 7411, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - आफ्रिकान्स नवशिक्यांसाठी | नकारात्मक वाक्य २ = Ontkenning 2 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > आफ्रिकान्स > अनुक्रमणिका\nअंगठी महाग आहे का\nनाही, तिची किंमत फक्त शंभर युरो आहे.\nपण माझ्याजवळ फक्त पन्नास आहेत.\nतुझे काम आटोपले का\nमाझे काम आता आटोपतच आले आहे.\nतुला आणखी सूप पाहिजे का\nनाही, मला आणखी नको.\nपण एक आईसक्रीम मात्र जरूर घेईन.\nतू इथे खूप वर्षे राहिला / राहिली आहेस का\nनाही, फक्त गेल्या एक महिन्यापासून.\nपण मी आधीच खूप लोकांना ओळखतो. / ओळखते.\nतू उद्या घरी जाणार आहेस का\nनाही, फक्त आठवड्याच्या शेवटी.\nपण मी रविवारी परत येणार आहे.\nतुझी मुलगी सज्ञान आहे का\nनाही, ती फक्त सतरा वर्षांची आहे.\nपण तिला एक मित्र आहे.\nशब्द आपल्याला काय सांगतात\nजगभरात लाखो पुस्तके आहेत. आतापर्यंत लिहीलेली कितीतरी अज्ञात आहेत. ह्या पुस्तकांमध्ये पुष्कळ ज्ञान साठवले जाते. जर एखाद्याने ती सर्व वाचली तर तर त्याला जीवनाबद्दल बरेच माहित होईल. कारण पुस्तके आपल्याला आपले जग कसे बदलते हे दाखवतात. प्रत्येक कालखंडाची स्वतःची पुस्तके आहेत. त्यांना वाचून कोणीही लोकांना काय महत्वाचे आहे हे ओळखू शकतो. दुर्दैवाने, कोणीही प्रत्येक पुस्तक वाचू शकत नाही. परंतु आधुनिक तंत्रज्ञान पुस्तकांचे विश्लेषण करण्यास मदत करू शकते. अंकचिन्हीय पद्धत वापरून, माहितीप्रमाणे पुस्तके साठविली जाऊ शकतात. त्यानंतर, त्यातील घटकांचे विश्लेषण केले जाऊ शकते. अशा प्रकारे, भाषातज्ञ आपली भाषा कशी बदलली आहे ते पाहतात. तथापि, शब्दांची वारंवारिता मोजण्यासाठी, ते आणखी मनोरंजक देखील आहे. असे करण्याने काही विशिष्ट गोष्टींचे महत्त्व ओळखले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी 5 दशलक्ष पेक्षा जास्त पुस्तकांचा अभ्यास केला आहे. ही गेल्या पाच शतकातील पुस्तके होती. एकूण 500 अब्ज शब्दांचे विश्लेषण केले गेले. शब्दांची वारंवारिता लोकांनी आत्ता आणि तेव्हा कसे वास्तव्य केले हे दाखवते. कल्पना आणि रूढी भाषेत परावर्तीत होतात. उदाहरणार्थ, 'मेन'[पुरुष] शब्दाने काही अर्थ गमावला आहे. तो पूर्वी पेक्षा आज कमी प्रमाणात वापरला जातो. दुसरीकडे, 'वुमेन' [स्त्री] शब्दाची वारंवारिता लक्षणीय वाढली आहे. शब्दाकडे पाहून आपल्याला काय खायला आवडेल हे देखील एखादा पाहू शकतो. शब्द 'आइस्क्रीम' पन्नासाव्या शतकामध्ये फार महत्वाचा होता. यानंतर, शब्द 'पिझ्झा' आणि 'पास्ता' लोकप्रिय झाले. 'सुशी' पद काही वर्षामध्ये पसरले आहे. सर्व भाषा प्रेमींसाठी चांगली बातमी आहे ... आपली भाषा दरवर्षी अधिक शब्द कमाविते\nContact book2 मराठी - आफ्रिकान्स नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-state-aid-okhee/", "date_download": "2018-11-17T01:02:08Z", "digest": "sha1:TQ2WWFUJXDQ7PYNW2RVSPFJ3EH4E2PYG", "length": 5070, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ओखी’बाधित राज्यांसाठी गोव्याची 5 कोटींची मदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘ओखी’बाधित राज्यांसाठी गोव्याची 5 कोटींची मदत\n‘ओखी’बाधित राज्यांसाठी गोव्याची 5 कोटींची मदत\n‘ओखी’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडू आदी राज्यांना गोवा सरकारकडून 5 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान मदत निधीत देण्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी जाहीर केले. पर्वरी येथे मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर म्हणाले, की ओखी वादळामुळे लक्षद्वीप व अन्य राज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गोव्यातर्फे या राज्यांना मदतनिधी म्हणून 5 कोटी रूपये देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.\nगोव्यातील किनारी भागाला व शॅक्सनाही ओखी वादाळाचा फटका बसला आहे. मात्र वादळाबरोबर रविवारच्या ‘पौर्णिमे’मुळे भरतीच्या लाटा उसळल्या आहेत. पौर्णिमेवेळी असा प्रकार नेहमी घडत असला तरी यावेळी ‘सुपरमून’ असल्याने वादळाचा प्रभाव आणखी वाढला. त्यादिवशी वादळ नसते तरी भरतीमुळे लाटा शॅक्समध्ये घुसल्या असत्या. वादळामुळे नुकसान वाढल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. ओखी सारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी ‘मानक कार्यप्रणाली’ तयार करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे.\nसौरऊर्जा प्रकल्पांना ५० टक्के व्याजमुक्त कर्ज, अनुदान\n‘ओखी’बाधित राज्यांसाठी गोव्याची 5 कोटींची मदत\nमनोजचा मृतदेह अखेर सापडला\nट्रक-कार अपघातात महिला जागीच ठार\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/action-on-shax-operators/", "date_download": "2018-11-17T00:55:45Z", "digest": "sha1:BKFXTBB7ILRUW3MUQ3MU7TTJCWSEHUXM", "length": 5773, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नियम मोडणार्‍या शॅक्स चालकांवर कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › नियम मोडणार्‍या शॅक्स चालकांवर कारवाई\nनियम मोडणार्‍या शॅक्स चालकांवर कारवाई\nशॅक्स धोरणाचे उल्‍लंघन करून गोव्याच्या पर्यटनाची बदनामी करणार्‍या शॅक्सचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाारा पर्यटन मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी शुक्रवारी दिला. पर्यटन खाते तसेच गोवा पोलिसांना यासंबंधी कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. बागा,सिकेरी किनार्‍यावरील शॅक्स चालकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी तेथील स्थानिकांनी आजगावकर यांच्याकडे केल्या होत्या. स्थानिकांच्या तक्रारींना अनुसरून पर्यटनमंत्र्यांनी उपरोक्त इशारा दिला. पर्यटन हंगामात किनार्‍यांवर उभारण्यात येणार्‍या शॅक्सना वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे.\nमात्र वेळ मर्यादेनंतर देखील सदर शॅक्स रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे सुरू ठेवले जात असल्याने किनार्‍यांवर जाणार्‍या स्थानिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो. या गोष्टी राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने योग्य नसल्याने संबंधितांवर कारवाई करून हे प्रकार सरकारने रोखावेत,अशी मागणी बागा, सिकेरी येथील स्थानिकांकडून करण्यात आली होती. या मागणीची गंभीर दखल पर्यटन मंत्री आजगावकर यांनी घेतली.\nते म्हणाले, शॅक्स चालकांकडून होणारे उल्‍लंघन तसेच पर्यटन खात्याच्या कर्मचार्‍यांकडून अशा गोष्टींवर योग्य वेळी तोडगा न काढणे ही बाब खपवून घेतली जाणार नाही. पर्यटनाशी संबंधित विविध प्रकारांवर कडक देखरेख गरजेची असून ती केवळ उत्तर गोव्यातच नव्हे,तर राज्यातील संपूर्ण किनारी पट्टयात आवश्यक आहे. गोवा पोलिसांनी किनारी भागांमध्ये चालणार्‍या अशा बेकायदेशीर प्रकार रोखण्यासाठी संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी. कायदा मोडणार्‍यांवर कारवाई होणारच, असेही आजगावकर यांनी स्पष्ट केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Historical-structures-retreat-to-renewal/", "date_download": "2018-11-17T01:03:28Z", "digest": "sha1:2K62SDYUL46VXKD54INSJZIZSFQKL3UH", "length": 8303, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऐतिहासिक वास्तूंचे रखडले नूतनीकरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ऐतिहासिक वास्तूंचे रखडले नूतनीकरण\nऐतिहासिक वास्तूंचे रखडले नूतनीकरण\nपुणे : ज्योती भालेराव-बनकर\nऐतिहासिक शहर अशी पुणे शहराची ओळख आहे. शहरात अनेक ऐतिहासिक आणि वारसा ठरतील, अशा अनेक वास्तू आहेत. यातील काही वास्तूंचे महानगरपालिकेतर्फे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले ‘लालमहाला’च्या नूतनीकरणाचे काम बर्‍याच दिवसांपासून रखडले आहे. या कामांसाठी लागणारा निधी, महानगरपालिकेकडून टप्प्याटप्प्यांने मिळत असल्यामुळे या कामांना विलंब लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले; मात्र महानगरपालिकेकडून नक्की किती कालावधीसाठी किती निधी मंजूर होतो, याची आकडेवारी मात्र संबंधित कार्यालयाकडून देण्यात आली नाही.\nशहरात सध्या लालमहाल आणि सोमवार पेठेत असलेले पुरातन त्रिशुंड गणपतीचे मंदिराची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू आहे; मात्र अनेक दिवसांपासून हे काम अर्धवट अवस्थेत आहे. नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या उत्सवासाठी लालमहाल पर्यटकांसाठी संपूर्ण खुला केला जाईल, अशी अपेक्षा असताना हे काम अर्धवट अवस्थेतच राहिले. या महालाच्या दुसर्‍या मजल्यावर असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील प्रसंगांचे चित्रप्रदर्शन अनेक दिवसांपासून बंदच आहे. पुण्यात अनेक पर्यटक येत असतात. लालमहालाला भेट द्यायला आल्यावर अनेक दिवसांपासून पर्यटकांना अर्धवट बांधकाम सुरू असणारा लालमहाल बघायला मिळत आहे. सध्या या ठिकाणी सगळीकडे बांधकामाचे साहित्य आणि धूळ, लाकूड असे सामान विखुरलेले दिसून येत आहे. या सगळ्यातून जेवढा काही लालमहाल बघायला मिळेल, त्यावरच पर्यटकांना समाधान मानावे लागत आहे.\nअसेच काम सोमवार पेठेतील प्रसिद्ध त्रिशुंड मंदिराचे आहे. हे मंदिर बरेच पुरातन आणि शिल्प कलेसाठी दुर्मिळ मानले जाते. गेल्या वर्षापासून या मंदिराच्या नूतनीकरणाचे कामही हाती घेण्यात आले होते. सध्या याचा बराच भाग दुरुस्त करून झाला आहे; मात्र मंदिराच्या समोरील भागाची अजून बरीच डागडुजी बाकी आहे.\nजसा निधी मंजूर होईल तसे त्याच्या कामात वाढ होण्याचे सांगण्यात आले. ठरावीक वेळ घेऊन त्यावेळेतच अशा पर्यटनस्थळांच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केले पाहिजे. ज्यामुळे पर्यटकांना त्या कामाचा अडथळा वाटणार नाही आणि वास्तूही वेळेत पाहण्यासाठी खुल्या होतील, असे पुणेकर नागरिक म्हणत आहेत.\nमहानगरपालिकेकडून आम्हाला जितका निधी मिळतो, त्या प्रमाणात नूतनीकरणाचे काम वाढवण्यात येते. लालमहालाच्या नूतनीकरणाचे काम मोठे आहे. त्या ठिकाणी महालाचे जुने प्रवेशद्वार पाडून, त्या जागी रायगडाच्या दरवाजाची प्रतिकृती असणारा दरवाजा उभारण्यात येणार आहे. यासह दक्षिण व उत्तर बाजूला दगड चुन्यामध्ये बांधकाम केले जाणार आहे. महाराजांच्या काळात अनेक सरदारांनी वापरलेल्या शस्त्रास्त्रांचे आणि किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन सुरू करण्यात येणार आहे; मात्र या सगळ्याला किती वेळ लागणार हे सांगता येणार नसल्याचे महापालिकेच्या पुरातत्त्व विभागाने सांगितले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-hemendra-Suresh-Harkartava-mountaineers-Death/", "date_download": "2018-11-17T00:22:54Z", "digest": "sha1:IQNL2SB7WNUTIUUDJYNKZBZRCF6LXPS5", "length": 3761, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्यातील गिर्यारोहक दरीत पडून मृत्युमुखी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुण्यातील गिर्यारोहक दरीत पडून मृत्युमुखी\nपुण्यातील गिर्यारोहक दरीत पडून मृत्युमुखी\nनाशिकच्या वाडीवर्‍हेजवळील घरगड ऊर्फ गडगड्या किल्ल्यावर शनिवारी पुण्याच्या हेमेंद्र सुरेश अधटराव (26) या गिर्यारोहकाचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाला. मुंबईच्या अव्वल गिर्यारोहण संस्थेचे 14 जणांचे पथक घरगड आणि अंजनेरीजवळील रांजणगिरी या गडांवर गेले होते. साथिदारांना मंदिरात थांबवून कातळ टप्प्याची पाहणी करण्याकरिता चौघांचे पथक रवाना झाले. तेथे पोहोचण्याच्या आधी पुढे असलेल्या हेमेंद्रचा पाय घसरला व क्षणात तो दरीत पडला. या टप्प्यावर झाडी नसल्याने घसरताना त्याला पकडण्यासाठी कोणताही आधार मिळू शकला नाही. चमूने तातडीने नाशिक येथील वैनतेय गिर्यारोहण संस्था व भोसला अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशनच्या गिर्यारोहकांना मदतीस बोलावून हेमेंद्रचा शोध घेण्यास सुरुवात केली.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/people-do-not-trust-government-13323", "date_download": "2018-11-17T00:43:55Z", "digest": "sha1:MER2HJOYACYZNMNHG33POBOGBPANPRJA", "length": 14996, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "People do not trust the government जनतेचा सरकारवर विश्‍वास नाही - पवार | eSakal", "raw_content": "\nजनतेचा सरकारवर विश्‍वास नाही - पवार\nशुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016\nनागपूर - आरक्षणासाठी मराठा समाजाकडून राज्यभर काढण्यात येत असलेले मोर्चे सरकारच्या विरोधात नसून, विस्थापितांचा प्रस्थापितांच्या विरोधातील आक्रोश असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित आणि विस्थापित कोण, हे समजून घ्यावे असे सांगतानाच सरकारवर जनतेचा विश्‍वास नसल्याने मोर्चे निघत असल्याचे सांगत त्यांनी फडणवीस सरकारवर चढविला.\nनागपूर - आरक्षणासाठी मराठा समाजाकडून राज्यभर काढण्यात येत असलेले मोर्चे सरकारच्या विरोधात नसून, विस्थापितांचा प्रस्थापितांच्या विरोधातील आक्रोश असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित आणि विस्थापित कोण, हे समजून घ्यावे असे सांगतानाच सरकारवर जनतेचा विश्‍वास नसल्याने मोर्चे निघत असल्याचे सांगत त्यांनी फडणवीस सरकारवर चढविला.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार निवास येथे आयोजित नागपूर विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मराठा आरक्षणाचे समर्थन करताना पवार म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित आणि विस्थापित कोण हे समजून घेण्याची गरज आहे. राजकारण्यांना दर पाच वर्षांनी नागरिकांच्या दरबारी जावे लागते. त्यांनी नाकारले तर घरी बसावे लागते. त्यामुळे राजकारण्यांना प्रस्थापित म्हणता येणार नाही. निवडणूक हरले की ते विस्थापित होतात. खरे प्रस्थापित आहेत ते शासकीय नोकरदार. कारण नोकरीने जीवन स्थिरावते.\nसरकारवर जनतेचा विश्‍वास हवा. पूर्वीच्या सरकारवर तो होता. त्यामुळे मोर्चे निघाले नाही. आताच्या सरकारवर मात्र त्यांचा विश्‍वास नसल्याने मोर्चे निघत आहेत, असे सांगून कुणाच्या अधिकाराला धक्का न लावता मराठ्याना आरक्षण द्यावे, अशी मागणी पवार यांनी केली.\nविधानसभेत स्वबळाच्या धाडसी प्रयोगामुळे विरोधात बसावे लागल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पुन्हा हातात हात घेऊन उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात पत्रकारांशी वार्तालाप करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तसे स्पष्ट संकेत दिले.\nवेगळ्या विदर्भावर निर्णय घ्यावा\nवेगळ्या विदर्भावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका लोकभावनेचा आदर करणारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यास विदर्भ वेगळा करण्याचे आश्‍वासन दिले होते. भाजपच्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख होता. धनगरांना आरक्षण देण्याची भाषाही त्यांनी निवडणुकीपूर्वी केली होती. सध्या केंद्र आणि राज्यातही सत्ता असल्याने भाजपने हे आश्‍वासन पूर्ण करावे, असे आवाहन पवार यांनी केले.\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://socialmarathi.com/reason-why-amitabh-married-jaya-bhaduri/", "date_download": "2018-11-17T01:10:24Z", "digest": "sha1:XAPMXOANJTAKHM6JJVOMZRJTPUXV44LI", "length": 8142, "nlines": 44, "source_domain": "socialmarathi.com", "title": "म्हणूनच अमिताभ बच्चनने केले जया भादुरीशी लग्न, कारण जाणल्यावर थक्कच व्हाल. - Social Marathi", "raw_content": "\nम्हणूनच अमिताभ बच्चनने केले जया भादुरीशी लग्न, कारण जाणल्यावर थक्कच व्हाल.\nअसे म्हणतात कि जोड्या स्वर्गात बनतात, ही म्हण बॉलीवुडची सुपर जोडी अमिताभ आणि जया बच्चन यांच्या बाबतीत चपखल बसते. बॉलीवुडमध्ये बर्याच चित्रपटकारांनी एकमेकांबरोबर लग्ने केली आहेत पण या जोडीची कहाणी काही वेगळीच आहे. शतकाचे महानायक आणि प्रसिद्ध अभिनेत्री ज्या यांचे एकत्र येणे, एकत्र काम करणे, आणि नंतर आयुष्यभरासाठी एकमेकांचे होऊन जाणे, असे म्हणता येईल कि या जोडीची पटकथा देवानेच लिहिली आहे. आम्ही तुम्हाला या प्रवासाबद्दल माहिती करून देणार आहोत.\nअमिताभ आणि ज्या यांची भेट\nदेवाने प्रत्येकासाठी खास माणसाची निवड केली आहे आणि आपल्याला तोच मिळतो ज्याच आपल्याला गरज असते. अमिताभच्या बाबतीतही असेच काहीसे झाले. वास्तविक ते जेव्हा जया बच्चनला भेटले तेव्हा ते अभिनय क्षेत्रात स्वतःचे करियर बनवण्यासाठी खूप प्रयत्नात होते, चांगल्या चित्रपटाच्या शोधात होते, याच शोधात चित्रपटकार अब्बास यांच्याबरोबर एक दिवस पुण्याला फिल्म संस्थान येथे जाणे झाले, तिकडे पहिल्यांदा त्या दोघांची भेट झाली आणि या पहिल्या भेटीतच अमिताभचा सरळ स्वभाव जयाच्या मनात घर करून गेला.\nया दरम्यान जया प्रस्थापित अभिनेत्रींमध्ये साधारण झालेली होती. हे तिचे अमिताभच्या प्रति आकर्षण होते किंवा तिची दूरदृष्टी कि तिला अमिताभच्या प्रतिभेचा अंदाज आधीच आला होता आणि जेव्हा गुड्डी चित्रपटाच्या सेटवर त्यांची दुसरी भेट झाली तेव्हा तिने नजरेने इशाराही केला. खरेतर तेव्हा लोकांनी या गोष्टीची मस्करी केली होती पण हे खरे होणार होते व झालेही.\nअमिताभची स्वप्नप्रिया जया भादुरी\nअसे तर अमिताभच्या अनेक प्रकरणाची चर्चा झाली होती पण त्यांचे हे म्हणणे आहे कि ती जयाच होती जी त्याच्या नजरेच्या पटलावर पहिल्यांदाच आली होती. ७० च्या दशकात एका बातमीत जयाला पाहुन अमिताभला वाटले होते कि त्यांच्या स्वप्नांचे मूर्तिमंत रूप म्हणजे जया आहे. त्यानंतर जेव्हा दोघांनी एकत्र काम सुरु केले तेव्हा ‘एक नजर’ नावाच्या चित्रपटाच्या सेटवर अमिताभच्या या विचारांमध्ये रंग भरले गेले.\nअचानक लग्न ठरले व सनईचे सूर वाजू लागले.\nअमिताभ व जया यांना एकत्र काम करताना त्यांच्यात मैत्री व प्रेम तर निर्माण झाले होते पण लग्न करायचे काही नक्की ठरले नव्हते. याच दरम्यान त्यांचा चित्रपट जंजीर सफल झाला आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी परदेशात जायचा कार्यक्रम ठरला. पण अमिताभ यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांना हे मान्य नव्हते कि अमिताभनी लग्न न करताच जयाबरोबर परदेशात फिरायला जावे. आणि त्यांनी फर्मान सोडले कि जायचे असेलच तर लग्न करून जा. मग काय अमिताभने आपल्या वडिलांची आज्ञा पाळून लग्न ठरवले आणि जीवनसाथी जयाबरोबर नवीन प्रवास सुरु केला.\nहा प्रवास त्याच आशेवर आजही सुरु आहे आणि बॉलीवुडची ही यशस्वी जोडी सगळ्यांसाठी आदर्श ठरली आहे.\nधोनीबद्दल जे काही बोलला वॉटसन, ते ऐकून संपूर्ण देश झाला भावूक\nरात्री उशिरा झोपल्यामुळे होतात हे फायदे, शारीरिक संबंधात होतात हे बदलाव\n‘वेडात मराठे वीर दौडले सात’ काय आहे या कवितेमागचा खरा इतिहास \nPrevious Article श्रीदेवी आपल्या दोन्ही मुलींसाठी किती संपत्ती सोडून गेल्या \nNext Article व्हिडिओ : मरणापूर्वीच अमिताभने केली घराची वाटणी, कारण आहे मुलगी व सून यांच्यातील भांडण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-maharashtra-visits-israel-agritech-2018-8066", "date_download": "2018-11-17T01:18:57Z", "digest": "sha1:RBG2YPJVVLIMYHMLMIZV2YZOTHHPIPWE", "length": 15985, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers from maharashtra visits Israel agritech 2018 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइस्राईलच्या कृषी प्रदर्शनात नव तंत्रज्ञानाचा जागर\nइस्राईलच्या कृषी प्रदर्शनात नव तंत्रज्ञानाचा जागर\nगुरुवार, 10 मे 2018\nतेल अवीव, इस्राईल : येथे होत असलेल्या 'अॅग्रीटेक २०१८' या जागतिक कृषी प्रदर्शनाचा बुधवारी (ता. ९) दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन ११ दालनात आणि १२०० स्टॉल्समध्ये सुरू आहे. शेतीतील तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध पाहण्यासाठी जगभरातून येथे प्रदर्शनार्थी आले अाहेत. प्रदर्शनाचा आज (ता.१०) शेवटचा दिवस आहे.\nतेल अवीव, इस्राईल : येथे होत असलेल्या 'अॅग्रीटेक २०१८' या जागतिक कृषी प्रदर्शनाचा बुधवारी (ता. ९) दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन ११ दालनात आणि १२०० स्टॉल्समध्ये सुरू आहे. शेतीतील तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध पाहण्यासाठी जगभरातून येथे प्रदर्शनार्थी आले अाहेत. प्रदर्शनाचा आज (ता.१०) शेवटचा दिवस आहे.\nप्रदर्शनात सिंचनाकरिता लागणारे व्हॉल्व्ह, ऑटोमेशन सिस्टिम, फिल्टर्स यांची उपकरणे आहेत. विजेशिवाय मोबाईलवर चालणारे व्हॉल्व्ह हे प्रमुख आकर्षण होते. विविध प्रकारच्या मिरच्या, द्राक्षे, भाज्यादेखील येथे आहेत. प्रदर्शनात भारतासह चीन, इस्राईल, अमेरिका आणि युरोपसह जगभरातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. जळगावच्या जैन इरिगेशन कंपनीचा मोठा स्टॉल या प्रदर्शनात आहे. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे स्वागत करीत होते.\nकांचन गडकरी यांचीही भेट\nनागपूरच्या ॲग्रोव्हिजन ग्रुपच्या माध्यमातून ४२ जण प्रदर्शन पाहण्यासाठी आले आहेत. यात १३ महिला शेतकऱ्यांसह केंद्रीय सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी, अॅग्रोव्हिजनचे कोशाध्यक्ष रमेश मानकर, गौरी चंद्रायन, साधना रक्षमवार, सहकार भारतीच्या महिला प्रमुख संध्या कुळकर्णी, अंजली राऊत, नीलिमा बावले यांचा समावेश आहे.\n२०१८ 2018 प्रदर्शन महाराष्ट्र शेती सिंचन ऑटोमेशन भारत अमेरिका जैन नितीन गडकरी nitin gadkari चंद्र\nजैन उद्योग समूहाने सादर केलेला स्टॉल आणि समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या समवेत महाराष्ट्रातील प्रदर्शनार्थी.\nजैन उद्योग समूहाने सादर केलेला स्टॉल आणि समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या समवेत महाराष्ट्रातील प्रदर्शनार्थी.\nकांचन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील अॅग्रोव्हिजन ग्रुप(नागपूर)च्या महिला शेतकरी सदस्या.\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज\nजळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे.\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा\nपुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी\nनाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत\nनाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वा\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड\nसातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/all/page-10/", "date_download": "2018-11-17T00:17:39Z", "digest": "sha1:KBMMLDYRPUQDKCITAIUDWOVECI6ZOOHH", "length": 9674, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा मोर्चा- News18 Lokmat Official Website Page-10", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमराठा मोर्चा, आरक्षण आणि राज ठाकरे\nपवारांच्या बरामतीत मराठा मोर्चा\nभर पावसात मराठा मोर्चा\nदिवाळीआधी मराठा मोर्च्याची मुंबईत सांगता, मुख्यमंत्र्यांना विचारणार 3 प्रश्न \nभय्यू महाराज यांची संपूर्ण मुलाखत\nमराठा मोर्चा सरकारविरोधात नाही\n...तर महाराष्ट्रात येणार नाही\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/loc/all/", "date_download": "2018-11-17T00:34:50Z", "digest": "sha1:QSWIFUN6666Y5IS45BUVMAQC7O6XMYZX", "length": 11450, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Loc- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVIDEO : भारतीय सैन्याने घेतला बदला, पाक जवानांच्या मुख्यालयावर केला हल्ला\nपाकिस्तानी सैन्याने २३ आॅक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमधील पुँछ सेक्टरमध्ये ब्रिगेड मुख्यालय आणि भारतीय सैन्यावर गोळीबार केला होता.\n'सीमेवर काही तरी मोठं झालंय', गृहमंत्र्यांकडून दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकचे संकेत\nमोदी सरकारच्या काळात सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनात २०० पटींनी वाढ\n...आता पाकिस्तान म्हणतंय शस्त्रसंधीवर बोलू \nपाकिस्तानच्या 'बॅट'चा हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला, एका दहशतवाद्याचा खात्मा\nयंदा सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये मिठाई वाटप नाही\nभारतीय जवानाचं पाकला जशाच तसे उत्तर, आॅईल डेपोसह 4 चौक्या नेस्तनाबूत \nपाकिस्तानची 'बनवाबनवी'; खोटा व्हिडिओ दाखवून भारतावर हल्ला केल्याचा दावा\n21 सेकंदात पाकच्या 5 चौक्या नेस्तनाबूत\nभारताचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, 5 चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपाकिस्तानला भारताकडून सडेतोड उत्तर\nपाकिस्तानी उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश\nशिवरायांना अभिवादन करुन चंदू चव्हाण घरी पोहचला \nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://dilipkulkarni.blogspot.com/2006/01/", "date_download": "2018-11-16T23:57:43Z", "digest": "sha1:AYSHMBKEWX5AEW5QULM6RAYYIUNVAPTY", "length": 18599, "nlines": 250, "source_domain": "dilipkulkarni.blogspot.com", "title": "माझी शिदोरी...Marathi: January 2006", "raw_content": "\nआयुष्याच्या वाटेवर मजल दरमजल चालु, भेटतात काही गोष्टी. त्यांच्या काही आठवणी, काही गोड, काही कटु, काही आंबट तर काही खारट. जे भेटल ते जमा करत गेलो. पुढच्या प्रवासात शिदोरी म्हणून...\nहच का नया रिचार्ज\nकबुतर के गले मे चिठ्ठी भेजोगे\nकि क्या करना है...\nनंबर दे दो उसका,\nमैं बोल देता हुं \nन कळत सकाळ झाली..\nमरण तर कधी ना कधी येणारच आहे...\nपण तु ही येशील असा विश्वास आहे \nफक्त कोण आधी येणार ते पहायचे आहे...\nतसा आता माझा तुटतो श्वास आहे \nकशाले काय म्हणू नही\nकशाले काय म्हणू नही\nबहिणाबाई चौधरी ह्यांची त्रिवार क्षमा मागुन.\nज्यास्त बुचकल्यात न पडता मी तुम्हाला माझी ओळख करुन देतो. मी एक अज्ञानी, अडाणी पामर. ( असे म्हटले की म्हणणारा खूपच मोठ्ठा माणुस आहे हे आपोआप सिध्द होते.) तसा मी यंत्र अभियंता. (सुचना: चार बूके शिकला म्हणून काही अक्कल येत नाही. इती- मला ओळखणारे सगळे.)\nनांव दिलीप कुलकर्णी. आता शेक्सपियर ने म्हटले आहे म्हणे पण मी अजून तरी नाही वाचले \" नावात काय आहे\" त्याला म्हणायला काय जाते. समजा उद्या त्याला कोणी छगन किंवा चम्या म्हणाले तर स्वत: त्याला काय वाटेल\" त्याला म्हणायला काय जाते. समजा उद्या त्याला कोणी छगन किंवा चम्या म्हणाले तर स्वत: त्याला काय वाटेल असो. जन्मलो लातुर ला. हा हेच ते लातुर, आधी दुष्काळग्रस्त, नंतर शिक्षणग्रस्त ( १२ वी मध्ये सतत ५ वर्ष लातुरकर राज्यात प्रथम आले होते.) आणी राजकारणग्रस्त ही. मध्ये भूकंपामुळे सगळ्या जगाला माहिती झालेले.\nमजल दरमजल करत कसेतरी शिक्षण पुर्ण करून पुणे मुक्कामी रुजू झालेला. १२ वर्षे तिथे पाट्या टाकल्यानंतर ज्यास्त पैसे कमावण्याच्या मोहापायी वाळवंटाच्या देशात, इथे दुबई ला पोहोंचलेला.\nफावल्यावेळात अनेक संकेतस्थळांना भेटी दिल्यानंतर मलाही काहीतरी लिहिण्याची खुमखुमी सुटली. पण सत्य कल्पनेपेक्षा महा भंयकर कटू असते ह्याची जीवनात दुसर~यांदा खात्री पटली. पहिल्यांदा पटली होती ते कथित प्रेयसीला मेक अप शिवाय एकदा पाहण्याचे धाडस केले होते, त्यावेळेस. पण म्हंटले प्रयत्न करायचाच. कोणी तरी म्हणालेच आहे \" प्रयत्नांती परमेश्वर\" म्हणून. ह्याचा अर्थ एकाने \" प्रयत्न करून करून आपला अंत झाल्यावर परमेश्वर भेटतो\" असा घेतलेला. पण आता मला शंका येवू लागली आहे की खरच मला काही लिहिता येणार का एक वेळेस अनिल कुंबळे चा चेंडु वळेल, बिपाशा पुर्ण कपडे घातलेली दिसेल पण मला लिहीता येणे एक वेळेस अनिल कुंबळे चा चेंडु वळेल, बिपाशा पुर्ण कपडे घातलेली दिसेल पण मला लिहीता येणे देखेंगे आगे आगे होता है क्या\nतुमच्या ग्रहकुंडलीतच मला `सहन' करण्याचा योग लिहिला असला तर मी तरी काय करणार\nआता एकच विनंती की कोणाचा कसलातरी सूड उगवायचा म्हणून माझे लिखाण वाचण्याचा आग्रह किंवा सुचना करू नका.\nज्यास्त बुचकल्यात न पडता मी तुम्हाला माझी ओळख करुन देतो. मी एक अज्ञानी, अडाणी पामर. ( असे म्हटले की म्हणणारा खूपच मोठ्ठा माणुस आहे हे आपोआप सिध्द होते.) तसा मी यंत्र अभियंता. (सुचना: चार बूके शिकला म्हणून काही अक्कल येत नाही. इती- मला ओळखणारे सगळे.)\nनांव दिलीप कुलकर्णी. आता शेक्सपियर ने म्हटले आहे म्हणे पण मी अजून तरी नाही वाचले \" नावात काय आहे\" त्याला म्हणायला काय जाते. समजा उद्या त्याला कोणी छगन किंवा चम्या म्हणाले तर स्वत: त्याला काय वाटेल\" त्याला म्हणायला काय जाते. समजा उद्या त्याला कोणी छगन किंवा चम्या म्हणाले तर स्वत: त्याला काय वाटेल असो. जन्मलो लातुर ला. हा हेच ते लातुर, आधी दुष्काळग्रस्त, नंतर शिक्षणग्रस्त ( १२ वी मध्ये सतत ५ वर्ष लातुरकर राज्यात प्रथम आले होते.) आणी राजकारणग्रस्त ही. मध्ये भूकंपामुळे सगळ्या जगाला माहिती झालेले.\nमजल दरमजल करत कसेतरी शिक्षण पुर्ण करून पुणे मुक्कामी रुजू झालेला. १२ वर्षे तिथे पाट्या टाकल्यानंतर ज्यास्त पैसे कमावण्याच्या मोहापायी वाळवंटाच्या देशात, इथे दुबई ला पोहोंचलेला.\nफावल्यावेळात अनेक संकेतस्थळांना भेटी दिल्यानंतर मलाही काहीतरी लिहिण्याची खुमखुमी सुटली. पण सत्य कल्पनेपेक्षा महा भंयकर कटू असते ह्याची जीवनात दुसर~यांदा खात्री पटली. पहिल्यांदा पटली होती ते कथित प्रेयसीला मेक अप शिवाय एकदा पाहण्याचे धाडस केले होते, त्यावेळेस. पण म्हंटले प्रयत्न करायचाच. कोणी तरी म्हणालेच आहे \" प्रयत्नांती परमेश्वर\" म्हणून. ह्याचा अर्थ एकाने \" प्रयत्न करून करून आपला अंत झाल्यावर परमेश्वर भेटतो\" असा घेतलेला. पण आता मला शंका येवू लागली आहे की खरच मला काही लिहिता येणार का एक वेळेस अनिल कुंबळे चा चेंडु वळेल, बिपाशा पुर्ण कपडे घातलेली दिसेल पण मला लिहीता येणे एक वेळेस अनिल कुंबळे चा चेंडु वळेल, बिपाशा पुर्ण कपडे घातलेली दिसेल पण मला लिहीता येणे देखेंगे आगे आगे होता है क्या\nतुमच्या ग्रहकुंडलीतच मला `सहन' करण्याचा योग लिहिला असला तर मी तरी काय करणार\nआता एकच विनंती की कोणाचा कसलातरी सूड उगवायचा म्हणून माझे लिखाण वाचण्याचा आग्रह किंवा सुचना करू नका.\nताजमहाल ची दुबई येथे निर्माण करण्यात आलेली प्रतिकॄती.\nकाकाने काकुला कपाटात कोंडले कारण काकुने काकाच्या कपाटातले कामाचे कागद कात्रीने कराकरा कापुन काढले.\nमदन, मोहन, मालविय मद्रास में मछली मारते मारते मरे.\nनंदु के नाना ने नंदु कि नानी को नल के निचे नंगा नहलाया.\nचार कचरी कच्चे चाचा,\nपक्की कचरी कच्चे चाचा,\nखडक सिंग के खडकाने से खडकती हैं खिडकियां, खिडकियों के खडकने से खडकता है खडक सिंग.\nजो हंसेगा वो फसेगा\nजो फसेगा वो हंसेगा.\nमर हम भी गये, मरहम के लिये, मरहम ना मिला. हम दम से गये, हमदम के लिये, हमदम ना मिला\nदुबे दुबई में डूब गया\nतोला राम ताला तोल के तेल में तुल गया\nतुला हुआ तोला ताले के तले हुए तेल में तल गया\nनज़र नज़र मे हर एक नाराज मे हमे उस नज़र कि तलाश थी \nवो नाराजर मिली तो सही पर उस नज़र मे अब वो नज़र कहां थी.\nसाधा सरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा.\nचांगली दिसणारी पण वयाने ज्यास्त.\nचल हवा येवू दे\nमाणिकचंद व दुसरा गुटखा.\nसंपणे / बंद पडणे.\nदारुची / बीयरची बाटली.\nदारु पिवून झिंगणा-याला सावरणारा.\nदारु पिवून ओकारी करणारा.\nरोज तेच तेच काम करुन वेळ घालवणे.\nनाही त्या शंका काढणे.\nदारुच्या नशेत `आउट' झालेला.\nएल एल टी टी\nतिरळा. लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो.\nकृपया अन्न वाया घालवू नका - आम्हांला द्या.\nआम्ही आणि क्रेडिट कार्ड वाली कन्या\nशोयब मलिक चे नक्की खरे काय\nइज्जत कमावायची असेल, तर दारू पिणे आवश्यक आहे\nमराठी घरातला हिंदी संवाद...\nअय्या, राँग नंबर लागला वाटतं...\nमराठी मानसाला काय येत......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1301?page=2", "date_download": "2018-11-17T01:22:51Z", "digest": "sha1:WZECRU7KPJIJLM4HEMZH6GCS2VGJZSJN", "length": 6356, "nlines": 57, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "निफाड तालुका | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदत्ता उगावकर हे निफाडच्या माणकेश्वर वाचनालयाचे चिटणीस न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या स्मारकाचे कर्ते पण त्यांची खरी ओळख ही पक्षीमित्र आणि पक्षीनिरीक्षक अशी आहे. त्यांची पक्ष्यांशी मैत्री कशी आहे हे त्यांच्या निफाडमधील राहत्या घरी समजते. त्यांच्या हॉलमध्ये दोन भिंतींवर सर्वत्र पक्ष्यांचे साम्राज्य आहे. त्यामध्येच डॉक्टर सलीम अली यांचा छान फोटो आहे\nनाशिक जिल्हा संस्कृतिवेध - वेध सिन्नर आणि निफाडचा\n'थिंक महाराष्ट्र डॉट काम'वर सादर केल्या जाणा-या माहितीमध्ये समाजातील सकारात्मकता आणि विधायक घडामोडी यांचा विचार आणि शोध अंतर्भूत आहे. 'थिंक महाराष्ट्रा'ने समाजातील सकारात्मकतेचा आणि चांगुलपणाचा वेध घेण्याच्या उद्देशाने जिल्हावार मोहिमा सुरू केल्या. त्यातून 'नाशिक जिल्हा‍ संस्कृतिवेध' ही मोहिम राबवण्‍यात आली. त्या मोहिमेत गावोगावी भटकणा-या 'थिंक महाराष्ट्र'च्या कार्यकर्त्यांना तेथे घडलेले समाजाचे दर्शन उत्साहवर्धक आणि चकित करणारे होते.\n'नाशिक जिल्हा संस्कृतिवेध' मोहिमेच्या पहिल्या टप्‍प्‍यात 3 फेब्रुवारी 2016 ते 6 फेब्रुवारी 2016 या चार दिवसांत सिन्नर आणि निफाड या दोन तालुक्यांचे माहिती संकलन करण्यात आले. 'थिंक महाराष्ट्र'च्या एकूण सोळा कार्यकर्त्यांनी तेथील गावखेड्यांतून स्‍थानिक कर्तबगारीची आणि समाजाभिमुख उपक्रमांची नोंद केली. त्‍यानुसार मोहिमेच्‍या आदल्‍या रात्री कार्यकर्त्‍यांच्‍या दोन टिम नियोजित स्‍थळी पोचल्‍या. दुस-या दिवशी, 3 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी सिन्नर आणि निफाड या दोन्ही ठिकाणी एकाचवेळी कामाला सुरूवात झाली. महेश खरे आणि मकरंद कर्णिक सिन्नर आणि निफाड येथील कार्यकर्त्यांच्या टिमचे नेतृत्व करत होते.\nSubscribe to निफाड तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/collective-atrocities-marked-its-girl-38811", "date_download": "2018-11-17T00:37:39Z", "digest": "sha1:ZDGAZWFRALVFG6I3L3TN4GXWG64LJZIB", "length": 13356, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Collective atrocities that marked its' girl ‘त्या’ मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे उघड | eSakal", "raw_content": "\n‘त्या’ मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे उघड\nशुक्रवार, 7 एप्रिल 2017\nघुग्घुस येथील खून प्रकरण - तिघांना अटक, प्रेमप्रकरणाचीही किनार\nघुग्घुस - येथील अमराई वॉर्डातील शर्वरी शाह या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात गुरुवारी (ता. ६) उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी प्रतापसिंग रमेश सिंग आणि आकाश राहुल देवगडे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे तपासात समोर आले.\nघुग्घुस येथील खून प्रकरण - तिघांना अटक, प्रेमप्रकरणाचीही किनार\nघुग्घुस - येथील अमराई वॉर्डातील शर्वरी शाह या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात गुरुवारी (ता. ६) उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी प्रतापसिंग रमेश सिंग आणि आकाश राहुल देवगडे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे तपासात समोर आले.\nअमराई वॉर्ड क्रमांक २ येथील रहिवासी शर्वरी बानो अबरार शाह हिचे घराशेजारी राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते. यातून त्यांच्या नेहमीच गाठीभेटी व्हायच्या. ४ एप्रिल रोजी प्रियकराने तिला भ्रमणध्वनी करून बंद असलेल्या वेकोलि कोळसा खाण परिसरात बोलविले होते. शर्वरी तेथे गेली असता प्रतापसिंग रमेश सिंग आणि आकाश देवगडे तेथे आधीपासूनच हजर होते. दोघेही दिसताच शर्वरीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांनीही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रॉड व दगडाने शर्वरीच्या डोक्‍यावर वार करून तिचा चेहरा विद्रुप केला. बुधवारी (ता. ५) सकाळी काही युवक मातीच्या ढिगाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले असता शर्वरीचा मृतदेह आढळून आला होता.\nया प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू करताच अटकेच्या भीतीने अल्पवयीन मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तो बचावला. रुग्णालयात उपचारानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने प्रताप रमेश सिंग आणि आकाश राहुल देवगडे यांची नावे सांगितली. त्यांनाही अटक करण्यात आली. तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रताप रमेश सिंग आणि आकाश राहुल देवगडे या दोघांना १० तारखेपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्यात आले. तर अल्पवयीन आरोपीची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली.\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66728", "date_download": "2018-11-17T01:18:27Z", "digest": "sha1:3GLUFRSDC4766M4YDOH64QJY4EZERSYS", "length": 18777, "nlines": 175, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तू....तूच ती!! S२ भाग १ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तू....तूच ती\n ही कथा पुढे न्यावी असं वाटलं. त्याचे पुढचे भाग टाकत आहे.\nआधीची कथा अवश्य वाचा.\nआदित्य आपल्या आलिशान ऑडी a४ गाडीमध्ये बसून एकटाच भरधाव वेगाने हायवरून जात होता. ही त्याची आवडती कार होती. जेव्हा त्याच्या अथक प्रयत्नानंतर कंपनीला नफा झाला तेव्हा त्याच्या बाबांनी ही कार बक्षीस दिली होती. आता तर अगदीच सकाळची वेळ होती त्यामुळे रहदारी नव्हतीच. एरवी भरगच्च रहदारी असणारा हिंजवडीला जाणारा रस्ता ह्यावेळी सुना सुना वाटत होता. खरे तर त्याने ह्याच कारणामुळे कामावर जाण्यासाठी ही वेळ निवडली होती. नाहीतर हिंजवडीचं ट्रॅफिक म्हणजे महाभयानकच सकाळी लवकर निघून संध्याकाळी इतर लोकांची ऑफिस सुटण्याची वेळ होण्याच्या आत घरी परतणे हे त्याचं उद्दिष्ट असायचं. असंही वेळेबद्दल त्याला कोण टोकणार होतं म्हणा. पण कंपनीचा मालक ह्या नात्याने शिस्त पाळणं गरजेचं होतं आणि असंही बेशिस्तपणा त्याच्या स्वभावात आणि तत्त्वात नव्हताच.\nआज काय काम आटपायची आहेत ह्याची मनात उजळणी करून झाल्यानंतर त्याने आवडती गाणी लावली. 'हाल ए दिल' हे गाणं चालू होताच त्याला तिची तिची आठवण आली. तसंही आठवण यायला तो तिला विसरलाच कुठे होता पण ह्या गाण्याच्या सुरावटीबरोबर तिला प्रकर्षाने भेटावेसे वाटू लागले. आज का कोण जाणे पण त्याचे मन बैचैन होते. कसलीतरी अनामिक हुरहूर दाटून आली होती. सर्वार्थाने \"eligible bachelor\" असलेल्या आदित्यने एका मुलीवर मनापासून प्रेम केले होते. ती तेव्हा त्याला भेटली नाही आणि त्याने नंतर दुसऱ्या मुलीचा विचारही केला नाही. स्वतःला कामामध्ये झोकून दिले, यशाची शिखरे गाठली. पण ह्या प्रवासात जिची साथ त्याला हवी होती ती मात्र त्याच्या प्रेमाला काहीही उत्तर न देता अचानकपणे त्याच्या आयुष्यातून आणि संपर्कातून निघून गेली होती. ती कोठे आहे, काय करतीये कोणालाच काहीही माहित नव्हते. आदित्यने तिला शोधलेही, पण ती सापडली नाही. जणू एका वावटळीसारखी आयुष्यात आली आणि तशीच गायब झाली. एखादं सुंदर स्वप्न पडावं आणि अचानक जाग यावी तसं आदित्यच्या आयुष्यात घडलं होतं. पण त्याचं मन अजूनही ग्वाही देत होतं की, ती परत येईल.\nविचाराच्या तंद्रीतच तो ऑफिसला पोचला. आज शुक्रवार असल्यामुळे बरीचशी कामं संपवायची होती. ह्या वेळेत असंही डिस्टर्ब करायला कोणी नसल्यामुळे तो पटापट काम उरकत असे. पण आज त्याचा मूड वेगळाच होता. सैरभैर मनाने कामं उरकता येत नाहीत हेच खरे थोडा वेळ काम करून नाश्ता करण्यासाठी तो कॅफेटेरिया कडे वळला, तिकडे काही खाण्याची इच्छाच झाली नाही त्याची थोडा वेळ काम करून नाश्ता करण्यासाठी तो कॅफेटेरिया कडे वळला, तिकडे काही खाण्याची इच्छाच झाली नाही त्याची तसाच तो ऑफिसच्या ईमारतीच्या बाहेर पडला. तिथे भैयाकडे मिळणाऱ्या पोह्यांच्या खमंग वासाने त्याला तिकडे खेचले आणि तोही मस्त गरमागरम खमंग कांदेपोहे चापु लागला. तिला फार आवडत असत इथले पोहे. त्याला पुन्हा तीच आठवली. आज त्याचं मन तिच्याकडेच धाव घेत होतं. कसाबसा नाश्ता संपवून तो केबिन मध्ये परत आला.\nकेबिनचा दरवाज्यावर टकटक करून सौम्या आत शिरली. ऑफिसमध्ये जुन्या टीम मधली हीच एक मुलगी राहिली होती. बाकीची मंडळी कुठे ना कुठे तरी पांगली होती. काही जणांना परफॉर्मन्स कमी असल्यामुळे काढलं होतं, काही जण स्वतः कंपनी सोडून गेले होते, काही लोक कंपनीच्या दुसऱ्या लोकेशनला ट्रान्सफर झाले होते. \"सौम्याला नक्कीच माहित असणार \"ती\" कुठेय ते, विचारावं का पण \"ती\" गेल्यापासून कंपनीत कोणाबरोबरही कामाव्यतिरिक्त आपण काही बोलत नाही. आज अचानक अशी चौकशी केली तर विचित्र वाटेल. हल्ली मला सगळेच बिचकून असतात. आधीचा खेळकर आणि गप्पिष्ट आदित्य जणू कुठेतरी हरवलाय पण \"ती\" गेल्यापासून कंपनीत कोणाबरोबरही कामाव्यतिरिक्त आपण काही बोलत नाही. आज अचानक अशी चौकशी केली तर विचित्र वाटेल. हल्ली मला सगळेच बिचकून असतात. आधीचा खेळकर आणि गप्पिष्ट आदित्य जणू कुठेतरी हरवलाय ही सौम्या पण आधी किती गप्पा मारायची, आता दबकत दबकत आत शिरतेय. ऑफिसमध्ये वातावरण खेळीमेळीचं असायचं. पूर्वीसारखं काहीच नाही राहिलं आता ही सौम्या पण आधी किती गप्पा मारायची, आता दबकत दबकत आत शिरतेय. ऑफिसमध्ये वातावरण खेळीमेळीचं असायचं. पूर्वीसारखं काहीच नाही राहिलं आता खरंच इतका पकाऊ झालोय का मी खरंच इतका पकाऊ झालोय का मी लोकांना कंपनीत काम करणं बोअरिंग तर वाटत नसेल ना लोकांना कंपनीत काम करणं बोअरिंग तर वाटत नसेल ना\" आदित्यचे विचारचक्र फिरत होते.\n\"आदित्य, मी कोड चेक इन केलंय. जरा review करतोस का\nसौम्याच्या ह्या प्रश्नासरशी आदित्यचं विचारचक्र थांबलं.\nआदित्य: \"हो करतो, आज कोणी सिनिअर्स आले नाहीत का कोड review करण्यासाठी\nसौम्या: \"अरे, तूच म्हणालास ना, ह्या module मध्ये interest आहे मी करतो, म्हणून सांगायला आहे मी, तूला वेळ नसेल तर असू देत. \"\nआदित्य: \"ओह सॉरी, करतो, मेल पाठवलास का तसा\nसौम्या: \"हो, बघून घे, त्यात सगळे डिटेल्स आहेत.\"\n\"हे काय होतंय आज मला, सरळ घरी जातो आणि उरलेलं काम तिकडेच करतो.\" असं ठरवून आदित्यने लॅपटॉप बॅगेत टाकला. इतर लोकांना आवश्यक त्या सूचना देऊन तो घरी निघाला.\nत्याने कुठलही गाणं न लावता गाडी रस्त्यावर पळवायला सुरुवात केली. घरी पोचून आराम करावा आणि मग काम, असं काहीसं डोक्यात चालू होतं. दुपारची वेळ असल्यामुळे रहदारी फारशी नव्हती. हायवेवर पोचल्यानंतर तर गाडीने चांगलाच वेग पकडला होता. इतक्यात एका वळणावर एक स्पोर्ट्स बाईक वाला भरधाव वेगाने पुढे गेला. आदित्यलाही चेव चढला. त्याने कारचा वेग अजून वाढवला. बाईकस्वाराने हेल्मेट घातल्यामुळे तो कोण हे दिसू शकत नव्हतं. शिवाय स्पोर्ट्स जॅकेट,शूज असा पेहराव होताच. ह्या अघोषित आणि अनियंत्रित स्पर्धेत पुढच्या एका वळणावर बाईकस्वार आणि आदित्य एकमेकांवर आदळणार असं वाटत असतानाच .............\nकर्णकर्कश आवाज झाला ............\nशेवट अशा ठिकाणी केलाय की आता पुढच्या भागाची वाट पहाणे आले. लवकर टाका.\nसुरवात छान झालीय फक्त पुढले\nसुरवात छान झालीय फक्त पुढले भाग लवकर लवकर टाका\n पुढचा भाग लवकर टाक किल्लीतै\nमस्तच किल्लीताई पुढचा भाग\nमस्तच किल्लीताई पुढचा भाग लवकर टाक\nमनःपूर्वक आभार Namokar, गरुड\nमनःपूर्वक आभार Namokar, गरुड ,पवनपरी11,आदीसिद्धी ,अक्षय दुधाळ,द्वादशांगुला,शाली, आनंद.\nखुपच छान.... पु भा प्र.\nखुपच छान.... पु भा प्र.\nमनःपूर्वक आभार Vchi Preeti\nमनःपूर्वक आभार Vchi Preeti\nउत्सुकता वाढलीये लेखकसाहेब पुढचा भाग कधी पोस्टनार\n'पुढील भाग टाकला आहे\nमस्त. पुढचा भाग लगेच वाचते\nमस्त. पुढचा भाग लगेच वाचते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Shivsena-and-Swabhimani-Opposed-Green-Refinery/", "date_download": "2018-11-17T00:21:16Z", "digest": "sha1:LBF2AIS6M57SW7CSWBIPTCO5ZDX4ID5R", "length": 10389, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रीन रिफायनरीला शिवसेना, स्वाभिमानचा विरोध बेगडी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ग्रीन रिफायनरीला शिवसेना, स्वाभिमानचा विरोध बेगडी\nग्रीन रिफायनरीला शिवसेना, स्वाभिमानचा विरोध बेगडी\nसुमारे 3 लाख कोटीचा नियोजित ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जनतेच्या हिताचाच आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून दोन्ही जिल्ह्यातील जनतेसाठी अद्ययावत हॉस्पिटल उभारले जाणार आहे. काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी, काहीजण मंत्रीपदासाठी, काहीजण आपल्या राजकीय पूनर्वसनासाठी बार्गेनिंग करत आहेत. मात्र, आपण दोन्ही जिल्ह्यातील जनतेच्या भवितव्यासाठी या प्रकल्पाकरिता आग्रही आहे. या प्रकल्पांतर्गत जनतेच्या हिताच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर भाजपचाही या प्रकल्पाला विरोध राहील. मात्र, सध्या असलेला शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाचा विरोध हा केवळ बेगडी आहे, असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.\nग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केल्याने मंगळवारी गिर्येत प्रमोद जठार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपचे तालुकाध्यक्ष संदेश पटेल, माजी तालुकाध्यक्ष शिशिर परूळेकर, रविंद्र शेट्ये, बबलू सावंत उपस्थित होते. प्रमोद जठार म्हणाले, बंदर विकासमंत्री असताना नारायण राणे यांनी विजयदुर्ग बंदर एचडीआयएल नावाच्या मुंबईतील कंपनीला खाजगी तत्वावर करार करून विकसित करण्यासाठी दिले होते. मात्र हे बंदर एका खाजगी कंपनीच्या घशात जाऊ नये यासाठी आपण जेएनपीटीचा विश्‍वस्त झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सरकारी पोर्टमार्फत विकसित करण्याची विनंती केली.\nना. गडकरी यांनी ती मान्य केली. विजयदुर्ग बंदर विकसित होणार म्हणजे त्याला फायदेशीर उद्योग येणे आवश्यक होते. त्यामुळेच ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प पुढे आला. विशेष म्हणजे गिर्ये, रामेश्‍वर मधील एकही घर या प्रकल्पात जात नाही. आज जे या प्रकल्पाला विरोध करत आहेत त्याच मंडळींनी मुंबई, गोव्यातील दलालांना या जमिनी विकल्या आहेत. आपण त्यांची नावे सांगत नाही परंतू सांगितली तर ती लिंक माझ्यावर आरोप करण्यापर्यंत जाईल हे त्यांनी लक्षात ठेवावे असेही जठार म्हणाले.\nया प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, खासदार उपस्थित होते. आमचा या प्रकल्पाला विरोध नाही, परंतू जनतेला विश्‍वासात घ्या असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात दम नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना हा प्रकल्प मान्य आहे. उलट शिवसेनेने या प्रकल्पाला पाठिंबा देऊन लोकांना समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राहिला प्रश्‍न स्वाभिमानचा, आ. नितेश राणेंना आपले आपुलकीचे सांगणे आहे तुम्ही एनडीए मध्ये आला आहात, ज्यावेळी जैतापुरला तुमच्या पिताश्रींनी पाठिंबा दिला त्यावेळी पर्यावरणाचा विचार का केला नाही तेव्हा कोकणी माणसावरील प्रेम कुठे गेले होते.\nऔष्णिक प्रकल्प घातक असताना त्याला पाठिंबा दिलात त्यावेळी आमच्या भाई गिरकरांना दगड झेलावे लागले. तुम्हाला वाटेल तेव्हा पाठिंबा देता, वाटेल तेव्हा विरोध करता हे सगळे तुमच्या सोयीनुसार चालले आहे. तुमच्या सोयीपेक्षा लोकांचा विचार करा असा टोलाही प्रमोद जठार यांनी आ. नितेश राणे यांना लगावला. हा प्रकल्प होत असल्याचे समजल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्या आहेत.\nमुख्यमंत्र्यांनी त्या मान्य केल्या आहेत. या प्रकल्पातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 1 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जनतेने आता ही संधी दवडता कामा नये, उद्या कदाचित शिवसेना आणि स्वाभिमान पक्षही या प्रकल्पासाठी राजी होईल पण जनतेच्या हाती काहीच लागणार नाही. तेव्हा वेळीच सावध व्हा आणि प्रकल्पाला सहकार्य करा, असे आवाहन प्रमोद जठार यांनी केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kankavli-One-and-a-half-year-deadline-for-four-irrigation-projects-/", "date_download": "2018-11-17T01:21:09Z", "digest": "sha1:AEDUR5MHPOB2ZVEDEH223PIDJ6O2VTVJ", "length": 7603, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चार पाटबंधारे प्रकल्पांसाठी दीड वर्षाची डेडलाईन! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › चार पाटबंधारे प्रकल्पांसाठी दीड वर्षाची डेडलाईन\nचार पाटबंधारे प्रकल्पांसाठी दीड वर्षाची डेडलाईन\nकणकवली : अजित सावंत\n50 ते 60 टक्केदरम्यान काम झालेले परंतु अपुरा निधी व अन्य कारणाने रखडलेले देशातील 99 पाटबंधारे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्र शासनाने सर्व राज्यांना दिले आहेत. महाराष्ट्रातील अशा 26 पैकी सिंधुदुर्गातील अरुणा, नरडवे आणि देवघर या तीन मध्यम प्रकल्पांना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या तीन प्रकल्पांची कामे जून 2019 पर्यंत तर तिलारी प्रकल्पाचे काम जून 2018 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. या प्रकल्पांचे सुधारित प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर केले.\nचालू आर्थिक वर्षासाठी 243 कोटींचालू आर्थिक वर्षासाठी 243 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशभरातील अनेक पाटबंधारे प्रकल्प अपुरा निधी, खोळंबलेले पुनर्वसन, भूसंपादनातील अडचणी यामुळे प्रलंबित आहेत. असे प्रकल्प आता आवश्यक निधी देऊन पूर्णत्वास नेले जाणार आहेत. यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे.\n1986 साली सुरू झालेल्या तिलारी आंतराज्य पाटबंधारे प्रकल्पाची किंमत 2400 कोटींपर्यंत पोहचली असून त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याचे 1625 कोटी पैकी 1123 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. या प्रकल्पाच्या जोड कालव्याची कामे पूर्ण झाली आहेत. बांदा कालव्याचे 43 किमी. काम पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित अन्य कामांसाठी 48 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.\nनरडवे पाटबंधारे प्रकल्पावर आतापर्यंत 415 कोटी रु. खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पाचा 1084 कोटींचा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 30 कोटींची तरतुद करण्यात आला आहे. देवघर प्रकल्पावर आतापर्यंत 276 कोटी रु. खर्च करण्यात आला आहे. 716 कोटींचा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. चालू आर्थिक वषार्ंत या प्रकल्पासाठी 15 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. वैभववाडी- अरूणा प्रकल्पावर आतापर्यंत 635 कोटी रु खर्च करण्यात आले आहेत. 1689 कोटींचा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी चालू आर्थिक वर्षात 150 कोटी रु. ची तरतुद करण्यात आली आहे. जसजशी कामे पूर्ण होेतील तसा निधी या प्रकल्पांना दिला जाणार आहे.\nमालवण भुयारी गटार योजनेसाठी ३ कोटी प्राप्त\nचार पाटबंधारे प्रकल्पांसाठी दीड वर्षाची डेडलाईन\n‘सी वर्ल्ड’ चा केवळ राजकीय आभास\nजलयुक्त शिवारमधील कामांचा महामार्ग विकासाला होणार लाभ\nकर्जमाफीचा घोळ ‘मागील पानावरून पुढे’\nबीच शॅकद्वारे कोकणी पर्यटनाला चालना\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Ferguson-Gaurav-Award-issue/", "date_download": "2018-11-17T00:17:02Z", "digest": "sha1:NZEQTV5F4PP55RTSX7N334UQFUCCRNN2", "length": 9189, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंत्र्यापेक्षा सभापतिपद मला आवडते - रामराजे नाईक निंबाळकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मंत्र्यापेक्षा सभापतिपद मला आवडते - रामराजे नाईक निंबाळकर\nमंत्र्यापेक्षा सभापतिपद मला आवडते - रामराजे नाईक निंबाळकर\nजगाच्या पाठीवर माणूस कुठेही गेला तरी महाविद्यालयात पाऊल ठेवतो तेव्हा त्याला आनंदच होतो. फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश केला तेव्हा दहावीचा निकालही लागलेला नव्हता. विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. सुरुवातीचे काही महिने इंग्रजीत काय शिकविले जात आहे ते कळले नाही... अशी मिस्कील टिप्पणी करत ‘मंत्र्यापेक्षा सभापतिपद मला आवडते. सभागृहात बस खाली... हो बाहेर..असं कमी शब्दात बोलावं लागतं. त्यामुळे लोकशाहीतील सर्वात आनंददायी असणार्‍या पदावर बसण्याचा मान मिळाला आहे,’ अशी फटकेबाजी करत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी बुधवारी धमाल उडवून दिली.\nफर्ग्युसन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या द फर्ग्युसोनियन्स संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. राम ताकवले यांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव पुरस्कार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. मेजर जनरल माधुरी कानिटकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना फर्ग्युसन अभिमान पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, द फर्ग्युसोनियन्सचे चेअरमन विजय सावंत, अध्यक्ष यशवंत मेहेंदळे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आकांक्षा बुचडे आणि टेनिसपटू शिवानी इंगळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.\nनाईक निंबाळकर म्हणाले, की फर्ग्युसनची कुठली आठवण सांगू, हे सध्या कळत नाही. तासिका सुरू असताना मोठ्या खिडक्यांमधून पळून जाणे, कट्ट्यावर बसून वडापाव खात गप्पा मारणे, होस्टेलचे दिवस, वैशाली हॉटेलमधील डोसा की वडाच्या झाडाची आठवण सांगायची, हे समजत नाही. मात्र, इथे आल्यानंतर या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने इंग्रजी काही समजले नाही. मात्र, त्यानंतर सवय झाली. दोन पदव्या या महाविद्यालयातून घेतल्या. त्यावर ग्रामीण भागातील विधि महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे काम केले. त्यामुळे मी मूळचा शिक्षकच. अपघाताने राजकारणात आलो. आजही मला शिकवायला आवडेल.\nफर्ग्युसन महाविद्यालयाने मला दोन महिने विद्यार्थ्यांना शिकविण्याची संधी द्यावी. विद्यार्थ्यांना कंटाळा येणारे विषय मी चांगले शिकवू शकेन. आयुष्याची संध्याकाळ आनंदात जावी, असेच चांगले काम करायचे आहे. त्यासाठी लोकांसाठी करता येणारी चांगली कामे राजकारणाच्या माध्यमातून करीत आलो आणि करीत राहणार आहे. जोशी म्हणाल्या, की सुमारे 45 वर्षांपूर्वी नाटकात काम करणे, हा खूप मोठा प्रश्न होता. मात्र, त्यावेळी माझ्या वडिलांनी नाटकात काम करण्यासाठी पाठिंबा देत प्रशिक्षणासाठी दिल्लीत पाठविले. आज अशी परिस्थिती आहे की, प्रत्येक विद्यापीठात ड्रामा स्कूल आहे. त्यामुळे आम्ही त्या काळापासून केलेल्या कामाची पावती आज मिळाली आहे. आजचा पुरस्कार खूप वेगळा आहे. माझ्यासारख्या एका नाटकवेडीला नाट्यसृष्टीत कामगिरी केल्याबाबत हा पुरस्कार दिल्याने अधिक आनंदी झाले आहे. प्रा. ताकवले यांनी नव्या शिक्षण पद्धतीवर मार्गदर्शन केले. डॉ. करमळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सावंत यांनी प्रास्ताविक केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/home-ministry-is-my-favorite-says-pankaja-munde/", "date_download": "2018-11-17T00:28:29Z", "digest": "sha1:WBMJC77KIJWHGHU3AAE42BNCV4EBS32M", "length": 7332, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गृह खातं माझं आवडतं खातं : पंकजा मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगृह खातं माझं आवडतं खातं : पंकजा मुंडे\nबीड : मंत्रिमंडळातील गृहखातं आपलं आवडतं खातं आहे, असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. माजलगावमधील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस निवासस्थानाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.\nस्वर्गीय गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते, तेव्हापासून मला गृहखात्याचे प्रचंड आकर्षण आहे. गृहखात्यात काम करण्याची संधी मिळाली नसली, तरी त्या खात्यावर माझं लक्ष असतं. कारण मंत्रिमंडळातील ते सर्वात आवडतं खातं आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.\nकामचं श्रेय घेतलं नाही म्हणून राजकारणात मोठं नुकसान होतं, असा अनुभव आला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जनता कुठेही गेली असली, तरी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणारी जनता मुख्य निवडणुकीत आमच्या पाठीशी राहिल्याचंही त्यांनी सांगितलं.\nदरम्यान, पोलिसांना अधिकाधिक सुविधा देणे, हे आपलं काम असून, ग्रामीण भागात पोलिसांना घरं देण्याचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत मांडून पूर्ण करु, असं आश्वासनही पंकजा मुंडेंनी यावेळी दिलं.\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : ओबीसी, एससी, एसटी अशा कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारच अशी घोषणा…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-LCL-successful-test-of-worlds-largest-airplane-in-china-5776918-NOR.html", "date_download": "2018-11-16T23:59:49Z", "digest": "sha1:BT5UDFLNZXAJFRYIEPQH7DZDPQDQQDOS", "length": 5951, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "successful test of worlds largest airplane in China | ​जगातील सर्वात मोठ्या विमानाची चीनमध्ये झाली यशस्वी चाचणी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n​जगातील सर्वात मोठ्या विमानाची चीनमध्ये झाली यशस्वी चाचणी\nचीनने रविवारी जगातील सर्वात मोठ्या विमानाची यशस्वी चाचणी घेतली. हवा आणि पाण्यातूनही या विमानाचा वापर करणे शक्य आहे. झुहा\nबीजिंग- चीनने रविवारी जगातील सर्वात मोठ्या विमानाची यशस्वी चाचणी घेतली. हवा आणि पाण्यातूनही या विमानाचा वापर करणे शक्य आहे. झुहाई शहरातील हवाई तळावरून विमानाने उड्डाण केले. दुहेरी वापर करता येण्याजोगे हे जगातील सर्वात मोठे विमान असल्याचा दावा चीनच्या सरकारी विमान निर्मिती कंपनीने केला आहे. एजी ६०० -‘कुनलाँग’ असे या विमानाचे नाव. त्याचा आणीबाणीच्या परिस्थितीत मदतकार्य व लष्करी मोहिमांसाठी वापर केला जाईल. १७ डिसेंबर रोजीदेखील चीनने जेट सी ही प्रवासी विमान सेवा सुरू केली होती.\n- ३९.६ मीटर विमानाची लांबी\n- ३८.८ मीटरचे पंखे\nटीव्हीवर 24 तास बातम्या वाचणार व्हर्च्युअल अँकर:चीनमध्ये होत आहे पहिला प्रयोग\nऑफीसमध्ये यायला झाला उशीर तर प्यावे लागेल युरीन आणि खावे लागेल झुरळ\nप्रोजेक्टर चालू करून निघून गेले शिक्षक, चालु झाली अशी फिल्म की मुलांनी केला कल्ला, कोणी लाजले तर कोणी लपवले वहित तोंड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/madhya-pradesh/videos/", "date_download": "2018-11-17T00:14:08Z", "digest": "sha1:K26AKZ4MYMMWYNOXYPCCM5RDGDC6K3T5", "length": 11830, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Madhya Pradesh- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमध्य प्रदेश, 13 नोव्हेंबर: मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नीवर जनतेने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकांची मत मागण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नीवर महिलांनी आधी फुलांचा वर्षाव केला आणि नंतर त्यांना खडे बोल सुनावले. गावात पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यावर तुम्ही काय करता असा प्रखर सवाल विचारत महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला इतकं सुनावलं की अखेर त्यांना तिथून निघून जावं लागलं.\nनिवडणूक डिपॉजिट म्हणून चक्क 10 हजारांची चिल्लर, अधिकाऱ्यांना फुटला घाम\nकंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती\nVIDEO: धावत्या ट्रेनमधून उतरणे पडले महागात, फलाट तोडून काढले बाहेर\nVIDEO : ट्रकच्या धडकेत सहाजणांचा मृत्यू\n,आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून पोस्टमाॅर्टमसाठी घेऊन गेला\n'शिवराजसिंह चौहान यांची होळी साजरी'\n'सुप्रीम कोर्टाची भूमिका योग्य'\n'तपास योग्य दिशेनं सुरू होता'\nयुथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन\n'व्यापम'ची सीबीआय चौकशी होणार\n'पंतप्रधान फालतू मुद्यांवर बोलत नाहीत'\nव्यापममधल्या संशयास्पद मृत्यूची मालिका वाढण्यास मध्य प्रदेश सरकारची अनास्था कारणीभूत आहे का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/sony-nw-a25-16gb-mp3-player-charcoal-black-price-pkGg3T.html", "date_download": "2018-11-17T00:46:24Z", "digest": "sha1:DVQIB46VVDNJXUUTBGBXWGUIZNSKO5SI", "length": 15188, "nlines": 366, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनी पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक\nसोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक\nसोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅकऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 15,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 43 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक वैशिष्ट्य\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स MP4, MP3, AAC, FLAC, WMA\nसेल्स पाककजे MP3 Player\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 19 पुनरावलोकने )\n( 43 पुनरावलोकने )\n( 1148 पुनरावलोकने )\n( 1153 पुनरावलोकने )\n( 43 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1154 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 61 पुनरावलोकने )\nसोनी नवं अ२५ १६गब पं३ प्लेअर चारकोल ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/see-what-mayor-mumbai-says-there-no-water-mumbai-293881.html", "date_download": "2018-11-17T00:26:01Z", "digest": "sha1:XPM7OE5CMHJ37M76QYVEQAWEK3UDUNGN", "length": 13316, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "किरकोळ पाणी साचलं,मुंबई तुंबली नाही- महापौर", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nकिरकोळ पाणी साचलं,मुंबई तुंबली नाही- महापौर\nपहाटेपासून धुवांधार पाऊस पडतोय. सकाळी तर पाऊस थांबतो की नाही, असं चित्र होतं. काही भागात पाणी साचलं होतं, पण अद्यापही कुठे पाणी तुंबलेलं दिसत नाही, अशी प्रतिक्रिया महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.\nमुंबई, 25 जून : पहाटेपासून धुवांधार पाऊस पडतोय. सकाळी तर पाऊस थांबतो की नाही, असं चित्र होतं. काही भागात पाणी साचलं होतं, पण अद्यापही कुठे पाणी तुंबलेलं दिसत नाही, अशी प्रतिक्रिया महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. याचबरोबर, ते म्हणाले, पालिकेनं काम चांगलं केलं आहे, त्यामुळे पाणी साचलं नाही.\nवांद्र्याला शिक्षक मतदार संघात उद्धव ठाकरे मतदानाला येणार आहेत. म्हणून तिथलं पाणी उपसलं गेलं होतं. पण महापौर म्हणतायत तिथे पाणी साचलंच नाही.पण आजच्या पावसात उपनगर, चेंबुर, हिंदमाता इथे पाणी साचलं.\nवडाळ्यातल्या अँटॉप हिल परिसरातील दोस्ती नावाच्या इमारतीच्या बाहेरील भाग खचला आहे. याविषयी विचारले असता, ते म्हणाले, पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याची माहिती घेतली असून संबंधित बांधकाम अनधिकृत नसल्याचे समजतंय.\nमुंबईकरांना आज खूप त्रास सहन करावा लागला. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, महापौर शिक्षक असल्यानं शब्दांचे खेळ खेळतायत. नेहमीप्रमाणे महानगरपालिकेचं पावसाळ्यातलं हे अपयश आहे. पाणी तुंबलेल्या ठिकाणी महापौरांना फिरवलं पाहिजे.'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Mayormumbaino water loggingvishwnath mahadeshwarपाणी तुंबलं नाहीमहापौरमुंबईविश्वनाथ महाडेश्वर\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hindi.indiawaterportal.org/node/58464", "date_download": "2018-11-17T01:20:28Z", "digest": "sha1:IUK6CQA2NVAS5JN7OKPFUJFZQVU45YJI", "length": 12458, "nlines": 131, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "भारतातील प्रसिध्द सरोवरे : हुसेन सागर | Hindi Water Portal", "raw_content": "\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : हुसेन सागर\nइब्राहीम कुली कुतुब शहा या राजाने आपल्या राजवटीत १५६३ साली या सरोवराची निर्मिती केली. या सरोवराचा आकार हृदयाच्या आकारासारखा आहे. जगात अशा आकाराचे हे एकमेव सरोवर आहे. त्याचे क्षेत्रफळ ५.७ चौरस किलोमीटर एवढे आहे. सरोवराची सरासरी खोली ३२ मीटर आहे. या सरोवराला पाणी पुरवठा मूसी नदी करते. या सरोवरातील जिब्राल्टर खडकावर १९९२ साली उभारलेला गौतम बुद्धाचा १८ मीटर उंचीचा पुतळा हे या सरोवराचे एक आकर्षण झाले आहे. या सरोवराच्या एका बाजूला हैद्राबाद शहर तर दुसर्‍या बाजूला सिकंदराबाद शहर वसले आहे. या सरोवराची रचना हुसेन शहा वली या आर्किटेक्टने केली असल्यामुळे त्यांचेच नाव या सरोवराला देण्यात आले.\nहिमायतसागर आणि उस्मानसागर हे तलाव होण्याचे आधी हुसेनसागर हाच तलाव हैद्राबाद शहराची पाण्याची गरज भागवत होता. या सरोवराजवळ टँकबंड रोड पूर्वी फारच चिंचोळा होता. पण हैद्राबाद राज्याचे पंतप्रधान मिर्झा इस्माईल यांनी त्याची रुंदी बरीच वाढविली. आता तर एन.टी रामाराव आंध्रचे मुख्य मंत्री असतांना त्यांनी याला प्रशस्त स्वरुप दिले. १९८५ साली या सरोवरात भगवान बुद्धाचा पुतळा उभारण्यात आला. या ४०० टनी वजनाच्या या पुतळ्याला घडविण्याचे काम २०० कलाकार सतत दोन वर्ष करीत होते. या तलावालगतच ७.५ एकरांवर लुंबिनी पार्क उभारण्यात आला आहे. या सरोवराला सजवण्यासाठी सुंदर बगीचा, लेझर शो दाखविणारे ऑडिटोरियम, नौकानयनाची सोय करण्यात आली आहे. सरोवराची शोभा वाढविण्यासाठी या राज्याच्या संस्कृतीशी निगडीत अशा ३४ महापुरुषांचे पुतळे सरोवराच्या काठावर उभारण्यात आले आहेत. २०१२ साली या सरोवराला जागतिक पर्यटन दिवसाचे निमित्त हेरिटोज साईट म्हणून घोषित करण्यात आले आहे.\nया सरोवराची सद्यस्थिती मात्र गंभीर झालेली आहे. हैद्राबाद आणि सिकंदराबाद शहराचे सांडपाणी या सरोवरात मोठ्या प्रमाणात सोडण्यात आले आहे. शहरांची बेसुमार वाढ या सरोवरासाठी घातक ठरत आहे. यामुळे पारिस्थितीकीचे प्रश्‍न डोके वर काढत आहेत. जैवविविधता नष्ट होत आहे. त्याचप्रमाणे प्राण्यांचे व वनस्पतींचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. या सरोवराचे जवळ सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारली गेली आहे पण ती इतकी तोकडी आहे की परिस्थितीत फार काही सुधारणा होतांना दिसत नाही.\nस्थानिक नागरिकांनी पुढाकार घेवून या सरोवराचे संवर्धन करण्यासाठी एक सरोवर संवर्धिनी या ठिकाणी स्थापली आहे. सरकारचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व लाभार्थी यांचे प्रतिनिधी एकत्र घेवून या सरोवर संवर्धिनीची देखभाल व्यवस्था उभारली गेली आहे. जपानच्या पुढाकाराने एक इंटरनॅशनल लेक एन्व्हायर्नमेंट कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीने २००८ साली हैद्राबादला एक अंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. या परिषदेचा उद्देश भारतातील सरोवरांच्या जोपासनेसाठी एक स्थायी स्वरुपाची व्यवस्था निर्माण करणे हा होता. सरोवरांवरील आक्रमण थोपवणे, सरोवरात सांडपाण्याचे विसर्जन थांबविणे, नैसर्गिक व सांस्कृतिक कारणांमुळे निर्माण होणारा गाळ थांबविण्याची व्यवस्था करणे, जलपर्णींची वाढ थांबविणे यासारखे कार्यक्रम या सरोवर संवर्धिनीच्या मार्फत घण्यात येतात. सरोवर विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्याचे कामही सरोवर संवर्धिनी मार्फत व्हावे ही अपेक्षा आहे.\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिध्द धरणे : रिहांद धरण\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण\nशेतकर्‍यांचे जिवनमान उंचावणारे पिंगोरीतील जलसंधारण\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : नर्मदा नदी\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर\nभारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण\nभारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी\nसेल्यूलोज नैनो फाइबर से कीटनाशकों पर नियंत्रण\nनॉर्वे से सीखिए वनों का संरक्षण\nपहाड़ की तरफ पसरने लगा पपीता\nमिट नहीं रहे बाँधों के निर्माण से पैदा हुए जख्म\nदून की हवा में जहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/government-anti-farmer-policy-sugar-11969", "date_download": "2018-11-17T00:56:49Z", "digest": "sha1:XSEUSAW4RWZ2V2PI4DXBUUA23KDQAOKF", "length": 19287, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Government anti-farmer policy sugar मोदी सरकारचे साखर धोरण शेतकरी विरोधी - विनय कोरे | eSakal", "raw_content": "\nमोदी सरकारचे साखर धोरण शेतकरी विरोधी - विनय कोरे\nगुरुवार, 18 ऑगस्ट 2016\nसांगली - मोदी सरकारचे साखर विषयक धोरण शीतपेये, औषध कंपन्या, बेकरी उत्पादनांसह बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हिताचे आहे. त्यात सामान्य ऊस उत्पादकांवर पाय दिला जातोय. सामान्य ग्राहकांच्या हिताचे उसने अवसान आणून बड्या उद्योजकांच्या तिजोऱ्या भरल्या जात आहेत. सात महिन्यांत तीन वेळा धोरण बदलून सरकारने उद्योग अस्थिर करून टाकला, असा आरोप वारणा उद्योग समूहाचे नेते, माजी मंत्री विनय कोरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. साखर उद्योग आणि साखर वितरण व्यवस्थेचा देशभरातील अभ्यास करून \"नेल्सन‘ कंपनीने यावर्षी मांडलेल्या अहवालाचा संदर्भ देत श्री. कोरे यांनी केंद्रावर हल्ला चढवला.\nसांगली - मोदी सरकारचे साखर विषयक धोरण शीतपेये, औषध कंपन्या, बेकरी उत्पादनांसह बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हिताचे आहे. त्यात सामान्य ऊस उत्पादकांवर पाय दिला जातोय. सामान्य ग्राहकांच्या हिताचे उसने अवसान आणून बड्या उद्योजकांच्या तिजोऱ्या भरल्या जात आहेत. सात महिन्यांत तीन वेळा धोरण बदलून सरकारने उद्योग अस्थिर करून टाकला, असा आरोप वारणा उद्योग समूहाचे नेते, माजी मंत्री विनय कोरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. साखर उद्योग आणि साखर वितरण व्यवस्थेचा देशभरातील अभ्यास करून \"नेल्सन‘ कंपनीने यावर्षी मांडलेल्या अहवालाचा संदर्भ देत श्री. कोरे यांनी केंद्रावर हल्ला चढवला.\nते म्हणाले, ‘साखर जीवनावश्‍यक वस्तू असल्याचा शब्दशः गैरफायदा ठरवून साखर नियंत्रणाच्या धोरणाचा खेळखंडोबा केला जात आहे. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सामान्यांना साखर परवडली पाहिजे, यानुसार काही धोरणे ठरवली. परंतु, ते करताना दीर्घकालीन परिणामांचा अजिबात विचार केला नाही. गेल्या हंगामाच्या सुरवातीला 20 टक्के निर्यातीची सक्ती केली. फेब्रुवारी-मार्चमध्ये सांगितले, निर्यात करायची नाही. एप्रिल मे मध्ये निर्यात केल्यास 20 टक्के कर भरण्याचे आदेश काढले. इथेनॉलसाठी 50 टक्के अल्कोहोल सरकारी कंपन्यांना देण्याची सक्ती होती, त्यात उत्पादन शुल्कची रक्कम परत मिळायची. ती बंद केली. हा पोरखेळ आहे का \nते म्हणाले, ‘गरिबांना साखर लागते किती नेल्सनचा अहवाल सांगतो, देशात 41 टक्के साखर घरगुती वापरात जाते. दरवर्षी शहरी 2.5 टक्के, तर ग्रामीण भागात फक्त एक टक्का वाढ होते. हॉटेल, बेकरी, ज्यूस पार्लर आदी छोट्या उद्योगांत 30 टक्के साखर वापरली जाते. औद्योगिक क्षेत्रातील साखरेचा वापर 29 टक्के आहे. सरासरी 15 ते 16 टक्के वाढ होते आहे. साखरेचा दर 39 ते 40 रुपये किलो झाला, तेव्हा छोट्या-मोठ्या उद्योगांतून निर्माण होणाऱ्या उत्पादनांचे दर त्या प्रमाणात वाढवले. तीच साखर 19 रुपये किलो झाली तेव्हा दर पडले का नेल्सनचा अहवाल सांगतो, देशात 41 टक्के साखर घरगुती वापरात जाते. दरवर्षी शहरी 2.5 टक्के, तर ग्रामीण भागात फक्त एक टक्का वाढ होते. हॉटेल, बेकरी, ज्यूस पार्लर आदी छोट्या उद्योगांत 30 टक्के साखर वापरली जाते. औद्योगिक क्षेत्रातील साखरेचा वापर 29 टक्के आहे. सरासरी 15 ते 16 टक्के वाढ होते आहे. साखरेचा दर 39 ते 40 रुपये किलो झाला, तेव्हा छोट्या-मोठ्या उद्योगांतून निर्माण होणाऱ्या उत्पादनांचे दर त्या प्रमाणात वाढवले. तीच साखर 19 रुपये किलो झाली तेव्हा दर पडले का अजिबात नाही. हे सारे घडताना सरकारचे धोरण साखर उद्योगाला उभारी देणारे अपेक्षित आहे. मात्र सरकारने साठ्यावर नियंत्रणाचा कायदा केला आहे. कारखान्यात सप्टेंबरअखेरीस 20 टक्केपेक्षा जास्त साठा असल्यास जप्ती व लेव्हीसाठी वापरण्याचे आदेश दिले. यावर्षी देशाची साखरेची गरज 250 लाख टन असेल. 25 टक्के म्हणजे 62.5 लाख टन घरगुतीसाठी लागेल. पैकी 26 लाख टन साखर रेशनद्वारे 18 रुपये किलो दराने ग्राहकांना मिळते. राहिला 36 लाख टनांचा विषय. तेवढ्यासाठी 188 लाख टन साखरेचे धोरण उद्योजकधार्जिणी केले जात आहे. हे उघड वास्तव आहे. कोणी बोलायला तयार नाही. हा पोरखेळ कुणासाठी आहे, हे सर्वज्ञात आहे. जगभरात दीर्घकालीन धोरण ठरवले जात असताना भारतात सात महिन्यांत तीनवेळा धोरण बदलले जाते. साखर संघासह सारेच त्याबाबत आता गांभीर्याने विचार करत असून एकमुखी आवाज उठवणे गरजेचे झाले आहे.‘‘\nयुवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बसवराज पाटील, शरद देशमुख, सचिन देशमुख, ऍड. प्रशांत पाटोळे आदी उपस्थित होते.\nश्री. कोरे म्हणाले, ‘या प्रश्‍नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांच्याकडे आकडेवारी पाठवून दिली. सरकारचे धोरण ऊस उत्पादकांना खड्डयात घालणारे असेल तर एकत्रितपणे लढले पाहिजे, यावर एकमत आहे. ते अभ्यास करीत आहेत. तेही लवकरच भूमिका मांडतील.‘‘\nश्री. कोरे म्हणाले, ‘तूर डाळीच्या दर नियंत्रणात सरकारला मोठे अपयश आले. त्याचा राग ते साखरेवर काढताहेत, असे वाटते. नियोजनात दीर्घकालीन धोरणाचा अभाव असल्याने हे प्रश्‍न निर्माण होत आहेत. त्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हित हा पाया आहे. तो हालवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे, साखर उद्योग वाचवण्याचे धोरण केंद्रस्थानी आले पाहिजे. कारण, दोन वर्षांत अनुक्रमे 6600 कोटी आणि 6000 कोटींचे कर्ज देशातील कारखान्यांनी घेतले. यंदापासून ते फेडायचे आहे. साखरेचे दर चांगले राहणे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांसह कारखानदारीला होणे अपेक्षित आहे. सरकार मात्र भलत्याच लोकांच्या हितासाठी धोरण आखते आहे.‘‘\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/319-bollywood-queen", "date_download": "2018-11-17T00:35:22Z", "digest": "sha1:IZF7PNPO5LFAG3FFHPDCN746WQDQ2IDQ", "length": 3690, "nlines": 103, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "bollywood queen - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'पद्मावत' नंतर आता कंगनाच्या 'मणिकर्णिका'चा नंबर\n'बागी 2' मध्ये, माधुरीच्या 'एक दो तीन' वर थिरकणार जॅकलीन फर्नांडिस\nHappy Birthday Kat, पाहा कतरिनाचे आकर्षित फोटो...\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nकंगना आपल्या आगामी चित्रपटासाठी इथे करतेय प्रार्थना...\nकंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा पहिला पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल…\nकाजोलच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगणचं स्पेशल सरप्राइज...\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nदीपिका नाही तर 'ही' आहे सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री\nप्रियंकाच्या भन्नाट आइडियाने बदलला सोनालीचा लुक\nप्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी\nप्रियांकाच्या होणाऱ्या सासऱ्यांवर ओढावलं संकट\nबॉलिवूडची ‘हवाहवाई’ काळाच्या पडद्याआड\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/1-angst-deadline-for-Online-satbara/", "date_download": "2018-11-17T01:04:30Z", "digest": "sha1:5IM4TBEYZ42WBF3BUTXT2R7KKBXBLIKR", "length": 8691, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऑनलाईन सात-बारासाठी 1 ऑगस्टची डेडलाईन? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ऑनलाईन सात-बारासाठी 1 ऑगस्टची डेडलाईन\nऑनलाईन सात-बारासाठी 1 ऑगस्टची डेडलाईन\nकागल : बा. ल. वंदूरकर\nशंभर टक्के संगणकीकृत सात-बारा झाल्याचे अनेक वेळा जाहीर करून देखील अद्यापही शासकीय पातळीवर ऑनलाईन सात-बारासाठी सतत अखेरच्या तारखा जाहीर केल्या जात आहेत. अजूनही ऑनलाईन कामाचा निपटारा झालेला नाही. आता 1 ऑगस्ट महसूल दिनाचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nगरजेच्या कामासाठी लागणार्‍या सध्याच्या सात-बारावर क्षेत्रफळाची बेरीज मिळत नाही. क्षेत्राची खात्री करूनच पुढील व्यवहार करण्यात यावे, अशी सूचक सूचना करणारी टीप टाकण्यात येत आहे. यासर्व प्रकारामुळे शेतकर्‍यांना परिपूर्ण सात-बारा मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ लागला आहे.\nमहसूल विभागाने राज्यातील सर्व जमिनींचे सात-बारा ऑनलाईन करण्याचे 2016 साली जाहीर केले. त्यानंतर ऑनलाईलन सात-बारा देण्याच्या अनेक वेळा अनेकांनी घोषणा केल्या. मात्र, अद्याप यश आले नाही. याबाबत अनेक वेळा अंतिम तारखा जाहीर होऊनही कोणी गांभीर्याने तारीख पाळली नाही.\n1 मे महाराष्ट्र दिनी संगणकीकृत सात-बारा देण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र, कामे पूर्ण झाली नाहीत. त्यानंतर 20 मे ही तारीख देण्यात आली. त्या दरम्यान देखील कामे पूर्ण झाली नाहीत. आता मे महिना संपत आला तरी देखील अद्याप ऑनलाईन होण्याची कोणतीच चिन्हे सध्या दिसून येत नाहीत. त्यामुळे आता 1 ऑगस्ट महसूल दिन उजडतोय की काय अशी शंका व्यक्त होत आहे.\nऑनलाईन सात-बाराची कामे सुरू झाल्यापासून काम करणार्‍या महसूल कर्मचार्‍यांना त्रास देणारा आणि सतत डाऊन होणारा सर्व्हर अद्यापही डाऊनच राहत आहे. याकडे कामे संपत आली तरी देखील कोणी लक्ष दिले नाही. काम करणार्‍या महसूल कर्मचारी आणि अधिकारी यांना याचा फटका बसला आहे.\nकामे पूर्ण करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी, महसूल नायब तहसीलदार गेल्या अनेक दिवसांपासून दिवस-रात्र महसूल कार्यालयात बसून काम करीत आहेत. झालेल्या चुका दुरुस्त करीत आहेत. सध्या लहान गावे पूर्ण झाली असली तरी मोठी गावे आणि शहरातील सात-बारामधील चुका प्रतीक्षेतच आहेत. शंभरहून अधिक नावे असलेल्या एका-एका गटामधील दुरुस्तीची कामे सध्या सुरू आहेत. काही गावे संपूर्ण ऑनलाईन झाली असली तरी प्रत्यक्षात ऑनलाईन सात-बारा उतारे दिले जात नाहीत.\nशेतकर्‍यांना विविध कामांसाठी सात-बाराच्या उतार्‍याची गरज भासत आहे. खरीप पेरणीसाठी कर्ज काढण्याकरिता कर्ज प्रकरणात सात-बारा आवश्यक असल्यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या कारणासाठी देखील सात-बारा गरजेचा असल्याने सात-बारा काढण्यात येतो. मात्र, त्रुटी व टिपेमुळे अडचणी वाढत आहेत.\nऑनलाईन सात-बाराची कामे करणार्‍या सॉफ्टवेअर कंपनीमुळे देखील महसूल कर्मचार्‍यांना आतापर्यंत त्रास सहन करीत कामे करत असताना शासनाने अनेक वेळा घोषणा करून देखील महसूल कर्मचार्‍यांना पायाभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. लॅपटॉपपासून ते लॅपटॉपची वाढीव रॅम, प्रिंटर इंटरनेट सोयी व इतर महत्त्वाचे साहित्य देण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करून केवळ काम करण्याचा तगादा लावण्यात येत आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Ashti-Nagar-Panchayat-charge-women/", "date_download": "2018-11-17T00:32:55Z", "digest": "sha1:B75TPNA7TFL4SHH33MWGY3AN2IMK55FQ", "length": 7226, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आष्टी नगरपंचायतचा कारभार महिलांच्या हाती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › आष्टी नगरपंचायतचा कारभार महिलांच्या हाती\nआष्टी नगरपंचायतचा कारभार महिलांच्या हाती\nओबीसी महिला आरक्षण आणि शुक्रवार रोजी झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीने आष्टी नगरपंचायतचा कारभार आता संपूर्णपणे महिला वर्गाकडे आल्याने सर्व सूत्रे आता महिलांच्या हाती आहेत.आष्टी नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर सर्वसाधारण जागेसाठी नगराध्यक्षपद राखीव होते एकहाती सत्ता मिळवलेल्या माजीमंत्री सुरेश धस यांच्या गटातून सुरुवातीच्या 15 महिन्यांच्या कालावधीत नवाब खान यांनी कारभार पाहिला. नंतरच्या 15 महिन्यात रंगनाथ धोंडे नगराध्यक्षपदी विराजमान होते. मात्र अडीच वर्षांनंतर सुटलेल्या आरक्षणात हे पद ओबीसी महिलेसाठी रिक्त झाले. त्यामुळे आष्टी नगरपंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान संगीता विटकर यांना मिळाला.\nशुक्रवार रोजी झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी पंखाबाई रेडेकर यांची वर्णी लागल्यानंतर या नगरपंचायतचा कारभार संपूर्णपणे महिलांच्या हातात गेल्याचे चित्र स्पष्ट झाले. या नगरपंचायतच्या मुख्याधिकारी म्हणून मंजूषा गुरमे, नगराध्यक्षा म्हणून संगीता विटकर, उपनगराध्यक्षा म्हणून पंखाबाई रेडेकर, पाणीपुरावठा सभापती म्हणून कल्पना धोंडे, महिला व बालकल्याण सभापती म्हणून वैशाली निकाळजे, स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून रुबीना शेख तर बांधकाम सभापती म्हणून सुजाता झरेकर यांच्याकडे पदभार आल्याने आता आष्टी नगरपंचायत संपूर्णपणे महिलांच्या हाती आली आहे. त्यामुळे आष्टीकरांच्या अपेक्षा किमान महिलांच्या हाती कारभार गेल्याने तरी पूर्ण होतील असे दिसून येते. अडीच वर्षांच्या काळात अनेक मुख्याधिकारी म्हणून आले आणि निघून गेले. त्यामुळे विकासाचा ढासळलेला आराखडा या नवनिर्वाचित रणरागिनी आपल्या कामाच्या माध्यमातून पूर्ण करतील असे इथल्या नागरिकांना वाटत आहे.\nसुरेश धस यांचे सोशल इंजिनिअरिंग\nनगरपंचायत स्थापनेनंतर नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण साठी आरक्षित असताना सुरुवातीच्या 15 महिन्यांच्या कालावधीत नवाब खान या मुस्लिम कार्यकर्त्याला संधी दिली. नंतर रंगनाथ धोंडे हे माळी समाजाचे त्यांनीही नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. तर सद्यःस्थितीत संगीता विटकर या वडार समाजाच्या महिलेला सेवेची संधी दिली तर उपनगराध्यक्ष म्हणून पंखाबाई रेडेकर या मराठा समाजाच्या महिलेला संधी दिली. यातून धस यांनी नेहमीच सामाजिक सलोखा आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे नागरिक बोलून दाखवित आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Farmers-started-pre-monsoon-farming/", "date_download": "2018-11-17T00:13:44Z", "digest": "sha1:ZQX2XI65JBNTP2OP6EOZZD7KYNMTGYLE", "length": 6815, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नव्या उमेदीने बळीराजा कामाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › नव्या उमेदीने बळीराजा कामाला\nनव्या उमेदीने बळीराजा कामाला\nजगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मात्र अशा नाजूक परिस्थितीतही नव्या उमेदीने बळीराजा मान्सूनपूर्व मशागतीला लागला आहे.\nगतवर्षी मान्सून वेळेवर दाखल झाला मात्र तब्बल दीड महिन्याची उघाड दिल्याने शेतकर्‍यांनी पेरणी केलेले सोयाबीन, मूग, उडीद ही पिके हातची गेली, तर केवळ दीड महिन्याच्या उघाडीतही जिवंत राहिले ते कापाशीचे पीक. शेतकरी राजाची मदार कपाशी पिकावर.\nमात्र या कपाशी पिकावरही बोंडअळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट झाली. मग बळीराजा आर्थिक संकटात सापडला. संकटे काही केल्या पिच्छा सोडत नव्हते. रब्बी पिके बहरात असताना गारपिटीचा तडाखा बसला. उभ्या पिकांचे नुकसान झाले. परत आर्थिक संकट बळीराजावर कोसळले. मात्र बळीराजा परत एकदा नव्या उमेदीने कामाला लागला आहे.\nशेतकर्‍यांनी पैसा आणायचा कोठून\nमान्सूनचे आगमन लवकर होणार या आशेवर मान्सूनपूर्व मशागतीची कामे करून घेण्यात मग्‍न आहेत; परंतु मान्सून दाखल झाल्यानंतर पेरणी करण्यासाठी तसेच बियाणे, खते खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक पाठबळ मात्र नाही. कारण गतवर्षी पिकांचे नुकसान होऊन उत्पन्नात घट झाल्याने आर्थिक वेळापत्रक कोलमडले. आर्थिक संकट कायम असल्याने नवीन बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पैसा उपलब्ध नाही, तर वर्षाचा कालावधी उलटूनही कर्जमाफीचा घोळ कायम असल्याने बँका कर्ज देत नसल्याचे वास्तव समोर आहे. मग पैसा आणायचा कोठून हा प्रश्‍न बळीराजासमोर उभा राहत आहे.\nशासनस्तरावरून केवळ घोषणा, आश्‍वासनापलीकडे काहीच नाही. पीककर्ज माफी झालेल्या शेतकर्‍यांना नवीन पीककर्ज वाटप नाही. तसेच पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांची बोळवण केली. बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नाही. ही सर्व सरकारी धोरणे शेतकर्‍यांच्या मुळावर येत आहेत. एकीकडे शासन खताचे भाव वाढवत आहे तर शेतीमालाचे भाव कमी होत आहेत. खताचे भाव वधारल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित विस्कळीत होणार आहे, तरीही शेतकरी राजा या गोष्टीची तमा न बाळगता नव्या उमेदीने नव्या आशेने मान्सूनपूर्व मशागतीत मग्‍न आहे, मात्र आर्थिक जुळवाजुळव करताना नाकी नऊ होत आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Scam-in-the-process-of-handcapped-teacher-adjustment/", "date_download": "2018-11-17T00:15:45Z", "digest": "sha1:W7E55XHLI3KRMJZ5OKKI4PO4Z3F2UFL2", "length": 5988, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अपंग शिक्षक समायोजन प्रक्रियेत घोटाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अपंग शिक्षक समायोजन प्रक्रियेत घोटाळा\nअपंग शिक्षक समायोजन प्रक्रियेत घोटाळा\nराज्यातील अपंग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत भरती करण्यात आलेल्या शिक्षकांचे जिल्हापरिषदेच्या शाळेत समायोजन करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. बनावट नियुक्ती पत्राच्या आधारावर नोकरी मिळविणार्‍यांचा शोध घेण्यासाठी 2010 पासूनच्या शिक्षक व परिचारकांच्या नियुक्ती पत्रांची चौकशी करण्यात यावी.चौकशीत दोषी आढळणार्‍यांना तात्काळ कामावरून कमी करून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश ग्रामविकास विभागचे सचिव असीम गुप्ता यांनी दिले आहेत.\nअंपग विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्याबरोबर शिक्षण देऊन त्यांना स्वत: च्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात युनिसेफच्या मदतीने केंद्रपुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजना राबवण्यात येत होती. ही योजना 2009-10 पासून केंद्र शासनाने बंद केली आहे. त्यामूळे या योजनेंतर्गत कार्यरत असणारे 595 विशेष शिक्षकांना व परिचरांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळेत रिक्त पदावर सामावून घेण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली होती. त्यानुसार जिल्हा जिल्हा परिषद नाशिक, धुळे , जळगांव, नंदुरबार व पालघर यांना प्राप्त झालेल्या नियुक्ती पत्रानुसार शिक्षक व परिचरांचे जिल्हा परिषद शाळांत समायोजन करण्यात आले आहे.\nपालघर जिल्हा परिषदेस शिक्षक भरती समायोजन प्रक्रियेबाबत प्राप्त झाल्येल्या नियुक्ती पत्रांची चौकशी केली असता, सदरची पत्रे अनधिकृत व बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. अपंग एकात्मिक शिक्षण भरती समायोजन प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता 2010 पासून या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये सामावून घेतलेल्या शिक्षक व परिचरांची नावे सर्व जिल्हा परिषदांकडुन प्राप्त करुन घेऊन सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/sanatan-sanstha-vaibhav-raout-dr-dabholkar-murder-case-302609.html", "date_download": "2018-11-17T00:15:50Z", "digest": "sha1:7XWSFQAS4ZBBRJMWCVLCE5OC6HNNB65D", "length": 5032, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - वैभव राऊत आमचा साधक नाही, सनातनने आरोप फेटाळले–News18 Lokmat", "raw_content": "\nवैभव राऊत आमचा साधक नाही, सनातनने आरोप फेटाळले\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेले 9 जण हे सनातन संस्थेचे साधक नाहीत वैभव राऊतचा सनातनशी संबंध नाही असं स्पष्टीकरण सनातन संस्थेनं आज पत्रकार परिषदेत दिलं.\nमुंबई,ता. 27 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेले 9 जण हे सनातन संस्थेचे साधक नाहीत वैभव राऊतचा सनातनशी संबंध नाही असं स्पष्टीकरण सनातन संस्थेनं आज पत्रकार परिषदेत दिलं. मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आणि हिंदू जनजागृतीचे महाराष्ट्र संघटक सुनिल घनवट यांनी सनातनवर होत असलेले आरोप फेटाळून लावले. सनातनवर बंदीची जे लोक मागणी करताहेत त्यांचीच चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.नालासोपारा स्फोटकं जप्ती प्रकरणानंतर तपासाची चक्र फिरली आणि कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधीत असलेल्या अनेकांना अटक झाली. आणि हत्याकांडाचा उगलडा झाला. हा कट कुठेले शिजला, कधी शिजला, प्रशिक्षण कुठे दिलं गेलं, कुणी दिलं, टार्गेट कोण होतं, हिट लिस्ट मध्ये नावं कुणाची होती, मिशनला नाव काय होतं अशा सगळ्या गोष्टींची माहिती बाहेर आल्याने या प्रकरणात सनातन आणि सनातनशी संबंधीत संस्थांवर तपास यंत्रणांवर संशयाची सुई वळली होती.मराठा मोर्चात घातपाताचा कट होता अशी माहितीही बाहेर आली. नालासोपार इथं वैभव राऊत याच्या घरातून स्फोटकं जप्त करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या चौकशीतून एक एक उलगडा होत गेला आणि सनातनवर चौफेर टीका होऊ लागली. संस्थेला बदनाम करण्यासाठीच असे आरोप करण्यात येत असल्याचंही सनातनने म्हटलं आहे.\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/50-cotton-purchase-centers-have-been-established-by-the-cotton-marketing-federation/", "date_download": "2018-11-17T00:44:44Z", "digest": "sha1:F6IHFPJLW6DO4EXZEKM4FBRTCIB5W7G4", "length": 8228, "nlines": 72, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "यंदा कापूस पणन महासंघातर्फे 50 खरेदी केंद्र", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nयंदा कापूस पणन महासंघातर्फे 50 खरेदी केंद्र\nराज्यात कापूस काढणी हंगाम सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 15 आॅक्टोबरपर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात असणारे कापसाचे क्षेत्र लक्षात घेता किमान दोनशे खरेदी केंद्राची गरज आहे. परंतु मनुष्य बळाची कमतरता असल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघ यंदा केवळ 50 खरेदी केंद्र सुरु करणार असून दरम्यान, भारतीय कापूस महामंडळाने देखील 65 खरेदी केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे. कापूस खरेदी केंद्राची संख्या कमी असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मात्र धावपळ उडणार आहे.\nराज्यात यंदा 40 लाख हेक्टरपर्यंत कापूस पेरणी झाली आहे. यंदा राज्यात कपाशीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय कापूस महामंडळाने 15 आॅक्टोबर पासून राज्यात 65 कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघ सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून 50 खरेदी केंद्र सुरु करणार आहेत. या दोन्ही संस्था मिळून राज्यात 115 कापूस खरेदी केंद्र सुरु होतील. पणन महासंघाचे राज्यात 11 विभाग आहेत. त्यानुसार कापूस पट्टयात प्रत्येक दहा किलोमीटरच्या आत एक शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करणे अनिवार्य आहे. राज्यात सुमारे 200 खरेदी केंद्राची गरज आहे. परंतु पणन महासंघाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसून ग्रेडरची संख्याही अल्प आहे. हा विचार करून पणन महासंघाने यावर्षी 50 खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.\ncotton कापूस Cotton Marketing Federation कापूस उत्पादक पणन महासंघ भारतीय कापूस महामंडळ kapus utpadak mahasangh\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-santoshkumar-deshmukh-comment-77120", "date_download": "2018-11-17T00:58:35Z", "digest": "sha1:LGJEM6ZFYJBB7X4O3M3GNTWNZNKM2HB4", "length": 14764, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news Santoshkumar Deshmukh comment सांगली जिल्ह्यातील 128 भूखंडांची चौकशी करणार - संतोषकुमार देशमुख | eSakal", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यातील 128 भूखंडांची चौकशी करणार - संतोषकुमार देशमुख\nशुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017\nकुपवाड - वनीकरणासाठी आरक्षित भूखंडावर बांधकामाच्या गैरवापरावर औद्योगिक विकास महामंडळाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जिल्ह्यातील 128 खुल्या भूखंडांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी \"सकाळ'शी बोलताना दिली.\nकुपवाड - वनीकरणासाठी आरक्षित भूखंडावर बांधकामाच्या गैरवापरावर औद्योगिक विकास महामंडळाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जिल्ह्यातील 128 खुल्या भूखंडांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी \"सकाळ'शी बोलताना दिली.\nखुल्या भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण झाले असल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही श्री. देशमुख यांनी दिला. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.\nकुपवाड औद्योगिक वसाहतीतील वनीकरणाच्या जागेवर झाडे न लावता इमारती बांधणे, फार्म हाऊससाठी वापर करणे, तसेच बांधकाम करणे असे प्रकार उजेडात आले आहेत. दैनिक \"सकाळ'ने वृत्त मालिकेद्वारे या भूखंडच्या श्रीखंडावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर काल नव महाराष्ट्र चाकण ऑईल मिलने अतिक्रमण केलेल्या इमारतीला टाळे ठोकण्यात आले. दरम्यान, श्री. देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्वच भूखंडांच्या चौकशीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.\nश्री देशमुख म्हणाले,\"\"औद्योगिक क्षेत्रात आरक्षित असलेल्या जागा संबंधितांना वनीकरणासाठी दिल्या जातात. परंतु त्या जागांवर वनीकरण न करता खासगी वापरासाठी या जागा वापरल्या जातात, ही बाब निदर्शनास आली. त्यामुळेच कारवाई करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक भूखंडांची इत्थंभूत माहिती घेतली जाणार आहे. त्या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. जेणे करून महामंडळाच्या राखीव जागा सुरक्षित राहतील.''\nजिल्ह्यात सव्वादोनशे एकर जागा राखीव\nजिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रापैकी 128 खुले भूखंड आहेत. ही सुमारे सव्वादोनशे एकर जमीन आहे. त्या जागा सध्या वनीकरणासाठी उद्योजक आणि संस्थांना देण्यात आल्या आहेत. प्रदूषण रोखून पर्यावरण संवर्धनाच्या मूळ उद्देलाच काहींनी सुरूंग लावला आहे. त्यामुळे भूखंडांच्या सद्य:स्थितीचा पक्का अहवाल यानिमित्ताने तयार केला जाणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.\nखुल्या भूखंडावर लागणार फलक\nऔद्योगिक क्षेत्रात राखीव असणारे खुल्या भूखंडावर फलक लावावेत, अशी मागणी उद्योग विकास आघाडीचे डी. के. चौगुले, मनोज भोसले, जाफर यांनी निवेदनाद्वारे केली होती. त्याचीही दखल घेण्यात आली असून लवकरच सर्व भूखंडांवर फलक लागले जाणार आहे. त्यावर भूखंडाचे क्षेत्र, वापरण्यास दिलेल्या संस्थेचे नाव आणि कालावधी यांचा उल्लेख केला जाणार आहे.\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/maratha-not-against-dalit-front-12382", "date_download": "2018-11-17T01:10:31Z", "digest": "sha1:QLBVWF33LZPLL52EMAZLJAHNJNMZ3GAY", "length": 14943, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha not against Dalit Front मराठा मोर्चे दलितविरोधात नाहीत | eSakal", "raw_content": "\nमराठा मोर्चे दलितविरोधात नाहीत\nसोमवार, 19 सप्टेंबर 2016\nजळगाव - राज्यात मराठा समाजाचे निघत असलेले मोर्चे हे दलित समाजाच्या विरोधात नाहीत; तर प्रस्थापितांच्या विरोधात असलेला हा समाजाचा रोष आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.\nजळगाव - राज्यात मराठा समाजाचे निघत असलेले मोर्चे हे दलित समाजाच्या विरोधात नाहीत; तर प्रस्थापितांच्या विरोधात असलेला हा समाजाचा रोष आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.\nजळगाव येथे पद्मालय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की मराठा समाजाने राखीव जागांची केली मागणी न्याय आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी केल्या 34 वर्षांपासून आहे. हा प्रश्‍न उगाच रेंगाळत ठेवण्यात आला. त्यामुळे आजच्या स्थितीत समाजातील व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला. तो व्यक्ती आज मोर्चाच्या माध्यमातून रोष व्यक्त करीत आहे. समाजाला राखीव जागा देण्यास आपला पाठिंबा आहे. परंतु सद्यःस्थितीत असलेल्या राखीव जागांना धक्‍का न लावता कायद्याच्या चौकटीत राहून त्या देण्यात याव्यात. त्यासाठी घटनादुरुस्तीसही आपला पाठिंबा आहे. मात्र हे मोर्चे दलित विरोधी आहेत, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहेत. दलितांना विरोध असण्याचे कोणतेही कारण नाही. उलट असा मुद्दा पुढे आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत. तो हाणून पाडला पाहिजे.\nऍट्रॉसिटी रद्द करू नये\nऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणीबाबत ते म्हणाले, हा कायदा रद्द करण्याची मागणी चुकीचीच आहे. विशेष म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी होते काय, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. या कायद्यान्वये दाखल झालेले गुन्हे आणि शिक्षेची संख्या लक्षात घेता त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही प्रभावी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करावा ही मागणी चुकीची आहे, त्याला आमचा विरोध आहे. या कायद्याचा गैरवापर होत असल्याने त्यात बदल करावा, अशी मागणी पुढे आहे. मात्र, नेमका काय बदल करावा याबाबत माहिती ही मागणी करणाऱ्यांनी द्यावी. ज्या संसदेला हा अधिकार आहे, त्याठिकाणी हे मुद्दे उपस्थित करावे. त्या अनुषंगाने त्याबाबत चर्चा करून विचार करता येईल.\nदेशातील बदलत्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, आणि सांस्कृतिक पार्श्‍वभूमीवर जनतेचे प्रश्‍न शासनाकडे मांडण्यासाठी पक्षविरहित समता अभियानाची स्थापना केली आहे. जात, धर्म, प्रदेशनिरपेक्ष असलेली ही संघटना आहे. त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. महाराष्ट्रातून हे अभियान सुरू झाले असून, देशपातळीवर त्यांचे कार्य करण्यात येईल. यावेळी मुकुंद सपकाळे, खलिल देशमुख (पाचोरा), विवेक ठाकरे, राजेश झाल्टे, समाधान सुरवाडे आदी उपस्थित होते.\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5/all/", "date_download": "2018-11-17T00:51:02Z", "digest": "sha1:AZ5WXAXNL45H46M7JNERA4QFRC2K5DW2", "length": 11308, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "योगी आदित्यनाथ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमंदिर होते आणि राहणारच-योगी आदित्यनाथ\nयोगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत रामाची मूर्ती स्थापन करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.\n, योगी सरकाराचा मोठा निर्णय\nयोगी सरकारचा मोठा निर्णय, IND-WI सामन्याआधीच बदलले स्टेडियमचे नाव\nभगवान रामाच्या नावाने दिवे लावा, लवकरच काम सुरू होईल-योगी आदित्यनाथ\nराम मंदिराआधी अयोध्येत उभारणार रामाचा पुतळा\nएन.डी. तिवारींच्या अंतिम दर्शनात मुख्यमंत्री योगी आणि मंत्र्यांचा हास्यकल्लोळ\nरायबरेली: न्यू फरक्का एक्सप्रेस रुळावरून घसरली, 7 प्रवाशांचा मृत्यू\n2019च्या निवडणूकीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करू - अमित शहा\nदेखभाल होत नसेल तर 'ताजमहाल' पाडून टाका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं\nमालाड ते बागपत जेल असा होता मुन्ना बजरंगीचा प्रवास\nआजपासून 11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला सुरूवात\nभाजपला रोखण्यासाठी महाआघाडीचं 'मिशन 400'\nदहावीत टॉप केलं म्हणून योगी आदित्यनाथ यांनी दिलेला चेक झाला बाऊंस आणि...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-nominee-of-osama-2196749.html", "date_download": "2018-11-17T00:12:51Z", "digest": "sha1:VEYV4EZLCF6V6SVDAR7WODYRCCGXLGPS", "length": 16492, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nominee of osama | ओसामाचा वारस!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजवाहिरी आल्यामुळे आता ‘अल कायदा’ची वाटचाल कशी व कोणत्या दिशेने होईल यावर विविध तज्ज्ञांची विविध मते आहेत.\nअयमान अल जवाहिरी या इजिप्तमधल्या एका नेत्रतज्ज्ञाची जगभरातील लोकांनी दखल घ्यावी, असे त्याचे नक्की कोणते योगदान आहे डॉ. जवाहिरीने लाखो दृष्टिहीनांना दृष्टी दिली आहे, किंवा लाखांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून गोरगरिबांचा दुवा मिळवला आहे, तर असे काहीही नाही. मात्र तरीही त्याची दखल जगभरातील राज्यकर्त्यांना आणि प्रसिद्धी माध्यमांना घ्यावी लागली. कारण गेली ४० वर्षे ओसामा बिन लादेनचा प्रमुख सहकारी असलेल्या जवाहिरीच्या ताब्यात ओसामाच्या मृत्यूनंतर अल कायदाची सर्व सूत्रे आली आहेत. ‘अल कायदा’ या दोन शब्दांची दहशत जगभरात इतकी प्रचंड आहे की त्याबद्दल जगातील कुठल्याही देशातील निरक्षर माणसालाही फारसे काही सांगण्याची गरज नाही. लादेनला अमेरिकेने पाकिस्तानात मारल्यानंतर अल कायदाचे प्रमुखपद दुस-या क्रमांकावरील जवाहिरीच्याच ताब्यात जाईल, अशी अटकळ अमेरिकी कू टनीतितज्ज्ञ आणि हेरखात्यातील अधिकारी यांनी बांधलीच होती. मात्र तरीही ओसामाइतका करिश्मा नसलेल्या जवाहिरीला या पदावर येताना कदाचित मोठ्या अंतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागण्याची शक्यताही अनेकांना वाटत होती. जवाहिरी आल्यामुळे आता ‘अल कायदा’ची वाटचाल कशी व कोणत्या दिशेने होईल यावर विविध तज्ज्ञांची विविध मते आहेत. काहींच्या मते लादेनच्या काळातील अल कायदाची आक्रमकता जवाहिरीच्या ताब्यात संघटन आल्यानंतर फारशी टिकणार नाही. काही तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे आता पाश्चिमात्य देशांवरील लक्ष कमी करून अल कायदा काश्मीरवर म्हणजे पर्यायाने भारतावर आपले लक्ष केंद्रित करेल. काहींच्या मते अल कायदा ही संघटना म्हणून आता कार्यरत राहणे मुश्किल आहे. असे विविध अंदाज पाश्चिमात्य विचारवंतांमध्ये चर्चिले जात आहेत.\nओसामा बिन लादेनची प्रतिमा मुस्लिम जगतात व विशेषत: तरुणांमध्ये अत्यंत प्रिय असण्यामागे त्याने केलेला त्याग, कौटुंबिक संपत्ती, ऐषाआराम सोडून जिहादच्या रस्त्यावर जाणे हे जसे कारण आहे, तसेच त्याच्या विचारधारेबरोबर जगातील मुस्लिमांसकट बहुतांश शांतताप्रेमी जनतेचे मतभेद असले, तरी लादेनची त्याप्रति असलेली कटिबद्धता हेदेखील त्यामागील प्रमुख कारण आहे. जवाहिरीला ही लोकप्रियता मिळणे कठीणच नव्हे तर अशक्य आहे. मुळात हा प्रश्न जवाहिरी, लादेन किंवा ‘अल कायदा’ आणि तालिबानसारख्या इतरही शेकडो संघटना व त्यांनी सुरू केलेला बेधुंद दहशतवाद इतपत मर्यादित नाही. सोव्हियत युनियनच्या विघटनानंतर शीतयुद्धाचा काळ संपुष्टात आला. जगात अमेरिकेच्या दादागिरीला कुठलीही आडकाठी उरली नाही. नेमक्या याच कालावधीत अमेरिकेतील बुद्धिवंत किंवा कूटनीतितज्ज्ञांनी नवे राजकीय प्रमेय मांडण्यास सुरुवात केली होती. 'क्लॅश आॅफ सिव्हिलायझेशन' किंवा संस्कृतींचा संघर्ष हा नवा विचार अमेरिकी ध्येय-धोरणांमध्ये आला. क्लॅश आॅफ सिव्हिलायझेशनचा जनक म्हणून सॅम्युएल हंटिग्टन याचे नाव साधारणत: घेतले जात असले तरी त्याच्याही आधी बर्नार्ड लुई या प्रिंस्टन विद्यापीठातील पौर्वात्यवादाच्या अभ्यासकाने १९९० मध्ये लिहिलेल्या 'मुस्लिमांच्या आक्रमकतेची मुळे' या निबंधाच्या शेवटी संस्कृतींचा संघर्ष ही संकल्पना सर्वात आधी मांडली होती. लुई हादेखील अमेरिकी धोरण समितीचा सर्वात महत्त्वाचा सल्लागार होता. त्यानंतर हंटिग्टन याने लुई याच्या निबंधातील ही संकल्पना अधिक घातक पद्धतीने विकसित केली. जगातील संघर्ष हे आर्थिक वा विचारधारांवर आधारित नसून ते सांस्कृतिक संघर्ष आहेत ही त्यांची सैद्धांतिक मांडणी होती. या संघर्षात उत्कृष्ट संस्कृती टिकून राहील, जुनाट व निकृष्ट संस्कृतीचा नाश होईल, असे भविष्य वर्तवून हंटिग्टन गप्प बसला नाही तर बुश प्रशासनात महत्त्वाचा सल्लागार असलेल्या हंटिग्टनने अमेरिकी ध्येयधोरणांमध्ये याचा अंतर्भाव करायला भाग पाडले. अमेरिकेतील झिओनिस्ट लॉबी आणि त्यांच्या हातात असलेले भांडवली वित्तपुरवठ्याचे व्यवसाय यामुळे तत्कालीन अमेरिकी प्रशासनालाही ही भूमिका सोयीची होती. आज जगभरात मुस्लिमांच्या विरोधात ते विरुद्ध आपण ही जी दरी निर्माण झाली आहे यामागे लुई, हंटिग्टन आदी अनेक कूटनीतितज्ज्ञांनी दिलेले वैचारिक अधिष्ठान महत्त्वाचे आहे. भारतात थोड्याफार फरकाने हीच विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींनीही विकसित करण्याचा प्रयत्न केला. मात्र हजारो वर्षांच्या सांस्कृतिक सरमिसळीतून भारतीय समाजाच्या नेणिवा प्रगल्भ झालेल्या असल्यामुळे संघाला लुई वा हंटिग्टनसारखा प्रतिसाद सुदैवाने लाभला नाही. अल कायदाचा प्रचार व प्रसार करून संघटनेचे जाळे संपूर्ण जगभर पसरवणा-या ओसामा बिन लादेनचेही हंटिग्टन व लुईप्रमाणेच म्हणणे होते. पाश्चिमात्य किंवा ख्रिस्ती-ज्यू संस्कृतीचे इस्लामवरील आक्रमण हे जगातील कोट्यवधी मुस्लिमांना त्यांच्या जीवनपद्धतीवरील आक्रमण वाटते. हे आक्रमण केवळ सांस्कृतिक अंगाने होत नसून या आक्रमणामागे एक ठोस लष्करी पाठबळ आहे. इस्लामविरुद्ध ख्रिश्चन वा ज्यू हे या संघर्षाला मिळालेले वळण शीतयुद्धाच्या संदर्भात प्राप्त झाले. विद्वेषाचे राजकारण हे कसे परस्परपूरक असते याचे यापेक्षा चांगले उदाहरण दुसरे कुठलेही नसेल.\nया सर्व पार्श्वभूमीवर अल कायदाची सूत्रे घेतलेला जवाहिरी किती बॉम्बस्फोट घडवतो, लोकशाहीच्या मूल्यांसाठी लढणा-या किती जणांचे अपहरण करून त्यांचे गळे चिरतो, बुरखा न घालणा-या किती मुस्लिम स्त्रियांना दगडाने ठेचून मारण्याचे फतवे काढतो याच्या हिशेबाचे अंदाज बांधण्यापेक्षा या विचारधारेला विरोध करावा लागेल. हा विरोध अहिंसेच्या, सर्वसमावेशकतेच्या, आपल्यापेक्षा वेगळ्या जीवनपद्धतीचा आदर शिकवणा-या अशा भारतीय सुफी-हिंदू तत्त्वज्ञानातून साकारलेल्या गांधीवादातूनच होऊ शकतो, हे जगाला पटवून देण्याचे कामही आपल्यालाच करावे लागेल.\nरफालचा संशयी तिढा (अग्रलेख)\nमहायुद्ध समाप्तीची शताब्दी (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6/all/page-7/", "date_download": "2018-11-17T00:50:51Z", "digest": "sha1:AOZJXDHHBZ74JX6A3OKO566RP5GVXVDF", "length": 11353, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यायाधीश- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nसुनावणी सुरू असताना आरोपीचा लोखंडी राॅडने न्यायाधीशांवर हल्ला\nआरोपीने चक्क लोखंडी राॅडने न्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यातून न्यायाधीश थोडक्यात बचावले.\n....जेव्हा न्यायाधीशच रिक्षातून सरप्राईज पाहणी करायला बाहेर पडतात\nबाबा राम रहीमला 10 नव्हे 20 वर्षांची शिक्षा\nराम रहीमला कोर्टात रडू कोसळलं\nतिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ काय म्हणतंय\nपुण्यात 'न्यायधीशा'च्या पतीने पोलिसाला मारले पण पोलिसांनी चुपचाप सोडले\nअयोध्या राम मंदिराचा तिढा सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे त्रिसदस्यीय खंडपीठ\n10 वर्षांच्या मुलीला गर्भपात करण्यास कोर्टाचा नकार\n#KulbhushanJadhav : आंतरराष्ट्रीय कोर्टात काय घडलं \nकुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती,पाक तोंडघशी\n,न्यायमूर्ती कर्नान यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास\nन्यायाधीश कर्नन यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा\nन्यायमूर्ती कर्नान यांचा फैसला, सरन्यायाधीशांसह 8 न्यायमूर्तींना 5 वर्ष सश्रम कारावास\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/indianarmy/all/", "date_download": "2018-11-17T00:16:57Z", "digest": "sha1:XACULF4REJR5Z5ZVOBND57KV6KYHMP6C", "length": 12006, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Indianarmy- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n'वेळीच सुधारा, नाहीतर आम्हाला अन्य मार्गही माहिती आहेत' - लष्करप्रमुखांंचा स्पष्ट इशारा\nवेळीच शहाणे झाला नाहीत, तर आमच्याकडे अन्य मार्ग आहेत, अशा शब्दांत लष्करप्रमुखांनी पाकला इशारा दिलाय. तो शहीद झालेला जवान सीमाभागात रस्ते बांधणाऱ्या टीमचं रक्षण करत होता. आणि मग काही लोक आम्हाला सांगतात की, काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्यांसारखी वागणूक देऊ नका\", असंही ते म्हणाले.\nPHOTOS बुडत्या पाणबुडीला वाचवणारी भारतीय नौदलाची अत्याधुनिक यंत्रणा आहे कशी\n'मेरा देश मेरी जान है', 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार\nदहशतवादाविरोधात सहा देशांच्या लष्करी सरावाचा चित्तथरारक VIDEO\nकाश्मीरच्या कुलगाममध्ये एन्काऊंटर, 5 दहशतवाद्यांना केलं जागीच ठार\n'सर्जिकल स्ट्राईकदरम्यान सैनिकांकडे होती बिबट्याची विष्ठा आणि मूत्र'\nपुरातील लोकांना वाचवण्यासाठी पाठीची केली पायरी, आता हे बक्षिस जाहीर\nऑपरेशन 'ऑल आऊट'ने मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं, बदल्यासाठी तयार होतोय 'मेगा प्लान'\nबेधडक : भागवतांच्या विधानाचा खरा अर्थ काय \nगेल्या 20 वर्षांपासून मिरजचा जवान सैन्यदलातून बेपत्ता \nम्यानमार सीमेवर नागा दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय लष्कराची धडक कारवाई\nब्लॉग स्पेस May 29, 2017\nपाकिस्तानला भारताकडून सडेतोड उत्तर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-forest-minister-sudhir-mungantiwar-72249", "date_download": "2018-11-17T01:14:40Z", "digest": "sha1:FXHYEIO2CLFSDEC4VU2SSV35V7I4LUBM", "length": 11916, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Forest Minister Sudhir Mungantiwar देशातील पहिले वृक्षलागवड संमेलन | eSakal", "raw_content": "\nदेशातील पहिले वृक्षलागवड संमेलन\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nमुंबई - देशातील पहिले वृक्षलागवड संमेलन रविवारी (ता. 17) महाराष्ट्रात होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली राजभवनमध्ये हे संमेलन होणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nसंमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, शायना एन. सी., सचिन तेंडुलकर, मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई - देशातील पहिले वृक्षलागवड संमेलन रविवारी (ता. 17) महाराष्ट्रात होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली राजभवनमध्ये हे संमेलन होणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nसंमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, शायना एन. सी., सचिन तेंडुलकर, मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.\n\"\"राज्य सरकारची वृक्षलागवड मोहीम, नदीस्वच्छता व पुनरुज्जीवन कार्यक्रमाबाबत या संमेलनाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. ईशा फाउंडेशनतर्फे \"रॅली फॉर रिव्हर' उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या सहकार्याने राज्यात लोकचळवळ निर्माण केली जाणार आहे,'' असे मुनगंटीवार यांनी सांगितले.\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/25/43/Bakulicha-Zad-Zarala-Ga.php", "date_download": "2018-11-17T01:21:41Z", "digest": "sha1:VR7GR6EEAAAQUUSI42MGLQJOWZYSE5X7", "length": 9437, "nlines": 142, "source_domain": "www.gadima.com", "title": "Bakulicha Zad Zarala Ga | बकुळीचं झाड झरलं गं ! | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nगुरुविण कोण दाखविल वाट\nआयुष्याचा पथ हा दुर्गम,अवघड डोंगर वाट\nगदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs\nबकुळीचं झाड झरलं गं \nबकुळीचं झाड झरलं गं\nफुलांनी अंगण भरलं ग\nत्या बाई बकुळीत नाचू या\nतार्यांची गीते वाचू या\nरात निम्मी ग, चांद निम्मा\nखेळू झिम्मा ग, खेळू झिम्मा\nतालात पावलं पडती ग\nलयीची कमान चढती ग\nत्या बाई कमानीत आनंद\nद्यावा निम्मा ग, घ्यावा निम्मा\nखेळू झिम्मा ग, खेळू झिम्मा \nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआवडती भारी मला माझे आजोबा\nउचललेस तू मीठ मूठभर\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%85/", "date_download": "2018-11-17T00:03:36Z", "digest": "sha1:OANNMLHKX53Q5C6NHILMV6RS3NHRD72X", "length": 8798, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाबार्डच्या नव नियुक्त अधिकाऱ्यांची जिल्हा माहिती कार्यालयास भेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनाबार्डच्या नव नियुक्त अधिकाऱ्यांची जिल्हा माहिती कार्यालयास भेट\nसातारा – मुंबई येथील राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) नव नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयास भेट देवून जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना आपला जिल्हा सातारा व लोकराज्य अंक देऊन त्यांचे स्वागत केले. हर्ष देशमुख, प्रदिप राम, दिपककुमार आर, सेंथीलवन बालसुब्रम्हण्यम हे नव नियुक्त अधिकारी होते. त्यांच्या समवेत नाबार्डचे सुबोध अभ्यंकर होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कार्यप्रणाली विषयी माहिती दिली. त्यांनी यावेळी सांगितले जिल्हा माहिती कार्यालय हे शासन विविध कल्याणकारी योजना राबविते. या योजनांची प्रचार व प्रसिद्धीचे काम जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात येते.\nजिल्हा माहिती कार्यालयाकडून शासकीय जाहिरात धोरणानुसार वृत्तपत्रांना जाहिराती दिल्या जातात. शासकीय योजना तसेच मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमांचे व बैठकांचे चित्रीकरण तसेच वृत्तांकन करुन चित्रीकरण वृत्त वाहिन्यांना वृत्त वृत्तपत्रांना ई-मेलद्वारे दिले जातात.\nमहाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक हे माहिती व जनसंपर्क विभागाकडून दरमहा प्रकाशित केले जाते. त्यात शासन निर्णय, मंत्रिमंडळ निर्णय; तसेच शासन राबवित असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती प्रसिध्द करण्यात येते. नामवंत लेखकांच्या अभ्यासपूर्ण लेखांचाही समावेश असतो. सुंदर, आकर्षक आणि माहितीचा खजिना असलेले लोकराज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी आदी सर्वांसाठीच उपयुक्त आहेत, असेही जिल्हा माहिती अधिकारी यवुराज पाटील यांनी यावेळी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमातृभाषांची जपणूक करणे प्रत्येकाचे कर्तव्य- राज्यपाल सी. विद्यासागर राव\nNext article#पत्रसंवाद: “धावबाद’ अजित वाडेकर\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\nतेव्हा तुम्ही काय करत होता \nशहरातील जर्जर रस्त्यांची पुन्हा खणाखणी\nनगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराची दूरवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T00:53:33Z", "digest": "sha1:7SZFQTACEYGC2XB7TRNBFQPMPVT5T4ZT", "length": 7548, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सूरज्या-गोंद्या टोळीच्या म्होरक्‍याला अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसूरज्या-गोंद्या टोळीच्या म्होरक्‍याला अटक\nकोल्हापूर – शाहूवाडी पोलीस ठाण्यातील पळून गेलेल्या सूरज्या-गोंद्या टोळीचा म्होरक्‍या सुरज आणि गोविंद या दोघांना पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले. सुरज सर्जेराव दबडे (वय 20, वाठार ता. हातकणंगले) आणि गोविंद वसंत माळी (वय 20, कासेगाव ता.वाळवा) अशी या आरोपींची नावे आहेत.\nजिल्ह्यातील शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या लॉकपच्या दरवाजाचे ग्रील उचकटून सुरज दबडे, ओंकार सुर्यवंशी, गोविंद माळी आणि विराज कारंडे या चार संशयित आरोपींनी शुक्रवारी पळ काढला होता. पळून गेलेल्या चार आरोपी पैकी शनिवारी (ता. 19) ओंकार सूर्यवंशी आणि विराज कारंडे या दोन आरोपींना पोलिसांनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी-वाठार जवळ जेरबंद केले होते.\nतर सुरज दबडे आणि गोविंद माळी हे दोघे आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. गेली दोन दिवस पोलीस त्यांच्या मागावर होते. दरम्यान (सोमवारी) सकाळी या दोन्ही आरोपींना देखील पोलिसांनी जेरबंद केले आहे. या चौघा आरोपीवर दरोडा, घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे 34 गुन्हे दाखल आहेत. या चौघा आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मोक्का लागण्याच्या भीतीनेच या आरोपींनी पोलिस कोठडीतून पळ काढला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्य पशुसंवर्धन विभागातर्फे चंद्रभागा गोशाळेचा गौरव\nNext articleकर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकारचा आज शपथविधी\nकोल्हापूरच्या रणरागिणींची दुचाकीवरून लेह – लदाख सफर\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nपानसरे हत्या प्रकरणी अमोल काळेला 22 पर्यंत पोलीस कोठडी\nलोक अदालत मोबाईल व्हॅनचा शुभारंभ\nकोल्हापूरात 6 डिसेंबरपासून सहा जिल्ह्यांची सैन्य भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/immediate-action-for-setting-up-cow-club-in-palghar-and-osmanabad-districts/", "date_download": "2018-11-17T00:00:59Z", "digest": "sha1:QNPNVF3RNF65SKBQQEHD5MVG4QA4VBAV", "length": 12493, "nlines": 76, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पालघर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ‘काऊ क्लब’ उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपालघर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ‘काऊ क्लब’ उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही\nमुंबई: पालघर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ‘काऊ क्लब’ स्थापन करण्यासाठी आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलावीत. यामुळे पालघरमधील आदिवासी समाजाच्या विकासाला चालना मिळणार असून त्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून निधीचे सहकार्य घेण्यात यावे. उस्मानाबादमधील शेतकरी आत्महत्यांच्या समस्येवर उपाय म्हणून ‘काऊ क्लब’ योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात यावी, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे दिले.\nउस्मानाबाद व पालघर जिल्ह्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी काऊ क्लब स्थापन करणे, पालघर जिल्ह्यात बिरसा मुंडा आदिवासी जीवनोन्नती विकास केंद्र स्थापन करणे, दापचरी दुग्ध प्रकल्प, आरे स्टॉल, नीलक्रांती योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ आदींबाबत राज्यस्तरीय आढावा बैठक आज श्री. जानकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री. खोतकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप, दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव,मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे, पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, महसूल विभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर, उपसचिव (पशुसंवर्धन) रविंद्र गुरव, उपसचिव (मत्स्यव्यवसाय) विजय चौधरी आदी उपस्थित होते.\nपशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास विभाग हा शेतकरी आणि मच्छीमारांच्या जीवनाशी निगडीत आहे, असे सांगून श्री. जानकर यावेळी म्हणाले की, विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी स्वयंप्रेरणेने, पुढाकार घेऊन काम केले पाहिजे. दापचरी दुग्ध प्रकल्पाची काही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्याचा यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे. त्याबदल्यात एमआयडीसी रेडी रेकनरच्या दुप्पट रक्कम पशुसंवर्धन विभागास देणार आहे. त्याचा उपयोग विभागाच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी व विकासासाठी केला जाणार आहे.\nसंबंधित बातमी वाचण्यासाठी: उस्मानाबाद आणि पालघर जिल्ह्यात देशी गाईंसाठी 'काऊ क्लब'\nश्री. खोतकर म्हणाले की, दापचरी येथील जागेवर काऊ क्लब उभारण्याचे प्रस्तावित असून याठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने देशी गायींचे संवर्धन, त्यासाठी अत्याधुनिक गोठा, आरोग्यदायी पद्धतीने दूध संकलन, गायींच्या दुधावर प्रक्रिया करुन दुग्धजन्य उत्पादने, पशुखाद्य, शेण, मूत्र आदींवर प्रक्रिया केली जाणार आहे. गुजरातच्या सीमेलगत महामार्गावर आरेचे मोठे स्टॉल उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दुग्धविकास विभागाला आवश्यक ते सहकार्य करावे, असेही श्री. खोतकर यावेळी म्हणाले.\nनीलक्रांती योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी राज्य शासनाचे अनुदानात वाढ करता येईल का तसेच राज्य शासनाच्या अन्य योजनांशी त्यांची सांगड घालण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. कोळंबी संवर्धनासाठी खाजन जमिनींचे वाटप करण्याच्या सूचना यावेळी मंत्री श्री. जानकर आणि राज्यमंत्री श्री. खोतकर यांनी दिल्या. पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनाला चालना देण्यात यावी. शेळी मेंढी महामंडळाची प्रक्षेत्रे स्थापन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 100 एकर शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत महसूल विभागाकडे पाठपुरावा करावा, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/others/white-grub-pest-management/", "date_download": "2018-11-17T00:00:45Z", "digest": "sha1:XE6KHVKPQX3IWPPHZ764UBDHCLLHWKXX", "length": 11747, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "हुमणी किड व्यवस्थापन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसध्या मराठवाडयामधील सर्व जिल्हयात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी हुमणीचे सुप्त अवस्थेतील भुंगे जमिनीतुन बाहेर पडत आहेत. हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात. प्रौढ अवस्था ही बाभुळ, कडुलिंब, बोर आदी झाडांवर उपजिविका करतात. तर अळी अवस्था पिकांच्या मुळा कुडतूडुन नुकसान करते. प्रौढ भुंगेरे जमिनीतुन निघाल्यानंतर ते बाभुळ, कडुलिंब, बोर आदी झाडांवर राहतात व त्यांचे मिलन होऊन जमिनीत अंडी देतात. अंडयातून निघालेल्या अळया पिकांना नुकसान पोहचवितात. त्यामुळे सध्या जमिनीतुन निघालेल्या हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन अंडी घालण्या अगोदरच झाल्यामुळे अंळी पासून पिकांना होणारे नुकसान टाळता येते, त्‍याकरिता पुढील उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे.\nप्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन :\nझाडाच्या फांद्या हलवून खाली पडलेल्या भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा चांगला पाऊस पडताच सूर्यास्तानंतर सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुलिंब इत्यादी. झाडावर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी जमा होतात. झाडावर जमा झालेले भुंगेरे संध्या. ८ ते ९ वाजता बांबूच्या काठीच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या हालवून खाली पडावेत आणि ते हाताने गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा, हा उपाय प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे. तसेच जो पर्यंत जमिनीतून भुंगेरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे.\nप्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करुन देखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात. हे प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर, झोपडी, विहिरी जवळ किंवा झाडावर लावावेत. सापळ्यात जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे साधारणपणे संध्याकाळी ७.३० ते ८.३० या कालावधीत लावावेत.\nकिटकनाशकांची फवारणी केलेल्या बाभूळ, कडुलिंब यांच्या फांद्या शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावी. रात्रीला भुंगेरे फांद्यावरील पाने खाल्यामुळे मरून जातील.\nजमिनीतून प्रौढ भुंगेरे निघण्याच्या कालावधीत बाभूळ, कडुलिंब इत्यादी. झाडावर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास किंवा झाडांची पाने खाल्लेली आढळल्यास क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही २५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी, फवारणीनंतर १५ दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ देऊ नयेत.\nज्या क्षेत्रामध्ये मागील २ वर्षापासून हुमणीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे, अशा क्षेत्रात पेरणी करताना जमिनीतून जैविक परोपजीवी बुरशी मेटारायझियम ॲनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा प्रती हेक्टर १० किलो या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. किंवा फोरेट १० टक्के दाणेदार किंवा फिप्रोनील ०.३ टक्के दाणेदार २५ किलो प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावे.\nवरीलप्रमाणे शेतकऱ्यांनी हुमणीच्या प्रौढ भुंगेरे व अळयांचे सामूहीकरित्या व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन कृषी किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व क्रॉपसॅप प्रकल्पाचे डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. अनंत बडगुजर व डॉ. कृष्णा अंभुरे यांनी केले आहे.\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-आंबा\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-काजू\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-संत्रा\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-लिंबू\nशेतमाल तारण कर्ज योजना\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/increase-curiosity-your-children-achyut-godbole-134829", "date_download": "2018-11-17T01:02:49Z", "digest": "sha1:UXR6XOSN65RX5B42CNUPX3CRCHEZ5276", "length": 14686, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "increase Curiosity in your children - Achyut Godbole मुलांत ध्येयापेक्षा कुतूहल जागवा - अच्युत गोडबोले | eSakal", "raw_content": "\nमुलांत ध्येयापेक्षा कुतूहल जागवा - अच्युत गोडबोले\nमंगळवार, 31 जुलै 2018\nसांगली : 'मुलांसमोर ध्येय ठेवून, त्यामागे धावायला लावण्यापेक्षा त्यांच्यातील कुतूहल जागे ठेवा. तेवढे केलेत तरी मुलांनी निम्मी शर्यत जिंकल्यासारखी आहे,' असे मत ज्येष्ठ विचारवंत, लेखक अच्युत गोडबोले यांनी आज व्यक्त केले. संवाद समुपदेशन केंद्रातर्फे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित 'बालक-पालक संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर 'सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी होते. कार्यक्रमाचे संयोजक अर्चना मुळे यांनी स्वागत केले.\nसांगली : 'मुलांसमोर ध्येय ठेवून, त्यामागे धावायला लावण्यापेक्षा त्यांच्यातील कुतूहल जागे ठेवा. तेवढे केलेत तरी मुलांनी निम्मी शर्यत जिंकल्यासारखी आहे,' असे मत ज्येष्ठ विचारवंत, लेखक अच्युत गोडबोले यांनी आज व्यक्त केले. संवाद समुपदेशन केंद्रातर्फे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित 'बालक-पालक संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर 'सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी होते. कार्यक्रमाचे संयोजक अर्चना मुळे यांनी स्वागत केले.\nगोडबोले म्हणाले, \"गुणांच्या शर्यतीतील मुलांचे बाल्य हरवतेय. शिक्षणातील सौंदर्य हरवून रेडीमेड विचारांची सवय लावतेय. शिक्षक स्वतः विद्यार्थी राहिलेच नाहीत. त्यांनी शिकणे थांबवले आहे. जग झपाट्याने बदलत असताना बदल स्वीकारण्याचे संस्कार मुलांवर बिंबवण्याची पहिली गरज आहे. गेल्या दहा वर्षांतील बदल सहस्रकातील सर्वांत वेगवान आहेत. जुन्याला चिकटून बसण्याची वृत्ती सोडून नव्याचा आनंद घेतला पाहिजे. फक्त परीक्षेसाठी अभ्यास, ही संकल्पनाच नको. विषयाची गोडी मुलांना चाखू द्या. घोकमपट्टी, गाईड हवीत कशाला\nगोडबोले पुढे म्हणाले, \"विज्ञान, तंत्रज्ञान सर्वोत्तम, कारण ते पैसे देतात, अशा विचारसरणीत साहित्य, संगीत, चित्रकलेला दुय्यम झालेय. आयुष्य म्हणजे फक्त हिशेब; सर्वांगीण आनंद कुठाय पालक, शिक्षकांत त्याविषयीची उदासीनता अस्वस्थ करणारी आहे. सृष्टीच्या मूलतत्त्वाविषयी मुलांत कुतूहल दिसू द्या. आपण आत्मकेंद्री, स्वार्थी, चंगळवादी बनलोय. लोक काय म्हणतील याची भीती वाटते, ती भीती मुलांच्या मनात रुजू देऊ नका.''\nशाल्मली वझे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर माधवी ठाणेकर यांनी परिचय करून दिला. डॉ. प्रांजली माळी यांनी आभार मानले. मानसी लागू, सुधा पाटील, तन्मय शेडबाळे आदींनी नियोजन केले कार्यक्रमाचे नियोजन केले होते.\nमराठी संवादभाषा अच्युत गोडबोले म्हणाले, \"\"मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, हा प्रयत्न मी करतोय; त्याचा मूळ हेतू भाषेची मूलतत्त्वे लोकांत पोचवण्याचा आहे. ही संवादभाषा व्हावी, हाच प्रयत्न आहे.''\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/court-order-to-rail-give-8-lakhe-rupees-and-interest/", "date_download": "2018-11-17T00:17:40Z", "digest": "sha1:U7LQ4DDI4IC2LGTPWC7ULDV6NTSRF77I", "length": 6433, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 8 लाख व्याजासह चुकते करण्याचे न्यायालयाचे आदेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › 8 लाख व्याजासह चुकते करण्याचे न्यायालयाचे आदेश\n8 लाख व्याजासह चुकते करण्याचे न्यायालयाचे आदेश\nजळगाव येथील बोदवड ते भूसावळ या मार्गावर रेल्वेतून प्रवास करताना अचानक खाली पडून मृत्यू झालेल्या संजय अवचरे या प्रवाशाच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनाने आठ लाख रुपये सात टक्के व्याजासह नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.\nसंजय अवचरे हे बोदवड येथून भुसावळला जात होते. तेव्हा अचानक ते रेल्वेच्या दारातून खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृतकाची ओळख पटल्यानंतर प्रशासनाने इतर प्रक्रिया पार पाडली. दरम्यान, मृतकाची पत्नी कविता अवचरे व तिच्या मुलांनी रेल्वे दावा लवादाकडे नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. अवचरे यांचा रेल्वे प्रवास करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचा अपघातात मृत्यू झालेला नाही. असे नमूद करीत लवादाने नुकसान भरपाईचा दावा फेटाळून लावला.\nरेल्वे लवादाने दिलेल्या निर्णयाला कविता अवचरे व इतरांनी उच्च न्यायालयातील न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठासमोर आव्हान दिले. संजय अवचरे यांच्याकडे रेल्वे प्रवासाचे तिकीट होते. त्यामुळे रेल्वे प्रवासी म्हणून प्रवास करताना झालेल्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार असून त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी, असा दावा करण्यात आला.\nदरम्यान, प्रवास करताना घडलेल्या दुर्दैवी घटनेला रेल्वे कायद्याच्या कलम 123 क आणि 124 अ मध्ये नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाही, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला. परंतु सदर दावा उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. संजय अवचरे यांचा रेल्वेतून प्रवास करतानाच मृत्यू झाला असल्याचे याचिकाकर्त्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे रेल्वे कायद्याच्या कलम अ नुसार मृतकाच्या कुटूंयिांना आठ लाख रुपये सात टक्के व्याजदराने देण्यात यावेत, असा आदेश देत रेल्वे लवादाने दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मीरा क्षीरसागर यांनी तर रेल्वेतर्फे अ‍ॅड. नितीन लांबट यांनी बाजू मांडली.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/typing-institute-hunger-owner-way-37939", "date_download": "2018-11-16T23:56:51Z", "digest": "sha1:YI54ZGVNZWGNZLDG26ERZSWWW6KOZZXW", "length": 13287, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Typing Institute of hunger owner on the way टायपिंग इन्स्टिट्यूटचालक उपासमारीच्या वाटेवर | eSakal", "raw_content": "\nटायपिंग इन्स्टिट्यूटचालक उपासमारीच्या वाटेवर\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nमाणगाव - टाईपरायटिंगचे शिक्षण देणाऱ्या संस्था बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे या संस्था चालवणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, अशी व्यथा या संस्थांचे चालक मांडत आहेत.\nसंगणक की-बोर्डचा प्रथमावरता असलेल्या टाईपरायटिंग मशीनवर धडे घेऊन आजवर अनेक विद्यार्थ्यांनी कारकुनी ते अगदी उच्चपदस्थ अधिकारीपदांपर्यंत वर्चस्व सिद्ध केले आहे. बदलत्या काळात टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे या संस्था अखेरच्या घटका मोजत आहेत.\nमाणगाव - टाईपरायटिंगचे शिक्षण देणाऱ्या संस्था बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे या संस्था चालवणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, अशी व्यथा या संस्थांचे चालक मांडत आहेत.\nसंगणक की-बोर्डचा प्रथमावरता असलेल्या टाईपरायटिंग मशीनवर धडे घेऊन आजवर अनेक विद्यार्थ्यांनी कारकुनी ते अगदी उच्चपदस्थ अधिकारीपदांपर्यंत वर्चस्व सिद्ध केले आहे. बदलत्या काळात टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे या संस्था अखेरच्या घटका मोजत आहेत.\nया संस्थांच्या राज्यस्तरावरील संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे अनेकदा निवेदने, विनंती अर्ज दिले; पण दखल घेण्यात आलेली नाही. माणगाव तालुक्‍यातील वैश्वानर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटचे चालक दिलीप मोने यांनी ‘सकाळ’कडे आपली व्यथा मांडली. ‘इन्स्टिट्यूट बंद झाल्यास मी या उतारवयात करणार काय माझा उदरनिर्वाह कसा होणार माझा उदरनिर्वाह कसा होणार’, असा चिंतेचा सूर त्यांनी लावला. इतरही प्रश्‍न उपस्थित केले. टाईपरायटिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रचंड इच्छाशक्ती असताना सरकार या प्रशिक्षणाच्या धोरणाविरुद्ध कसे काय पाऊल उचलते, असा सवाल त्यांनी केला.\nसरकारच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी संस्थाचालकांचे शिष्टमंडळ अनेक वेळा मंत्रालयात गेले; मात्र त्यांना मंत्री महोदयांनी ठेंगा दाखवला. सरकारचे धोरण असेच राहिल्यास या सर्वच संस्थाचालकांवर उपासमारीची वेळ येईल, असे दिलीप मोने म्हणाले.\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nमुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/different-types-of-weapons-part-93-1740693/", "date_download": "2018-11-17T00:39:52Z", "digest": "sha1:VSV44WM525OZNTCCJ545UA6SUDACAPP4", "length": 13434, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Different Types Of Weapons Part 93 | युरोफायटर टायफून: २१ व्या शतकाचे लढाऊ विमान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nयुरोफायटर टायफून: २१ व्या शतकाचे लढाऊ विमान\nयुरोफायटर टायफून: २१ व्या शतकाचे लढाऊ विमान\nअत्याधुनिक लढाऊ विमानांच्या संशोधन, विकास आणि निर्मितीचा खर्च अफाट आहे.\nअत्याधुनिक लढाऊ विमानांच्या संशोधन, विकास आणि निर्मितीचा खर्च अफाट आहे. खूप कमी देशांना एकटय़ाला तो खर्च पेलवतो. त्यामुळे ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि स्पेन या युरोपीय देशांनी १९८३ मध्ये एकत्र येऊन ‘नाटो’ संघटनेसाठी अत्याधुनिक लढाऊ विमान तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला. फ्रान्सने १९८५ साली या प्रकल्पातून बाहेर पडून स्वत:चे राफेल हे विमान विकसित केले. मात्र उरलेल्या चार देशांनी प्रकल्प सुरू ठेवला. त्यातून युरोफायटर टायफून या विमानाची निर्मिती झाली. आजच्या सर्वात आधुनिक लढाऊ विमानांमध्ये टायफूनचा क्रमांक बराच वरचा आहे.\nयुरोफायटरच्या विकासाचे काम ब्रिटन आणि जर्मनीने प्रत्येकी ३३ टक्के, इटलीने २१ टक्के आणि स्पेनने १३ टक्के अशा प्रमाणात वाटून घेतले होते. मार्च १९९४ मध्ये त्याच्या पहिल्या प्रारूपाचे उड्डाण झाले. त्यानंतर जर्मनी, ब्रिटन, इटली आणि स्पेनच्या हवाईदलांमध्ये त्याचा समावेश झाला. त्याची युरोजेट ईजे-२०० टबरेफॅन इंजिने कमी इंधन वापरून अधिक थ्रस्ट उत्पन्न करतात. अधिक थ्रस्ट टू वेट रेशो, कमी विंग लोडिंग, कॉकपिटच्या कॅनॉपीतून वैमानिकाला लाभलेली चौफेर पाहण्याची क्षमता, हाताळण्यातील सुलभता, स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर, शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची मोठी क्षमता आदींमुळे युरोफायटर टायफून कमालीचे परिणामकारक विमान बनले आहे. टायफूनचा ताशी कमाल वेग २१२५ किमी (माक २) इतका आहे. त्याचा पल्ला १३९० किमी आणि उंची गाठण्याची क्षमता अडीच मिनिटात ३५,००० फूट इतकी आहे.\nटायफूनच्या निर्मितीत ७० टक्के कार्बन फायबर कॉम्पोझिट मटेरिअल, १२ टक्के ग्लास रिइन्फोस्र्ड प्लास्टिक तर केवळ १५ टक्के धातू (अ‍ॅल्युनिअम आणि टायटॅनियमचे मिश्रधातू) वापरले आहेत. हवाई युद्धाच्या धामधुमीत वैमानिकाला विमान उडवण्याकडे कमीत कमी लक्ष देऊन अधिक लक्ष लढण्यावर केंद्रित करता यावे या दृष्टीने टायफूनची रचना केली आहे. त्यासाठी टायफूनचे नियंत्रण संगणकीकृत आणि इलेक्ट्रॉनिक फ्लाय बाय वायर, शक्तिशाली रडार आदी यंत्रणांनी होते. विमानाचे बरेचसे नियंत्रण संगणक करतो. इतकेच नव्हे तर संगणक वैमानिकाला आगामी धोक्यांचा ‘बोलून’ इशारा देतो. वैमानिकही विमानाला तोंडी आदेश देऊ शकतो. वैमानिकाच्या हेल्मेटच्या काचेवरील खास यंत्रणेमुळे त्याची नजर ज्या लक्ष्यावर स्थिरावेल त्यावर क्षेपणास्त्र डागले जाते. टायफूनवर कॅनन, ७५०० किलोचे पारंपरिक बॉम्ब, पेव्हवे स्मार्ट आणि लेझर गायडेड बॉम्ब यासह साइडवाईंडर, एआयएम-१२०, १३२, मिटिऑर (स्टॉर्म शॅडो), ब्रिमस्टोन ही क्षेपणास्त्रे बसवता येतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63535", "date_download": "2018-11-17T00:24:47Z", "digest": "sha1:USDTUOWCCVD5CJ35VCGZMH47KBOIJC4T", "length": 13898, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आठवणीतील भटकंती ● कळसुबाई ● | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आठवणीतील भटकंती ● कळसुबाई ●\nआठवणीतील भटकंती ● कळसुबाई ●\nकळसूबाई शिखर सर करायचा खुप दिवसापासून मानस होता ,खुप दिवसापासून नाही तर तब्बल ३ महिन्यापासून पण योग जुळून येत नव्हता , शेवटी बेत ठरला या वर्षाची शेवटची भटकंती कळसूबाई शिखर पादाक्रांत करून होणार .\nभटकायला जायच्या आधी जय्यत तयारी असते पन काही कारणास्तव ते यावेळी जमले नहीं .\nसमोर जे काय दिसेल ते बॅगेमधे भरल . ती पाठीवर घेऊन वारजे पुलाजवळ सांगली तुन येणाऱ्या भटकयाची वाट पाहू लागलो . आम्ही ५ भटके आहोत असा समजल होत . पण आमच्यासोबत मल्हार देखील येत होता .\nअजुन एक भटका सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडण्यासाठी सामिल होत होता . महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करुण तो त्याची भटकंतीची सुरुवात करणार . सह्याद्री चे रांगड़ रूप अनुभवायला आम्ही रात्रि सुरुवात केली .\nपुण्यातून वाकड - नाशिक फाटा - संगमनेर -अकोले -राजूर - बारी असा २१० मैलाचा प्रवास करायचा होता . नाशिक फाट्याजवळ फक्कड़ चहा घेऊन पुढे कूच केली . रोड कितीही रुळलेला असला तरी रात्री कुठेतरी तो चुकतोच . आम्ही संगमनेर या गावात न जाता बायपास घेतल्याने रस्ता चुकला . संगमनेर बस स्टैंडपासून डावीकडे अकोले रस्ता लागतो . या रस्त्यावर रात्री कुणीही नसत . भयान काळोख . सुनसान रस्ता पाठीमागे सोडत आम्ही रात्री ३ वाजता अकोले गावाजवळ मारुती मंदिरात पड़ी घेतली . पण बाहेर इतकी ठंडी १२% तापमान . झोप तर लागणार नव्हतीच पण बाबु दादा निवांत झोपला होता ,काल पासून ५०० मैल गाड़ी चालवत त्याने आम्हाला एथेपर्यंत पोचवल होत . ५ वाजत नाहीत तोपर्यन्त कोलाहल चालू झाला . अजुन ५० मैल अंतर दूर बारी गांव . शेकोटी पेटवण्याचा असफल प्रयत्न करुण पुढे निघालो .\nनिसर्गाने त्याच रूप दाखवायला सुरुवात केली होती . रस्ता मागे पडत गेला तशी सह्याद्रीची ऊंची वाढत गेली . हवेत आणखी गारवा वाढला . बारी गांव तसे छोटेखानी पन टुमदार तिन्ही बाजूनी डोंगरानी वेढलेल ,पायथ्याला भाताची खाचर . हे आणखी काही वेडे आलेले दिसतायेत अश्या नजरेने गावातील लोंकानी आमच्याकडे पाहिले . चहा अणि पाण्याच्या बाटल्या घेऊन शिखर चढायला सुरुवात केली .\nरुवातीला एक ओढा लागला . पाणी फ़क्त ते नावालाच . थोड़े अंतर चढून गेल्यावर उजव्या हाताला एक मंदिर हेच ते कळसुबाईचे मंदिर हेच ते कळसुबाईचे मंदिर भक्तांसाठीच जणू ती खाली येऊन राहिली असावी\nकाही वेळानंतर एक लहान पठार आले . इथे काही वेळ विश्रांती घेतली . पाणी , घरातून आणलेली भाकरी ,पोळी यांच्यावर ताव मारून पुढे निघालो . पुढे आल्यावर मल्हारला थोडस लागल,\nहीच त्याची भटकंतीची खरी सुरुवात म्हणावी लागेल .\nइथून पुढे तिथला स्पेशल शिडी ची वाट सुरु होते . मला सोडून बाकीच्याना तसे हे नविन होते . एथे पाय जपुन टाकावा लागतो . सटकला तर दोन दात पडणार हे ठरलेलेच काही शिड्या दगडी पायऱ्या लोखंडी रेलिंग अश्या आहेत तर कही पूर्ण लोखंडी २ इंची angle मध्ये बनवलेल्या . आणखी २ वेळा पठार अणि चढ़न असे केले की पोचलोच असे बोलत सर्वाना १३०० मी ऊँची वर घेऊन आलो . अजूनही बरच अंतर व् चढ़ाई बाकी होती . मग मात्र क्षणभर विश्रांती घेऊन लिम्बु सरबत करुन घेऊन पुन्हा नव्या जोमाने चढ़ाई सुरुवात केली\nआता शेवटच्या कस काढणाऱ्या शिडीला येऊन थांबलो . साधारण ५० पायऱ्याची अणि ६० ते ७० फुट लांब ही शिडी कळसूबाई का अवघड आहे , ते सर करने कुणाचेही काम नाही याचा जणू प्रत्ययच देते . ती एकदा पार केली की शब्दशः स्वर्ग काय असतो याची प्रचिती येते .\nतिथे काही वेळा नंतर जेवण करुन खाली उत्तरायल सुरुवात केली . संध्याकाळी ५ वाजता बारी गावात पोहचलो . तिथुन हरिश्चंद्र गड सर करायला जायचे होते त्यामुळे , लगेच बाहेर पडलो पण रात्री कुणी गड सर करायला तयार होतील अशी स्तिथि नव्हती . शेवटी भंडारदरा डैम पहायचा अणि पुढचा प्लान थरवायचा ऐसे एकमत झाले . कळसुबाई पासून फ़क्त १२ मैलावर शेंडी भंडारदरा हे गांव तिथे हा इंग्रजकालीन धरण \"सर विल्सन डैम \"\nतिथुन मग आज रात्री पांचनाई गावात मुक्काम करायचा . असा निर्णय झाला लगेच भास्कर ला फ़ोन करुण आमच्या मुक्कामाची सोय झाली . अंधार झालेला होता आणखी ४६ मैलाच अंतर कापायच बाकी होत.\nरस्ता चा उल्लेख न केलेला बरा रात्रि शेवटचे ६ मैलाच अंतर पूर्ण करायला १ तास लागला रात्रि शेवटचे ६ मैलाच अंतर पूर्ण करायला १ तास लागला भास्कर ची भेट झाली , मस्त भाकरी पीथल यावर अडवा हात ,मारला . भास्कर च्या आईकडून आमचे झालेले लाढ specially मल्हार साहेबांचे , याला स्पेशल टेंट ची वव्यस्था भास्कर ने करुण दिली भास्कर ची भेट झाली , मस्त भाकरी पीथल यावर अडवा हात ,मारला . भास्कर च्या आईकडून आमचे झालेले लाढ specially मल्हार साहेबांचे , याला स्पेशल टेंट ची वव्यस्था भास्कर ने करुण दिली यांच्याकडून दरवेळी नवीनच काहीतरी अनुभवायला मिळत\nमी केलेल्या काही भटकंतीचे ब्लॉग\nफोटो हवे होते. तसेच वाटेतून\nफोटो हवे होते. तसेच वाटेतून जातानाच्या गमती जमती आणि प्रवास म्हणजे कळसूबाईला जाताना काय तयारी लागते. वर पोहोचल्यावर काय आहे. शिखर चढताना वाटेत काय अडचणी येऊ शकतात. काय काळजी घ्यावी या बद्दल अजून सविस्तर लिहा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vikramedke.com/blog/aatmarpan/", "date_download": "2018-11-17T00:25:42Z", "digest": "sha1:UKL2EYFVTJZKFVORHTATPMBGFM6VBNIQ", "length": 11333, "nlines": 93, "source_domain": "vikramedke.com", "title": "आत्मार्पण | Vikram Edke", "raw_content": "\nया माणसाने देशासाठी घर सोडले, पदवी सोडली, सनद सोडली, नोकरी-व्यवसायाची संधी सोडली, पैसा सोडला, आरोग्य सोडले, ज्ञातिगत अस्मिता सोडली, संसारावर उदक सोडले आणि वेळ आली तेव्हा कर्तव्यतृप्तीने क्लांत देहदेखील सोडला. मी बोलतोय सावरकरांबद्दल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल. मी कधीच आजच्या दिवसाचा उल्लेख पुण्यतिथी म्हणून करत नाही, तर आत्मार्पणदिन म्हणून करतो ते यासाठीच. सावरकरांचे प्राण काळाने हरले नाहीत. किंबहूना तितकी काळामध्ये हिंमत तरी होती की नाही, हाच प्रश्न आहे. सावरकरांनी केलेय ते आत्मार्पण होय, हिंदूधर्मातील शाश्वत सन्यासपरंपरेतील अनेकांनी गेली सहस्रावधी वर्षे केले तेच सहर्ष आत्मार्पण. ज्यावेळी सावरकरांना जाणीव झाली की, मातृभूमीच्या विमोचनार्थ आपण हाती घेतलेल्या व्रताचे उद्यापन झाले आहे, हिंदू समाजासाठी त्यानंतरही आवाक्यात असलेले सारे काही करून झाले आहे, तेव्हा त्यांनी या धरेला देहाचा भार न ठेवता तो सोडण्याचा निर्णय घेतला. केवढी पराकोटीची नि:स्वार्थता ही\nआपल्या ‘आत्महत्या आणि आत्मार्पण’ लेखात (जुलै १९६४) सावरकर लिहितात –\n“अत्यंत असमाधानाने, विफलतेच्या तीव्र जाणीवेने, संकटांना कंटाळून, इच्छा असतानाही सुखाने जगता येत नाही म्हणून अत्यंत अतृप्त अशा मन:स्थितीत वैतागाच्या भरात जे बळाने जीव देतात, त्यांच्या त्या कृत्याला साधारण: आत्महत्या असे म्हटले जाते. परंतु आपले जीवितकार्य, जीवनाचे ध्येय, जीवनाचा हेतू संपूर्णपणे सफल झाला आहे अशा सफलतेच्या, कृतकृत्यतेच्या भावनेने जे आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात, त्यांच्या त्या कृत्यास आत्मार्पण असे म्हणतात. यद्यपि या परिवर्तनशील जगात सर्वतोपरी परिपूर्णता अशी केव्हाही असू शकणार नाही. जे जीवनात संपादवायचे होते ते सर्व संपादिलेले आहे म्हणून आता कर्तव्य असे काही उरलेले नाही, अशा कृतकृत्य भावनेने रिक्तकाम किंवा पूर्णकाम झालेले धन्य पुरुष आपणहून आपले प्राण विसर्जित करतात. ते आपले नश्वर जीवन विश्वाच्या चिरंतन जीवनात विलीन करून टाकतात. योगवासिष्ठात म्हटल्याप्रमाणे –\nअन्तर्रिक्तो बहिर्रिक्तो रिक्त कुम्भरिवाम्बरे \nअन्त:पूर्णो बहि:पूर्णो पूर्ण कुम्भरिवार्णवे \nतथापि आपल्या या जीवनकार्याची सापेक्षत: परिपूर्णता झालेली आहे, अशी आत्मसंतुष्टता वाटल्यानंतर समाजाला किंवा स्वतःला जो देह वार्धक्याने म्हणा, व्याधीने म्हणा पण केवळ भारभूत असाच राहाणार आहे, त्या देहाचा गुहाप्रवेशाने, प्रायोपवेशनाने, अग्निदिव्याने, समुद्रसमाधी किंवा अंतिम योगसमाधी घेऊन किंवा अशाच कोणत्यातरी मार्गाने जे त्याग करतात, ते त्यांचे कृत्य उत्तान अर्थी बळाने जीव देणेच असताही त्याला आत्मसमर्पण म्हणून जे गौरविले जाते, ते यथार्थच आहे”.\nहे केवढेतरी सखोल चिंतन आहे सावरकरांचे. आपल्या देहाचा आता समाजाला, देशाला अथवा कुणालाच उपयोग नाही म्हणून तो देहच सोडून देणे ही एकाचवेळी स्वार्थत्याग आणि उपयोगितावाद अशा वरकरणी विरोधी वाटणाऱ्या दोन्ही गुणांची परिसीमा आहे. सावरकरांसाठी आपण काय केलं, हा विचार आत्ता कुठे आपण करू लागलो आहोत. सावरकरांच्या मनाला हा विचार दूरान्वयानेदेखील शिवलेला नव्हता. किंबहूना आजवरच्या योगदानाच्या बदल्यात काही मागायचे तर नाहीच, उलट आहे ते सारेच देऊन टाकायचे ही त्यांची सर्वोच्चातीलही सर्वोच्चतम भावना आहे. म्हणूनच सकल सुखांचा परित्याग करून हा प्रवाहाविरुद्धचा योगी फाल्गुन शुक्ल षष्ठी, शके १८८७ अर्थात २६ फेब्रुवारी १९६६ या दिनी प्रायोपवेशनाद्वारे अनंतब्रह्माच्या प्रवासास निघून गेला. जणू परमेश्वराने मानवजातीवर कृपावंत होऊन आपल्या तेजाचा एक अंश आमच्यात धाडला होता, तो लक्षावधी आयुष्यांना तेजस्वी स्पर्श करून पुन्हा एकवार अनंतात विलीन झाला. आणि त्याने स्पर्शलेली आयुष्येच नव्हे तर पिढ्यानपिढ्या उजळून निघाल्या, कायमच्या साठी\n— विक्रम श्रीराम एडके\n(लेखक सावरकरांच्या चरित्राचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क www.vikramedke.com)\n← येणें वाग्यज्ञें तोषावें\nमुकम्मल ग़ज़ल : ९६ October 5, 2018\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम October 3, 2018\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण September 26, 2018\nआठवणींच्या गल्लीबोळांतून August 23, 2018\nमुकम्मल ग़ज़ल : ९६\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vikramedke.com/blog/category/bajirao/", "date_download": "2018-11-17T00:30:22Z", "digest": "sha1:B5UAIQKMFB7KYEG4OD7IDUV3TQ42T7AN", "length": 17983, "nlines": 115, "source_domain": "vikramedke.com", "title": "Bajirao | Vikram Edke", "raw_content": "\nबाजीराव सरकारांचे सार्वजनिक व्यक्तीमत्त्व कसे होते चिमाजी अप्पा एका पत्रात लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३०), “वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्यांचे प्रयोजन आहे. घेऊन येणे”. इथे चिमाजी खरे तर रागावून लिहितायत की, राऊंनी उघडउघड पाटलाकडे कोंबड्या मागितल्या. परंतु बाजीराव असेच होते. राजकारणात कुटील, मात्र त्याव्यतिरिक्त जे मनात असेल तेच ओठांवर ठेवणारे शिपाईगडी. ते उघडपणे मांसाहार करीत. मद्यप्राशन करीत. त्याकाळी पाहायला गेलं तर दोन्हीही ब्राह्मण्याला न शोभणाऱ्या गोष्टी. परंतु तसंच पाहायचं झालं तर, हिंदुपदपातशाही हे एकच उद्दीष्ट मनी बाळगून पायाला भिंगरी बांधल्यागत देशभर ससैन्य संचार …Read more »\nबाजीराव एकटेच समर्थ आहेत\nबाजीरावांच्या फौजेची वाताहत झाली होती. पार दुर्दशाच म्हणा ना किती जरी झालं, तरी त्र्यंबकराव हे मराठ्यांचे सेनापती होते. सरसेनापती खंडेराव दाभाड्यांचे पुत्र किती जरी झालं, तरी त्र्यंबकराव हे मराठ्यांचे सेनापती होते. सरसेनापती खंडेराव दाभाड्यांचे पुत्र त्यांनी आपल्या माहूताला आज्ञा केली आणि त्यासरशी त्यांच्या कसलेल्या, लढवय्या, हुजरातीच्या ५००० फौजेने पूर्वेकडून ढाढर नदी पार केली. त्यावर बाजीरावांच्या सैन्याला माघार घेण्यावाचून पर्यायच नव्हता. त्र्यंबकरावांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ज्याची गेली अनेक वर्षे वाट पाहात होतो, ज्यासाठी गेले अनेक महिने जोखीम पत्करुन राजकारण मांडलं, तो विजय दृष्टीपथात आला होता. बाजीराव त्यांनी आपल्या माहूताला आज्ञा केली आणि त्यासरशी त्यांच्या कसलेल्या, लढवय्या, हुजरातीच्या ५००० फौजेने पूर्वेकडून ढाढर नदी पार केली. त्यावर बाजीरावांच्या सैन्याला माघार घेण्यावाचून पर्यायच नव्हता. त्र्यंबकरावांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ज्याची गेली अनेक वर्षे वाट पाहात होतो, ज्यासाठी गेले अनेक महिने जोखीम पत्करुन राजकारण मांडलं, तो विजय दृष्टीपथात आला होता. बाजीराव अरे हाड् एकही युद्ध हारला नाही म्हणे त्याने अजून खरा मर्द पाहिलाच कुठे होता त्याने अजून खरा मर्द पाहिलाच कुठे होता आज त्या बाजीरावला दाभाडे कुळीच्या तलवारीचं पाणी पाजतो आज त्या बाजीरावला दाभाडे कुळीच्या तलवारीचं पाणी पाजतो विचार करता करता नदी पारसुद्धा …Read more »\nएप्रिल १७२०. सातारच्या अदालत राजवाड्यात दरबार भरला होता. क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर खासे शाहू छत्रपती उच्चासनावर विराजमान होते. त्यांनी एकवार समग्र दरबारावरुन नजर फिरवली. श्रीपतराव पंतप्रतिनिधी, आनंदराव सुमंत, नारोराम मंत्री, चिमणाजी दामोदर, अंबाजीपंत पुरंदरे, पिलाजी जाधवराव इ. मानकरी दरबारात मोठ्या इतमामाने हजर होते. फिरता फिरता शाहूंची नजर एकेठिकाणी अडली. अंमळ मागे दोन तरुण पोरे बसली होती. नुकतेच स्वर्गस्थ झालेल्या बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची ही मुले. त्यांच्यापैकी एक होता तो बाजीराव बल्लाळ आणि दुसरा होता तो त्याचा धाकटा भाऊ चिमणाजी आणि दुसरा होता तो त्याचा धाकटा भाऊ चिमणाजी दोघांचीही उमर विशीच्या आतलीच. थोरल्या बाजीरावाला नुकतेच मिसरुड फुटले होते. धाकट्या चिमणाजीच्या चेहऱ्यावरची तर कोवळीकसुद्धा अद्याप गेली नव्हती. त्या दोघांना पाहाताच शाहूंना आपल्या …Read more »\n मिर्ज़ाराजा जयसिंह कोटीचण्डीयाग करीत होता. चण्डीका तोषावी ही त्याची इच्छा. रणांत जय मिळावा ही त्याची मनीषा. पण तो जय कुणासाठी औरंग पातशहासाठी देवीपुढे जय मागतो तरी कुणासाठी, तर जो दिसताक्षणी देवीची मूर्ती फोडण्याची एकही संधी सोडणार नाही त्या पापी औरंग्यासाठी आणि कुणाविरुद्ध तर छातीचा कोट करुन अन् तळहातावर शिर घेऊन जो सुखदुःखं समे कृत्वा आयुष्य झिजवित होता त्या पुण्यश्लोक शिवाजीराजांविरुद्ध. काली कशी तोषावीं त्याने पुरंदरला वेढा घातला. वज्रगड पाडला. लढता लढता मर्द मुरारबाजी कामी आला. जयसिंहासोबत आलेला दिलेरखान तर बोलून-चालून परकाच. तो ही हिंदूभूमी नासवायलाच आलेला. पण जयसिंह स्वतःला राजपूत म्हणवून घेतो आणि इमान कवडीमोल …Read more »\nप्रचण्डताण्डवशिवम् : भाग २\nदिल्लीच्या युद्धात बाजीरावांनी मुघल साम्राज्याचा सारा नक़्शाच उतरवून ठेवला होता. एकेकाळी भारतावर एकछत्री राज्य केलेले हे घराणे. पण आज त्यांना मराठ्यांच्या मेहेरबानीवर जगावे लागत होते. आजसुद्धा मुघलच बादशाह होते, सम्राट होते; पण निव्वळ नावालाच. खरा अंमल चालत होता मराठ्यांचाच खरी भीती होती ती बाजीरावांचीच खरी भीती होती ती बाजीरावांचीच ही गोष्ट बादशाह मुहंमदशाहला आतून पोखरुन काढत होती. अवघे ३८ वय होते त्याचे. त्याच्यापेक्षा एखाद्या वर्षाने लहानच असलेल्या बाजीरावांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याला पार पंगू करुन सोडले होते. वज़ीर कमरुद्दीन खान, सादतखान, खानदौरान, मुहंमदखान बंगश असे एकापेक्षा एक रणगाज़ी हाताशी असूनदेखील बादशाह पांगळा होता, फक्त बाजीरावांमुळे ही गोष्ट बादशाह मुहंमदशाहला आतून पोखरुन काढत होती. अवघे ३८ वय होते त्याचे. त्याच्यापेक्षा एखाद्या वर्षाने लहानच असलेल्या बाजीरावांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याला पार पंगू करुन सोडले होते. वज़ीर कमरुद्दीन खान, सादतखान, खानदौरान, मुहंमदखान बंगश असे एकापेक्षा एक रणगाज़ी हाताशी असूनदेखील बादशाह पांगळा होता, फक्त बाजीरावांमुळे अश्या स्थितीत बादशाहला आपल्या एका जुन्याजाणत्या सरदाराची आठवण झाली. तो …Read more »\nप्रचण्डताण्डवशिवम् : भाग १\n१७३५ सालापासून मराठी फौजा ह्या माळवा, राजपुताना आणि बुंदेलखंड भागात धुमाकूळ घालत होत्या. लहानसहान युद्धे घडत होती, विजय मिळत होते. पण एक मोठं आणि निर्णायक युद्ध मात्र अटळ होतं. त्यावेळी दिल्लीचा बादशहा होता मुहंमदशाह त्याने अयोध्येचा नवाब सादतखान, वज़ीर कमरुद्दीनखान, मुहंमदखान बंगश, जयसिंह, अभयसिंह अश्या सगळ्यांना गोळा करुन मराठ्यांना नेस्तनाबूत करायचे हुकूम दिले. आणि नोव्हेंबर १७३६ ला मराठी रियासतीचे शौर्यभास्कर, खासे बाजीराव पेशवे सरकार भोपाळला डेरेदाखल झाले त्याने अयोध्येचा नवाब सादतखान, वज़ीर कमरुद्दीनखान, मुहंमदखान बंगश, जयसिंह, अभयसिंह अश्या सगळ्यांना गोळा करुन मराठ्यांना नेस्तनाबूत करायचे हुकूम दिले. आणि नोव्हेंबर १७३६ ला मराठी रियासतीचे शौर्यभास्कर, खासे बाजीराव पेशवे सरकार भोपाळला डेरेदाखल झाले आसपासची भेलसासारखी छोटी छोटी गावे घेत, खंडणी गोळा करीत आग्र्यापासून अवघ्या काही कोसांवर मराठी फौजा गोळा झाल्या. युद्धनीतीचा एक साधासोपा नियम आहे. एकाच वेळी सगळे शत्रू अंगावर नाही घ्यायचे. शिवचरित्राचा अभ्यास करताना ही …Read more »\nआपल्याला एखाद्या थोराच्या वैयक्तिक आयुष्यात इतका काही वेड्यागत रस असतो की, बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त मस्तानी. ह्या मस्तानीचं गारुड एवढं काही गडद आहे की, त्यापलिकडचा बाजीराव आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वराज्याचा पेशवा झालेला हो अवघं ४० च वर्षांचं शापित आयुष्य आणि त्यातही केवळ २० च वर्षांची कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा अवघं ४० च वर्षांचं शापित आयुष्य आणि त्यातही केवळ २० च वर्षांची कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा त्या २० च वर्षांच्या काळात त्याने हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं त्या २० च वर्षांच्या काळात त्याने हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं जो संकल्प थोरल्या महाराजांनी मनी धरला होता, ह्या रणधीराने तो पूर्तीस नेला. महाराष्ट्रास वाकुल्या दाखवत ४०० वर्षे खिजवणारी दिल्ली जाळली, लुटली आणि फस्तच नव्हे, तर अंकित केली ती ह्याच बाजीरावाने जो संकल्प थोरल्या महाराजांनी मनी धरला होता, ह्या रणधीराने तो पूर्तीस नेला. महाराष्ट्रास वाकुल्या दाखवत ४०० वर्षे खिजवणारी दिल्ली जाळली, लुटली आणि फस्तच नव्हे, तर अंकित केली ती ह्याच बाजीरावाने\n१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातली घटना आहे. पाकिस्तान आधीपासूनच जिहादी मनोवृत्तीचे राष्ट्र, त्यामुळे ते युद्धखोरीसाठी सातत्याने तयारच असायचे. त्यातच अमेरिकेने त्यांना एम-४७ आणि एम-४८ पॅटन रणगाडे पुरवल्यामुळे तर त्यांची ताकद काहीच्या काहीच वाढली होती. याउलट भारताकडे मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचे काही जुने एम-४ शेरमन रणगाडे, काही सेंच्युरियन रणगाडे आणि काही हलके एएमएक्स-१३ रणगाडे असे अत्यंत जुनाट आणि तुटपुंजे असे शस्त्रबळ होते. पाकिस्तानला ही गोष्ट पक्की ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी एक योजना आखली. पंजाबच्या खेमकरण क्षेत्रात त्यांनी १-२ नव्हे तर चक्क २२० पॅटन रणगाडे उतरवले. त्यांच्यापुढे आपल्या मोजक्या युद्धसामग्रीचा टिकाव लागणे कदापिही शक्य नव्हते. एवढे प्रचंड बळ उतरवून खेमकरण क्षेत्र झटक्यात जिंकून घ्यायचे …Read more »\nमुकम्मल ग़ज़ल : ९६ October 5, 2018\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम October 3, 2018\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण September 26, 2018\nआठवणींच्या गल्लीबोळांतून August 23, 2018\nमुकम्मल ग़ज़ल : ९६\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bank-manager-demand-of-physical-relation-with-wife-of-farmer-for-seed-loan/", "date_download": "2018-11-17T00:28:33Z", "digest": "sha1:4XSQKRIQAUFSDKTV3EY2TSWBZEU5VENU", "length": 6826, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संतापजनक : पिककर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा पत्नीकडे शरीरसुखाची मागणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंतापजनक : पिककर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा पत्नीकडे शरीरसुखाची मागणी\nटीम महाराष्ट्र देशा : मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरने पिककर्ज मंजुर करण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. फिर्यादीवरुन बँक मॅनेजरवर अ‍ॅट्रोसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅनेजरला सहकार्य करणाऱ्या शिपायावरही गुन्हा दाखल केला आहे.\nमलकापूर तालुक्यात उमाळी येथील शेतकरी गुरुवारी 14 जून रोजी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत त्यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीवर पिककर्ज मागणीसाठी पतीपत्नीसह गेले. सर्व कागदपत्रे जमा करून बँक मॅनेजरला पिककर्ज केव्हा मिळेल याबाबत विचारणा केली. बँक मॅनेजरने मोबाईल नंबर घेत मी कर्ज मंजुरीबाबत मोबाईलवर कळवितो असे सांगितले.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/mgnrega-scheme-for-employment-generation-in-rural-areas/", "date_download": "2018-11-17T00:00:19Z", "digest": "sha1:Q3Z2GSIOJ5OEVEANAWJJJPZAFL3K67PW", "length": 14081, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी मनरेगा योजना", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी मनरेगा योजना\nमुंबई: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार मनरेगा योजनेसोबत शासनाच्या इतर योजनांचा सहभाग घेऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. या संदर्भातील अंमलबजावणी तात्काळ करण्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.\nयापुढे विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण (Convergence) मनरेगा योजनेशी करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 15 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान ग्रामसभेच्या मान्यतेने मनरेगा अंतर्गत लेबर बजेट व वार्षिक कृती आराखडा तयार केला जातो. मनरेगा अंतर्गत 260 कामे करता येतात. या कामांपैकी 28 कामांचे विविध विभागांच्या योजनांसोबत अभिसरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांसोबतच सामाजिक संस्था आणि सामाजिक दायित्व (सीएसआर) यांचा सहभाग घेऊनही कामे करता येणार आहेत.\nसामूहिक शेततळे, सामूहिक मत्स्यतळे, शाळेसाठी संरक्षक भिंत, मैदानासाठी साखळी कुंपण, ग्रामपंचायत भवन, काँक्रीट नाला बांधकाम, शालेय स्वयंपाक घर, गॅबियन बंधारा, सिमेंट नाला आदी 28 कामे आता अभिसरण नियोजन आराखड्या अंतर्गत करता येणार आहेत. ज्यातून सार्वजनिक आणि वैयक्तिक मत्ता तर निर्माण होतीलच शिवाय उत्पादकता आणि रोजगार वाढीस मोठी मदत होणार आहे, अशी माहितीही मंत्री श्री. रावल यांनी दिली. विशेष म्हणजे केवळ ग्रामीण भागासाठीच ही कामे करता येणार आहे. यंत्रसामुग्रीचा वापर न करता ही कामे करावयाचाही असून यातून अधिकाधिक ग्रामीण कुशल, अकुशल मजुरांना रोजगार दिला जाणार आहे. 2018-19 या आर्थिक वर्षातही ही कामे करण्याची अनुमती देण्यात आली आहे. त्यासाठीचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहे.\nसदरचा शासन निर्णय पाहण्यासाठी: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nयोजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध पातळीवर अभिसरण अंमलबजावणी समिती स्थापन केल्या जाणार आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अभिसरण समिती असेल. त्यात वित्त, नियोजन, कृषी, आदिवासी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, वने, सामाजिक न्याय, महिला बालकल्याण, वस्त्रोद्योग, मृद जलसंधारण, पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्यव्यवसाय, रोहयो आदी 15 खात्यांचे सचिव सदस्य असणार आहेत. या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अभिसरण समिती कार्यरत असणार आहे.\nसमृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतून ८ लाख कामे\nसाधारण 40 वर्षांपूर्वी वि. स. पागे यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला ‘रोजगार हमी योजना’ हे एक नवे ग्रामीण रोजगार निर्मितीचे रोलमॉडेल दिले. हाच आदर्श ठेवत राज्यात महाराष्ट्राचे रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनानुसार मनरेगा अंतर्गत 11 कलमी ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना’ सुरु करण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षात ग्रामीण भागात या योजनेंतर्गत 8 लाख 13 हजार 123 कामे केली गेली असून ज्यातून कोट्यवधींची रोजगार निर्मिती झाली आहे.\nया योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेंतर्गत आतापर्यंत 1 लाख 30 हजार 898 विहीरी बांधण्यात आल्या आहेत. 97 हजार 201 शेततळे झाले असून ज्यातून लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. महात्मा गांधी नरेगा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 23 हजार 897 पाणंद रस्ते बांधले गेले आहेत. अंकुर रोपवाटिका योजनेतून 20 कोटी 75 लाख रोपनिर्मिती करण्यात आली आहे. ‘अभिसरणातून विकासाकडे’ हे ब्रीद खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याने महाराष्ट्र रोहयो विभागाच्या या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरील 4 पुरस्कार देऊन घेतली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी या योजनेचे कौतुक केले आहे.\nमहाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा जयकुमार रावल jaykumar rawal समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना samrudha maharashtra jankalyan yojana\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/saina-nehwal/", "date_download": "2018-11-17T00:17:37Z", "digest": "sha1:R756SLKPNJUPH63UQQQFENJXLZTABVWT", "length": 11470, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Saina Nehwal- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गॅलरीSep 29, 2018\nPHOTOS : अशी दिसतेय 'सायना'च्या भूमिकेत ही अभिनेत्री\nश्रद्धा कपूर तिचा आगामी चित्रपट 'सायना'च्या चित्रिकरणासाठी सज्ज झालीय. हा चिय़त्रपट भारताची बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालच्या जीवनावर आधारीत आहे.\nसायना- कश्यपच्या आधी हे स्पोर्ट्स कपलही झाले प्रेमाच्या मैदानात ‘क्लीन बोल्ड’\nसायना नेहवाल आणि पी. कश्यप अडकणार विवाहबंधनात\nAsian Games 2018ः ३६ वर्षांची प्रतीक्षा संपली, पी.व्ही सिंधूने रचला इतिहास\nCWG 2018 : बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सायनाला सुवर्ण तर सिंधूला रौप्य पदक\nCWG 2018: भारताची 10 सुवर्णपदकांची कमाई, बॅडमिंटन संघानेही पटकावले सुवर्णपदक\nसायनाने सिंधूला हरवलं, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं\nस्पोर्टस Sep 5, 2017\nसायना- पी.गोपीचंद पुन्हा एकत्र काम करणार\nसायनाची बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या प्रीक्वार्टर फायनलमध्ये धडक\nवर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपला सुरुवात, तिरंगा फडकणार का \nपी .व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात\nमाओवाद्यांकडून अक्षय कुमार आणि सायना नेहवालला तंबी\nमी पुन्हा खेळेन की नाही माहीत नाही - सायना नेहवाल\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-psychiatric-hospital-vacancy-79713", "date_download": "2018-11-17T01:04:23Z", "digest": "sha1:5KUNHA3CQU4OO7IUALD6XUZBCVTKHOAW", "length": 13966, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news Psychiatric hospital vacancy मनोरुग्णालयाला रिक्तपदांचा विळखा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nअशी आहेत रिक्‍त पदे\nमुख्य प्रशासकीय अधिकारी १\nमानसोपचार तज्ज्ञ (वर्ग एक) ९\nनागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती मनोरुग्णांना वेडेपणाचे झटके आले की, त्यांना नियंत्रणात आणण्यापासून उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांपर्यंत पोहोचवणे, वॉर्डात सोडणे, वॉर्डात त्यांचा सांभाळ करण्याचे काम ‘वॉर्ड बॉय’ (पुरुष व स्त्री परिचर) करतात. परंतु, नागपूरच्या मनोरुग्णालयात वॉर्ड बॉयची तब्बल ४६ पदे रिक्त आहेत. याशिवाय वर्ग १ मध्ये मोडणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांची सर्वच्या सर्व ९ पदे रिक्त आहेत.\nमानसिक आरोग्यावर प्रभावी उपचार करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मनोरुग्णालयात विविध उपक्रम राबवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. असे उपक्रम राबवण्यासाठी ‘वॉर्ड बॉय’पासून तर मनोविकारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान असते. रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाकडून केवळ प्रस्ताव सादर केला जातो. मात्र, कोणताही पाठपुरावा केला जात नाही. उलट अनेकांना प्रतिनियुक्तीवर विविध विभागांत पाठविले जाते.\nमनोरुग्णांची संख्या लक्षात घेता, प्रत्येक वॉर्डात सकाळ, दुपार आणि रात्रपाळीत किमान तीन ते चार वॉर्ड बॉय असावे, असा नियम आहे. परंतु, प्रत्यक्षात एका वॉर्डात ‘एक’ वॉर्ड बॉय पन्नासपेक्षा जास्त मनोरुग्णांना सांभाळण्याचे आव्हान पेलतो.\nयाशिवाय इंचार्ज सिस्टरच्या ४ आणि मानसोपचार विषयात तज्ज्ञ असलेल्या परिचारिकांची ५ पदे रिक्त आहेत. याचा अप्रत्यक्षरीत्या मनोरुग्णांच्या सेवेवर परिणाम होतो.\nअधीक्षक प्रभारावर, फिजिशियन प्रतिनियुक्तीवर\nराज्यात चार मनोरुग्णालये आहेत. प्रत्येक ठिकाणी एकच वैद्यकीय अधीक्षक काम करतो. मात्र, नागपूरच्या मनोरुग्णालयात डॉ. आर. एस. फारुकी आणि डॉ. प्रवीण नवखरे असे दोन वैद्यकीय अधीक्षक कार्यरत आहेत. दोन वैद्यकीय अधीक्षक असूनही औषध घोटाळा होतो. येथील मनोरुग्णांची प्रकृती बिघडल्यास त्यांची तत्काळ तपासणी व्हावी यासाठी एमडी मेडिसीन असे एक फिजिशियनचे पद आहे. हे पद रिक्त आहे. विशेष म्हणजे येथे संबंधिताला प्रतिनियुक्ती देण्यात आली. मात्र, प्रतिनियुक्तीवर फिजिशियन असतानाही प्रकृती खालावली की, बारा किलोमीटरचे अंतर कापून मेडिकलमध्ये रुग्णाला उपचारासाठी रेफर केले जाते.\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nबेस्टचा 769 कोटी तुटीचा अर्थसंकल्प मंजूर\nमुंबई - बेस्ट उपक्रमाचा सन 2019-20चा 769 कोटी 68 लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प शुक्रवारी रात्री उशिरा बेस्ट समितीमध्ये मंजूर झाला. बेस्टचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/buldhana-bhendwal-prediction-on-rain-weather-forecast/", "date_download": "2018-11-17T00:43:11Z", "digest": "sha1:XK4J3SG7LDVIZ5QNEXRPQVWTY4EYXC6W", "length": 7737, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजा कायम ! भेंडवळच्या घाटमांडणीत भाकीत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभेंडवळ : बहूचर्चीत भेंडवळची घटमांडणी आज पार पडली, सकाळी सूर्योदयच्या वेळी घटामध्ये झालेल्या बदलाचे अवलोकन करून घटमांडणीची भविष्यवाणीच कथन करण्यात आली आहे. परंपरेप्रमाणे केल्या जाणाऱ्या भाकीताकडे संपुर्ण महाराष्ट्रातील बळीराजाचे लक्ष लागल होते. दरम्यान सर्वसामान्य पाऊस राहणार असल्याच भाकीत यावेळी वर्तवण्यात आल आहे. विशेष म्हणजे देशाच्या राजकारणात उलथापालथ होत असताना मात्र राजा कायम राहणार असल्याच भाकीत म्हणजे मुख्यमंत्री -पंतप्रधान यांच्यासाठी शुभ संकेत मानला जात आहे.\nहजारो शेतकऱ्यांच्या समक्ष येणाऱ्या हंगामाचे पिकपाण्याचे तसेच देशाचे राजकीय, आर्थिक तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहुल देणारे भाकीत वर्तविण्यात आलं आहे. यावरून यंदा देशाचा राजा कायम राहणार, पृथ्वीवर काही नैसर्गिक अरीष्ट कोसळणार नाही, अवकाळी पावसाची शक्यता आहे , पिकांचे उत्पन्न आणि धान्याच्या भावामधील तेजीमंदीचा उलगडा करण्यात आला.\nयंदाच्या भाकीता विषयी कमालीची उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये होती तसेच ही मांडणी पाहण्यासाठी आणि भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरीमोठ्या संख्येन उपस्थित होता.\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन…\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर केलेली टीका शिवसेनेला…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/dismissed-karnataka-government-thackeray/", "date_download": "2018-11-17T00:30:41Z", "digest": "sha1:72AOYWLF3WBKDU4YTFSRSQVMPRAJPS6H", "length": 10643, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची आजची स्वतंत्र ध्वजाची आस उद्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी असू शकते:उद्धव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्नाटकच्या काँग्रेस सरकारची आजची स्वतंत्र ध्वजाची आस उद्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी असू शकते:उद्धव\nकर्नाटक सरकार बरखास्त करा :ठाकरे\nवेबटीम : स्वतंत्र ध्वजाची कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्दारमय्या यांनी केलेली मागणी केंद्र सरकारनं धुडकावून लावल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामना मधून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.\nकर्नाटकच्या काँग्रेस सरकारची आजची स्वतंत्र ध्वजाची आस उद्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी असू शकते. काट्याचा नायटा होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कीड चिरडून टाकली पाहिजे, असे सांगतानाच स्वंतत्र ध्वजाची मागणी करणे म्हणजे घटनाविरोधी कृत्य असून त्यामुळे केंद्र सरकारने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे सरकार बरखास्त करावे तसेच कर्नाटक सरकारला केंद्राकडून मिळणारी सर्व मदत तात्काळ बंद करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.\nयावेळी त्यांनी कर्नाटक काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. जम्मू-कश्मीरचा स्वतंत्र झेंडा आधीच हिंदुस्थानी घटनेच्या काळजात घुसला आहे. तो निघता निघत नाही. ती वेदना ठसठसत असतानाच कर्नाटकी काँग्रेसवाल्यांनी हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हा विचार राष्ट्रद्रोहाचाच आहे, अशी सणसणीत टीकाही त्यांनी केली.\nसोनियांनी हा विषारी फणा का ठेचला नाही\nकर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राज्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेल यांनी गृहमंत्री म्हणून देशातील सर्वच संस्थानांचे विलीनीकरण केले. या प्रत्येक संस्थानिकाचा त्याच्या राज्यात स्वतंत्र झेंडा होता. या सगळय़ांना देशाच्या एका झेंड्याखाली आणण्याचे कर्तव्य सरदार पटेलांनी बजावले, पण काँग्रेसच्याच विचारसरणीवर ‘टांग’ वर करण्याचे काम सिद्धरामय्यासारख्या विषारी माणसाने केले असेल तर सोनिया गांधी व त्यांच्या चिरंजीवांनी या विषारी सापाचा फणा अद्याप ठेचला कसा नाही, असा सवाल करतानाच हैदराबादच्या निजामाने हिंदुस्थानात विलीन होण्यास नकार दिला व आपल्या स्वतंत्र राज्याचे निशाण फडकवण्याचे बंड केले तेव्हा सरदार पटेल यांनी निजामाच्या राज्यात सैन्य घुसवून त्याचे स्वतंत्र निशाण जाळून टाकले व तिरंगा फडकवला. सोनिया गांधी यांनी त्यांच्या कानडी निजामाचा राजीनामा घेऊन राष्ट्रीय बाणा दाखवावा, असे आवाहनही त्यांनी केले.\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/wiper-blades/top-10-hella+wiper-blades-price-list.html", "date_download": "2018-11-17T00:56:49Z", "digest": "sha1:EIZRZIIQLUVWLJU6YK7YMAHAO7C6GYCA", "length": 13455, "nlines": 293, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 खेळला विपेर ब्लाडिस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 खेळला विपेर ब्लाडिस Indiaकिंमत\nशीर्ष 10 खेळला विपेर ब्लाडिस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 खेळला विपेर ब्लाडिस म्हणून 17 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग खेळला विपेर ब्लाडिस India मध्ये खेळला डायनाइज विपेर ब्लड 18 Rs. 568 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nशीर्ष 10खेळला विपेर ब्लाडिस\nखेळला डायनाइज विपेर ब्लड 18\nखेळला विण्डशिएल्ड विपेर फॉर महिंद्रा क्सयलो पससेंजर अँड ड्राइवर सीडी विपेर्स पॅक ऑफ 2\nखेळला विण्डशिएल्ड विपेर फॉर होंडा जॅझ पससेंजर अँड ड्राइवर सीडी विपेर्स पॅक ऑफ 2\nखेळला विण्डशिएल्ड विपेर फॉर महिंद्रा बोलेरो पससेंजर अँड ड्राइवर सीडी विपेर्स पॅक ऑफ\nखेळला विण्डशिएल्ड विपेर फॉर युनिव्हर्सल फॉर कार युनिव्हर्सल फॉर कार पससेंजर अँड ड्राइवर सीडी विपेर्स पॅक ऑफ 2\nखेळला विण्डशिएल्ड विपेर फॉर रेनॉल्ट ना पससेंजर अँड ड्राइवर सीडी विपेर्स पॅक ऑफ 2\nखेळला विण्डशिएल्ड विपेर फॉर मारुती सुझुकी वागवर पससेंजर अँड ड्राइवर सीडी विपेर्स पॅक ऑफ\nखेळला विण्डशिएल्ड विपेर फॉर मारुती सुझुकी A स्टार पससेंजर अँड ड्राइवर सीडी विपेर्स पॅक ऑफ 2\nखेळला डायनाइज विपेर ब्लड 20\nखेळला डायनाइज विपेर ब्लड 17\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Aurangabad-theft-case-two-arrested/", "date_download": "2018-11-17T00:22:30Z", "digest": "sha1:ORWKDQDRR7JTQAWMOPT5AMV4SNYAFOFX", "length": 6029, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद : रोजंदारीवर ठेवले चोरटे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद : रोजंदारीवर ठेवले चोरटे\nऔरंगाबाद : रोजंदारीवर ठेवले चोरटे\nतामिळनाडूच्या म्होरक्याने झारखंडमधील तरुणांना रोजंदारीवर चक्‍क चोरी करण्याच्या कामाला लावल्याचे उघडकीस आले. चारचाकी वाहनाने परजिल्ह्यात जायचे. रात्रीतून मोठ्या दुकानांचे शटर उचकटून डल्ला मारायचा आणि लाखोंचा ऐवज लंपास करायचा, अशी अनोखी पद्धत राबवून ही टोळी चोरी करीत असे. या टोळीच्या ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. 6) नाशिक येथून मुसक्या आवळल्या असून, सात जणापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे.\nमुस्तफा अब्दुल अन्सारी (वय 20, रा. खेरा टुंडा, झारखंड), सर्फराज हरूण अन्सारी (24, रा. जामतेरा, झारखंड), वहिदोद्दीन ऊर्फ सर्फराज शमशोद्दीन खान (23, रा. देवळाई, जि.नाशिक), विकास पाराजी गवते (25, धनगर गल्ली, देवळाई) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. 28 डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी गंगापूर येथील न्यू यश मोबाईल दुकानाचे शटर तोडून 98 हजार 200 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी गंगापूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली. दरम्यान, तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली. त्यानुसार, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, हवालदार रतन वारे, विठ्ठल राख, आशिष जमदाडे, रामेश्‍वर धापसे, योगेश तरमाळे, वसंत लटपटे यांनी नाशिक येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता वैजापूर येथील शंभू बीअर बार फोडून विदेशी दारू चोरल्याची आणि मोबाइल व इलेक्ट्रॉनिक दुकानांचे शटर उचकटून चोरी केल्याची कबुली दिली.\nसव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त\nसात जणांच्या टोळीतील चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक पिकअप व्हॅन आणि मोबाइल असा 2 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, नाशिक येथील एकाला ही टोळी चोरीचा माल विक्री करायची, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Development-of-Sindhudurg-through-Life-Time/", "date_download": "2018-11-17T00:39:23Z", "digest": "sha1:7JLZQF4YKIIYK2OYIEZIJ7HBJTZ7Y5OM", "length": 8125, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘लाईफ टाईम’च्या माध्यमातून सिंधुदुर्गचा विकास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘लाईफ टाईम’च्या माध्यमातून सिंधुदुर्गचा विकास\n‘लाईफ टाईम’च्या माध्यमातून सिंधुदुर्गचा विकास\nपडवे : विशेष प्रतिनिधी\nनारायण राणे यांच्यासारखा दूरदृष्टी व व्हिजन असलेला नेता नाही. त्यांनी उभारलेल्या या लाईफटाईम हॉस्पिटलची भव्यता फार मोठी आहे. ते राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल व वैद्यकिय महाविद्यालय प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुधारेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.\nकेंद्र व राज्य सरकारच्या रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या योजना आणि नारायण राणे यांनी हे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह उभारलेले हॉस्पिटल त्यामुळे रुग्णांवर चांगले उपचार होऊन ते ठणठणीत बरे होतील. गरीब, गरजू रुग्णांना चांगल्या उपचाराअभावी मृत्युला सामोरे जावे लागणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.माजी मुख्यमंत्री तथा खा.नारायण राणे यांनी अथक प्रयत्नाने कसाल-पडवे येथे उभारलेल्या जागतिक दर्जाच्या सुपरस्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटलचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय नेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.\nया इस्पितळातील यंत्रसामुग्री पाहिल्यानंतर नारायण राणे यांनी हे हॉस्पिटल उभारताना प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीचाही विचार केल्याचे दिसते आहे, असेही उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.फडणवीस म्हणाले, किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना वारंवार डायलिसीस करावे लागते. त्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. लाईफटाईममध्ये यासाठी आधुनिक व्यवस्था असूनही केवळ 350 रुपयांत डायलिसीस होणार आहे. डायलिसीस करताना काही रुग्णालयांत एड्सच्या रुग्णांना प्रवेश दिला जात नाही. परंतु याठिकाणी अशा रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.\nराज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, गोव्याचे मंत्री जयेश साळगावकर, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा निलम राणे, उपाध्यक्ष माजी खासदार निलेश राणे, सचिव आमदार नितेश राणे, माजी केंद्रीय कायदामंत्री अ‍ॅड.रमाकांत खलप, माजी मंत्री सुनील तटकरे, आ.अनिकेत तटकरे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, जि.प.अध्यक्षा रेश्मा सावंत, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, डॉ.मिलींद कुलकर्णी यांच्यासह विविध भागांतील वैद्यकीय तज्ञ, स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. नारायण राणे, माजी खा.निलेश राणे, आ. नितेश राणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन ऋषी देसाई यांनी केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Minister-Vijay-Sardesai/", "date_download": "2018-11-17T00:54:07Z", "digest": "sha1:PSAO3GB7DPEQOBLLAVJ57C5PNVN5YAVP", "length": 8852, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रादेशिक आराखड्यातील चुकीसाठी कोलवा चर्च पाडू देणार नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › प्रादेशिक आराखड्यातील चुकीसाठी कोलवा चर्च पाडू देणार नाही\nप्रादेशिक आराखड्यातील चुकीसाठी कोलवा चर्च पाडू देणार नाही\nजुन्या प्रादेशिक आराखड्यात अनेक चुका झालेल्या आहेत.कोलवा चर्च पूर्वजांनी सांभाळून ठेवलेले एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून प्रादेशिक आराखड्यातील चुकीसाठी चर्च पाडू देणार नाही. सोळा ऑगस्ट रोजी अरखड्यातून हा वादग्रस्त रस्ता वगळून टाकला जाईल, असे आश्वासन नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दिले आहे.\nकोलवा चर्चच्या सभागृहात या वादग्रस्त रस्त्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.2021 च्या प्रादेशिक आराखड्यात एक मुख्य रस्ता कोलवा चर्च वरून गेल्याचे दाखविण्यात आले होते.नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी स्वत: येऊन या विषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी लोकांनी केली होति. त्यामुळे त्यावर चर्चा करण्यासाठी ही जाहीर सभा बोलाविण्यात अली होती. यावेळी स्थानिक आमदार चर्चिल अलेमाव, कोलवा चर्चचे साजे फादर फा.सिम्प्लिसियानो,कोलवाचे पंचायत सदस्य व इतर उपस्थित होते. सुमारे दीड हजार लोक आणि बिगरसरकारी संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.प्रदेशिक आराखड्यात अनेक चुका झालेल्या आहेत. पण हा प्रादेशिक आराखडा आपण तयार केला नव्हता हे दुसर्‍याच कोणाचे पिल्लू होते.आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रदेशील आराखड्यात झालेल्या चुकी विषयी माहिती दिल्यास आपण स्वतः त्या मतदारसंघात येऊन चर्चा करण्यास आणि त्यावर उपाय काढण्यास तयार आहे, असे आश्वासन मंत्री सरदेसाई यांनी दिले.\nविधानसभा अधिवेशनात आणलेल्या दुरुस्ती विधेयकावरून आपल्यावर बरीच टीका झाली. त्या विधेयकाला समर्थन दिले म्हणून चर्चिल अलेमाव यांच्यावर देखील टीका झाली पण ते दुरुस्ती प्रादेशिक आराखड्यातील चुकीची दुरुस्ती करण्याबाबत आणला होता, असे सरदेसाई यांनी सांगितले.प्रादेशिक आराखड्यात अनेक चुका झालेल्या आहेत. शेतातून रस्ते दाखविण्यात आले आहेत,जिथे लहान रस्ता गरजेचा होता तिथे मोठा रस्ता दाखवण्यात आलेला आहे आणि जिथे रस्त्याची गरज होती तिथे रस्ताच दाखवण्यात आलेला नाही. कृषी जमिनी सेटलमेंट झोन म्हणून दाखविण्यात आलेले आहेत. या सर्व चुका दुरुस्त केल्या जातील. कोलवा चर्च आणि लोकांची घरे पाडली जाणार नाहीत. त्यासाठी सोळा ऑगस्ट रोजी हा वादग्रस्त रस्ता आराखड्यातील नकाशातून रद्द केला जाईल, असे आश्वासन सरदेसाई यांनी दिले आहे. गोयकरांचे हित राखणे हे आपले कर्तव्य आहे आहे. दुरुस्ती विधेयकाला दिलेल्या पाठिंब्या साठी चर्चिल अलेमाव यांना सरकार विसरू शकणार नाही, असे सांगून त्यांनी चर्चिल यांचे आभार व्यक्त केले.\nचर्चिल आलेमाव यांनी लोकांच्या भल्यासाठी दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला आहे. चर्च चा विषय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोर मांडण्यात आलेला आहे. मंत्री विजय सरदेसाई यांनी हा वादग्रस्त रस्ता आराखड्यातून रद्द् करून आपला शब्द पाळावा, अशी मागणी त्यांनी केली.फादर सिम्प्लिसीयन यांनी यावेळी बोलताना पूर्वजांनी राखून ठेवलेली ही चर्च कोणत्याही अवस्थेत पाडू देऊ नये. गरज पडल्यास प्राणांची आहुती देऊ.\nयावेळी फादर सिम्प्लिसीयन यांनी मंत्री सरदेसाई यांना निवेदन सादर केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Kurduvadi-youth-murder/", "date_download": "2018-11-17T00:15:08Z", "digest": "sha1:IYH7FFLU4DT3EXIVPHBNNQB4XTMLW3ZC", "length": 7424, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुर्डुवाडीत युवकाचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › कुर्डुवाडीत युवकाचा खून\nदोन महिन्यांपूर्वी झालेल्या हाणामारीचा राग मनात धरून 15-16 जणांनी एका युवकाचा तलवार, गुप्ती, चॉपरने वार करून खून केला. ही घटना कुर्डुवाडी शहरातील बायपास रस्त्यावर दुपारी पाऊनच्या सुमारास घडली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत युवक माळशिरसचा आहे. विकी गायकवाड (वय 24, रा. माळशिरस) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मृताचे शवविच्छेदन झाले नव्हते. फिर्याद दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.\nएप्रिल महिन्यात माने व श्रीरामे गटात हाणामारी झाली होती. यातील माणिक श्रीरामे व त्याचा भाऊ अर्जुन यांना मारहाण झाली होती. याप्रकरणी माजी नगरसेवक अमर माने, अश्पाक शेख, विकी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गायकवाड याला जामीन मिळाल्याने तो हजेरीसाठी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात येत होता. रविवारीही सकाळी गायकवाड पोलिस ठाण्यात हजेरी देऊन प्रा. आशिष रजपूत यांच्या गाडीतून बायपास मार्गे जात असताना तेथे दबा धरुन बसलेल्या 15 ते 16 जणांनी गायकवाड याला गाडीतून उतरवून त्याच्यावर तलवार, गुप्ती, चॉपरने वार केले. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच गायकवाडला कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तेथे डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषीत केले.\nएप्रिल महिन्यात कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीतच अमर माने व माणिक श्रीरामे यांच्यात वादावादी झाली होती. त्यानंतर माणिक श्रीरामे व त्याचा भाऊ अर्जून याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात माणिक श्रीरामे गंभिरित्या जखमी झाले होते. विकी गायकवाड हा अमर माने याचा मावस मेव्हणा आहे.\nविकी गायकवाड स्पर्धा परिक्षेचा विद्यार्थी माणिक श्रीरामे याच्यावर हल्ल्ला केल्याप्रकरणी विकी गायकवाड याला अटक करण्यात आली होती. मात्र गायकवाड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परिक्षार्थी विद्यार्थी असल्याने न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. तो नियमीतपणे कुर्डूवाडी पोलिस ठाण्याला हजेरी देण्यासाठी येत होता.\nविकी गायकवाड स्पर्धा परिक्षेचा विद्यार्थी\nकुर्डूवाडीत खूनाची घटना घडल्यानंतर कुर्डूवाडीसह माढा, मोहोळ येथून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.दुपारपासून ग्रामीण रुग्णालयाबाहेर नातेवाईकांची गर्दी होती. तर रुग्णालय परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. माढा पोलिस कोठडीतून अमर माने यांना आणण्यात येणार होते. त्याच्या प्रतिक्षेत सर्वजण होते.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/node/2540", "date_download": "2018-11-17T01:23:00Z", "digest": "sha1:ID24RB55IDWPJCDPT2TLNKQISVVCSTMY", "length": 18499, "nlines": 126, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "श्री क्षेत्र कावनाई | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनाई हे ठिकाण पर्यटन आनंदासाठी अनेक दृष्टींनी परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबर गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो.\nकावनाई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे. ते तीर्थ अकरा लाख बत्तीस हजार वर्षें प्राचीन तीर्थस्थान आहे असे मानले जाते.\nत्या वेळी त्या तीर्थावर प्रथम कुंभमेळा झाला, म्हणे. कावनाई येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्‍थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, असा भाविकांचा समज आहे.\nकावनाई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर, श्री क्षेत्र कावनाई हे भारतातील चार शक्तिपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तिपीठ समजले जाते. अन्य तीन – १. कांचीपुरा, २. गुवाहाटी व ३. करंजगाव (शेगाव).\nकावनाई क्षेत्राबाबत काही आख्‍यायिका प्रचलित आहेत. त्‍या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. त्या तीर्थाला साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान ह्या तीर्थावरुन जात असताना त्याने कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे त्या गावाचे नाव कावनाई असे पडले. त्या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी तेथेच शिवाजी महाराजांना उपदेश दिला. तसेच, तेथे गजानन महाराजांनी बारा वर्षें तपस्या केली व नंतर ते शेगावला गेले.\nभविकांकडून कामाक्षी देवीच्‍या मंदिराचे धार्मिक वैशिष्ट्य सांगितले जाते. त्‍यानुसार, प्रभू रामचंद्र ज्या वेळेस श्री क्षेत्र टकेद येथे जटायूचा उद्धार करून जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले. त्या वेळेस कैलास पर्वतावर शंकराचा ‘श्रीराम’ हा जप सुरू असताना पार्वतीदेवी शंकरास म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता त्यावर शंकर म्हणाले, की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. तेव्हा पार्वतीदेवी सीतारूपात श्रीरामाला मोहीत करू लागली. मात्र रामाने पार्वतीदेवीला ओळखून दंडवत घातले. तेव्हा पार्वतीदेवी प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा श्रीरामाने ‘माझ्यासाठी आपण येथे राहवे’ असा हट्ट धरला. तेव्हापासून पार्वतीमाता येथे राहिली. श्रीरामाची ‘काम इच्छा’ बघण्यासाठी आलेली हीच ती कामाक्षी माता. कावनई क्षेत्राचा असा इतिहास आहे.\nकावनाई गडाचे बांधकाम मुघलांकडून करण्‍यात आल्‍याची माहिती सांगितली जाते. पुढे पेशव्यांनी कामाक्षी माता मंदिराचा जीर्णोद्धार १७५० ते १७६५ या कालखंडात केला. पेशव्यांनी महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा त्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षीदेवीला सोने-चांदीचे अलंकार दिले, ते मंदिराकडे उपलब्ध आहेत. ते नवरात्र उत्सवात व चैत्र पोर्णिमेला देवीला चढवले जातात. त्यांचा उल्लेख पेशव्यांच्या बखरी मध्ये आहे.\nश्री कावनाई क्षेत्राजवळ कावनाई गड आहे. ते ठिकाण प्रसिद्ध असून गिर्यारोहणासाठी सोपे व सहज सर करण्यासारखे आहे. कावनाई गावापासून गड चढण्यास सुरुवात करून गडाच्या सोंडेवरून वळण घेत घेत गडावर जाता येते. गड चढून गेल्यावर कड्याजवळ पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर कड्यात मोठा दरवाजा आहे. सुस्थित असलेल्‍या त्‍या दरवाजाजवळ छोटी गुहा आहे. त्‍यात चार-पाच व्‍यक्‍ती बसू शकतील. दरवाज्यातून छोट्या भुयारी मार्गाने कडा चढून गेल्यावर गडाचा प्रशस्त भाग आहे. पश्चिम भागात एक बुरूज आहे. तेथे पाण्याचे टाके व मंदिर असून टाक्याला उन्हाळ्यातही पाणी असते. त्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही. गडावरून कळसूबाईची डोंगररांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा परिसर दिसतो. गडावर भटकंती करून मन प्रसन्न होते. गडावरील निसर्गसौंदर्य मन मोहून टाकते.\n'श्री क्षेत्र कावनाई'ला नाशिक शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक महामार्गावरून घोटी-इगतपुरीच्‍या दिशेने जाताना खंबाळे गावाजवळ उजव्‍या हाताला फाटा फुटतो. तो कावनाई फाटा या नावाने ओळखला जातो. कावनाई गाव तेथून सात किलाेमीटर अंतरावर आहे. इगतपुरीहून कावनाई गावापर्यंतचे अंतर सतरा किलोमीटर आहे. गावात शिरल्‍यानंतर उजव्‍या हाताला कावनाई गड दिसतो. गडाची एक सोंड गावात उतरली आहे. गडावर राहण्‍याची सोय नाही. मात्र पायथ्‍याला 'कपिलाधारातिर्थ' या आश्रमात राहण्‍याची सोय होऊ शकते.\n- सीताराम आर. निकम\nसर खुप छान लेख आहे. आम्हाला त्यामुळे अत्यंत महत्वाची माहिती मिळाली.\nसर अतिशय महत्वाची अन दुर्मिळ माहिती आपण दिली मी स्वतः कावनई गावाचा रहिवाशी आहे. माझ्या गावच्या पर्यटन संबंधी आपण दिलेल्या माहिती बद्दल आम्ही कावनई ग्रामस्त आपले आभारी आहे.\nखूप छान माहिती मिळाली धन्यवाद\nसीताराम आर. निकम हे नाशिक शहरात राहतात. त्‍यांनी निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव महाविद्यालयात भूगोलाचे प्राध्‍यापक म्‍हणून काम केले आहे. सध्‍या ते 'कर्मवीर शांताराम कोंडाजी वावरे' महाविद्यालयात प्राध्‍यापक पदावर कार्यरत आहेत. निकम यांना भूगोल शिकवण्‍यापेक्षा अनुभवण्‍यास आवडतो. त्यासाठी ते मित्रमंडळींना सोबत घेऊन भटकंती करतात. त्‍यांचा नव्‍या, अपरिचित जागा शोधणे हा छंद आहे. ते त्‍यांच्‍या भटकंतीबाबत लेखन करतात.\nसंदर्भ: कुंभमेळा, कामाक्षी देवी, इगतपुरी तालुका, कावनाई गाव, देवस्‍थान, Nasik, Igatpuri Tehsil, Kavnai village, Fort, महाराष्‍ट्रातील डोंगर\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील डोंगर, डोंगर, इगतपुरी तालुका, त्र्यंबकेश्वर गाव, सुळका, खिंड, पर्यटन स्‍थळे, Nasik, Igatpuri Tahsil, Peak, Trimbakeshwar, Tourist Place\nभारतातील एकमेव सांदण दरी\nसंदर्भ: अहमदनगर, अकोले तालुका, ट्रेकींग, प्राणीवैभव, भूवैशिष्‍ट्य, दरी\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील डोंगर, डोंगर, इगतपुरी तालुका, त्र्यंबकेश्वर गाव, सुळका, खिंड, पर्यटन स्‍थळे, Nasik, Igatpuri Tahsil, Peak, Trimbakeshwar, Tourist Place\nमाणकेश्वराची शिव-सटवाई – उत्सव, स्वरूप आणि आख्यायिका\nसंदर्भ: दंतकथा-आख्‍यायिका, परांडा तालुका, भूम तालुका, माणकेश्‍वर, सटवाई देवी, महाराष्‍ट्रातील मंदिरे, शिवमंदिर, देवस्‍थान\nसंदर्भ: बचतगट, Nasik, स्त्री सक्षमीकरण\nसंदर्भ: देव, देवस्‍थान, कोकण\nसावाना : पावणेदोनशे वर्षें सशक्त\nसंदर्भ: वाचनालय, नाशिक शहर, Nasik, Nasik Tehsil, नाशिक तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/16258?page=1", "date_download": "2018-11-17T00:30:31Z", "digest": "sha1:JEJQSI63T6HLMJZ4G7XDRBIF6AA2EQPQ", "length": 19384, "nlines": 237, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बे एरिया गटग - २६ मे आणि ३० मे २०१० | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बे एरिया गटग - २६ मे आणि ३० मे २०१०\nबे एरिया गटग - २६ मे आणि ३० मे २०१०\nतारिख - २६ मे २०१० - संध्याकाळी ७.००वाजता\nठिकाण - बनाना लीफ रेस्टॉरंट, मिलपिटस\nकारण - जिटीजी आहे कारणे काय विचारता आँ\nआता विचारलेच आहे म्हणून सांगते - सुनिधीला भेटण्यानिमित्त आहे हे जीटीजी\nतारिख - ३० मे २०१० - सकाळी ११.०० वाजता\nठिकाण - माझे घर\nकारण - माननिय झारा आणि अ‍ॅडमिन यांच्याशी गप्पा मारण्याप्रित्यर्थ\nलाँग विकेंडला आमचा पण काही\nलाँग विकेंडला आमचा पण काही प्लॅन नाही. त्यावेळी पण असेल एखादे जीटीजी तर मी येउ शकेन.\nसगळ्यांना जमत असेल तर आमच्या घरी पण भेटु शकतो.\nज्यांना २६ ला जमत नाहिये आणि\nज्यांना २६ ला जमत नाहिये आणि ज्यांना जमतय पण \"किती कमी वेळ मिळणार आहे २६ ला\" (मला द्रा़क्ष आंबट कोल्ही म्हणू नये, हुक्मावर्न) असं वाटतय, त्यांच्याकरता लांबविकांताला ठेऊचया परत गटग\nआधी ठरलेल्या कामामुळे २६ तारखेला जमणार नाही, पण ३१च्या आसपास कधी असेल तर जमेल.\nचला ठरल तर एकदाच. ऑल द\nचला ठरल तर एकदाच. ऑल द बेस्ट..\n मोडता घालायचे काम नाय\n मोडता घालायचे काम नाय हा\n२००० साली आम्ही केलेली गटग\n२००० साली आम्ही केलेली गटग आठवली.तेव्हा रंपा म्हणुन कोकम सरबत प्यायलेलं. :). तेव्हाचं कुणीच नाहिये का आता\nस्टो आली तर तिच. बाकीचे लोक\nस्टो आली तर तिच. बाकीचे लोक कोणी येत नाहीत. स्टोला पण जमेल असे वाटत नाही.\nह्म्म्म.. rangy पण येत नाही न\nह्म्म्म.. rangy पण येत नाही न हल्ली माबोवर.\n२६ जमनार नाही. विकेंड चालेल\n२६ जमनार नाही. विकेंड चालेल\nहा वीक जरा ऑफीस मधे धावपळीचा\nहा वीक जरा ऑफीस मधे धावपळीचा आहे.\nवीकडे असल्याने यायला नक्की जमेलच असे नाही, पण यायचा प्रयत्न करेन.\nमिनोती, उद्या जमलं तर\nमिनोती, उद्या जमलं तर किमया(स्वाती ) पण येईल माझ्याबरोबर.\nमला माहिती नव्हते स्वाती पण\nमला माहिती नव्हते स्वाती पण असते इथे ते. घेउन ये तिला पण खुप दिवसात भेटली नाहीये ती पण.\nबुकिंग झालेय बनाना लिफ मधे. पण सात वाजताचे करावे लागले कारण सात वाजल्यानंतर ते रिझर्वेशन घेत नाहीत. आणि १० लोकांचे बुकिंग केलेय तर कमित कमी ६ लोक टेबल मिळाताना हजर हवेत. प्लीज हे लक्षात ठेवुन वेळेवर या.\nस्वाती रोमात असते इथे\nस्वाती रोमात असते इथे\nमाझी आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. मी येण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, पण ७ वाजता जमणार नाहीं . आलोच तर ८ पर्यंत येईन.\nतुला पुस्तके हवि असतील तर\nतुला पुस्तके हवि असतील तर तिकडे(म्हणाजे कुठे ते कळले ना) सांग\nसांगते, पण माझी यावेळेला\nसांगते, पण माझी यावेळेला आणायला मिळण कठीण आहे. घर बदलल्यापासून मी पुस्तकांचा बॉक्स अजून उघडला नाही आज जमला तर लिस्ट टाकते\nसायलीमी, मग बॉक्सच आण. तोच\nसायलीमी, मग बॉक्सच आण. तोच घेउन जातो\nमिनोती पुस्तके मला पण हवी.\nमिनोती पुस्तके मला पण हवी. तिकडे म्हणजे कुठे म्हणे\nफायनल लिस्ट मध्ये कोणा कोणाची\nफायनल लिस्ट मध्ये कोणा कोणाची नावे आहेत उद्याच्या मी ७:३० पर्यंत येईन. सह कुटुंब येता येणार नाही त्यामुळे एकटाच येईन.\nसुनिधी, मिनोती, रमा, सायलीमी,\nसुनिधी, मिनोती, रमा, सायलीमी, फुलपखरू, सशल, फारएण्ड, पियू, किमया(बहूतेक), प्रविणपा, महागुरू() भाग्य(\nमला नाही जमायचे. मजा करा..\nमला नाही जमायचे. मजा करा..\nहो माझ्याबरोबर येणार आहे रमा\nहो माझ्याबरोबर येणार आहे रमा\nमंडळी, आज मल जमेलसं दिसत\nमंडळी, आज मल जमेलसं दिसत नाहिये......कालपास्न तब्येत जरा गड्बडली आहे. काल वाट्लेले कि आज पर्यंत बरे वाटेल, पण आज सुटी घेऊन घरी आहे आणि संध्याकाळ बद्दल अजुन खात्री वाटत नाहिये.\nशेवट्च्या क्षणी माघार घेतल्याबद्दल क्षमस्व.\nतुम्हि सर्व मजा करा आणि पुधचा गटग लवकर ठरवा म्हण्जे मला येता येइल.\nअरे कोणीतरी वृ. लिहा की लेको.\nअरे कोणीतरी वृ. लिहा की लेको. जबरी धमाल आली काल.\nसुनिधीकडून प्रतिक्रिया मागवली पाहिजे. तिला नक्की वाटले असेल की एरव्ही चार लोक जमायची मारामार असते, आणि जमलेच तर एकाच ठिकाणी जमतील याचा भरवसा नाही. त्यात बेकरीचे मालकच येणार नाहीत म्हंटल्यावर कोणी येणार नाही, पाच मिनीटात हॉटेल वर परत जाउन ट्रीप पुढे चालू करू, तर नेमके ९-१० जण उगवले आणि ४ तास पिळत बसले निदान रोम मधे असलेल्यांनी रोमात असल्यासारखे वागावे, तर तेही नाही.\nत्यात किचन मधून येणारा खेकड्याचा वास, \"स्टिन्की\" राईस आणि रंपा टोफू. ट्रीपबद्दलचे सल्ले तर एकाहून एक अफाट, गोल्डन गेट ब्रिज वर जुलैतही जॅकेट लागते, म्युईर वूड्स मधे थंडी असेल, योसेमिटीचे बहुतेक सर्व रस्ते बंद असतील. ग्ल्रेशियर पॉईंट वरून सूर्यास्त छान दिसतो, पण तेथे आत्ता जाता येणार नाही. बे जवळच्या फार्म मधे प्रचंड वारा असतो. एवढ्या मौलिक माहितीवर ट्रीप चे प्लॅनिंग करावे लागेल आता.\nनशीब ती २-३ दिवस फिरत असल्याने येथे आपल्यावर टीका करायला येणार नाही तेवढ्यात स्वतःचे कौतुक करून घेऊ. तर लोकहो बे एरियाच्या मानाने महागटग म्हणजे ९ लोक होते: (येथे नसलेल्या फोटोत बसलेले डावीकडून) रमा, प्रविणपा, मिनोती, सुनिधी, फुलपाखरू, फारएण्ड, सशल, सायलीमी आणि किमया. मधे बर्‍याच डिशेस आणि बरीच मराठी पुस्तके. नेहमीप्रमाणेच अत्यंत सात्विक विषयांवर विचारप्रवर्तक चर्चा झाली.\nजबरीच, लय मजा केलेली दिसतीय\nजबरीच, लय मजा केलेली दिसतीय तुम्ही\nमराठी पुस्तके देवाण्-घेवाण पण झाली काय\nआता इथे असलेला फोटो पण येउदेत\nखरं तर सुनिधीने केळ्याच्या\nखरं तर सुनिधीने केळ्याच्या पानाच्या बाहेर बसलेलो असताना एक फोटो काढलाय पण मला नाही वाट्त तिच्या कॅमेर्‍यात तो अजून असेल म्हणून... बडबडणार्‍या कडू आठवणी कोण हो जतन करून ठेवेल\nबाकी, ट्रीप प्लॅनिंगबद्दलची मौलिक माहिती ऐकून काय वाटले ते सुनिधी लिहिच इथे.\nफारएण्ड ला बसायला मिळावं\nफारएण्ड ला बसायला मिळावं म्हणून वेटरने शेजारच्या टेबलावरच्या चायनीज सुंदर्‍यांना उठवलं\nरमा आणी फुलपाखरू १० मिनिटात पोचतो असा फोन करून अर्ध्या तासाने आल्या आणी उशीरा येण्याचे कारण \"काय खायचे (किती खायचे) हे ठरवत होत्या असं सांगितलं \"\nसायलीमी अर्ध्या तासाने आलो\nसायलीमी अर्ध्या तासाने आलो होय मला उअगिचच वाटत होतं की १ तासाने आलोयत. लेकाला बाबाच्या ऑफिस मधे सोडून आले गं म्हणून उशिर झाला हो कि नाही गं रमा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-ranada-visited-shahupuri-police-station-72467", "date_download": "2018-11-17T00:45:27Z", "digest": "sha1:JGOQGYRWBDWINR6PLLZX56XVHSRIUX7I", "length": 12031, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news ranada visited shahupuri police station ‘राणादा’चा जीव रंगला शाहूपुरी पोलिस ठाण्यात | eSakal", "raw_content": "\n‘राणादा’चा जीव रंगला शाहूपुरी पोलिस ठाण्यात\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर -‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी ऊर्फ ‘राणादा’ टीमसोबत शनिवारी रात्री दहाच्या सुमारास शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. पोलिस ठाण्यात चक्क राणा आल्याचे पाहून पोलिस, अधिकाऱ्यांसह तक्रारदारांनीही त्याला पाहण्यासाठी गर्दी केली.\nकोल्हापूर -‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी ऊर्फ ‘राणादा’ टीमसोबत शनिवारी रात्री दहाच्या सुमारास शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. पोलिस ठाण्यात चक्क राणा आल्याचे पाहून पोलिस, अधिकाऱ्यांसह तक्रारदारांनीही त्याला पाहण्यासाठी गर्दी केली.\n‘तुझ्यात जीव रंगला’चे चित्रीकरण सध्या वसगडे (ता. करवीर) येथे सुरू आहे. त्यासाठी हार्दिक जोशीसह अन्य कलाकार कोल्हापुरात आले आहेत. ते सर्व जण सध्या रुईकर कॉलनी येथे राहतात. शूटिंगबरोबर इतर कार्यक्रम संपवून जोशी सहकाऱ्यांसह सायंकाळी घरी गेले. मात्र, रात्री दहाच्या सुमारास ते व त्यांचे सहकारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात मोटारीतून आले.\nसध्या अनेकांच्या मनात घर करून राहिलेले जोशी ऊर्फ ‘राणा’ चक्क शाहूपुरी पोलिस ठाण्यात आल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्याला पाहण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही त्याच्या भोवती गर्दी केली. जोशी थेट पाठीमागील बाजूंनी पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या कक्षात गेले. तेथे मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, जोशी यांनी प्रसारमाध्यमांना ही औपचारिक भेट आहे. कृपया फोटो काढू नका असे सांगितले. यानंतर मात्र दीर्घकाळ त्यांची मोरे यांच्याशी चर्चा सुरू होती.\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nमाफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...\nबंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/dig-sunil-garg-fraud-case-in-goa/", "date_download": "2018-11-17T01:14:32Z", "digest": "sha1:CDOBOHD744AGG7YSU4N6Q4RZYZBJJTPE", "length": 4826, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माजी डीआयजी गर्गविरोधात एफआयआरचा आदेश रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › माजी डीआयजी गर्गविरोधात एफआयआरचा आदेश रद्द\nमाजी डीआयजी गर्गविरोधात एफआयआरचा आदेश रद्द\nमाजी पोलिस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्या विरोधात लाच घेतल्याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकाला एफआयआर नोंदवण्याचा दिलेला कनिष्ठ न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी रद्द केला. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे गर्ग यांना दिलासा मिळाला आहे.\nकनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला गर्ग यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वास्को येथील व्यावसायिक मुन्नालाल हलवाई यांनी गर्ग यांच्याविरोधात लाच घेतल्याची तक्रार दाखल केली होती. एका प्रकरणात एफआयआर नोंदवण्यासाठी राज्याचे तत्कालीन पोलिस महानिरीक्षक सुनिल गर्ग यांनी 2016 साली 5.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप हलवाई यांनी केला होता.\nयाप्रकरणी त्यांनी गर्ग यांच्याविरोधात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी ही तक्रार नोंदवून न घेतल्याने हलवाई यांनी पणजी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार पणजी न्यायालयाने गर्ग विरोधात लाचप्रकरणी एफआयआर नोंद करण्याचे आदेश भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिले होते.मात्र, पणजी न्यायालयाच्या या आदेशाला गर्ग यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गर्ग यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप झाल्यानंतर सरकारने त्यांची गोव्याबाहेर तडकाफडकी बदली केली होती.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/glasses/glasses-price-list.html", "date_download": "2018-11-17T00:28:20Z", "digest": "sha1:2LNCHXXN6QS2ZG3FNKFKVCQYU3TNSMWU", "length": 15251, "nlines": 326, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ग्लासीस India मध्ये किंमत | ग्लासीस वर दर सूची 17 Nov 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nग्लासीस India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nग्लासीस दर India मध्ये 17 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 18 एकूण ग्लासीस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन बोरगोनोवो आयकॉन पीनट बिअर मूग सेट ऑफ तवॊ पीएससी आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Ebay, Fabfurnish, Homeshop18, Indiatimes, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत ग्लासीस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन ष्टोक्स स्पिननिंग क्रिस्टल व्हिस्की ग्लास क्लिअर Rs. 5,695 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.404 येथे आपल्याला पन आपापले ग्लास सेट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 18 उत्पादने\nमके मय डे व्हिस्की चाललं रॉक्स सेट ऑफ फोर पीएससी\nरावेन्न चेस ड्रिंकिंग गमे ह्र७०७\nसतिलकराफ्ट स्टेनलेस इटालियन लेम्नाडे सेट इल्स ८०३ल\nसतिलकराफ्ट स्टेनलेस युरो तिरसट एड M येत ८०८म\nसतिलकराफ्ट स्टेनलेस युरो तिरसट एड L येत ८०८ल\nसतिलकराफ्ट स्टेनलेस युरो तिरसट एड B येत ८०८ब\nवरून स्टेनलेस स्टील सिंगल वॉल तुंबलेर 6 पसिस चुटे 27724\nपन आपापले ग्लास सेट\nमके मय डे विने चाललं बॉल सेट ऑफ सिक्स पीएससी\nष्टोक्स स्पिननिंग क्रिस्टल व्हिस्की ग्लास क्लिअर\nष्टोक्स रोटेटिंग क्रिस्टल व्हिस्की ग्लास क्लिअर\nबोरगोनोवो आयर्लंड बिअर मूग सेट ऑफ तवॊ पीएससी\nबोरगोनोवो आयकॉन पीनट बिअर मूग सेट ऑफ तवॊ पीएससी\nबोरगोनोवो चॅम्पगने सेट ऑफ सिक्स पीएससी\nबोरगोनोवो तुंबलेर सेट ऑफ सिक्स पीएससी\nबोरगोनोवो बार ग्लास सेट ऑफ सिक्स पीएससी\nक्रिस्टल स्कुल हेड शॉट ग्लास फॉर फन परटीएस\nलुचरीस स्वरोवस्की क्रिस्टल चार्म चॅम्पगने ग्लासीस सेट ऑफ 6\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5873", "date_download": "2018-11-17T00:33:17Z", "digest": "sha1:AC2IDKKZSOICLKECSSF26XABM7JLMEPA", "length": 3151, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आमचे गोंय : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आमचे गोंय\nआमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही\nआमचें गोंय- भाग १ - प्राचीन इतिहास\nआमचें गोंय- भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता\nRead more about आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/", "date_download": "2018-11-17T00:38:26Z", "digest": "sha1:XDQNJUTEI5DEUNJ5NKFCPQTJZML2JVR3", "length": 6458, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषीपीडिया", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nहरभऱ्यातील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन\nकोरडवाहु क्षेत्रामध्ये रब्बी हंगामातील तेलबियाचे पिक म्हणजे करडई होय. करडई हे पी…\nअवर्षणाचा ताण कमी करण्यासाठी पिकांचे व्यवस्थापन\nकोरडवाहू शेतीत “ओल तसे मोल” या उक्तीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्य साधारण…\nकडधान्य पिकांमध्ये हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पिक आहे. हरभरा पिकाची लागवड क…\n‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी\nपूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीची भात शेती कमी उत्पादनामुळे किफायतशीर ठरत नसल्य…\nबागायती गहू लागवड तंत्रज्ञान\nमहाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्…\nरब्बी हंगामासाठी बियाणे निवड\nशेतकरी बंधुनो, पावसाने ओढ दिल्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी लांबली आहे अशा परिस्थ…\nज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे याचे उत्पादन व क्षेत्रही व…\nरब्बी हंगामात घेतल्या जाणार्‍या पिकापैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. य…\nशेंदरी बोंड अळी नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना\nमहाराष्ट्र शासन, कृषी विभाग यांच्याकडून शेंदरी बोंड अळी नियंत्रणासाठी करावयाच्या…\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/agzon-agro-pvt-ltd-celebrates-its-3rd-foundation-day-with-felicitation-of-progressive-farmers/", "date_download": "2018-11-17T01:12:19Z", "digest": "sha1:DF734PIAL7HH5FWENFEOIGBTEIMH2PLE", "length": 8376, "nlines": 75, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "अॅगझॉन अॅग्रोचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nअॅगझॉन अॅग्रोचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nप्रगतीशील शेतकरी यांचा सन्मान करताना मान्यवर\nपुणे: 15 ऑगस्ट 2018 स्वातंत्रदिन रोजी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सरकारी व्यवस्थापन संस्था (व्हॅमनीकॉम), पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकरी अॅगझॉनचे बँकिंग भागीदार, उद्योग भागधारक, व्यावसायिक तसेच कृषी विद्यापीठातील तज्ञ, विविध पदाधिकारी महाराष्ट्र शासन उपस्थित होते. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी उद्योग आणि प्रगतीशील शेतकरी / उत्पादकांमधील दुवा अशी होती.\nजेष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक मार्गदर्शन करताना\nया कार्यक्रमा दरम्यान जेष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी अन्नद्रव्याचे महत्व आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच सेंद्रिय निविष्ठा आणि उत्पादन यांचे शेतीतील महत्व आणि भविष्यातील गरज याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला १५० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते महाराष्ट्रातील १२ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, डॉ. के. के. त्रिपाठी, चार्टर्ड अकाऊंटंट श्री. सी. व्ही. काळे अॅगझॉन चे सह संस्थापक श्री. विशाल रतन व हेमंत कळमकर उपस्थित होते.\nअॅगझॉनचे सह संस्थापक श्री. विशाल रतन बोलताना त्यांनी अॅगझॉन अॅग्रोची जैव उत्तेजके, विविध खते आणि इतर उत्पादिते व पाण्याचा सामू संतुलित ठेवून खतांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B", "date_download": "2018-11-17T00:03:02Z", "digest": "sha1:T2IHFMNCSRZBNBMNUCVNWSMKWQZXESS5", "length": 6966, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आब्रुत्सो - विकिपीडिया", "raw_content": "\nआब्रुत्सोचे इटली देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १०,७६३ चौ. किमी (४,१५६ चौ. मैल)\nघनता १२३.५ /चौ. किमी (३२० /चौ. मैल)\nआब्रुत्सो (इटालियन: Abruzzo) हा इटलीच्या मध्य भागातील एक प्रदेश आहे. आब्रुत्सोच्या पूर्वेस एड्रियाटिक समुद्र तर इतर दिशांना इटलीचे इतर प्रदेश आहेत. भौगोलिक दृष्ट्या आब्रुत्सो इटलीच्या मध्यात असला तरीही ऐतिहासिक काळात दोन सिसिलींच्या राजतंत्राचा भाग असल्यामुळे तो दक्षिण इटलीमध्ये गणला जातो. लाक्विला ही आब्रुत्सोची राजधानी तर पेस्कारा हे येथील सर्वात मोठे शहर आहे. आब्रुत्सोची पश्चिम सीमा रोमपासून केवळ ८० किमी अंतरावर आहे.\nविकिव्हॉयेज वरील आब्रुत्सो पर्यटन गाईड (इंग्रजी)\nअंब्रिया · पुलीया · आब्रुत्सो · एमिलिया-रोमान्या · कांपानिया · कालाब्रिया · तोस्काना · प्यिमाँत · बाझिलिकाता · मार्के · मोलीझे · लात्सियो · लिगुरिया · लोंबार्दिया · व्हेनेतो\nस्वायत्त प्रदेश: त्रेन्तिनो-आल्तो अदिजे · फ्रुली-व्हेनेझिया जुलिया · व्हाले दाओस्ता · सार्दिनिया · सिचिल्या\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०६:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-11-17T00:03:10Z", "digest": "sha1:6NGI2JC6DI3U7GZKQE6E7DXV5D4DABZJ", "length": 5875, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विल्यम एटी - विकिपीडिया", "raw_content": "\nविल्यम एटी, हिल आणि अॅडमसन द्वारे ऑक्टोबर १८४४ मध्ये घेतलेल्या फोटोवर आधारित स्वयं-पोर्ट्रेट\nजन्म मार्च १०, १७८७\nयॉर्क, इंग्लंड, युनायटेड किंगडम\nमृत्यू नोव्हेंबर १३, १८४९\nसेंट ओलेव्ह चर्च, यॉर्क, इंग्लंड, युनायटेड किंगडम\nप्रशिक्षण थॉमस लॉरेन्स,रॉयल अकॅडमी\nद ट्रायंप ऑफ क्लियोपात्रा (१८२१)\nद काँबॅट: वूमन प्लेजिंग फॉर द वॅंक्विश (१८२५)\nविल्यम एटी (१० मार्च १७८७ - १३ नोव्हेंबर १८४९) हे एक इंग्रजी चित्रकार होते. ते इतिहास चित्रे आणि नग्न चित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. ते पहिले नग्न चित्रशैलीतील ब्रिटिश चित्रकार होते. यॉर्क येथे जन्मलेल्या, एटी यांनी १२ व्या वर्षी हुलमध्ये अप्रेंटीस प्रिंटर होण्यासाठी शालेय शिक्षण सोडले. त्यानंतर सात वर्षांनी त्यांनी लंडनला १८०७ मध्ये त्यांनी रॉयल अकॅडमी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी थॉमस लॉरेन्सच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला आणि इतर कलाकारांच्या कामांची नकल करत प्रशिक्षण घेतले. वास्तववादी शैलीतील त्यांच्या क्षमतेमुळे रॉयल अकॅडमीमध्ये त्यांना खूप आदर मिळाला. परंतु लंडनमधील पहिल्या काही वर्षात त्यांना फार कमी व्यावसायिक यश मिळाले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०१८ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-thieves-rob-mahalaxmi-express-79082", "date_download": "2018-11-17T00:41:17Z", "digest": "sha1:JXJWXOWVCZUB64G25PO3S7J6KXU4NTKV", "length": 11237, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news thieves rob mahalaxmi express महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा धुडगूस, मंगळसुत्रे चोरली | eSakal", "raw_content": "\nमहालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा धुडगूस, मंगळसुत्रे चोरली\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nसिग्नलला थांबलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी घुसून प्रवाशांसोबत धक्काबुक्की\nपुणे : मुंबईवरून कोल्हापूरला येताना जेजुरीजवळ राजेवाडी येथे सिग्नलला थांबलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी घुसून प्रवाशांसोबत धक्काबुक्की केली. तसेच तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले.\nही घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिरज आणि कोल्हापूर येथे संबंधित प्रवाशांनी तक्रार दिली आहे. रेल्वे क्रॉसिंगसाठी आऊटर सिग्नलला थांबल्यानंतर हा प्रकार घडला.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nयाच 'पप्पू'ला घाबरून मोदी गुजरातला का जाताहेत- राज ठाकरे\nकऱ्हाड शहरातील रखडलेल्या कामांना गती येण्याची शक्य\nपुंडलिक मंदिर देवस्थानच्या विश्‍वस्तांचा खून\nजेटलीजी आपकी दवा मे दम नही: राहूल गांधी\nगडचिरोली: युवतीचा विनयभंग, आरोपीला न्यायालयीन कोठड\nबनावट नोटा छापणारा बीडमध्ये साहित्यासह जेरबंद\nकर्नाटकात आता ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maharashtracivilservice.org/ufiles?x_word=&start=61", "date_download": "2018-11-17T00:57:58Z", "digest": "sha1:C6BQ6AS3OYUOKVIUYK5YPD5GKZLDF7KT", "length": 7365, "nlines": 200, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome ज्ञान केंद्र अवर्गीकृत साहित्य\nलेखनप्रमाद दुरुस्ती व पोकळीस्त नोंद\nपीक पहाणी आणि वहिवाट प्रकरणे\nप्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविणेबाबत.\nमुस्लिम महिला (घटस्फोटात हक्क संरक्षण) कायदा, १९८६\nशेत जमिनीत जमा झालेली वाळू/रेती निष्कासन करण्यास परवानगी देण्याबाबत\nतहसीलदार (गट-अ) संवगातील adhikaryanchya badlanche प्रत्ययोजन करण्याबाबत\nगोपनीय अहवाल बाबत माहिती\nमाजी सैनिकाांकरीता सवलती नागरी सेवेत पहिली नियुक्ती स्वीकारल्यानंतर पुढील नियुक्तीकरीता द्यावयाच्या लाभाबाबत.\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://samata.shiksha/mr/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T01:26:55Z", "digest": "sha1:2BH6XBXZDNXZN7YRHHZWT5BNPZ3QRENM", "length": 31198, "nlines": 165, "source_domain": "samata.shiksha", "title": "मूल समजून घेताना - Samata - Sarva Mulaansaathi", "raw_content": "\nविज्ञान, तंत्रज्ञान,अभियांत्रिकी व गणित\nशिक्षकांची जडणघडण आणि विकासाकडे वाटचाल\nप्राथमिक शिक्षण (इयत्ता पहिली ते चौथी)\nउच्च प्राथमिक शिक्षण (इयत्ता पाचवी ते सातवी)\nमाध्यमिक शिक्षण (इयत्ता आठवी ते दहावी)\nसपाट जमिनीवर एक पुरूषभर खोल बांधकाम केलं होतं. शाळेला जाण्याच्या रोजच्या वाटेकडेला दिसणारे हे दृश्य पाहून उत्सुकता जागी झाली आणि मी विचारलं, ‘आजोबा, हे खोदकाम कशासाठी केलंय हो\n‘अगं पोरी, घर बांधायचं हाय.पायाचं बांधकाम करायसाठी खोदकाम केलंय. पाया भक्कम आसंल तरच इमारत तग धरंल, न्हवं\nआजोबांच्या जीवन तत्त्वज्ञानाला हसून दाद देत मी पुढचा रस्ता धरला.\nखोदलेल्या चौरसाकृती जागेतून मातीचे ढिगारे काढले गेले. जागा पूर्णपणे मोकळी करून तळाशी आधी भक्कम दगड टाकले गेले. मोठमोठ्या दगडांच्या सांदाडीत खोदून काढलेल्या कच्च्या मालातीलच दगड, गोटे भरून ते सांधे बुजविले गेले. ठरावीक उंचीपर्यंत हा थर आल्यानंतर वर मुरूम पसरला गेला. त्यावर पुन्हा शेणामातीचा थर पसरून, पाणी मारून धोपाटण्याने अलगद थोपाटत सपाट घट्टशार जमीन तयार केली गेली.\nहे बदल न्याहाळणारं माझं मन विचारतरंगांवर स्वार होऊन मागे भूतकाळात कधी गेलं, ते माझं मलाच कळलं नाही. आठवला तो…पाचवीत शिकणारा, वाडीत राहणारा विद्यार्थी. दुसरा घरोबा करून आई त्याला सोडून गेली तेव्हा समाजातील चित्रविचित्र कुजबूज, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या ‘किती बिचारं पोरगं हे’ असं बोलणाऱ्या नजरा चुकवत, खाली मान घालून शाळेला येणारा. हळव्या मनाच्या कडा हिंदकळून डोळे पाझरू नयेत म्हणून स्वत:भोवती अभेद्य कातळकवच पांघरणारा विजय…आणि…आणि त्याला समजून घेतानाचे माझे प्रयत्न.\nतो दररोज शाळेत येणारा, तरीही शिकण्याच्या प्रक्रियेपासून दुरावलेला. अळवाच्या पानावर जसं कितीही पाणी पडलं तरी ते कोरडंच दिसतं, तसा कायम कोरडाच दिसणारा उघड्या कानांची दारं आतूनच मिटून घेतली होती त्यानं जणू. विजयच्या कातळमनात लपलेला निरागसतेचा, मूलपणाचा झरा धुंडाळताना माझ्यातल्या ‘आई’पणाचाच कस लागत गेला. खरंतर कठिणातील कठीण वस्तू भेदायला त्यापेक्षाही कठीण वस्तू वापरावी लागते, पण इथे परिस्थितीच वेगळी होती. विजयचे कातळमन भेदायला लोण्याहूनही मऊ, सायधारी शब्दांचे नाजूक घाव घालावे लागले मला उघड्या कानांची दारं आतूनच मिटून घेतली होती त्यानं जणू. विजयच्या कातळमनात लपलेला निरागसतेचा, मूलपणाचा झरा धुंडाळताना माझ्यातल्या ‘आई’पणाचाच कस लागत गेला. खरंतर कठिणातील कठीण वस्तू भेदायला त्यापेक्षाही कठीण वस्तू वापरावी लागते, पण इथे परिस्थितीच वेगळी होती. विजयचे कातळमन भेदायला लोण्याहूनही मऊ, सायधारी शब्दांचे नाजूक घाव घालावे लागले मला तेव्हा कुठे त्याच्या अंतरंगात पोहोचण्याचा मार्ग हळूहळू मोकळा होत गेला.\nत्याच्या मनात रूतलेली घट्ट सल संवादाच्या माध्यमातून सैलावत, तर वेळोवेळी प्रसंगावधान राखत अनौपचारिक गप्पांच्या माध्यमातून त्याला मोकळे करत गेले मी…’प्रतिकूल परिस्थितीतून जाणारा एकटाच नाही मी या जगात’, याची जाणीव त्याला व्हावी अशा कहाण्या सांगत, मांडत गेले मी सातत्याने वर्गात….त्याच्याच अंगच्या कला-गुणांना फुलवत, त्याच्या जीवनातल्या नकारात्मकतेच्या चिरा, सांदाडी भरत गेले जाणीवपूर्वक….त्याचं मूलपण परत मिळवून देताना पाठीवर सूचकपणे आश्वासक हात फिरवीत, त्याच्या मनाची जमीन घडवीत गेले नियमितपणे….\nनिसर्गनियमानुसार उमललेलं एक फूल, पण त्याच्या गाभ्याला कुरतडणारी अळी न शोधता वरच्या पाकळ्यांना गोंजारून काय साधणार म्हणूनच त्याला समजून घेणं गरजेचं वाटलं मला.\nत्यासाठी मी त्याच्याशी गप्पा मारायचे. सुरूवातीला तो फार कमी बोलायचा, पण हळूहळू मोकळा होत गेला संवाद. गप्पागोष्टीतून तो व्यक्त होऊ लागला. जाणीवपूर्वक आशय निवडून मी वर्गातील सर्व मुलांशी मारलेल्या औपचारिक- अनौपचारिक गप्पा, केलेले संवाद, सांगितलेल्या गोष्टी इतर मुलांसाठी अध्ययन अनुभव ठरत होते, तर विजयसारख्या एखाद्या मुलासाठी त्याच्या मानसिक आघातांवर घातलेली हळूवार फुंकर होती.\nआपल्या सवंगड्यांबरोबर मस्ती करताना विजय\nआता- आता तो हसतोय, खेळतोय. स्वत:च्या वेदना विसरून मुलांमध्ये रमतोय. शिकण्यासाठी त्याची मनोभूमी तयार होतेय हळूहळू….इतर मुलं एखादी कविता सादर करतात, तेव्हा तो कातकरी बोलीभाषेमधील गाणी म्हणून दाखवतो. बाकीची मुलं त्यांची मैदानी खेळातली कौशल्यं सादर करतात, तेव्हा तो एकसलग चार ते पाच चक्राकार उड्या मारून सर्व मुलांच्या कौतुकास पात्र ठरतो. त्याच्या ‘जंगलगोष्टी’ ऐकून मुलं जेव्हा उत्स्फूर्त टाळ्या वाजवतात, तेव्हा त्याच्याभोवती त्यानं पांघरलेलं कातळकवच गळून पडत चाललंय, असा भास होतो मला…\nप्रा. यशपाल आयोगाच्या शिफारशीनुसार ‘ओझ्याविना शिक्षण’ यापाठीमागे केवळ वस्तूंच्या ओझ्याचा निर्देश नाही, तर मानसिक ओझ्याचंही त्याला अस्तर आहे. अनेकजण हे अस्तर चिमटीत न धरता वरचंच भौतिक वस्तूंच्या ओझ्याचं आवरण हातात धरतील अन् म्हणतील- ‘झालं बाबा ओझ्याविना शिक्षण’ असं होऊ नये म्हणून, मुद्दामच मानसिक ओझ्याच्या नोंदीही आपण करू – शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील.\nशिक्षक मित्र- मैत्रिणींनो, शाळेत नियमित येणारं माझ्या वर्गातलं हे मूल शिकत का नाही ह्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याच्या प्रयत्नातून हाती आलेलं हे सारतत्त्व म्हणजे, ‘मूल समजून घेणे’ होय.\nहे ‘सारतत्त्व’ शिक्षकी पेशातलं ‘सुलभकत्व’ जपणाऱ्या प्रत्येक शिक्षकास विनम्रतेने समर्पित\nलेखन – सविता आष्टेकर, विषय सहायक- मराठी, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास संस्था, पनवेल.\nFiled Under: शिक्षणात समता, नोंद बदलांची, भाषा आणि अभिव्यक्ती, गुणवत्तेसाठी शिक्षण, शाळा आणि समाज\n29 Comments on मूल समजून घेताना\nमॅडम, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हरवलेलो मी पुन्हा सापडलो की काय असं वाटलं. खरंच विजय आज विजयी झाला. अप्रतिम लेख धन्यवाद. वाट पाहू दूसऱ्या लेखाची..\nआष्टेकर मॅडम, अगदी आवश्यक अश्या विषयाला हात घातलात. आपण विदयार्थी शिकू न शकणे, शाळा बुडविणे, अभ्यासात लक्ष नसणे यासाठी विद्यार्थ्याला दोष देत होतो.पण शिक्षकाने त्याचा स्विकार केला, त्याला जर मायेच्या पंखाखाली घेतले तर आयुष्यात नक्कीच तो उंच भरारी घेऊ शकतो.आपण आधी या गोष्टी करूया मग त्याच्या शिकण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे नाही लागणार.Excellent and motivational job madam.\nछान लेख, अप्रतिम,'उमलण्यातले मिटलेपण'नंतर तुमचा अप्रतिम लेख वाचण्यास मिळाला. बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या भावना समजून घेणे खूप आवश्यक असते.तुमचे लेख, कविता यावरून तुमची कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची अनोखी दृष्टी लक्षात येते. तुमच्या अशाच अनोख्या नि प्रगल्भ विचारांची मी वाट पाहत असते, म्हणूनच तुमच्या पुढच्या सुंदर लेखाची वाट पाहतेय 🙏🙏🙏🙏🙏🙏 मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचे चित्रच या लेखातून डोळ्यासमोर उभे राहिले.\nप्रत्येक मुलातील भावविश्व ओळखणे आणि जपणे हे शिक्षक म्हणून आपले कर्तव्यच आहे. आपल्यासोबत काम करताना त्याचा प्रत्यय वेळोवेळी आला. प्रत्येक मुलाची शिक्षणाची किंवा जीवन जगण्याची धडपड वेगळी असते ती ओळखून त्याला गरजेप्रमाणे शिक्षण देणे आता काळाची गरज बनली आहे. उत्तम लेख आणि असेच उत्तम,प्रेरणादायी लिखाण आपल्याकडून घडो ही एकच इच्छा\nनमस्कार , अप्रतिम लेख. प्रसंग जिवंत करणारी शब्दरचना. संवेदनशील मन असणारी व्यक्तीच हे लिखाण करु शकते. असे क्षण शिक्षक म्हणून आपली उपयोगिता सिद्ध करतात. आणि हा आनंद तुमच्या या लेखाद्वारे आम्हालाही दिलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार\nउत्कृष्ट आणि वास्तवस्पर्शी लेख आहे\nलेख खूप सुंदर पण वास्तववादी आहे. प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा व त्या अनुंषगाने कार्यपध्दतीचा अवलंब करावा, असे वाटते.\nखूपच छान. विजयमध्ये झालेला बदल मी स्वतः पाहिला आहे.\nमा. नंदकुमार साहेब आणि व्यवस्थेचा आपल्यावरील विश्वास आपण आपल्या कार्यातून सार्थ ठरविला आहे. प्रत्येक विषय सहायकास आपला अभिमान व हेवा वाटावा असे कार्य. अभिनंदन.\nवास्तवदर्शी चित्र नजरेसमोर उभे राहिले. लेखनाचा स्तर, शब्दांची उंची अप्रतिम आहे.\nखूपच छान.. हीच गरज आहे आज,कुठेतरी मूल समजून घेण्यास आपण कमी पडत आहोत आणि ते अशा प्रकारे समजून घेतले तर निश्चितच सर्वांना फायदा होईल.\nखरंच मूल समजून घेताना त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.\nनमस्ते मॅडम, फार सुंदर लेख. एखादया मुलाला खरंच समजून घेताना, त्याच्या मनावर कोणताही विचित्र आघात होऊ न देता, त्याला जगातील सर्व संघर्षासाठी, लढण्यासाठी आधार देणे आणि पंखांना गरुडभरारीचे बळ देणे खरंच सोपे काम नाही\nखूप छान लेख आहे मॅडम. वास्तवाचं दर्शन घडविणारा लेख आहे. समाजात दुर्गम भागामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांचा खरंतर सर्व्हे व्हायला हवा. त्यांच्या घरापर्यंत पोहोचून आपण त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना समता काय असते, हे आपल्या वागणुकीतून दाखवून द्यायला हवं.तुमच्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा\nखूप सुंदर आणि मार्मिक, हृदयस्पर्शी लेख आहे. शिक्षण क्षेत्रातील समता प्रस्थापित करायची असेल तर मूल कसे समजून घ्यायला हवे, याचे उत्तम उदाहरण देणारा प्रेरणादायी लेख\n'मूल समजून घेताना' आष्टेकर मॅडम लेख छान लिहिला आहे आपले अभिनंदन विजयच्या कातळ रुपी मनातील मूलरूपी मनाचा झरा आपण शोधून काढून त्याला शिक्षण रुपी प्रवाहात आणलेत त्यामुळे जीवनातील प्रवासात त्याला नक्कीच आनंद मिळत असेल नाही का विजयच्या कातळ रुपी मनातील मूलरूपी मनाचा झरा आपण शोधून काढून त्याला शिक्षण रुपी प्रवाहात आणलेत त्यामुळे जीवनातील प्रवासात त्याला नक्कीच आनंद मिळत असेल नाही का 'मुलं कितीही निरागस दिसत असली तरी, त्यांच्या मनात दुःखाच्या भेगा असतात. त्या शोधून जो भरेल तोच खरा शिक्षक' असे या निमित्ताने म्हणता येईल आणि तुमच्या या लेखाने प्रेरणा मिळेल हे नक्की शुभं भवतु ........\nनमस्कार मॅडम, लेख खुप हृदयस्पर्शी व् वास्तवदर्शी आहे.प्रत्येक शिक्षकांने विद्यार्थ्याच्या सामाजिक पार्श्वभूमीचा विचार करुन त्याला समजून घेतले, मायेची ऊब देऊन त्याला बोलते केले, तर नक्कीच मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही.मूल शाळेत शिकेलही आणि आयुष्यात टिकेलही.\nमॅडम नमस्कार, खूप छान लेख, खरोखर विजय समोर आहे, असेच वाटले. शिक्षक म्हणजेच सुलभक, जो मुलांंपर्यंत पोहोचला पाहिजे, पण तसे होत नाही. हे जर झाले तर शिक्षणव्यवस्था मजबूत होईल. तसेच शिक्षणाने समाज परिपूर्ण होईल.\nएक शिक्षिका म्हणून आपलं काम किती काळजीपूर्वक असेल, याची पोचपावती देणारा लेख. असंच आपलं लेखन वाचायला मिळावं, अशी आशा व्यक्त करतो. पुढील लेखनासाठी शुभेच्छा- संतोष नाटिकर\nलेख खूपच छान आहे. शिक्षकाला प्रत्येक मूल समजल्याशिवाय अध्यापन निरर्थक असते, लेखन शैली खूपच प्रभावी आहे. विशेष साहित्यिक उदाहरणांमुळे भावना तात्काळ पोहोचत आहेत. त्यामुळे अधिक विस्ताराने वाचायला मिळावे असे वाटले. खूप खूप शुभेच्छा\nअगदी बरोबर आहे मॅम ,प्रत्येक मूल शिकू शकते. फक्त त्यांना समजून घेतले पाहिजे. मुलात मूल होऊन त्यांच्यासोबत आपण आपलं अस्तित्व विसरून, त्यांच्यापेक्षा आपण वेगळ्या नाहीत ही भावना सतत आपल्या मनी असावी, यश नक्कीच प्राप्त होईल. मुलाच्या मनात बाईंचा आपल्यावर खूप विश्वास आहे, आणि तो मला सिद्ध करून दाखवलाच पाहिजे, हे आपोआप निर्माण होईल\nसविता आष्टेकर मॅडम सलाम तुमच्या कार्याला.तुमच्या प्रयत्नांनी आज ते गोंडस मूल हसू लागलं. तुम्ही दिलेल्या मायेनेच हे शक्य झालं. त्रिवार अभिनंदन.\nमहेश खाडे, रा.जि.प.शाळा-मानिवली, कर्जत, रायगड said : Report 10 months ago\n आष्टेकर मॅडम, आपण अशा बालकांच्या मनाचा खऱ्या अर्थाने विचार करून त्याच्या मनाच्या भावनेपर्यंत पोहचून अगदी छान कार्य केलं आहे. कारण, तुमचा मानसिक आधार त्याला जगण्याची एक नवीन ऊर्जा देऊन गेला. एवढंच नव्हे तर त्याप्रमाणे ती ऊर्जा त्याच्या मस्तीच्या रुपात वरील फोटोत दिसतच आहे. त्यानिमित्ताने विजय स्वतः सामान्य माणसासारखे जीवन जगेल यात तिळमात्र शंका नाही. आपल्या या महान कार्यास त्रिवार सलाम...\nमॅडम नमस्कार,खूप छान लेख, खरोखर वास्तवदर्शी आहे. अशा मुलांनाच खरं तर खूप समजून घेण्याची गरज आहे, पण सर्वच शिक्षक अशा पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचत नाहीत आणि हीच शिक्षण व्यवस्थेतली शोकांतिका आहे, असे मला वाटते.\nकॉमेट मीडिया फाउंडेशन प्रस्तुत करीत आहे, 'समता शिक्षा ई-बूक'. यामध्ये, 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' या कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय शाळांमध्ये, विशेषतः गावातील शाळांमध्ये होणारे बदल टिपले आहेत. आशा आहे की, या गोष्टी वाचून तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल. शाळा तसेच शिक्षणासंबंधी आपले विचार आणि अनुभव तुम्ही या संकेतस्थळावर मांडू शकता.\nया विषयावरील ब्लॉग वाचा\nविज्ञान, तंत्रज्ञान,अभियांत्रिकी व गणित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/4347-jionees10", "date_download": "2018-11-17T00:00:12Z", "digest": "sha1:ISFSF45S7EJUSCTKAPKTRGOR2F7AJVSM", "length": 5959, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "एकाच मोबाईलमध्ये तीन व्हॉट्सअॅप - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nएकाच मोबाईलमध्ये तीन व्हॉट्सअॅप\nआता तुम्हाला वापरता येणार आहेत एकाच मोबाईलमध्ये तीन व्हॉट्सअॅप. जिओनी कंपनीने नुकताच एक नवा स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे.\nज्यामध्ये व्हॉट्सअॅप क्लोन फीचर देण्यात आल्याने, एकाचवेळी तीन व्हॉट्सअॅप अकाऊंट ऑपरेट करणे शक्य होणार आहे.\n15 हजार 999 रुपये किंमत असलेला हा ‘जिओनी S10 लाईट’ स्मार्टफोन सोनेरी आणि काळ्या रंगांमध्ये स्मार्टफोनचे मॉडेल उपलब्ध आहेत.\nफ्लॅशसोबत 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा हे या स्मार्टफोनच्या आकर्षणाचं केंद्र आहे. त्यामुळे आधीपासूनच सेल्फीप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय म्हणून या स्मार्टफोनची उत्सुकता होती.\n‘जिओनी S10 लाईट’चे फीचर्स\nड्युअल नॅनो सिम स्लॉट\nअँड्रॉईड 7.1 नुगा सपोर्टिव्ह (एमिगो 4.0 यूआय)\n5.2 इंचाचा स्क्रीन (720x1280 पिक्सेल रिझॉल्युशन\n4GHz स्नॅपड्रॅगन 427 प्रोसेसर\n13 मेगापिक्सेल रिअर सेन्सर कॅमेरा\n16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, सोबत फ्लॅशन\nहोम बटनवर फिंगरप्रिंट सेन्सर\n3100 mAh क्षमतेची बॅटरी\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/130?page=1", "date_download": "2018-11-17T00:44:15Z", "digest": "sha1:MGRNT7REDUDXBQVKH5SHTFLE6Z7C3EG7", "length": 17586, "nlines": 258, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारत /महाराष्ट्र /पुणे\nआदाब अर्ज है = गझल मुशायरा\nएस एम जोशी सभागृह , नवी पेठ, गांजवे चौक , पुणे .\nRead more about आदाब अर्ज है = गझल मुशायरा\nमैत्री स्वतःशी, मैत्री सर्वांशी.\nमैत्री ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था मेळघाटातील अगदी दूरच्या गावांमधे आरोग्य व शिक्षण या करता काम करते. स्वयंसेवी माध्यमातून गेली अनेक वर्षे सरकारी मदत न घेता आपले काम सुरू आहे. प्रत्येक माणसाला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि उर्मी असते यावर आमचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि संधी उपलब्ध करून देणे आम्ही आनंदाने करतो.\nRead more about सेवाभावी संस्था: मैत्री\nए मला तुझी नवरी होईचय.....\nपिवळी नवारी नेसून सुंदर नाटयचय\nकेसात मोगऱ्याचा गजरा घालून सुगंधित होयचंय\nहातात हिरव्या बांगड्या आणि पायात पैंजण घालून मिरवायचंय\nसनई च्या सुरात तुझ्यात मग्न होयचंय\nकेळी च्या मांडवात तुझ्यासोबत फेरे घ्यायचं\nतुझ्या नावाचा कुंकुम माझ्या माथ्यावर लावायचं\nमला घातलेल्या मंगळसूत्र जगाला दाखवायचंय\nतू मला पाहताना हळूच लाजायचंय\nए मला तुझी नवरी होईचय.....\n'आज स्वाती आणि गौरवच्या घरातून खुपचं आवाज येतोय, नाही', डोळे किलकिले करत स्वातीच्या बाल्कनीकडे बघत जोशीकाकू बोलल्या. पेपरात खुपसलेलं डोकं आणखीनच खुपसंत काका फक्त 'हुं' एवढंच म्हणाले. 'अहो नेहमीपेक्षा जास्त वाटतंय आज', नं रहावुन त्या परत बोलल्या. 'तुझं आपलं काहीतरीच असतं मला पेपर वाचू देत बऱ', पेपरचं पान बदलत काका म्हणाले. 'थांबा मी बेडरुमच्या खिडकीतून काही कळतंय का बघते.' असे म्हणत काकू बेडरूम कडे धावल्या. 'तुला फार चौकशा लागतात, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तू नको नाक खुपसू त्यात,' काका बोलले. पण काकूंनी लक्षच नाही दिलं.\nद हिंदु चा लेख वाचला न मनात आल कि, आपले विचार मांडु. म्हणुच थोड कळु बोलतोय...... परंतु सत्य..........\n३/२/२०१७ द हिंदु वरुन सुचल........\nआपल्या भारताला गरज आहे. सत्य व निर्मळ निसर्गाची. नविन नविन पक्षि येतात न सुंदर असे आपल मन मोहक रुप आपल्या दर्शनाला घेवुन येतात. कोणताहि कर मागत नाहि कि, वाद करत नाहि. असे आकाशात एका ठिकानाहुन दुसरि कडे भ्रमन सतत सुरुच.....\nभारतात 'चिमणि' हा पक्षि सुद्धा तसाच.....\nपरंतु कुठे हरवला आहे तेच समजत नाहिये.\nत्याचि चिवचिव कणावर पडलि, का मन कस तृप्त झाल्या सारखच वाटत. सध्या हा आवाज नाहिसा होत आहे. नाहि का\nमदत हवी आहे- कोंकण पर्यटना बद्दल(सिंधुदुर्ग)\nमी शिवम काटे, थोडेच दिवस झाले मला मायबोली वर येऊन. असाच नेट वर surfing करत असताना मायबोली वर आगमन झाले आणि लव्ह at फर्स्ट साईट काय असते हे मला त्या दिवशी कळले.\nRead more about मदत हवी आहे- कोंकण पर्यटना बद्दल(सिंधुदुर्ग)\nपुणे गटग - दि. ६ जुलै २०१६ संध्याकाळ\nवाडेश्वर रेस्टॉ. डेक्कन जिमखाना. संध्याकाळी ७:३०\nउद्या (६ जुलै) संध्याकाळी ७:३० वाजता वाडेश्वर रेस्टॉ मधे एक गटग ठरवत आहोत. ज्यांना जमू शकेल त्या सर्वांनी जरूर या. पुपुकर्स, स्थानिक न-पुपुकर्स व सध्या परदेशातील सुट्ट्यांमुळे येथे असलेले माबोकर सर्वांना आमंत्रण आहे\nकोणाला वाडेश्वर माहीत नसेल तर मला संपर्कातून कळवा. मी माहिती देतो. वेब वर त्यांना नं २५५२ ०१०५ असा मिळाला.\nRead more about पुणे गटग - दि. ६ जुलै २०१६ संध्याकाळ\nराजीव साने यांची प्रकट मुलाखत\nनिवारा सभागृह, नवी पेठ, एसेम जोशी फाउंडेशन समोर पुणे\nअनेक इझम कोसळत वा भरकटत असताना नव्याने विचारव्यूह बांधण्याचा ध्यास घेणारे आणि कोणत्याही विषयात खोलवर शिरकाव करणारे राजीव साने एक व्यक्तिमत्व राजीव साने यांच्या गल्लत गफलत गहजब या पुस्तकाला नुकताच महारष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल त्या निमित्त\nहे राजीव साने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत. ही एक वैचारिक मेजवानीच आहे असे समजायला हरकत नाही.\nRead more about राजीव साने यांची प्रकट मुलाखत\nपद्मा आजींच्या गोष्टी १२ : तिप्पट पैसे\nमी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.\nमी आज तुम्हाला माझ्या मोठ्या मुलीची (ज्योतीची) गोष्ट सांगणार आहे. ती जेव्हा चौथीत होती तेव्हाची गोष्ट.\nआम्ही जिथे राहायचो तिथे चांगल्या शाळा तुरळक होत्या. त्या मुळे तिला लांबच्या शाळेत टाकले होते. बरीच लांब होती शाळा. जवळजवळ सहा सात किलोमीटर. तेव्हा तिथे टांगे असायचे. नंतर कधीतरी तुम्हाला टांग्याचे मजेदार किस्से सांगेन. (आठवण करून द्या मला नंतर)\nआम्ही एक टांगेवाला लावला होता. मुसलमान होता तो. तो दररोज यायचा, तिला शाळेत न्यायचा, आणि परत घेवून यायचा.\nRead more about पद्मा आजींच्या गोष्टी १२ : तिप्पट पैसे\nबिनाका गीतमाला व हिंदी चित्रपट संगीताचा प्रवास\nमित्रांनो, बिनाका गीतमालेचे बोट धरून हिंदी चित्रपट संगीताचा अभ्यास मी सुरु केला आहे. तो श्राव्य स्वरुपात तुमच्यापर्यंत पोहोचवावा म्हणून हा धागा. आपला अभिप्राय आपले प्रश्न माझा हा अभ्यास आणखी परीपूर्ण करतील असा मला विश्वास आहे. हा अभ्यास केवळ बिनाकाच्या यादीपुरता मर्यादित नसून त्या काळातले चित्रपट व संगीत याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे. बिनाका चे मानांकन हे लोकप्रियतेच्या निकषावर झाले. पण आज जर या यादी कडे पुन्हा पाहिले व त्या वर्षातील चित्रपट संगीताचा विचार केला तर तुम्हाला ही यादी आज बदलावी असे वाटते का याचाही विचार आम्ही केला आहे.\nRead more about बिनाका गीतमाला व हिंदी चित्रपट संगीताचा प्रवास\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://krishidesh.com/2014/12/14/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T00:17:21Z", "digest": "sha1:2D2UMD44I6BASHRGLWGRGASABZ6UKP5K", "length": 4944, "nlines": 84, "source_domain": "krishidesh.com", "title": "महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nएक विचार, एक प्रवास\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nऐल तटावर पैल तटावर\n कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\nमेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nपोरा संग बसून नका काढू फोटू\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nCategories Select Category Freedom Team (3) Personal Disputes (1) Travel (2) World Affairs (15) अभंग (3) आंबेडकर (2) आतंकवाद (5) आत्महत्या (4) इतिहास (16) उद्यम व्यवसायिकता (4) उपक्रम (10) कविता (15) ग्रामपंचायत (2) चळवळ (4) चाणक्य (1) तुकाराम महाराज (2) पंथ (3) भटकंती (1) भारत (119) मराठी (48) माझे विचार (45) राजकारण (76) शिवाजी (5) शेती (67) संभाजी (3) संस्कृत (4) स्वातंत्र्य (2) हिंदी (11) हिंदू (11)\n« वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nसप्टेंबर २०१३ मध्ये पुणे-कोल्हापूर-आंबोली-सावंतवाडी-पणजी-तारकर्ली-मालवण-सिंधुदुर्ग-कणकवली-फोंडा-गगन बावडा-कोल्हापूर-सातारा-पुणे असा प्रवास केला होता. त्याच्यातील काही आठवणी. ह्या प्रवासात माझा महाराष्ट्र किती वैभव संपन्न आहे याची प्रचीती आली. सुंदर पर्वतरांगा, समुद्र किनारे, दऱ्या, डोंगर वसत्या, मठ, देऊळं, धरणं, गावं, पाहायला आणि अनुभवायला मिळाली.\nTags: आंबोली, कोकण, कोल्हापूर, गगन बावडा, गोवा, तारकर्ली, धबधबा, मालवण, सिंधुदुर्ग\n« वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.kd-physicalrehab.com/mr/products/cpm/", "date_download": "2018-11-17T00:12:56Z", "digest": "sha1:57FLWXGXLMKXAKLFBP6CAYBGLAYD55NG", "length": 12427, "nlines": 231, "source_domain": "www.kd-physicalrehab.com", "title": "मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मालिका उत्पादक | चीन मार्क्सवादी कम्युनिस्ट मालिका पुरवठादार व कारखाने", "raw_content": "\nआमच्याशी संपर्क साधा: +86 15006120155\nचाल चालण्याची ढब प्रशिक्षण मालिका\nमॅन्युअल unweight चाल चालण्याची ढब प्रशिक्षण प्रणाली\nइलेक्ट्रिक unweight चाल चालण्याची ढब प्रणाली\nतीन मार्ग प्रशिक्षण पायऱ्या\nआसन ती मोडली आणि त्यांना फ्रेम चालणे\nकमरेसंबंधीचा त्यासाठी वापरलेली शक्ती मालिका\nकमरेसंबंधीचा आणि मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nमॅन्युअल कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nइलेक्ट्रिक कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\n3D कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nसंगणक नियंत्रित कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nगर्भाशयाच्या मुखाचा त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nमोटार नियंत्रित मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nयाचे उत्तम नियंत्रित मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मालिका\nखांदा आणि कोपर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे\nवळणदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (डेस्क प्रकार)\nवळणदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (उभ्या प्रकार)\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बोट\nपायाचा घोटा मार्क्सवादी कम्युनिस्ट\nउच्च फांदी पुनर्वसन मालिका\nफांदी पुनर्वसन मालिका कमी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मालिका\nचाल चालण्याची ढब प्रशिक्षण मालिका\nमॅन्युअल unweight चाल चालण्याची ढब प्रशिक्षण प्रणाली\nइलेक्ट्रिक unweight चाल चालण्याची ढब प्रणाली\nतीन मार्ग प्रशिक्षण पायऱ्या\nआसन ती मोडली आणि त्यांना फ्रेम चालणे\nकमरेसंबंधीचा त्यासाठी वापरलेली शक्ती मालिका\nकमरेसंबंधीचा आणि मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nमॅन्युअल कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nइलेक्ट्रिक कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\n3D कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nसंगणक नियंत्रित कमरेसंबंधीचा मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती बेड\nगर्भाशयाच्या मुखाचा त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nमोटार नियंत्रित मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nयाचे उत्तम नियंत्रित मानेच्या त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मालिका\nखांदा आणि कोपर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे\nवळणदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (डेस्क प्रकार)\nवळणदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (उभ्या प्रकार)\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बोट\nपायाचा घोटा मार्क्सवादी कम्युनिस्ट\nउच्च फांदी पुनर्वसन मालिका\nफांदी पुनर्वसन मालिका कमी\nमुले लाकूड भिंत बार\nमुले मॅन्युअल टिल्ट टेबल\nमुले मॅन्युअल unweight चाल चालण्याची ढब प्रशिक्षण प्रणाली\nमुले दोन-साइड प्रशिक्षण पायऱ्या\nइलेक्ट्रिक मान त्यासाठी वापरलेली शक्ती खुर्ची\nग्रीड काइल-JZJ-02 काचेच्या मिरर\nमुद्गल काइल-YAL-01 सेट करते\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मालिका\nपायाचा घोटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पुनर्वसन उपकरणे\nवळणदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पुनर्वसन उपकरणे (उभा प्रकार)\nवळणदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पुनर्वसन उपकरणे (डेस्क प्रकार)\nखांदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पुनर्वसन उपकरणे\nबोट मार्क्सवादी कम्युनिस्ट पुनर्वसन उपकरणे\nमनगट मार्क्सवादी कम्युनिस्ट पुनर्वसन उपकरणे\nखांदा आणि कोपर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुनर्वसन उपकरणे\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nचंगझोउ KonDak वैद्यकीय पुनर्वसन उपकरणे कंपनी, लिमिटेड.\nआणि देखावा-एक च्या हृदय रोग शोधत आहे ...\nआधुनिक आरोग्य करून | 3 मार्च 2018 Google संशोधक त्यांच्या नवीन अल्गोरिदम हृदयरोग शक्यता पाहू शकता म्हणू. Google आणि त्याचे भावंडे कंपनी, खरे जीवन विज्ञान संशोधनात स्कॅन करून, अशी घोषणा केली ...\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cots-bassinets/cheap-mothertouch+cots-bassinets-price-list.html", "date_download": "2018-11-17T00:46:05Z", "digest": "sha1:ZZ3PHKB5SIKTMXWJE6SV4B6IIYHFKMXU", "length": 13678, "nlines": 303, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये मोथेरतोयच कोट्स & बस्सीनेट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap मोथेरतोयच कोट्स & बस्सीनेट्स Indiaकिंमत\nस्वस्त मोथेरतोयच कोट्स & बस्सीनेट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त कोट्स & बस्सीनेट्स India मध्ये Rs.1,975 येथे सुरू म्हणून 17 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. मोथेरतोयच वंडर कराडले ब्लू Rs. 2,200 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये मोथेरतोयच कॉट अँड बस्सीनेत आहे.\nकिंमत श्रेणी मोथेरतोयच कोट्स & बस्सीनेट्स < / strong>\n0 मोथेरतोयच कोट्स & बस्सीनेट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,050. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,975 येथे आपल्याला मोथेरतोयच वंडर कराडले पिंक उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nवल्लींगतों संत ए कॉलेक्टिव\nशीर्ष 10मोथेरतोयच कोट्स & बस्सीनेट्स\nताज्यामोथेरतोयच कोट्स & बस्सीनेट्स\nमोथेरतोयच वंडर कराडले पिंक\nमोथेरतोयच वंडर कराडले रेड\nमोथेरतोयच वंडर कराडले ब्लू\nमोथेरतोयच बेबी कराडले कम कॉट रेड\nमोथेरतोयच कॉम्पॅक्ट कराडले रेड\nमोथेरतोयच कॉम्पॅक्ट कराडले ब्लू\nमोथेरतोयच रॉकिंग कराडले पिंक\nमोथेरतोयच कॉम्पॅक्ट कराडले ब्लू पोलका डॉट\nमोथेरतोयच हिंग कॉम्पॅक्ट कराडले स्काय ब्लू\nमोथेरतोयच हिंग कॉम्पॅक्ट कराडले पिंक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pankja-shoud-stop-all-old-matter/", "date_download": "2018-11-17T00:33:24Z", "digest": "sha1:OM6LUY42CWGCYU55BWBIPKC2EKFFVIUC", "length": 6347, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जुने प्रकरण काढून राजकारण करायचे पंकजाने बंद करावे - धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजुने प्रकरण काढून राजकारण करायचे पंकजाने बंद करावे – धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा – बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी शिवाजीराव पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीका केली असून पंकजांना जिल्ह्यात अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागत आहे. बीडमधील जनता भाजपच्या पालकमंत्र्याविरोधात रस्त्यावर उतरुन आक्रोश व्यक्त करत आहे. त्यामुळे एखादं जुने प्रकरण काढून पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करायचा हे राजकारण बंद करावे, असा इशारा धनंजय मुंडेंनी यावेळी दिला.\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/3007-raj-thackeray-wish-amitabh-bachchan", "date_download": "2018-11-16T23:58:49Z", "digest": "sha1:BD2247TSYT5M2VI564XAXIQE5I5X2LT3", "length": 5697, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nबॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशविदेशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्यांच्या खास शैलीतून बीग बिंना शुभेच्छा दिल्या आहेत.\nशतकातला श्रेष्ठ कलावंत हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे असं मत राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबूक पेजवर व्यक्त केले. तसंच अर्क चित्रातून मनसे अध्यक्षांनी बीग बींचा गौरव केला आहे.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nजेव्हा बॉलिवूडचे शहेनशहा पहाटे 4 वाजेपर्यंत करतात गाणं रेकॉर्ड\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/first-privately-built/", "date_download": "2018-11-17T01:01:42Z", "digest": "sha1:M3XHBQHE73XSKNCJ3RNHCIAJNIE3BTYW", "length": 9041, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "First Privately Built- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nइस्रोकडून 'IRNSS-1I' या नेव्हिगेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण\nया उपग्रहामुळे देशातील जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, समुद्रातील दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-pune/", "date_download": "2018-11-17T00:47:02Z", "digest": "sha1:PJ7OC5DK6MTJYVIPG2FJ6QU3XFCMIYRV", "length": 11347, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai Pune- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nखंडाळा घाटात दुधाचा टँकर डिव्हायडरला धडकला, चालकाचा जागीच मृत्यू\nस्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेच्या आयुष्यात नवा पाहुणा, ‘मुंबई पुणे मुंबई-३’चा टीझर लाँच\nPHOTOS: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारचा भीषण अपघात, 4 जण जखमी\nमुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील टोलबंदी कायम\nया वर्षी पुन्हा एकदा स्वप्नील-मुक्ताची जादू बहरणार\nमुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस अपघात टळला\n६ सप्टेंबरपर्यंत टोलबंदीबाबत राज्य सरकारने अंतिम निर्णय घ्यावा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nVIDEO : एक्स्प्रेस वेवर कारचा विचित्र अपघात,सुरक्षा पट्टी कारच्या आरपार\nएक्स्प्रेस वे टोलवसुली कधी बंद करणार\nवेगावर नियंत्रण ठेवा, एक्सप्रेस वे बनतोय मृत्यूचा महामार्ग\nमहाराष्ट्र Apr 4, 2018\nमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वॉल्वो बस पलटली, 6 प्रवाशी जखमी\nमहाराष्ट्र Feb 6, 2018\nआजपासून मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे-वर 'मेगाब्लॉक' ; असं असेल वेळापत्रक\nमहाराष्ट्र Jan 10, 2018\nमुंबई-पुणे एक्स्प्रेसवर गाडीची शर्यत बेतली जीवावर; ठाण्यातल्या स्वधा दुबेसह तिघांचा मृत्यू\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/news/increase-the-rate-for-rice-grinding-rupees-30-per-quintal-from-government/", "date_download": "2018-11-17T00:00:43Z", "digest": "sha1:ODGEXYXRTU5D4JQVT6DQWGYDQN2XCTIL", "length": 8534, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "धानाच्या भरडाईसाठी शासनाकडून प्रती क्विंटल तीस रुपयांचा वाढीव दर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nधानाच्या भरडाईसाठी शासनाकडून प्रती क्विंटल तीस रुपयांचा वाढीव दर\nकिमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत 2017-18 या हंगामामध्ये खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रती क्विंटल दहा रुपये भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून तीस रुपये वाढीव भरडाई दर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार धानाच्या भरडाईसाठी मिलर्सना क्विंटलमागे 40 रुपये मिळणार आहेत.\nकिमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासन विविध पिकांच्या किमान आधारभूत किंमती जाहीर करते. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये यासाठी राज्य शासन धान्याची आधारभूत किंमतीने खरेदी करते. या योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाची भरडाई मिलर्सकडून करून घेऊन मिळणारा तांदूळ (CMR-Custom Milled Rice) भारतीय अन्न महामंडळाकडे जमा करण्यात येत होता. केंद्र शासनाने धान या धान्यासंदर्भात केलेल्या शिफारशीनुसार हंगाम 2016-17 पासून राज्यात विकेंद्रित खरेदी योजना (DCPS) राबविण्यात येत आहे.\nभरडाईविना शिल्लक राहत असलेल्या धानाची भरडाई पूर्ण होणे गरजेचे असल्यामुळे भरडाईचे वाढीव दर निश्चित करणे गरजेचे होते. भरडाईअभावी धानाची नासाडी टाळणे, तसेच दीर्घकाळ साठवणुकीच्या खर्चाचा भार टाळण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीच्या हंगामासाठीही केंद्र शासनाच्या मंजूर दराव्यतिरिक्त तीस रुपये प्रतिक्विंटल असा वाढीव दर जाहीर केला आहे. सन 2017-18 मध्ये खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईसाठी होणाऱ्या 7 कोटी 80 लाख रुपये इतक्या वाढीव खर्चासही आज मंजुरी देण्यात आली आहे.\nराज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन\nरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म मुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल\nअग्रक्रमाच्या योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nनिम्न दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडणार\nराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये वितरीत निधीमधून वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या प्रकल्पाकरिता रु. 3.79 कोटी निधी उपलब्ध करणेबाबत\nसन 2018-19 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता रु. 27.86 कोटी निधी वितरीत करणे\nमराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देणे या योजनेबाबत\nराज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) रब्बी हंगाम 2018-19 मध्ये राज्यात राबविणेबाबत\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना\nअटल सौर कृषी पंप योजना-2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/virat-kohli/all/page-7/", "date_download": "2018-11-17T00:12:52Z", "digest": "sha1:BEHGS76Q2WS2P6YRXXSYFGWN6WH2ZRW2", "length": 11001, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Virat Kohli- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गॅलरीAug 12, 2018\nभारत विरुद्ध इंग्लंड सामना - म्हणून विराट कोहली चौथ्या स्थानी नाही उतरला\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nInd vs End- खेळण्याची संधी देऊन विराटनेच दिला दगा\nInd vs End-... म्हणून ११ धावांवर २ गडी बाद झाले तरी भारत हरणार नाही हा सामना\nInd vs End- पाचव्याच बॉलवर भारताला मोठा धक्का\nInd vs End- जिंकण्यासाठी कोहलीचे टीम इंडियामध्ये दोन ‘विराट’ बदल\nलॉर्डस् कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच कोहलीने केली ‘विराट’ चूक\nउपकर्णधार अजिंक्य रहाणेला डावलून अनुष्का शर्माला पहिल्या रांगेत जागा\nस्पोर्टस Aug 8, 2018\nविराट कोहलीच्या पावलांवर पाऊल ठेवतेय स्मृती मंधना\nविराटच्या आधी हे 6 भारतीय खेळाडूं होते नंबर 1 फलंदाज\nआयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी\n...अन् अनुष्काकडे पाहून विराटने घेतले अंगठीचे चुंबन\nस्पोर्टस Aug 2, 2018\nIndia vs England: २० वर्षीय खेळाडूने फक्त ८ चेंडूत फिरवला सामना\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/pagination/2/0/0/175/8/marathi-songs", "date_download": "2018-11-17T01:18:21Z", "digest": "sha1:NLXESY54C4UC5NGAWS4CLH5RMKEQSPAA", "length": 14270, "nlines": 167, "source_domain": "www.gadima.com", "title": "Marathi Songs | Gani | Geete | Gaani | Marathi Song Lyrics | मराठी गाणी | Ga Di Madgulkar (GaDiMa) | Marathi MP3 Songs", "raw_content": "\nदैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा\nपराधीन आहे जगती पुत्र मानवाचा\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nया विभागात उपलब्ध गाणी : 517 (पान 8)\n१७८) एक आस मज एक विसावा | Hey Shrirama\n१८०) हीच मळ्याची वाट | Hich Malyachi Wat\n१८१) हिरव्या साडीस पिवळी किनार ग | Hirvya Sadis Pivli Kinar Ga\n१८२) होणार स्वयंवर तुझे जानकी | Honar Swayamwar Tuze Janaki\n१८३) होणार तुझे लगिन होणार | Honar Tuza Lagin Honar\n१८६) इंद्रायणी काठी देवाची आळंदी | Indrayani Kathi Devachi Alandi\n१९१) जाण आहे आपणांसी | Jaan Aahe Aapnasi\n१९३) जग्गनाथाहूनी थोर | Jagannathahuni Thor\n१९८) जन्मच हा तुजसाठी प्रिया रे | Janmach Ha Tujasathi Piyare\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://estate-building.global-article.ws/mr/car-insurance-agent.html", "date_download": "2018-11-17T00:53:08Z", "digest": "sha1:6BFWHTTKMCQVNLG5POCOR3YAU4MFSRAA", "length": 20561, "nlines": 200, "source_domain": "estate-building.global-article.ws", "title": "कार विमा एजंट: ऑनलाइन सौदे मध्ये विशेष भूमिका | रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS\nरिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nकार विमा एजंट: ऑनलाइन सौदे मध्ये विशेष भूमिका\nरिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS > सर्व > कार विमा एजंट: ऑनलाइन सौदे मध्ये विशेष भूमिका\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\n・ Car Insurance Agent: ऑनलाइन सौदे मध्ये विशेष भूमिका\n[या पोस्टचा दुवा (HTML कोड)]\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा - तुला काय वाटत\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nश्रेणी: सर्व, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना, डिझाईन, भाडे, सेवा टॅग्ज: बद्दल, कला, विचारू, व्यवसाय, मांजर, कंपनी, करार, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना, डिझाइन, ई व्यवसाय, शेवटी, तास, विमा, ओळ, बद्दल, ऑनलाइन, लोक, प्रश्न, भाडे, संशोधन, सेवा, सेवा, तोडणे\nद्या उत्तर रद्द करण्यासाठी。\nमेल (प्रकाशित केला जाणार नाही) (आवश्यक)\nमुलभूत भाषा सेट करा\nते एक निरोगी भविष्यातील आर्थिक फिट त्यामुळे बिले संचित कसे\nएक गहाण शोधत आहात\nकोस्टा रिका: एक रोमांचक रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट संभव\nफ्रान्स टिपा खरेदी – भाग 1\nओळख चोरी आणि क्रेडिट कार्ड\nआर्कान्सा कमी खर्च आरोग्य विमा तुलना करा कसे\nसरकारी अनुदान फ्री यादी\nटेक्सास अपार्टमेंट बाजार अद्यतन मे 2006\nआपण एक payday कर्ज मध्ये आपला वेळ गुंतवणूक पाहिजे\nआपल्या मुलाला आर्थिक जबाबदारी शिक्षण\nनवीन कायदा मुसलमान लोकांचा धर्मगुरू बिग दंड धमकी. ड्राइव्हर्स्\nआपल्या क्रेडिट कार्डवर एक उच्च मर्यादा मिळवत\nप्राप्ती कायदे अधिकार आणि चुकीच्या\nमी एक रिअल इस्टेट एजंट किंवा घरांसाठी रीलेटर निवडा पाहिजे\nसर्वोत्तम मुख्यपृष्ठ गहाण कर्ज शोधा कसे\nवर्ग:रिअल इस्टेट इमारत लेख\nअपार्टमेंट भाड्याने देणे (1)\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना (1,526)\nमुदतपूर्व बंद घरे (2)\nआपले घर विपणन (1)\nरिअल इस्टेट किंमत (32)\nरिअल इस्टेट किंमती (32)\nभू संपत्ती दलाल (46)\nविक्री मालक करून (16)\nशॉवर उपलब्ध आहे, (8)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nकार विमा एजंट: ऑनलाइन सौदे मध्ये विशेष भूमिका\nरिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिग्वा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कॉंगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | झांबिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसिडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मॉल्डोवा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नारू | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | ग्लोबल डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकही-ws बबल | डॉट कॉम बबल | एकही-ws धंद्याची भरभराट | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | ग्लोबल लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dabholkar-and-Comrade-Govind-Pansare-s-murder-investigation-system-failure/", "date_download": "2018-11-17T00:58:56Z", "digest": "sha1:ZKH64XTZMIMU5TPVUHBD4FCZK237EPNK", "length": 5635, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुरोगामी विचारवंत राज्यात मोकळे फिरू शकत नाहीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुरोगामी विचारवंत राज्यात मोकळे फिरू शकत नाहीत\nपुरोगामी विचारवंत राज्यात मोकळे फिरू शकत नाहीत\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यास दोन्ही तपास यंत्रणांना पूर्णत: अपयश आले आहे. मारेकरी मोकाट आहेत. त्यामुळे आपल्यालाही त्यांच्याप्रमाणे लक्ष्य केले जाईल, अशी भीती पुरोगामी विचारवंतांच्या मनात घर करून असल्याने ते समाजात मोकळे वावरू शकत नाहीत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मंगळवारी खंत व्यक्‍त केली. यापुढे तरी सीबीआय आणि एसआयटी या दोन्ही तपास यंत्रणांनी एकत्रित मिळून या हत्यांची चौकशी निष्पक्षपणे करून आरोपींच्या हातात बेड्या ठोकाव्यात, असे खडे बोल तपास यंत्रणांना सुनावले.\nगोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणार्‍या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयचे दिल्लीतील सहसंचालक आणि पानसरे प्रकरणात महाराष्ट्राचे गृहसचिव उच्च न्यायालयात जातीने हजर होते. त्यांच्या समोरच न्यायालयाने तपास यंत्रणांच्या कारभाराचे धिंडवडे काढले. यावेळी दोन्ही तपास यंत्रणांनी खुल्या सुनावणीऐवजी चेंबरमध्ये आमची भूमिका ऐकून घ्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. काही गोपनीय अहवाल सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला. मात्र, न्यायालयाने चेंंबरमध्ये म्हणणे ऐकून घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. दोन आठवड्यांत गोपनीय अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-Chinchwad-Police-Commissioner-Premalok-Park/", "date_download": "2018-11-17T00:16:59Z", "digest": "sha1:YAJCT72KNEMXJADUYSBA2CGBSI6J56PY", "length": 7823, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍तालय प्रेमलोक पार्कमध्ये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍तालय प्रेमलोक पार्कमध्ये\nपिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍तालय प्रेमलोक पार्कमध्ये\nपिंपरी-चिंचवड शहरासाठी होणारे स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महात्मा जोतिबा फुले इंग्रजी माध्यम शाळा इमारतीमध्ये सुरू केले जाणार सदर इमारत आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि. 13) आयत्यावेळी मान्यता दिली. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे.\nशहरासाठी नव्या पोलिस आयुक्तालयाला राज्य मंत्रिमंडळाच्या 10 एप्रिलच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आयुक्तालयाला मंजूरी मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रशस्त जागा शोधण्यास सुरुवात केली. प्रिेंमलोक पार्क येथील पालिकेच्या फुले शाळा, पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, निगडीतील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाची इमारतीची पाहणी करण्यात आली होती. त्यापैकी फुले शाळेची इमारत आयुक्तालयासाठी योग्य असून ती इमारत भाड्याने देण्यात यावी, असे पत्र पोलिसांनी 5 मे रोजी पालिकेला दिले होते. त्यानुसार शाळेची इमारत आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यात येणार आहे. याबाबतच्या ठरावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे.\nदोन मजल्यांची ही शाळेची इमारत आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ 4 हजार427.50 चौरस मीटर आहे. तळमजला 761.84 चौरस मीटर, पहिला मजला 731.29 चौरस मीटर आणि दुसरा मजला 712.00 चौरस मीटर आहे. प्रत्येक मजल्यावर 7 वर्गखोल्या असून एक सभागृह आहे. आयुक्तालयासाठी पालिका सदर शाळा इमारतीची रंगरंगोटी व फर्निचर करून देत आहे. पालिका नियमानुसार पोलिसांकडून भाडे आकारले जाणार आहे. मात्र, किती भाडे आकारणार आहे, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. येत्या 15 ऑगस्टला आयुक्तालय कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. हे आयुक्तालय तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे. तब्बल 50 ते 100 एकर जागा उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी कायमस्वरूपी आयुक्तालयाची इमारत उभी केली जाणार आहे.\nप्रेमलोक पार्क येथील फुले शाळा पालिकेच्या दळवीनगर येथील शाळेत स्थलांतरीत केली जाणार आहे. त्या ठिकाणी येथील सुमारे 650 विद्यार्थ्यांची सोय करण्यात आलेली आहे. त्यासाठी वर्ग खोल्या व बाकांची सोय केली आहे.\nपोलिस आयुक्‍तालयासाठी 4 हजार 840 पदे\nपोलिस आयुक्‍तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण 4 हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलिस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीणकडून 2 हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित 2 हजार 633 पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/RTE-Admission-Starts-From-Today/", "date_download": "2018-11-17T00:42:30Z", "digest": "sha1:U6IDAYV4OEE4O42OF5UJZ2P6T5QKF7RQ", "length": 8569, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आरटीई’ प्रवेशासाठी आजपासून सुरूवात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘आरटीई’ प्रवेशासाठी आजपासून सुरूवात\n‘आरटीई’ प्रवेशासाठी आजपासून सुरूवात\nराज्यात शिक्षण हक्‍क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के प्रवेशाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास आज शनिवार दि. 10 रोजी सुरूवात होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या महिनाअखेर दि.28 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे अर्ज संकेतस्थळावर भरता येणार असल्याची माहिती प्राथमिकचे उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.\nबोगस आरटीई प्रवेशाला आळा बसावा यासाठी आरटीई प्रवेशाचा अर्ज भरताना उत्पन्नाच्या दाखल्याचा ऑनलाइन तसेच ऑफलाइन नंबर देणे बंधनकारक करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास उशीर झाला. तसेच अर्ज भरण्यास नगर जिल्ह्यापासून सुरूवात झाली असून तांत्रिक अडचणींचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळेच उर्वरित राज्यात आज शनिवार दि.10 पासून अर्ज भरण्यास सुरूवात करण्यात येणार असल्याचे देखील गोसावी यांनी सांगितले.\nप्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरताना पालकांनी जास्तीत जास्त दहा शाळा निवडाव्यात, सन 2018-19 या वर्षी इ.1 लीमध्ये प्रवेश घेणार्‍या बालकाचेे दि.30 सप्टेंबर 2018 रोजी किमान वय 5 वर्ष 8 महिने इतके असेल,ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी, (घरचा पत्ता,जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, जातप्रमाणपत्र इ.) , लॉटरीमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश घेणे बंधनकारक आहे. पालकांनी कोणतेही कागदपत्र अपलोड करू नये. मात्र उत्पन्नाच्या दाखल्यावरील बारकोड क्रमांक ऑनलाइन अर्जात नमुद करावेत, शाळांनी प्रवेश नाकारल्यास पालकांना ऑनलाईन ग्रीव्हीयन्स करता येईल. तसेच ज्या शाळांनी प्रवेश नाकारला आहे. अशा तक्रारींवर निर्णय घेण्याचा अधिकार पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी व मनपा स्तरावर क्षेत्रीय अधिकारी यांना राहतील अशा प्रकारच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. साधारण 28 फेब्रुवारीपर्यंत पालकांना अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी काढता येणार आहे. तशा प्रकारचे वेळापत्रकच जाहीर करण्यात येणार आहे.\nदरम्यान आरटीई प्रवेशासाठी गेल्या वर्षी शहरातील 849 शाळांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या तब्बल 15 हजार 693 जागा उपलब्ध झाल्या होत्या. पंरतु यंदा तब्बल 933 शाळांनी नोंदणी केली असल्यामुळे प्रवेशाच्या संख्येत वाढ होऊन 16 हजार 444 जागा उपलब्ध झाल्या आहेत. तर राज्यात तब्बल 8 हजार 985 शाळा उपलब्ध असून प्रवेशासाठी 1 लाख़ 25 हजार 490 जागा उपलब्ध झाल्या आहेत.\nमोबाईल ऍप व व्हिडिओ नाही...\nशासनाच्या परिपत्रकात अधिकार्‍यांना दिलेल्या सूचनांनुसार प्रवेश अर्ज भरण्यासाठी मोबाईल ऍप तयार करावे तसेच प्रवेश अर्ज कसा भरावा यासाठीचा व्हिडिओ तयार करावा व तो ऑनलाईन साईटवर जाहीर करावा. तसेच शिक्षणाधिकार्‍यांनी ग्रामीण तसेच शहरी पातळीवर पत्रकार परिषदा घेऊन प्रवेश प्रक्रियेला व्यापक प्रसिध्दी द्यावी.असे सांगण्यात आले आहे. मात्र यातली कोणतीही सूचना शिक्षण विभागाने सध्या पाळलेली दिसत नाहीत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-question-of-Malkapur-Bhaji-Mandai-is-serious-in-karad/", "date_download": "2018-11-17T00:59:15Z", "digest": "sha1:XJODFUMORZZJD7H3CEIDQIVUE6HKH2LG", "length": 11061, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंडईचे भिजत घोंगडे ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मंडईचे भिजत घोंगडे \nकराड : अमोल चव्हाण\nमलकापूर भाजी मंडईचा प्रश्‍न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालला आहे. शेतकरी संघटनेसह आंदोलन करणारे व आंदोलनाला पाठिंबा देणार्‍यांसह त्याला विरोध करून शेतकर्‍यांची बाजू घेणार्‍यांनी हा प्रश्‍न प्रतिष्ठेचा केल्याने मंडईत भाजी विकणार्‍या शेतकर्‍यांचा मुळ प्रश्‍न बाजूलाच पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंडईचे भिजत घोंगडे कायम असून शेतकर्‍यांची फरफट थांबता थांबत नाही.\nसुमारे चौदा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत असताना कराडलगतचे विकसीत होणारे गाव म्हणून तालुक्यातील शेतकरी मलकापूरमध्ये आपल्या शेतात पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी आणू लागले. दररोज ताजा भाजीपाला मलकापुरात विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळताच ग्राहकांचा तिकडे ओढा वाढला. त्यामुळे मागणी वाढल्याने तालुक्यातील छोटे-मोठे शेतकरीही मलकापूरमध्ये येऊन आपल्या भाजीपाल्याची विक्री करू लागले. ही बाब काही व्यापार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी मलकापूरमध्ये भाजीपाला घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांकडून तो विकत घेऊन स्वत: शेतकरी म्हणून विक्रीसाठी बसू लागले. परंतु, काही शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना भाजीपाला न देता स्वत:चा माल स्वत: विक्री करणे सुरुच ठेवले.\nदरम्यानच्या कालावधीत मलकापूरमध्ये खासगी जागेत भरणार्‍या या मंडईची उलाढाल चांगलीच वाढली. येथे भाजीपाला विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना दररोज ताजा पैसा मिळू लागला. तर शेतकर्‍यांकडून शेतीमाल घेऊन मंडईत विक्री करणार्‍या व्यापार्‍यांनाही चांगले दिवस आले. त्यामुळे काही दिवसात ताज्या शेतीमालाची मंडई म्हणून मलकापूरच्या मंडईची ओळख निर्माण झाली. मलकापूरचा विस्तार होत असताना तसेच ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले असताना नागरी वस्तीमध्येही झपाट्याने वाढ होऊ लागली. त्याचबरोबर येथील मंडईचा ग्राहकही वाढला.\nशेतकर्‍यांची मंडई अशी ओळख निर्माण झालेल्या या मंडईमध्ये हळूहळू व्यापार्‍यांचा राबता वाढला. त्यातून शेतकरी व व्यापारी यांच्यात कुरबूर होऊ लागली. मात्र, मंडई खासगी जागेत भरत असल्याने खासगी मालकापुढे कोणचीही टाळ शिजली नाही. खासगी मालक प्रत्येक शेतकरी व व्यापार्‍याकडून पैसे घेऊन त्याला बसण्यास जागा देत असल्याचा आरोप होऊ लागला. त्यातून प्रत्येकाने आपली जागा नक्की केली होती. त्यामध्ये व्यापारी आघाडीवर होते. शेतकरी ज्या ठिकाणी जागा मिळेल तेथे बसून भाजीपाला विकत होते. येथे येणार्‍यांना तेवढ्या प्रमाणात सोयी-सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुनील कोळी यांनी सुमारे महिनाभरापूर्वी खासगी जागेतील भाजीमंडई बंद करावी म्हणून उपोषण सुरु केले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी संबंधित जागा मालकाला बोलावून मंडई बंद करण्याचे आदेश दिले व त्याच जागेलगतच्या रस्त्यावर व नगरपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यांवर अशा दोन ठिकाणी भाजीमंडईसाठी जागा दिल्या होत्या. मात्र नगरपंचायत समोरील जागेवर कोणीही शेतकरी अथवा व्यापारी भाजी विक्रीसाठी फिरकले नाही.\nतर मंडईसमोरच्या रस्त्यांवरच भाजीमंडई भरू लागली. ती जागा अपुरी असल्याने वाहतूकीची कोंडी होऊ लागली. रस्त्यावर मंडई आल्याने शेतकर्‍यांच्या अडचणींमध्ये भरच पडली. रिक्षाचालक, शेतकरी व भाजी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमधेही वादाच्या घटना घडू लागल्या.शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे नुकसान होऊ लागले. त्यामुळे पुर्वीच्या जागेतच भाजीमंडईसाठी जागा द्या अशी मागणी करत काही शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर मोर्चा काढला.\nयावेळी नगरपंचायतीचे पदाधिकारी व अधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत जागामालकाबरोबर चर्चा करून व कायदेशीर बाबींची पूर्तता करून तोडगा काढण्याचे आश्‍वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर पुन्हा खासगी जागेत मांडई भरण्याचे संकेत मिळू लागल्याने पुन्हा काही लोकांनी नगरपंचायतीला निवेदन देऊन खासगी जागेत मंडई न भरविण्याची विनंती केली. मंडई हलविण्यासाठी प्रयत्न करणारे व त्याच खासगी जागेवर मंडई भरावी म्हणून प्रयत्न करणार्‍यांनी हा प्रश्‍न प्रतिष्ठेचा केल्याने मंडईच्या जागेचे भिजत घोंगडे कायम असून शेतकर्‍यांची फरफट होत आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vikramedke.com/blog/battle-of-dabhoi/", "date_download": "2018-11-17T00:08:54Z", "digest": "sha1:6MPPCU7LB73VDUXHOU76PGHWCPXA4JIA", "length": 49806, "nlines": 111, "source_domain": "vikramedke.com", "title": "बाजीराव एकटेच समर्थ आहेत!! | Vikram Edke", "raw_content": "\nबाजीराव एकटेच समर्थ आहेत\nबाजीरावांच्या फौजेची वाताहत झाली होती. पार दुर्दशाच म्हणा ना किती जरी झालं, तरी त्र्यंबकराव हे मराठ्यांचे सेनापती होते. सरसेनापती खंडेराव दाभाड्यांचे पुत्र किती जरी झालं, तरी त्र्यंबकराव हे मराठ्यांचे सेनापती होते. सरसेनापती खंडेराव दाभाड्यांचे पुत्र त्यांनी आपल्या माहूताला आज्ञा केली आणि त्यासरशी त्यांच्या कसलेल्या, लढवय्या, हुजरातीच्या ५००० फौजेने पूर्वेकडून ढाढर नदी पार केली. त्यावर बाजीरावांच्या सैन्याला माघार घेण्यावाचून पर्यायच नव्हता. त्र्यंबकरावांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ज्याची गेली अनेक वर्षे वाट पाहात होतो, ज्यासाठी गेले अनेक महिने जोखीम पत्करुन राजकारण मांडलं, तो विजय दृष्टीपथात आला होता. बाजीराव त्यांनी आपल्या माहूताला आज्ञा केली आणि त्यासरशी त्यांच्या कसलेल्या, लढवय्या, हुजरातीच्या ५००० फौजेने पूर्वेकडून ढाढर नदी पार केली. त्यावर बाजीरावांच्या सैन्याला माघार घेण्यावाचून पर्यायच नव्हता. त्र्यंबकरावांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ज्याची गेली अनेक वर्षे वाट पाहात होतो, ज्यासाठी गेले अनेक महिने जोखीम पत्करुन राजकारण मांडलं, तो विजय दृष्टीपथात आला होता. बाजीराव अरे हाड् एकही युद्ध हारला नाही म्हणे त्याने अजून खरा मर्द पाहिलाच कुठे होता त्याने अजून खरा मर्द पाहिलाच कुठे होता आज त्या बाजीरावला दाभाडे कुळीच्या तलवारीचं पाणी पाजतो आज त्या बाजीरावला दाभाडे कुळीच्या तलवारीचं पाणी पाजतो विचार करता करता नदी पारसुद्धा झाली. पेशव्यांच्या सैन्याची पीछेहाट सुरुच होती. ३-४ किलोमीटर लांब, पळसवाड्यापाशी असलेले बाजीराव मूकपणे हा सारा तमाशा पाहात होते, आपल्या सैन्याची माघार पाहात होते, दाभाड्यांची आगेकूच पाहात होते. त्यांची नजर थंड होती. शांत होती. की हताश होती\n जे स्थान आज देशाच्या अर्थकारणात मुंबईचं आहे, तेच एकेकाळी गुजरातचं होतं. मुघल साम्राज्याच्या आर्थिक नाड्या गुजरातमध्ये होत्या. शिवछत्रपतींना ह्या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती. आणि म्हणूनच मुघल साम्राज्य जेव्हा त्यांनी बदसुरत करण्याचं ठरवलं, तेव्हा त्यांनी गुजरातमधलं सुरतच निवडलं. याच गुजरातमधून मक्का-मदिनेला जहाजं जायची. या मजहबी कारणामुळेसुद्धा गुजरात मुघलांचा जीव की प्राण. निज़ामने आपल्या अधिकारात तिथला सुभेदार म्हणून आपला काका हमिदखान नेमला होता. परंतु बादशाह मुहंमदशाहची जेव्हा निज़ामवर खफ़ामर्जी झाली, तेव्हा त्याने ताबडतोब हमिदखानची हकालपट्टी करुन त्याच्याजागी सरबुलंदखानला नेमलं. हाती असलेली मलई सहजासहजी सोडायला हमिदखान अजिबातच तयार नव्हता. त्यामुळे सरबुलंदखानने त्याच्यावर चाल करण्याची सिद्धता केली. तो दिल्लीहून निघाला. हमिदखानकडे तर त्याचा मुकाबला करण्याइतकं सैन्यबळ नव्हतं. मग त्याने डोकं चालवलं आणि मराठा सरदार कंठाजी कदमबांडेंना मदतीसाठी पुकारलं. त्यावर बादशाहने सुरतेचा सुभेदार रुस्तुमअलीखानला हमिदखानचे पारिपत्य करायची आज्ञा दिली. ताकद वाढलेल्या हमिदखानशी मुकाबला करायचं बळ रुस्तुमअलीखानकडे तरी कुठून असणार त्याने डोकं चालवलं आणि मराठा सरदार कंठाजी कदमबांडेंना मदतीसाठी पुकारलं. त्यावर बादशाहने सुरतेचा सुभेदार रुस्तुमअलीखानला हमिदखानचे पारिपत्य करायची आज्ञा दिली. ताकद वाढलेल्या हमिदखानशी मुकाबला करायचं बळ रुस्तुमअलीखानकडे तरी कुठून असणार त्यानेही डोकं चालवलं आणि दुसरे मराठा सरदार पिलाजीराव गायकवाडांना मदतीसाठी बोलावलं. हेच ते बडोद्याच्या गायकवाडांचे मूळपुरुष त्यानेही डोकं चालवलं आणि दुसरे मराठा सरदार पिलाजीराव गायकवाडांना मदतीसाठी बोलावलं. हेच ते बडोद्याच्या गायकवाडांचे मूळपुरुष आता मुघल आणि मराठे एकास एक होते. कोण जिंकणार ह्या समसमान युद्धात आता मुघल आणि मराठे एकास एक होते. कोण जिंकणार ह्या समसमान युद्धात\nयुद्धाला तोंड फुटले. दोन्हीबाजूंनी घोड्यावर स्वार वीर योद्धे रणमैदानात थैमान घालू लागले. तलवारींची खणाखणी चालू होती. बाणांची बरसात चालू होती. भाल्यांची फेकाफेक चालू होती. वातावरणात केवळ तेवढीच एक गाज भरुन राहिली होती. एकच लाल रंग सर्वत्र व्यापून राहिला होता. पिलाजींनी रुस्तुमअलीला सुचवले, ‘तुम्ही पुढे व्हा, मी मागे राहून सामानसुमान सांभाळतो’. थोडक्यात, तुम लडो हम कपडे संभालते है रुस्तुमअलीने होकार दिला व तो पुढे चाल करुन गेला. तो जाताच पिलाजींनी आपल्या सैन्याला आक्रमणाची खूण केली रुस्तुमअलीने होकार दिला व तो पुढे चाल करुन गेला. तो जाताच पिलाजींनी आपल्या सैन्याला आक्रमणाची खूण केली आक्रमण कुणाविरुद्ध ज्या रुस्तुमअलीने पिलाजींना मदतीसाठी बोलावलं होतं, त्याच रुस्तुमअलीविरुद्ध पुढून हमिदखान-कदमबांडे आणि मागून गायकवाड अश्या कात्रीत रुस्तुमअलीखान सापडला. त्याच्या सैन्याचा अक्षरशः फडशा उडाला. योद्धा रुस्तुमअली लढता लढता मारला गेला पुढून हमिदखान-कदमबांडे आणि मागून गायकवाड अश्या कात्रीत रुस्तुमअलीखान सापडला. त्याच्या सैन्याचा अक्षरशः फडशा उडाला. योद्धा रुस्तुमअली लढता लढता मारला गेला चतुर हमिदखानने ताबडतोब गुजरातची चौथाई गायकवाड आणि कदमबांडेंमध्ये वाटून दिली\nबादशाही फ़र्मानाची अशी बेअब्रु झालेली पाहून बादशाह खवळला. त्याने सरबुलंदखानला ताबडतोब जातीने चालून जाण्याची आज्ञा केली. सरबुलंदखान कूच करुन अहमदाबादपर्यंत आला. त्यासरशी हमिदखान दख्खनच्या दिशेने निज़ामकडे पळून गेला. पण म्हणून काही सरबुलंदखानचा विजय झाला होता असे नाही. दोघे मराठा सरदार, कदमबांडे आणि गायकवाड अजूनही गुजरातमध्येच पाय रोवून उभे होते. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा नाईलाजाने सरबुलंदखानने त्या दोघांनाही मोठमोठ्या रकमेच्या हुंड्या दिल्या. त्या मिळताच दोघांनीही सबंध गुजरातभर लुटमार करीत धिंगाणा घालायला सुरुवात केली. व्यापाराचा पार बट्ट्याबोळ झाला. व्यापारी त्या खंडणी आणि लुटमारीपायी गुजरात सोडून जाऊ लागले. मराठ्यांनी चंपानेर आणि बडोदासुद्धा ताब्यात घेतले. सरबुलंदखान पार त्रासून गेला. ह्या अश्या भीषण परिस्थितीत सरबुलंदखानला मदतीसाठी एकच नाव आठवले – बाजीराव पेशवे सरकार\nआता कुणाला प्रश्न पडू शकेल की, हिंदवी साम्राज्याच्या पेशव्यांनी त्याच साम्राज्याचे सरदार असलेल्या गायकवाड आणि कदमबांडेंच्या विरोधात सरबुलंदखानसारख्या मुघलाला का मदत करावी यालाच तर राजकारण म्हणतात यालाच तर राजकारण म्हणतात ह्या राजकारणाच्या पटावर गरज पडेल तसा उभा-आडवा-तिरका चालणारा वजीरच राज्य करत असतो. आणि तो वजीर बाजीराव होते ह्या राजकारणाच्या पटावर गरज पडेल तसा उभा-आडवा-तिरका चालणारा वजीरच राज्य करत असतो. आणि तो वजीर बाजीराव होते सरबुलंदखानला बाजीरावांच्या रुपात मदत दिसत होती, पण राजकारणपटू चाणाक्ष बाजीरावांना सरबुलंदखानच्या रुपात संधी दिसत होती. सबंध गुजरात बळकावण्याची संधी सरबुलंदखानला बाजीरावांच्या रुपात मदत दिसत होती, पण राजकारणपटू चाणाक्ष बाजीरावांना सरबुलंदखानच्या रुपात संधी दिसत होती. सबंध गुजरात बळकावण्याची संधी त्यासाठी तात्कालिकरित्या मराठा सरदारांशी युद्ध करावे लागले तरी बेहत्तर होते, कारण यात मराठा साम्राज्याचाच सार्वकालिक फायदा होता त्यासाठी तात्कालिकरित्या मराठा सरदारांशी युद्ध करावे लागले तरी बेहत्तर होते, कारण यात मराठा साम्राज्याचाच सार्वकालिक फायदा होता बाजीरावांकडे निव्वळ शिपाईगडी म्हणूनच पाहाणाऱ्यांना बाजीरावांची ही खेळी समजणे अशक्यच बाजीरावांकडे निव्वळ शिपाईगडी म्हणूनच पाहाणाऱ्यांना बाजीरावांची ही खेळी समजणे अशक्यच कदमबांडे आणि गायकवाड हे गुजरात वाटून खात असते व मराठा दौलतीला त्याचा फायदा होत असता, तर गोष्ट वेगळी. पण ते दोघे निव्वळ धुडगूस घालत होते. परिणामी गुजरातसारखा संपन्न प्रदेश आटून चालला होता. याखेरीज बाजीरावांना गुजरातमध्ये लक्ष घालायला न्याय्य कारणसुद्धा होते. १७२६ साली शाहू आणि सरबुलंदखान यांच्यात झालेल्या करारानुसार गुजरातमधील अर्ध्या महालांच्या महसुलावर बाजीरावांचा अधिकार होता कदमबांडे आणि गायकवाड हे गुजरात वाटून खात असते व मराठा दौलतीला त्याचा फायदा होत असता, तर गोष्ट वेगळी. पण ते दोघे निव्वळ धुडगूस घालत होते. परिणामी गुजरातसारखा संपन्न प्रदेश आटून चालला होता. याखेरीज बाजीरावांना गुजरातमध्ये लक्ष घालायला न्याय्य कारणसुद्धा होते. १७२६ साली शाहू आणि सरबुलंदखान यांच्यात झालेल्या करारानुसार गुजरातमधील अर्ध्या महालांच्या महसुलावर बाजीरावांचा अधिकार होता तशी अटच शाहूंतर्फे अंबाजी त्रिंबक मुतालिकांनी टाकली होती. त्यामुळे सरबुलंदखानने मदतीसाठी पुकारताच मुघल साम्राज्यात खिंडार पाडण्याची बारीकशी संधीसुद्धा न सोडणाऱ्या पेशवे सरकारांनी ताबडतोब चिमाजीअप्पांना गुजरातकडे रवाना केले. दोघा भावांच्या योजनेप्रमाणे चिमाजींनीही ताबडतोब बंसवाडा, जालोद, दोहद, चंपानेर अशी गावं लुटण्याचा सपाटाच लावला. परिणामी १७२९ मध्ये सरबुलंदखानला चिमाजींच्या रुपाने बाजीरावांना सबंध गुजरातची चौथाई आणि सरदेशमुखी देणे भाग पडले. बदल्यात गायकवाड आणि कदमबांडेंवर वचक ठेवण्यासाठी व वेळप्रसंगी मुघलांना मदत करण्यासाठी म्हणून बाजीरावांना २५०० चं घोडदळ ठेवावं लागणार होतं. म्हणजे थोडक्यात बाजीराव मराठ्यांशी लढायला म्हणून आले आणि सरबुलंदखानलाच लुटून गेले, तेही टिचभर मदतीच्या बदल्यात. सौदा काही वाईट नव्हता तशी अटच शाहूंतर्फे अंबाजी त्रिंबक मुतालिकांनी टाकली होती. त्यामुळे सरबुलंदखानने मदतीसाठी पुकारताच मुघल साम्राज्यात खिंडार पाडण्याची बारीकशी संधीसुद्धा न सोडणाऱ्या पेशवे सरकारांनी ताबडतोब चिमाजीअप्पांना गुजरातकडे रवाना केले. दोघा भावांच्या योजनेप्रमाणे चिमाजींनीही ताबडतोब बंसवाडा, जालोद, दोहद, चंपानेर अशी गावं लुटण्याचा सपाटाच लावला. परिणामी १७२९ मध्ये सरबुलंदखानला चिमाजींच्या रुपाने बाजीरावांना सबंध गुजरातची चौथाई आणि सरदेशमुखी देणे भाग पडले. बदल्यात गायकवाड आणि कदमबांडेंवर वचक ठेवण्यासाठी व वेळप्रसंगी मुघलांना मदत करण्यासाठी म्हणून बाजीरावांना २५०० चं घोडदळ ठेवावं लागणार होतं. म्हणजे थोडक्यात बाजीराव मराठ्यांशी लढायला म्हणून आले आणि सरबुलंदखानलाच लुटून गेले, तेही टिचभर मदतीच्या बदल्यात. सौदा काही वाईट नव्हता बाजीरावांचं राजकारण हे असं होतं. वरवर विरोधी भासणारं आणि आतून खोल डोहासारखं असणारं\nगोष्टी बिघडायला सुरुवात झाली ती इथेच गुजरातवर आधीपासूनच दाभाड्यांचे वर्चस्व. गायकवाडही मुळचे दाभाड्यांचेच सरदार होते ना गुजरातवर आधीपासूनच दाभाड्यांचे वर्चस्व. गायकवाडही मुळचे दाभाड्यांचेच सरदार होते ना माळवा बाजीरावांकडे आणि गुजरात दाभाड्यांकडे असेच तर शाहूंनी ठरवून दिले होते ना माळवा बाजीरावांकडे आणि गुजरात दाभाड्यांकडे असेच तर शाहूंनी ठरवून दिले होते ना मग आता बाजीरावांनी कशी काय धिटाई करुन सबंध गुजरातची सूत्रे ताब्यात घ्यावीत मग आता बाजीरावांनी कशी काय धिटाई करुन सबंध गुजरातची सूत्रे ताब्यात घ्यावीत त्र्यंबकरावांच्या रागाची आग भडकली. त्यात नव्यानेच सेनापतिपद मिळाल्याच्या अहंकाराचे तेल पडले. वास्तविक पेशवे आणि दाभाडे यांच्यातून आधीच विस्तवसुद्धा जात नव्हता. बाजीरावांच्या मनात काहीएक किल्मिष नव्हते, पण त्र्यंबकराव मात्र बाजीरावांचा द्वेष करायचे. मी सरसेनापती असूनही सगळा मान बाजीरावांनाच कसा काय मिळतो, हा त्यांचा सल होता. तसे तर सातारा-दरबारात बाजीराव सरकारांवर जळणाऱ्या सरदारांची रांगच होती. त्यांपैकीच एक दाभाडे त्र्यंबकरावांच्या रागाची आग भडकली. त्यात नव्यानेच सेनापतिपद मिळाल्याच्या अहंकाराचे तेल पडले. वास्तविक पेशवे आणि दाभाडे यांच्यातून आधीच विस्तवसुद्धा जात नव्हता. बाजीरावांच्या मनात काहीएक किल्मिष नव्हते, पण त्र्यंबकराव मात्र बाजीरावांचा द्वेष करायचे. मी सरसेनापती असूनही सगळा मान बाजीरावांनाच कसा काय मिळतो, हा त्यांचा सल होता. तसे तर सातारा-दरबारात बाजीराव सरकारांवर जळणाऱ्या सरदारांची रांगच होती. त्यांपैकीच एक दाभाडे पण यावेळी मात्र त्यांच्या रागाचा पारा जरा जास्तच चढला. त्यांनी बंड करायची तयारी केली. हळूहळू प्रयत्न करुन, आई उमाबाईंच्या सल्ल्याने त्यांनी असंतुष्ट सरदारांची मोट बांधायला सुरुवात केली. त्यांना गायकवाड येऊन मिळाले, कदमबांडे मिळाले. लवकरच त्यांना चिमणाजी दामोदर आणि पवार बंधूंचीही साथ मिळाली. हेतू एकच, बाजीरावांचा नायनाट पण यावेळी मात्र त्यांच्या रागाचा पारा जरा जास्तच चढला. त्यांनी बंड करायची तयारी केली. हळूहळू प्रयत्न करुन, आई उमाबाईंच्या सल्ल्याने त्यांनी असंतुष्ट सरदारांची मोट बांधायला सुरुवात केली. त्यांना गायकवाड येऊन मिळाले, कदमबांडे मिळाले. लवकरच त्यांना चिमणाजी दामोदर आणि पवार बंधूंचीही साथ मिळाली. हेतू एकच, बाजीरावांचा नायनाट एकदा का बाजीरावांना संपवले, की मग शाहूंना काहीच बोलता नसते आले.\nइथपर्यंत सारे काही ठिक होते. पण दाभाडे आपल्या मत्सरात जरा अधिकच वाहावत गेले. त्यांनी थेट निज़ामशीच संधान बांधले. हा तर राष्ट्रद्रोह झाला. बाजीरावांना संपवण्याची किंमत काय निज़ामला घरात घेणे संधीसाधू निज़ामनेही लगेच नव्याने माळव्यावर आलेल्या बंगशला ह्या योजनेत सामील करुन घेतले. खरं तर, निज़ाम काय किंवा बंगश काय, दोघेही बाजीरावांकडून पार पार्श्वभाग सुजेपर्यंत मार खाल्लेले. त्यामुळे दोघांनाही बाजीरावांशी एकट्याने लढण्याची हिंमत होत नव्हती. म्हणून हे संधान आता बाजीरावांच्या एवढावेळ नितळ असलेल्या कपाळावर हलकीशी आठी उमटली. शाहूंनाही दाभाडेंचे हे पाऊल रुचले नाही. दोघांमध्ये खलबते झाली. मसलती झडल्या. दाभाडे किती जरी म्हटले तरी दौलतीचे जुने आणि एकनिष्ठ घराणे. त्यामुळे शाहूंनी त्यांना समजावणीच्या सुरात एक पत्र पाठवले –\n“तुम्ही स्वामींचे कार्याचे एकनिष्ठ हिंदूसेवक. यास्तव स्वामी तुम्हांवर बहुत समयावचित्ते कृपा करीत असता हल्ली चित्तांत विपर्यास आणून व दुसऱ्याचा आश्रय करुन राज्यास अपाय करावा, आपल्या एकनिष्ठतेस बोल लावून घ्यावा यात फायदा काय”\nपरंतु दाभाड्यांनी साक्षात शाहूंच्या आवाहनासही भिक घातली नाही. ८ ऑक्टोबर १७३० रोजी दाभाडे छत्रपतींच्या भेटीस जातो असे सांगून तळेगावहून निघाले. परंतु साताऱ्याकडे न जाता उत्तरेकडून संगमनेरमार्गे नारायणगावला गेले व निज़ामचा सरदार तुर्कताजखानची गाठ घेतली. तिथून पुढे नोव्हेंबरमध्ये ते निज़ामला भेटले. ह्या भेटीनंतर निज़ाम नर्मदेच्या दिशेने बंगशला भेटण्यासाठी गेला. इकडे दाभाड्यांना जुन्नरचे कुंवरबहादुर येऊन मिळाले आणि चिमणाजी दामोदर मोघ्यांनी मुल्हेरचा रस्ता मोकळा करुन दिला. दाभाडे गुजरातमध्ये शिरताच त्यांना गायकवाड, कदमबांडे आणि पवार सामील झाले. ह्या सगळ्यांनी मिळून १२ मार्च १७३१ ला मांडवीचा किल्ला जिंकून घेतला व २६ मार्च ह्यादिवशी त्यांनी नर्मदा ओलांडून कर्नालीजवळ तळ ठोकला दाभाडेंचे सैन्य केव्हाच ४५००० वर जाऊन पोहोचले होते\nबाजीरावांच्या मागे यावेळी अनेक डोकेदुखी होत्या. चिमाजींच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले होते. त्याचवेळी शनिवारवाड्याचेही बांधकाम सुरु होते. परंतु तरीदेखील अष्टावधानी बाजीरावांचे सर्वत्र असलेले लक्ष जराही कमी झाले नव्हते. त्यांनी १० ऑक्टोबरला पुणे सोडले व मोठमोठ्या मजला मारीत गुजरातच्या दिशेने निघाले. चिमाजींनीदेखील घरातले दु:ख बाजूला सारुन माही नदीच्या उत्तरेस तळ ठोकला. दरम्यान गुजरातची सुभेदारी अभयसिंहाकडे गेली होती. त्यालाही गायकवाड, कदमबांडे वगैरेंचा त्रास होताच. त्याने बाजीरावांना त्रास न देण्याचे आनंदाने कबूल केले. अश्याप्रकारे गुजरातमध्ये आतपर्यंत घुसतानाच बाजीरावांनी आपली पिछाडी निर्वेध करुन टाकली. बाजीरावांना बंगशची चिंता नव्हती. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी केव्हाच शिंदे आणि होळकरांना सूचना दिल्या होत्या. आता केवळ निज़ामच्या काही तुकड्या जरी दाभाडेंसोबत असल्या तरी निज़ाम ससैन्य येऊन मिळायच्या आत दाभाडेंचे पारिपत्य करणे आवश्यक होते. पण कसे करणार ४५००० विरुद्ध बाजीरावांचे केवळ २५०००, कसा निभाव लागणार\nबाजीरावांना दाभाडेंच्या सैन्याची जरादेखील चिंता नव्हती. ती निव्वळ सूज आहे हे त्यांना समजत होते. दाभाडेंच्या सैन्याचा बहुतांश भाग हा भिल्ल, कोळी आणि निज़ामने दिलेले मूर-अरब यांनी व्यापलेला होता. नि:संशय दाभाडे गुणवंत सेनापती होते, पण हे सैन्यच मुळात कसलेले नव्हते त्याला कोण काय करणार बाजीरावांच्या शिस्तबद्ध सैन्याच्या पहिल्या धक्क्यातच पाल्यापाचोळ्यागत उडून जाणार होते ते. शिवाय दाभाडेंसोबत असलेले मराठा सरदार बाजीरावांच्या विरोधात एकत्र आलेले, परंतु त्यांनाही निज़ामशी संगनमत अजिबात मानवलेलं नव्हतं. बाजीरावांनी गोडीगुलाबीने ह्या मंडळींना दाभाड्यांपासून दूर केलं. आता दाभाडेंचं सैन्य ३०००० वरच आलं. त्यातही वर उल्लेख केलेली बिनकामाची भरतीच जास्त. बाजीरावांना खरी काळजी होती ती दाभाडेंच्या मुख्य, हुजरातीच्या ५००० सैन्याची. खंडेरावांच्या तालमीत तयार झालेले हे लोक शूर, हुशार लढवय्ये तर होतेच परंतु त्र्यंबकरावांशी पूर्णतः एकनिष्ठदेखील होते. यावर काहीतरी उपाय काढायला हवा होता.\nदरम्यान बाजीरावांनी समेटासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यांनी परत एकवार दाभाडेंना उद्देशून एक पत्र लिहिले की, आपण भांडण्यापेक्षा भेटून बोलूयात, परंतु सध्या निज़ाम आपल्या दिशेने येतोय त्यामुळे मला केवळ नर्मदा पार करुन जाऊ द्या, म्हणजे मला पुण्याकडे निघता येईल. दाभाडे याला पेशवे सरकारांचा पळपुटेपणा समजले. त्यांना वाटलं की, हा आपल्याच ताकदीचा विजय आहे. त्यामुळे ह्या पत्राचा परिणाम नेमका उलटा झाला. जी नर्मदा पार करण्यासाठी बाजीरावांनी दाभाडेंना परवानगी मागितली होती, दाभाडे मुद्दामहून नेमकी तीच वाट अडवून उभे राहिले. इतिहासाला ठाऊक नाही, परंतु कदाचित दाभाडेंनी नेमके असेच करावे यासाठी बाजीरावांनीच ते पत्र मुद्दाम पाठवलेलेही असू शकते; कारण नंतर जे घडलं तो एकतर चमत्कार तरी होता अथवा अचूक टाकलेल्या सामरिक डावपेचांची विजयी परिसीमा तरी होती. काय घडलं होतं असं\nडभोईला भिलुपूरच्या मैदानाजवळून ढाढर नदी पूर्व-पश्चिम वाहाते. तिथेच नदीला एक भलेमोठ्ठे वळण आहे आणि नदी पार करायला उतारसुद्धा बरोब्बर याच मैदानात दाभाडे आपल्या ३००००च्या भल्यामोठ्ठ्या सैन्यासोबत बाजीरावांच्या २५००० सैन्यावर तुटून पडले. त्यांच्यासोबत उदाजी पवार, आनंदराव पवार, कंठाजी कदमबांडे, रघूजी कदमबांडे, पिलाजी गायकवाड, चिमणाजी दामोदर असे एकाहून एक रणगौरव होते. आणि इकडे बरोब्बर याच मैदानात दाभाडे आपल्या ३००००च्या भल्यामोठ्ठ्या सैन्यासोबत बाजीरावांच्या २५००० सैन्यावर तुटून पडले. त्यांच्यासोबत उदाजी पवार, आनंदराव पवार, कंठाजी कदमबांडे, रघूजी कदमबांडे, पिलाजी गायकवाड, चिमणाजी दामोदर असे एकाहून एक रणगौरव होते. आणि इकडे इकडे होता शिवछत्रपतींचा सच्चा शिष्य, साक्षात रणतंत्राधिपती पेशवा बाजीराव बल्लाळ इकडे होता शिवछत्रपतींचा सच्चा शिष्य, साक्षात रणतंत्राधिपती पेशवा बाजीराव बल्लाळ त्यांनी अशी जोराची मुसंडी मारली की, पहिल्या फटक्यातच दाभाडेंकडची सगळी बिनकामाची भरती वाट फुटेल तिकडे पळून गेली. पण म्हणून बाजीराव युद्ध जिंकले असे नाही बरं का त्यांनी अशी जोराची मुसंडी मारली की, पहिल्या फटक्यातच दाभाडेंकडची सगळी बिनकामाची भरती वाट फुटेल तिकडे पळून गेली. पण म्हणून बाजीराव युद्ध जिंकले असे नाही बरं का त्र्यंबकराव दाभाडे किती जरी अहंकारी असला तरीदेखील खरा मर्द होता. रणधुरंधर होता. तो जोपर्यंत रणांगणावर पाय रोवून उभा होता, तोपर्यंत बाजीरावच काय तर साक्षात प्रलयरुद्रालाही विजय मिळणे अशक्यच. आपल्या लाडक्या हत्तीच्या अंबारीत बसून दाभाडे अर्जुनासारखे चहुदिशांना बाणांचा वर्षाव करत होते. आणि पाय रोवून म्हणजे अक्षरशः पाय रोवूनच उभे होते, कारण नदीच्या आसपास निसरड्या ठिकाणी हत्ती घसरु नये म्हणून त्यांनी हत्तीचे पाय साखळदंडांनी जखडूनच टाकले होते. त्यांचा नेम अचूक होता. त्यांचा बाण लागेल तिथला सैनिक पाणीसुद्धा मागत नव्हता. बाण चालवून चालवून बोटे सोलली गेली होती त्यांची. सूर्य आग ओकू लागला होता. दाभाडेंची ५०००ची हुजरात हुश्शार होती. बाजीरावांचं सैन्य पळू लागलं होतं. माघार घेऊ लागलं होतं. विजय बाजीरावांच्या हातून मुठीतल्या रेतीसारखा निसटून चालला होता. बाजीरावांच्या फौजेची वाताहत झाली होती. पार दुर्दशाच म्हणा ना त्र्यंबकराव दाभाडे किती जरी अहंकारी असला तरीदेखील खरा मर्द होता. रणधुरंधर होता. तो जोपर्यंत रणांगणावर पाय रोवून उभा होता, तोपर्यंत बाजीरावच काय तर साक्षात प्रलयरुद्रालाही विजय मिळणे अशक्यच. आपल्या लाडक्या हत्तीच्या अंबारीत बसून दाभाडे अर्जुनासारखे चहुदिशांना बाणांचा वर्षाव करत होते. आणि पाय रोवून म्हणजे अक्षरशः पाय रोवूनच उभे होते, कारण नदीच्या आसपास निसरड्या ठिकाणी हत्ती घसरु नये म्हणून त्यांनी हत्तीचे पाय साखळदंडांनी जखडूनच टाकले होते. त्यांचा नेम अचूक होता. त्यांचा बाण लागेल तिथला सैनिक पाणीसुद्धा मागत नव्हता. बाण चालवून चालवून बोटे सोलली गेली होती त्यांची. सूर्य आग ओकू लागला होता. दाभाडेंची ५०००ची हुजरात हुश्शार होती. बाजीरावांचं सैन्य पळू लागलं होतं. माघार घेऊ लागलं होतं. विजय बाजीरावांच्या हातून मुठीतल्या रेतीसारखा निसटून चालला होता. बाजीरावांच्या फौजेची वाताहत झाली होती. पार दुर्दशाच म्हणा ना किती जरी झालं, तरी त्र्यंबकराव हे मराठ्यांचे सेनापती होते. सरसेनापती खंडेराव दाभाड्यांचे पुत्र किती जरी झालं, तरी त्र्यंबकराव हे मराठ्यांचे सेनापती होते. सरसेनापती खंडेराव दाभाड्यांचे पुत्र त्यांनी आपल्या माहूताला आज्ञा केली, हत्तीचे साखळदंड तोडले गेले आणि त्यासरशी त्यांच्या कसलेल्या, लढवय्या, हुजरातीच्या त्या ५००० फौजेने पूर्वेकडून ढाढर नदी पार केली. त्यावर बाजीरावांच्या सैन्याला माघार घेण्यावाचून पर्यायच नव्हता. ३-४ किलोमीटर लांब, पळसवाड्यापाशी असलेले बाजीराव मूकपणे हा सारा तमाशा पाहात होते, आपल्या सैन्याची माघार पाहात होते, दाभाड्यांची आगेकूच पाहात होते. त्यांची नजर थंड होती. शांत होती. की मध्येच मिश्कील झाक दिसत होती त्या नजरेत त्यांनी आपल्या माहूताला आज्ञा केली, हत्तीचे साखळदंड तोडले गेले आणि त्यासरशी त्यांच्या कसलेल्या, लढवय्या, हुजरातीच्या त्या ५००० फौजेने पूर्वेकडून ढाढर नदी पार केली. त्यावर बाजीरावांच्या सैन्याला माघार घेण्यावाचून पर्यायच नव्हता. ३-४ किलोमीटर लांब, पळसवाड्यापाशी असलेले बाजीराव मूकपणे हा सारा तमाशा पाहात होते, आपल्या सैन्याची माघार पाहात होते, दाभाड्यांची आगेकूच पाहात होते. त्यांची नजर थंड होती. शांत होती. की मध्येच मिश्कील झाक दिसत होती त्या नजरेत कुणास ठाऊक त्यादिवशी दिनांक होता १ एप्रिल १७३१ काही एप्रिलफूलचा तर डाव नव्हता ना बाजीरावांचा काही एप्रिलफूलचा तर डाव नव्हता ना बाजीरावांचा कसा असणार निदान त्याक्षणी तरी काळपुरुष बाजीरावांची खिल्ली उडवत होता. त्याला बिचाऱ्याला काय कल्पना की, हारकर जीतनेवालेको बाजीराव कहते है\nबाजीरावांनी एकवार मिशीवरुन ताव दिला. मांड ठोकली. आणि बेफाम घोडा फेकला थेट रणमैदानाच्या दिशेने. त्यासरशी बाजीरावांच्या पाठोपाठ सारं राखीव सैन्यसुद्धा निघालं. सगळ्यात पुढे होता तो निधड्या छातीचा पेशवा. सपसप तलवार चालवित आणि समोर येईल त्याच्या चिरफाळ्या उडवित तो तीरासारखा शत्रूसागरात आत-आतपर्यंत शिरत होता. लक्ष्य एकच, दाभाडे थेट रणमैदानाच्या दिशेने. त्यासरशी बाजीरावांच्या पाठोपाठ सारं राखीव सैन्यसुद्धा निघालं. सगळ्यात पुढे होता तो निधड्या छातीचा पेशवा. सपसप तलवार चालवित आणि समोर येईल त्याच्या चिरफाळ्या उडवित तो तीरासारखा शत्रूसागरात आत-आतपर्यंत शिरत होता. लक्ष्य एकच, दाभाडे बाजीराव आपल्या राखीव सैन्यानिशी येत असलेले दाभाडेंना दिसले होते. आपल्या पाठिशी हजारोंचा सेनासागर असताना दाभाडेंना कश्याची भिती बाजीराव आपल्या राखीव सैन्यानिशी येत असलेले दाभाडेंना दिसले होते. आपल्या पाठिशी हजारोंचा सेनासागर असताना दाभाडेंना कश्याची भिती बाजीराव दाभाडेंच्या अगदी निकट पोहोचले. त्यांनी एका सांडणीस्वाराला आज्ञा केली. तो ताबडतोब पेशवे सरकारांचा खलिता घेऊन दाभाडेंपाशी गेला. समेटाचा शेवटचा प्रयत्न बाजीराव दाभाडेंच्या अगदी निकट पोहोचले. त्यांनी एका सांडणीस्वाराला आज्ञा केली. तो ताबडतोब पेशवे सरकारांचा खलिता घेऊन दाभाडेंपाशी गेला. समेटाचा शेवटचा प्रयत्न दाभाडेंनी तो खलिता पाहिला आणि पचकन् जमिनीवर थुंकले ते दाभाडेंनी तो खलिता पाहिला आणि पचकन् जमिनीवर थुंकले ते बाजीराव ओरडून म्हणाले, “तुमचा पराक्रम अजोड आहे सेनापती. या आपण तो आपल्या सामायिक शत्रुविरुद्ध दाखवू आणि स्वामींची कीर्ती चहुदिशा पसरवू. थांबवा हे युद्ध. हा मी स्वतः माघार घेऊन तुमच्या भेटीसाठी यायला तयार आहे” बाजीराव ओरडून म्हणाले, “तुमचा पराक्रम अजोड आहे सेनापती. या आपण तो आपल्या सामायिक शत्रुविरुद्ध दाखवू आणि स्वामींची कीर्ती चहुदिशा पसरवू. थांबवा हे युद्ध. हा मी स्वतः माघार घेऊन तुमच्या भेटीसाठी यायला तयार आहे” उत्तरादाखल दाभाड्यांनी केवळ आपल्या हत्तीचा रोख बाजीरावांकडे वळवला. आणि त्याचक्षणी दाभाडेंना सगळा प्रकार ध्यानात आला. याच मैदानात युद्ध करायला लावणं, हा बाजीरावांचा डाव होता. नदीचं तेच वळण निवडायला लावणं, हाही बाजीरावांचाच डाव होता. बाजीरावांचं सैन्य माघारी पळणं हाही बाजीरावांचाच डाव होता. त्याला भुलून आपण नदी ओलांडून आलो तो उतार बाजीरावांनी केव्हाच ताब्यात घेतलाय. आपला तो तथाकथित सेनासागर पार दूर नदीपल्याडच राहिलाय. नदीच्या वळणात केवळ ५००० लोक मावतील, एवढीच जागा आहे. आणि आपणसुद्धा बरोब्बर ५०००च आहोत उत्तरादाखल दाभाड्यांनी केवळ आपल्या हत्तीचा रोख बाजीरावांकडे वळवला. आणि त्याचक्षणी दाभाडेंना सगळा प्रकार ध्यानात आला. याच मैदानात युद्ध करायला लावणं, हा बाजीरावांचा डाव होता. नदीचं तेच वळण निवडायला लावणं, हाही बाजीरावांचाच डाव होता. बाजीरावांचं सैन्य माघारी पळणं हाही बाजीरावांचाच डाव होता. त्याला भुलून आपण नदी ओलांडून आलो तो उतार बाजीरावांनी केव्हाच ताब्यात घेतलाय. आपला तो तथाकथित सेनासागर पार दूर नदीपल्याडच राहिलाय. नदीच्या वळणात केवळ ५००० लोक मावतील, एवढीच जागा आहे. आणि आपणसुद्धा बरोब्बर ५०००च आहोत आपण आणि आपली हुजरात दोघेही उतावीळपणात तीन बाजूंनी नदी आणि एका बाजूने बाजीरावांचं सैन्य असे सगळ्या बाजूंनी अडकून पडलो आहोत\nहे लक्षात येताच, त्र्यंबकरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांचा हत्ती जोराने बाजीरावांवर चाल करुन आला. हे पाहाताच त्या तरुण पेशव्याच्या नजरेत जगभराचं दु:ख उमटलं. त्याला लढायचं नव्हतं. त्याला युद्ध नको होतं. त्याला तिटकारा वाटत होता स्वकीयांविरुद्ध लढण्याचा. पण त्याची सारी शिष्टाई दाभाडेंच्या अहंकारापुढे शून्य ठरत होती. आता पर्यायच नव्हता. काही सेकंदांत दाभाडेंच्या हत्तीने चिरडून टाकलं असतं त्याला. युद्ध हे असं असतं. युद्ध मान नाही. युद्ध अपमानसुद्धा नाही. शत्रू स्वकीय असो वा परकीय, युद्ध हे कर्तव्य आहे. लहानपणी पाठ केलेली गीतेची ओळ आठवली त्याला – तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चय: युद्धाय कृतनिश्चय: त्याने तलवार म्यान केली. जिरेटोपावर अडकलेला घाम झटकला. हत्ती चालून येतच होता. कुणालाही काही कळायच्या आतच त्याने शेजारी पडलेल्या एका मृतसैनिकाच्या छातीत घुसलेला भाला उपसला आणि वीजेच्या चपळाईने फेकला. थेट माहूताच्या छातीतून आरपार जात त्या भाल्याने अंबारीच तोडली हत्ती गडबडला. थांबला. नजरेत अंंगार फुललेले दाभाडे उडी मारुन माहूताच्या जागेवर आले. माहूताचे प्रेत लाथेने उडवून दिले त्यांनी आणि स्वतः हत्ती सावरला. हाती धनुष्यबाण घेतले. एव्हाना बाजीरावांभोवती त्यांच्या निष्ठावंतांनी कडे केले होते. कोणत्याही संरक्षणाची गरज नसलेला तो वीर पेशवा दाभाडेंच्या नजरेत नजर रोखून उभा होता. दाभाडेंनी धनुष्यावर बाण चढवला. आणि काय होतंय ते समजायच्या आतच एक गोळी सुं सुं करीत आली आणि दाभाडेंच्या मस्तकाच्या ठिकऱ्या उडाल्या. बाजीरावांसह सगळ्यांनीच मान वळवून गोळीच्या उगमाकडे पाहिले. एका बारगिराच्या बंदुकीतून आलेली गोळी होती ती. बाजीरावांच्या बाजूने लढणारे, स्वतः त्र्यंबकराव दाभाडेंचे मामा असलेले भाऊसिंह टोकेंचा बारगिर हत्ती गडबडला. थांबला. नजरेत अंंगार फुललेले दाभाडे उडी मारुन माहूताच्या जागेवर आले. माहूताचे प्रेत लाथेने उडवून दिले त्यांनी आणि स्वतः हत्ती सावरला. हाती धनुष्यबाण घेतले. एव्हाना बाजीरावांभोवती त्यांच्या निष्ठावंतांनी कडे केले होते. कोणत्याही संरक्षणाची गरज नसलेला तो वीर पेशवा दाभाडेंच्या नजरेत नजर रोखून उभा होता. दाभाडेंनी धनुष्यावर बाण चढवला. आणि काय होतंय ते समजायच्या आतच एक गोळी सुं सुं करीत आली आणि दाभाडेंच्या मस्तकाच्या ठिकऱ्या उडाल्या. बाजीरावांसह सगळ्यांनीच मान वळवून गोळीच्या उगमाकडे पाहिले. एका बारगिराच्या बंदुकीतून आलेली गोळी होती ती. बाजीरावांच्या बाजूने लढणारे, स्वतः त्र्यंबकराव दाभाडेंचे मामा असलेले भाऊसिंह टोकेंचा बारगिर बाजीरावांच्या तोंडून एकच वाक्य फुटले, “अरे जिवंत पकडायचा होता ना रे..”\nदाभाडेंची फौज वाट फुटेल तिकडे पळून गेली. बंगश आणि निज़ामच्या आशाआकांक्षांचा चुथडा करुन ठेवला बाजीरावांनी. सारे सरदार बाजीरावांच्या हाती लागले. पिलाजी गायकवाड तेवढे जखमी अवस्थेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. परंतु हाती लागलेल्या सरदारांशी बाजीरावांचे वर्तन एखाद्या खानदानी राजपुरुषास साजेसेच होते. त्यांनी सगळ्यांना आदरपूर्वक सोडले. उदाजी पवार व चिमणाजी दामोदरांना तर प्रत्येकी एक हत्तीदेखील दिला बाजीरावांनी. किती जरी झाले तरी ही मंडळी आपली होती. स्वकीय होती. स्वधर्माची होती. शिक्षेने वैर वाढले असते. बाजीरावांनी प्रेमाने त्यांच्यातला शत्रूभावच संपवून टाकला. अर्थात, शाहूंनी स्वतः तळेगावला जाऊन समेटाचा प्रयत्न केला तरी दाभाडेंच्या मातोश्रींनी बाजीरावांना कधीच माफ केले नाही. शाहूंनी यशवंतराव दाभाडेंना सेनापती नेमले, परंतु दाभाडे कुटूंब त्यानंतर मुख्य राजकारणातून हळूहळू बाजूलाच पडत गेले. १४ मे दिनी बाजीराव पुण्यात पोहोचले. विजयी होऊन पोहोचले. त्यांच्या विजयाने एक अत्यंत ताकदीचा संदेश देशभर पोहोचला होता, “देशघातकी शत्रू लाख असू देत, पण त्यांचे पारिपत्य करायला शाहूंचे सेवक बाजीराव समर्थ आहेत बाजीराव एकटेच समर्थ आहेत”\n— © विक्रम श्रीराम एडके\n*लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.\n(लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)\n५) पेशवाई : कस्तुरे\n६) मराठ्यांचा इतिहास : कुलकर्णी, खरे\n७) अजिंक्ययोद्धा बाजीराव : साळगावकर\n← प्रवासचित्रे : ३. भारद्वाज\nमुकम्मल ग़ज़ल : ९६ October 5, 2018\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम October 3, 2018\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण September 26, 2018\nआठवणींच्या गल्लीबोळांतून August 23, 2018\nमुकम्मल ग़ज़ल : ९६\nगॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम\nकॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7487-last-rites-of-atal-bihari-vajpayee", "date_download": "2018-11-17T00:12:58Z", "digest": "sha1:CYEVZW6GAKCV5H72PBALMCVPIUU2FS7N", "length": 9057, "nlines": 154, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग, भाजप अध्यक्ष अमित शहा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आदी नेत्यांनी तसंच तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी 300 जवानांनी वाजपेयींना मानवंदना दिली.\nपाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान इत्यादी देशांच्या प्रतिनिधींनीही वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली.\nवाजपेयी यांची मानसकन्या नमिता कौल- भट्टाचार्य यांनी सायंकाळी 4.55 वाजता हिंदू पद्धतीने मंत्राग्नी दिला. देशाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी पंचत्वात विलीन झाले.\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण\nराज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nलाल किल्ला गद्दारांनी बांधलाय मग पंतप्रधान मोदी किल्ल्यावर तिरंगा फडकवणे सोडणार का\nराजधानीत उडाली खळबळ, एकाचं घरात 11 जणांचे मृतदेह...\nजेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न...\nस्वातंत्र्य दिनिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण Live...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nजेव्हा हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड\nवेध नववर्षाचे: अशियातील सर्वांत मोठा नववर्ष सोहळा\nअन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nमराठा आरक्षणाबाबत जाणून घ्या अधिक माहिती\nशिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743247.22/wet/CC-MAIN-20181116235534-20181117021534-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}